diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0479.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0479.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0479.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,429 @@ +{"url": "https://lokmat.news18.com/crime/ncb-called-domestic-help-of-sushant-singh-rajput-for-inquiry-sushant-singh-rajput-suicide-case-drugs-connection-ns-558266.html", "date_download": "2021-07-31T13:09:44Z", "digest": "sha1:LFXRXJPAFA4MU6JX6UVJL3ASWV46TXGK", "length": 7215, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sushant Death Case सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला आला वेग– News18 Lokmat", "raw_content": "\nSushant Death Case सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला आला वेग\nsushant singh rajput suicide case 8 महिने एनसीबीपासून वाचण्यासाठी दोघे मुंबईच्या बाहेर होते. ऑगस्ट महिन्यात ते परतले होते आणि त्यानंतर दोघं वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी काम करत होते.\nsushant singh rajput suicide case 8 महिने एनसीबीपासून वाचण्यासाठी दोघे मुंबईच्या बाहेर होते. ऑगस्ट महिन्यात ते परतले होते आणि त्यानंतर दोघं वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी काम करत होते.\nमुंबई, 30 मे : सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर (Sushant singh Rajput) यात ड्रग्ज प्रकरणाचा (Drugs Case) समावेश असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी NCB नं रविवारी सुशांतच्या घरात काम करणारे केशव आणि नीरज यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या संपूर्ण प्रकरणात ड्रग्जचा कसा सहभाग होता याचा तपास सध्या NCB करत आहे. (वाचा-VIDEO: उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, दगड मारून फोडली काच) एनसीबीनं सिद्धार्थ पिठाणीला अटक केल्यानंतर आचा सुशांतसिंह राजपूतकडे काम करणाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. विशेष म्हणजे 8 महिने एनसीबीपासून वाचण्यासाठी दोघे मुंबईच्या बाहेर होते. ऑगस्ट महिन्यात ते परतले होते आणि त्यानंतर दोघं वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी काम करत होते. (वाचा-'डॉन को पकडना नामुमकिन है', पिस्तुलीसोबतच्या फोटोनंतर काही तासात आला दुसरा फोटो) नीरज आणि केशव याची एनसीबीनं यापूर्वीदेखिल चौकशी केली आहे. पण आता पुन्हा एकदा एनसीबीनं यांना चौकशीसाठी बोलावल्यानं एनसीबीला नवी माहिती मिळाली असल्याची शक्यता आहे. नीरजने यापूर्वी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले होते. त्यानं सुशांतसह रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत अशा अनेकांबाबत काही गोष्टी समोर आणल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच एनसीबीनं सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani Arrested) या सुशांतच्या मित्राला अटक केली. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. एनसीबीने सिद्धार���थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे. षडयंत्र रचण्यासह एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम 27, 28 आणि 29 अंतर्गत त्याच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता तपास पुढे नेण्याचा प्रयत्न एनसीबी करत आहे.\nSushant Death Case सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला आला वेग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/paras-mhambrey-to-assists-rahul-dravid-as-bowling-coach-for-the-india-tour-of-sri-lanka/articleshow/83487253.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-07-31T11:36:18Z", "digest": "sha1:YGWVT44OKSAWXSFQB2N3NNHZUCNVQWHJ", "length": 12807, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nश्रीलंकेच्या दौऱ्यासाठी हा मराठमोळा खेळाडू करणार राहुल द्रविडला मदत, पाहा कोण आहे तो...\nश्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे सोपवण्यात आले आहे. पण द्रविडला या दौऱ्यात मदत करण्यासाठी एका मराठमोळ्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. हा मराठमोळा खेळाडू नेमका आहे तरी कोण, पाहा...\nनवी दिल्ली : श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. पण या दौऱ्यात द्रविडला एक मराठमोळा खेळाडू आता मदत करणार असल्याचे समोर आले आहे.\nकोण आहे हा मराठमोळा खेळाडू...\nभारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेमध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी सलामीवीर शिखर धवनची भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर द्रविडला मदत करण्यासाठी आता गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी मराठमोळा गोलंदाज पारस म्हाम्ब्रेची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर टी. दीपक हे भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.\nपारसकडे नेमका काय आहे अनुभव...\nराहुल द्रविडने यापूर्वी भारताच्या युवा संघाचे प्रशिक्षकपद भुषवले होते. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने युवा विश्वचषकही जिंकला होता. त्यावेळी द्रविडला मदत केली होती ती पारसने. कारण पारसने यावेळी भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका समर्थपणे पार पाडली होती. आता आयपीएलमध्ये जे काही युवा गोलंदाज दिसत आहे, त्यांना पारसमे मार्गदर्शन केले आहे. पारसकडे आतापर्यंत प्रशिक्षणाचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे राहुल द्रविडबरोबर पुन्हा एकदा पारस आल्यामुळे नक्कीच भारताच्या गोलंदाजीला चांगला आकार मिळू शकतो. त्यामुळे आता या दौऱ्यात भारतीय संघ नेमका कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.\nश्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणारा भारताचा संघ सोमवारपासून क्वारंटाइन होणार आहे. त्यानंतर २७ जूनला भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होणार आहे. श्रीलकेत पोहोचल्यावर भारतीय संघाला तीन दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यांनतर भारतीय संघ सराव करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात अनुभवी खेळाडू फार कमी आहेत. त्यामुळे हे युवा खेळाडू श्रीलंकेच्या दौऱ्यात नेमकी कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर द्रविड संघाला कसे मार्गदर्शन करतो, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. कारण आतापर्यंत बरेच खेळाडू द्रविडने घडवलेले आहेत. त्यामुळे हा दौरा भारतीय संघासाठी नक्कीच महत्वाचा ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWtc Final : अजिंक्य रहाणेने सांगितली फायनल जिंकण्याची रणनिती, म्हणाला ही गोष्ट करावी लागणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nन्यूज पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार झाली कमलप्रीत कौर; जाणून घ्या तिचा प्रवास\nसिनेमॅजिक फोटो काढताना लीक झाले श्रद्धा कपूरचे पर्सनल चॅट्स\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\nमोबाइल धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत\nफॅशन बोल्ड ड्रेसमधील मलायकाच्या दिलखेचक अदा, हॉट लुक पाहून नेटकरी म्हणाले 'मेरे बचपन का प्यार'\nकार-बाइक Hyundai Creta vs Skoda Kushaq : किंमत, मायलेज, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती SUV आहे बेस्ट, बघा सविस्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mask-chinasz.com/links.html", "date_download": "2021-07-31T13:02:11Z", "digest": "sha1:LLHTHYAXGO24VNY72HNPTTJB5WUO52JK", "length": 3064, "nlines": 99, "source_domain": "mr.mask-chinasz.com", "title": "दुवे-शेन्झेन झोंगगिंग पर्यावरण तंत्रज्ञान सहकारी. लि", "raw_content": "\n3 प्लाय डिस्पोजेबल मुखवटा\nमेडिकल ग्रेड फेस मास्क\nएन 95 फेस मास्क\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nपत्ता: बिल्डिंग 215, हेनन न्यू व्हिलेज, सोनग्यूआन कम्युनिटी, लाँगहुआ न्यू डिस्ट्रिक्ट, शेन्झेन\nकॉपीराइट @ २०२० शेन्झेन झोंगगिंग पर्यावरण तंत्रज्ञान सहकारी. लि. सर्व हक्क राखीव. दुवे Sitemap RSS Privacy Policy\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/the-prime-minister-of-pakistan-was-a-drug-addict-former-cricketer-sarfaraz-claims/", "date_download": "2021-07-31T13:26:03Z", "digest": "sha1:WT2FUMSTBKMQ2OHPBG247WDAUBD7LYUM", "length": 3811, "nlines": 76, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "पाकिस्तान चे पंतप्रधान होते ड्रग्स एडिक्ट ;पूर्व क्रिकेटर सरफराज यांचा दावा - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome International पाकिस्तान चे पंतप्रधान होते ड्रग्स एडिक्ट ;पूर्व क्रिकेटर सरफराज यांचा दावा\nपाकिस्तान चे पंतप्रधान होते ड्रग्स एडिक्ट ;पूर्व क्रिकेटर सरफराज यांचा दावा\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सरफराज नवाज यांनी इमरान खान बाबद मोठा खुलासा केला\nत्यांचे माजी साथीदार राहिलेले पाकिस्तान चे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर त्यांनी आरोप केले\nम्हणाले – ‘इम्रान खान पाकिस्तानकडून खेळताना ड्रग्स वापरत असे’\n‘महत्त्वाचे म्हणजे इम्रानची गणना जगातील सर्वांत महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जात���’\n‘तो भांग खातो आणि तो लंडनमध्ये आणि अगदी माझ्या घरात चरस पीत असे ‘\nPrevious articleIPL 2020: हैदराबादसाठी आजची शेवटची संधी; मुंबईचं आव्हान \nNext articleतमिळनाडूत कमला हॅरीस यांच्यासाठी पूजा\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1167/", "date_download": "2021-07-31T13:26:18Z", "digest": "sha1:LL2C6HC6QLIKXDITOVNF3JFCB67XR56T", "length": 9731, "nlines": 100, "source_domain": "rayatnama.com", "title": "शेतकरी कायद्याला विरोध; युवक काँग्रेसने काढली प्रतिकात्मक अंतयात्रा | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी शेतकरी कायद्याला विरोध; युवक काँग्रेसने काढली प्रतिकात्मक अंतयात्रा\nशेतकरी कायद्याला विरोध; युवक काँग्रेसने काढली प्रतिकात्मक अंतयात्रा\nकेंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात युवक काँग्रेसच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्याची प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला.\nयुवक कोंग्रेस कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरून शेतकरी विरोधी कायद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली असता, आमदार सुलभा खोडके यांनी आंदोलनात सहभाग घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.पोलिसांनी रोखल्याने उडाला गोंधळ -युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणलेले प्रतिकात्मक प्रेत पोलिसांनी हिसकावून घेतले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने यावेळी गोंधळ उडाला.\nदरम्यान हरियाणा, राजस्थान अशा व���विध भागातून दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर रोखण्यात आले. हा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय असून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे काहीही ऐकून न घेता मनमानी करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचे आंदोलन कायम राहणार आहे, असेही युवक काँग्रेसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. निलेश गुहे, सागर देशमुख, संकेत कुलट आदी कार्यकर्ते या आमदोलनात सहभागी होते.\nPrevious articleदिल्लीत गोळीबार; पाच दहशतवाद्यांना अटक\nNext articleमेळघाटातील विद्यार्थ्यांची ‘नीट’ झेप; यशोमती ठाकूर म्हणल्या ही परिवर्तनाची नांदी\nअंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nपूरसंरक्षणासाठी विविध उपाययोजना; संरक्षक भिंतींची उभारणी करावी अमरावती मागील आठवड्यात दहीगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे...\nअन ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट\nपोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप अमरावती पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nअंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nपूरसंरक्षणासाठी विविध उपाययोजना; संरक्षक भिंतींची उभारणी करावी अमरावती मागील आठवड्यात दहीगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे...\nअन ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट\nपोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप अमरावती पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1464/", "date_download": "2021-07-31T13:18:48Z", "digest": "sha1:FREC66ACCSDML53IUPLZRI4UW6LBMYN3", "length": 9574, "nlines": 100, "source_domain": "rayatnama.com", "title": "कोरोनाची धास्ती; ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी कोरोनाची धास्ती; ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी\nकोरोनाची धास्ती; ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी\nब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. करोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.\nब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.२२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं ब्रिटनमधून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमान तळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.\nआजच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भातली मागणी केंद्र सरकारकडे केली होती. जे लोक ब्रिटनमधून भारतात येत आहेत त्यांना क्वारंटाइन करण्यात यावं आणि ब्रिटनच्या विमानांवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली होती. आता केंद्र सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. करोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याने ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.\nब्रिटनवरून येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी\nPrevious articleकोरोनाचा धसका; उद्यपासून राज्यातील महापालिला क्षेत्रात रात्रीची संचारबंदी\nNext articleअंजनगाव सुर्जी तालुक्यात आढळली चितळची कातडी\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झा��ावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/2058/", "date_download": "2021-07-31T12:47:24Z", "digest": "sha1:2YRFRIVFXOUAUAV6SRPA546ZQGQMINBS", "length": 14331, "nlines": 104, "source_domain": "rayatnama.com", "title": "परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी व्यक्त केली शंका | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी व्यक्त केली शंका\nपरमबीर सिंह यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी व्यक्त केली शंका\nमुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेले ज्येष्ठ अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या वेळेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी ‘परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले, पण ते बदलीनंतरच का केले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर यांनी आरोपांचे पत���र लिहिले आहे,’’ असे मुद्दे उपस्थित करत पवार यांनी परमबीर यांच्या आरोपांमागील हेतूंबाबत शंका व्यक्त केली\nउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला. या पत्राचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, परमबीर यांनी दावा केलेले १०० कोटी नेमके कोणाला मिळाले, त्याचा तपशील त्यांनी पत्रात दिलेला नाही.\nपरमबीर सिंह यांनी भेट घेतल्याची कबुलीही पवार यांनी दिली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून आपल्याला बाजूला केले गेले तर तो अन्याय ठरेल असे परमबीर यांनी सांगितले होते. शिवाय पोलीस दलाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची तक्रारही परमबीर यांनी केली. मात्र प्रत्यक्ष हप्तेवसुली झाली का वा ते पसे गृहमंत्री किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले का, याबाबत या भेटीत त्यांनी काहीही सांगितले नाही, असेही पवार म्हणाले.\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या दौऱ्यात फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंच्या राज्य सरकारमधील ‘सूत्रधारां’ची चौकशी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात, वाझे यांची पोलीस दलातील फेरनियुक्ती मुख्यमंत्री वा गृहमंत्र्यांनी केलेली नव्हती. १६ वष्रे निलंबित असलेल्या या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पूर्णत: परमबीर सिंह यांचा होता, असा दावा पवार यांनी केला. परमबीर यांनी वाझे यांना पोलीस सेवेत घेऊन त्यांच्याकडे संवेदनशील प्रकरणांच्या तपासाचीही जबाबदारी दिली होती, असे सांगत पवारांनी गृहखात्याच्या कारभाराची अप्रत्यक्ष पाठराखण केली.\nपरमबीर यांच्या पत्रात दोन प्रमुख मुद्दे असून गृहमंत्र्यांवरील आरोपांशिवाय, दादरा-नगर-हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणाचाही उल्लेख आहे. डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली असल्याने त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे होते. गृहमंत्री देशमुख यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तप��स करण्याचा आदेश दिला होता. परमबीर सिंह यांनी हे प्रकरण तेथील प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचा सल्ला गृहमंत्र्यांना दिला होता, पण तो गृहमंत्र्यांनी फेटाळला होता. त्याबद्दलही परमबीर गृहमंत्र्यांवर नाराज होते. मात्र गृहमंत्र्यांची कृती योग्य असल्याचा निर्वाळा पवार यांनी दिला.\n’राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते तसेच, मुख्यमंत्र्यांशी सोमवारी आपण चर्चा करणार आहोत. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, असे पवार म्हणाले.\n’प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही रविवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिल्लीत येऊन पवारांशी दोन तास चर्चा केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचीही चर्चा सुरू होती.\n’शनिवारी परमबीर यांनी पत्र लिहून देशमुख यांच्यावर थेट आरोप केल्याने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीही अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले.\n’पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली.\nPrevious articleमनसेने केली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड\nNext articleकोरोनामुळे राज्यात एकाच दिवशी 132 रुग्णांचा मृत्यू\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसा���्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/16/adityas-propaganda-against-the-lungi-was-opposed-by-balasaheb/", "date_download": "2021-07-31T13:16:59Z", "digest": "sha1:5CVKDTANIJ2CGHL4NKKDXZAYSZJUFVTF", "length": 8266, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ज्या 'लुंगी'ला बाळासाहेबांनी केला होता विरोध तिच नेसून आदित्यचा प्रचार - Majha Paper", "raw_content": "\nज्या ‘लुंगी’ला बाळासाहेबांनी केला होता विरोध तिच नेसून आदित्यचा प्रचार\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, शिवसेना, शिवेसना / October 16, 2019 October 16, 2019\nमुंबई – सध्या वरळी मतदारसंघात मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. दाक्षिणात्य लोकांविरोधात ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ हे आंदोलन बाळासाहेबांनी उभारले होते. ज्या दाक्षिणात्य लुंगीचा बाळासाहेबांनी विरोध केला, आदित्य ठाकरे यांनी तीच लुंगी घालून वरळीतील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.\nमुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली, तरी महाराष्ट्रापासून मुंबईची नाळ ही वेगळी होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठी लोकांसोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही वाढत होती. बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये मराठी माणसाला संस्थात्मक पातळीवर एकत्र आणण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेने मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ हे आंदोलन केल्यामुळे मराठी भाषिकांची शिवसेना असे समीकरण झाले. पुढे याच शिवसेनेला महापालिका, राज्यात आणि केंद्रात सत्ता स्थापन करता आली.\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी दाक्षिणात्य लोकांविरुद्ध एल्गार पुकारला होता. पण आता याला बगल देत दाक्षिणात्यांच्या मतांची गरज शिवसेनेला वाटू लागली असल्यामुळे आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून मुंबईत असलेल्या दाक्षिणात्��ांची मते मागताना दिसत आहेत. याशिवाय, आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली आहेत. आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ गेल्या काही दिवसांपूर्वी वरळी मतदारसंघात लागलेल्या ‘केम छो वरली’ अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.\nआदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ फक्त गुजरातीच नव्हे तर मराठी व्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, एकेकाळी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/tag/tourist-karjat/", "date_download": "2021-07-31T11:33:31Z", "digest": "sha1:GOUM4GILT4FTRN5S7UHTTU736SQXRABA", "length": 8129, "nlines": 260, "source_domain": "krushival.in", "title": "tourist karjat - Krushival", "raw_content": "\nमाथेरानला जायचंय तर नक्कीच जा…मात्र ‘या’ नियमांचे पालन करुनच\nलॉकडाऊन काळात घरात बसून कंटाळून गेल्यामुळे सर्व पर्यटनस्थळे खुली करण्याची पर्यटक आतुरतेने वाट पहात होते. सर्वांचे ...\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली; रस्त्यात वाहने अडकली\nI नेरळ I प्रतिनिधी I गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे माथेरान डोंगरातील माती ही दगडांसह खाली येण्याचे प्रकार घडत ...\nमाथेरानमध्ये लवकरच सुरू होणार साहसी खेळांचा थरार\nमाथेरानमधील 65 कुटुंब अवलंबून; पर्यटन मंत्र्यांनी घेतला पुढाकार,कॅबिनेटने घेतला निर्णय I नेरळ I प्रतिनिधी I माथेरान या पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या ...\n माथेरानमधील झाडे मरण्याचे कारण आले समोर\nवाळवीमुळे असंख्य झाडे मरणावस्थेत; वन विभागाचे दुर्लक्ष माथेरान वृक्षवल्ल�� आम्हा सोयरे ही संतांची काव्यरचना खर्‍या अर्थाने पिढ्यानपिढ्या ...\n‘ते’ फिरायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडले\nकर्जतमधील अविज विलेज फार्महाऊसवर पोलिसांची धाड; 34 जणांवर गुन्हे दाखल नेरळ निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कर्जत तालुका पर्यटकांसाठी पर्वणीच ...\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (46) sliderhome (580) Technology (3) Uncategorized (90) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (153) ठाणे (10) पालघर (2) रत्नागिरी (96) सिंधुदुर्ग (10) क्राईम (27) क्रीडा (88) चर्चेतला चेहरा (1) देश (223) राजकिय (99) राज्यातून (326) कोल्हापूर (11) नाशिक (7) पंढरपूर (31) पुणे (20) मुंबई (142) सातारा (8) सोलापूर (7) रायगड (909) अलिबाग (227) उरण (65) कर्जत (69) खालापूर (22) तळा (6) पनवेल (98) पेण (55) पोलादपूर (29) महाड (91) माणगाव (38) मुरुड (62) म्हसळा (17) रोहा (60) श्रीवर्धन (14) सुधागड- पाली (33) विदेश (45) शेती (34) संपादकीय (67) संपादकीय (31) संपादकीय लेख (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/india-is-not-a-market-for-foreign-pharmaceutical-companies-to-make-a-profit-says-bombay-high-court/articleshow/82448159.cms", "date_download": "2021-07-31T12:53:55Z", "digest": "sha1:42SRMEMWHDJVZF7DNBPFOE3YZLMBPR6G", "length": 13672, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत हा नफेखोरीसाठी बाजारपेठ नव्हे; हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला सुनावले\nकरोना संकटाचा लाभ उठवून कोणतीही कंपनी नफेखोरीचा व काळाबाजार करण्याचा प्रकार करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी' - मुंबई उच्च न्यायालय\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'भारत हा काही परदेशी औषधी कंपन्यांना नफा कमावण्यासाठी बाजारपेठ नाही. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि नडलेल्या रुग्णांच्या अवस्थेचा लाभ उठवून कोणतीही कंपनी नफेखोरीचा व काळाबाजार करण्याचा प्रकार करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी', असे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दोन्ही सरकारांना बजावले. त्याचबरोबर रेमडेसिवीर व अन्य महागड्या इंजेक्शनसाठी देशात अन्य स्वस्त औषधांचा पर्याय असल्याचे खुद्द केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले असेल तर केंद्राने आजपर्यंत अशा औषधांविषयी व्यापक प्रसिद्धी करून जनजागृती का केली नाही, अशी विचारणा करत याविषयी पावले उचलण्यासही केंद्राला सांगितले.\n'रेमडेसिवीर व टोसिलीझुमॅब यासारखी महागडी इंजेक्शन आणण्याची सूचना डॉक्टरांकडूनच रुग्णांच्या कुटुंबीयांना केली जाते आणि त्यामुळे त्यांची धावाधाव होते. शिवाय त्याकरिता त्यांना हजारो रुपये मोजावे लागतात. प्रत्यक्षात अशा महागड्या इंजेक्शनच्या ऐवजी तुलनेने अत्यंत स्वस्त औषधे उपलब्ध आहेत, असे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच एका अहवालात म्हटले आहे', असे करोनाविषयक विविध जनहित याचिकांच्या एकत्रित सुनावणीदरम्यान अॅड. राजेश इनामदार यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्याचवेळी केंद्र सरकारने सुद्धा महागड्या इंजेक्शन व औषधांना किफायतशीर किंमतीच्या औषधांचा पर्याय उपलब्ध असल्याचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मांडले असल्याकडे खंडपीठाने लक्ष वेधले. 'तुम्हीच स्वस्त औषधांचा पर्याय सर्वोच्च न्यायालयात मांडला असेल तर त्याविषयी नागरिकांना कळावे म्हणून व्यापक प्रसिद्धी का केली नाही', अशी विचारणा खंडपीठाने केंद्राच्या वकिलांना केली. तसेच 'महागड्या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या कुटुंबीयांना काळी वेळा लाखभर रुपयेही मोजावे लागले आहेत. हे एकप्रकारे रॅकेट असल्याचे दिसत आहे. जणू काही परदेशी कंपन्यांची औषधे लोकप्रिय करण्याचा प्रकार सुरू आहे. देशी औषधांचे पर्याय उपलब्ध असतील तर त्यांचा विचार करून तुम्ही ते नागरिकांसमोर आणायला हवे', असे मतही खंडपीठाने नोंदवले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nhealth minister rajesh tope: हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित: टोपे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nमुंबई नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई 'पेगॅस��द्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nमनोरंजन डेटला जाण्याचा प्लॅन ठरला, राजा रानी दिसणार कुल लुकमध्ये\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nसिनेमॅजिक 'प्रेक्षकांना माझा विसर पडू नये म्हणून पुन्हा मालिकेकडे वळले'\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/01/blog-post_236.html", "date_download": "2021-07-31T12:54:04Z", "digest": "sha1:G6XCMJJRFORXDM3PZ63OFDAIETDMQXKX", "length": 13270, "nlines": 51, "source_domain": "www.berkya.com", "title": "'लोकमत'चे अखेर वृत्तपत्र विक्रेत्यासमोर गुडघे टेकले", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या'लोकमत'चे अखेर वृत्तपत्र विक्रेत्यासमोर गुडघे टेकले\n'लोकमत'चे अखेर वृत्तपत्र विक्रेत्यासमोर गुडघे टेकले\nसोलापूर - वाचकांना 270 रूपयात 6 महिने अंक ही स्कीम लोकमतने सुरू केली खरी परंतु विक्रेत्यांच्या कमिशनमुळे लोकमतची मंगळवारी कोंडी झाली झाली होती. अखेर विक्रेत्यांना प्रती महिना एका अंकामागे 37 रूपये कमिशन सुरू देण्याचे कबूल केल्यानंतर विक्रेत्यांनी लोकमतचा अंक उचलला .विक्रेत्यापुढे लोकमतला अक्षरश: गुडघे टेकवावे लागले...\nदिव्य मराठीच्या लॉंचिंगच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कँपिंयन सुरू केली आहे.270 रूपयात सहा महिने अंक ही स्कीम सुरू केली आहे.परंतु त्यांनी विक्रेत्यांना कमिशन कमी ठेवले होते.विके्रत्यांनी प्रती महिना एका अंकास 37 रूपये कमिशन मागितल्यानंतर लोकमत प्रशासनाने कमिशन वाढवून देण्यास नकार दिला.त्यामुळे लोकमतचा अंक न उचलण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला होता.त्यानुसार विक्रेत्यांनी मंगळवारी पहाटे लोकमतचा अंकच उचलला नाही व त्याजागी सकाळ, संचार, सुराज्य टाकले. विक्रेत्यांनी लोकमतवर बहिष्कार घातल्यामुळे सकाळ, संचार व सुराज्यने जादा अंक छापले होते. अंक वाढीची आयती संधी त्यांना मिळाली. तिकडे कधीच कॅबिनच्या बाहेर न पडणारे सरव्यवस्थापक निनाद देसाई आपली टीम घेवून रस्त्यावर उतरले.त्यांनी ठिकठिकाणी लोकमतचे स्टॉल लावून चक्क 1 रूपयात अंक विकला.परंतु हे किती दिवस चालणार म्हणून लोकमतने अखेर प्रती अंक प्रती महिना 37 रूपये कमिशन देण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर विक्रेत्यांनी लोकमतवरील आपला बहिष्कार मागे घेतला.\nलोकमत व व्‌त्तपञ विकेत्यांची स. १० वा. भर दत्त चौकात चर्चा झाली आणि लोकमतने विकेत्यांना अंकामागे ३७ रु कमिशन देण्याचे मान्य केले. या चर्चेत लोकमतचे निनाद देसाई, आवारे, खोत व इतर कर्मचारी वर्ग तर जवळपास २०० विकेते उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्यावर विकेत्याकङून देसाई, आवारे. खोत यांचा सत्कार करुन फटाक्याच्या आतिषबाजीने जल्लोष करण्यात आला.\nजाता - जाता : सोलापुरात विक्रेत्यांत लाड व शिंदे असे दोन गट आहेत.लोकमतने शिंदे गटाच्या काही विक्रेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केला,परंतु लाड गटाने लोकमतचे लाड न पुरविल्यामुळे लोकमतला अखेर विक्रेत्यापुढे गुडघे टेकवावे लागले...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याह��� पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/06/blog-post_5427.html", "date_download": "2021-07-31T12:09:44Z", "digest": "sha1:MLINYXR433E6PKPKANWQ3ETSNWYNT365", "length": 11618, "nlines": 52, "source_domain": "www.berkya.com", "title": "नाशिकमध्ये डी.एम.चे नव्याचे नऊ दिवस संपले", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यानाशिकमध्ये डी.एम.चे नव्याचे नऊ दिवस संपले\nनाशिकमध्ये डी.एम.चे नव्याचे नऊ दिवस संपले\nनाशिक - नाशिकमध्ये लोकमतची मक्तेदारी संपविण्यासाठी एका मोठ्या दैनिकाची गरज होती.डी.एम.आल्यानंतर आता लोकमतची मक्तेदारी संपेल, असे लोकांना वाटले होते,मात्र लोकमत आहे,तिथेच आहे, डी.एम.चा काडीचाही परिणाम झाला नाही.\nनाशिकमध्ये लोकसत्तात चमकदार कामगिरी करणारे जयप्रकाश पवार डी.एम.ला अजूनही उभारी देवू शकले नाहीत.त्यांच्या नेतृत्वाखालील संपादकीय टीम लोकमतला अजूनही टफ देवू शकली नाही.डी.एम.बद्दल नाशिकमध्ये लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे.\nभास्कर ग्रुपच्या डी.एम.ने गतवर्षी औरंगाबादहून सुरूवात केली.नंतर नाशिक,जळगाव,सोलापूर आवृत्ती सुरू केली.वर्षे झाले तरी मराठवाड्यातील नांदेड,लातूर,हिंगोली,परभणीला अजून अंक सुरू झालेला नाही.नगर शहरात अंक असला तरी नगर जिल्हा अजूनही बाकी आहे.डी.एम.चे पहिले बारा पाने म्हणजे उडप्पाचे जेवण वाटते.लोकांना मराठवाडा रसा हवा आहे.डी.एम.जोपर्यंत आक्रमक होत नाही,तोपर्यंत लोकमतशी स्पर्धा करू शकत नाही.\nऔरंगाबाद डी.एम.बरा असला तरी नगर,जळगाव आवृत्ती फेल असल्याचे सांगण्यात येत आहे.नाशिक,सोलापूर आवृत्ती जेमतेम आहे.आता डी.एम.ची कोल्हापूर,पुणे आवृत्तीची तयारी चालू असली तरी, जुना अनुभव पाहता, अनुभवी व चांगले पत्रकार डी.एम.कडे येण्यास इच्छुक नाहीत.मोठे पॅकेजचे त्यांना आमिष दाखविण्यात येते,मात्र हे पॅकेज संबंधिताची गरज संपल्यानंतर बंद होते,हेही नसे थोडके.\nदैनिक दिव्य मराठी, नाशिक\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘��ेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आ��ची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/elections/assembly-election-2019/maharashtra/", "date_download": "2021-07-31T13:09:54Z", "digest": "sha1:J4TO7D6YZMPSAVWWD2C5JS2GMSBWBVKX", "length": 201042, "nlines": 1985, "source_domain": "www.lokmat.com", "title": "2019 Maharashtra Election News, Results, Winners | महाराष्ट्र विधान सभा निकाल २०१९ | Maharashtra Assembly Election 2019 Live Updates & State Wise Results | विधान सभा निवडणूक 2019 बातम्या | Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह\n06:01 PM माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो एका महिन्यात खासदारकी सोडणार, निवासस्थानही सोडणार.\n05:51 PMभाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\n05:36 PM भाजपाचे खासदार आणि माजी मंत्री बाबुल सुप्रियो यांचा राजकाराणाला रामराम, फेसबुक पेजवर केली घोषणा\n05:27 PMबॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले\n05:21 PM वर्धा : २९ वर्षापासून फरार एसआरपी पोलीस जवानाला आर्वी पोलिसांनी केली अटक\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\n04:44 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव, कांस्य पदकाची आशा कायम\n04:43 PMTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n04:06 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताची बॉक्सिंगपटू पूजा राणी हिला ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक पदक विजेती ली क्यूईनकडून ५-० असा पराभव पत्करावा लागला.\n04:04 PMआता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n03:55 PM सोलापूर शहराजवळील अकोलेकाटी गावात बिबट्याचा एका व्यक्तीसह वासरावर हल्ला; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल\n03:19 PMMaharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता; आज आदेश जारी होण्याची शक्यता\n03:08 PMअसे काय घडले नवरी नटलेली, वाट पाहत होती; पण पोलिसांनी नवरदेवाला बॉर्डरवरूनच माघारी पाठवून दिले\n02:54 PM नाशिक शहरात शरणपूररोड, गोविंदनगर या भागात गुलमोहराची 3 झाडे कोसळली; चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू\n...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान\n...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार; मोदी-शहांची पुण्यात महत्वाची बैठक\nमोदी भेटीच्या खुलाशावरून भाजपाचे शरद पवारांवर टीकास्त्र\nउपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा मला भेटले; शरद पवारांनी सांगितली माफीची वेळ\n...तेव्हाच सोनिया गांधींसोबत बोललो; शरद पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी\nउद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; फडणवीस सरकारचे ताळेबंद तपासणार\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज 16 डिसेंबरपर्यंत तहकूब\nमहाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत\n80 वर्षांचा योद्धा... पायाला बँडेज बांधून गेले 20 दिवस अहोरात्र झटत होता\n'पक्षांतरबंदी' विरोधात भाजपा नवे विधेयक आणण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचे शल्य\nआता अजित पवारांचे काय होणार\nभाजपाने अघोरी प्रयोग केले; संजय राऊतांनी जाहीर केली 'निवृत्ती'\n'जो रामाचा नाही, तो कामाचा नाही'; महा विकास आघाडीवर नाराज शिवसैनिकाचा राजीनामा\nअजित पवारांसोबत ��ेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ दिल्लीहून मुंबईत परतणार\nअजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना हासभासही नव्हता\nमुंबईः थोड्याच वेळात शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटण्यासाठी हॉटेल रॅनिसन येथे जाणार\n...पण हक्काची माणसं दुरावू नयेत; रोहित पवारांकडून अजितदादांना भावनिक आवाहन\nडोंबिवली : बँकेच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला बिल्डर जगदीश वाघ पोलिस तावडीतून पळाला असल्याची माहिती, पोलिसांनी दुजोरा दिला आहे.\nजयंत पाटील राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर, आमदारांचं पत्र घेऊन पाटील राजभवनात\nराष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला\nमहाराष्ट्रच नाही, भाजपासाठी चार राज्यांमध्ये राज्यपाल बनले गेमचेंजर\n...तर अजित पवारांची आमदारकी होऊ शकते रद्द\nभाजपाचे संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला; मुंबईत राजकारण शिगेला\nकोल्हापूर : राज्यातील राजकीय घडामोडींचे पाश्व॔भूमीवर शहरात महत्वाचे चौक; धामिर्क स्थळे; सव॔ पक्षांचे काय॔लये आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nसोलापूर - सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन\nअजित पवारांच्या बंडाला धनंजय मुंडेंची साथ\nवर्षा बंगल्यावर भाजपाची महत्वाची बैठक सुरू; शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचीही बैठक सुरू\nनाशिक- भाजप बरोबरच राष्ट्रवादी भवनला देखील पोलीस बंदोबस्त, भाजप दुपारी 1 वाजता जल्लोष करणार\nउद्धव ठाकरे मातोश्रीवरून वाय बी सेंटरकडे रवाना; काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत बैठक\nहजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप\nजितेंद्र आव्हाड कोणासोबत जाणार शरद पवार की अजित पवार शरद पवार की अजित पवार\nअजित पवारांनी सांगितले भाजपसोबतच्या सत्तास्थापनेचे कारण...\nपंतप्रधान मोदी यांनी केलं देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन\nरात्रीस खेळ चाले... महाराष्ट्रात 'असा' झाला राजकीय भूकंप\nफडणवीस सरकारच्या चर्चेत शरद पवारही सहभागी अजित पवार एकटे नाहीत...\nअजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय; शरद पवारांचं ट्विट\nआता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार\nबहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत\nनागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला .\nसोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजप कार्यकर्त्याचा सोलापुरात जल्लोष सुरू\nमहाराष्ट्रात गोंधळ, दिल्लीत भेटी; नेमके चाललेय काय\n'संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा'; निलेश राणेंची खोचक टीका\nसत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर'\nकाँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात...\nपाकिस्तानकडून एलओसीवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे, एसएसजी कमांडो तैनात; भारतीय सैन्य सतर्क\nभाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'\nराष्ट्रवादीचे 9 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट\nउदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार\nशरद पवार यांना थप्पड मारणारा आरोपी 8 वर्षे बेपत्ता होता; दिल्ली पोलिसांकडून पुन्हा अटक\nउद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला; एकनाथ शिंदेही दाखल\nराष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका\nराष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू; थोड्याच वेळात पत्रकार परिषद\nकाँग्रेसचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उद्या शरद पवारांना भेटणार\nअजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील राजभवनात पोहोचले.\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज\nराज्यपालांची सावध खेळी; आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण\nकाँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेनेला पाठिंब्याबाबत कुठलाही उल्लेख नाही\nउद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; गृह, नगरविकास खातं राष्ट्रवादीकडे\nराष्ट्रवादीने शिवसेनेला समर्थनाचे पत्र राज्यपालांना फॅक्सद्वारे पाठविले\nशिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला\nकाँग्रेस कार्यकारणीची बैठक संपली; शिव���ेनेला मिळणार काँग्रेसचा 'हात'\nशिवसेनेचं शिष्टमंडळ घेणार दुपारी राज्यपालांची भेट; समर्थक आमदारांच्या सहीचं पत्र सोपविणार\nकेंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा; शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार\n'शिवसेना चिट्स महाराष्ट्र'...सोशल मीडियावर ट्रोल\nजयपूरमधील आमदारांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते सोनिया गांधी यांना भेटणार\nराज्यपालांचे आता शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण; भाजपाचा नकार\nमालाडच्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची बैठक सुरू\nसत्ता स्थापन करणार नसाल तर भाजपाचा मुख्यमंत्री कसा होईल संजय राऊत यांचा टोला\nभाजपच्या नकारानंतर जयपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची थोड्याचवेळात बैठक\nआमच्याकडे जनमत नाही, सरकार बनवणार नाही; राष्ट्रवादीची भुमिका\nराज्यपालांना कळविल्यानंतर भाजपाची पुन्हा वर्षावर बैठक सुरू\nशिवसेनेकडून जनादेशाचा अपमान, भाजप सरकार स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील\nभाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपली\nमुंबई : भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव वर्षावर दाखल; कोअर कमिटीची बैठक सुरू\nशिवसेनेसोबत जायचे की नाही अखेर अमित शहा रणांगणात\nराष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर खलबते सुरू\nभाजपाच्या कोअर कमिटीची दुसरी बैठक थोड्याच वेळात सुरू होणार\n11 नोव्हेंबरला राज्यपाल भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण पाठविणार\nभाजपाने सोडली साथ, तरी मुंबईचे महापौरपद शिवसेनेच्याच हातात\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार\nरंगशारदामधून शिवसेनेच्या आमदारांची बस मालाडच्या रिट्रीट हॉटेलकडे रवाना\nकाळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीस काम पाहणार, याचीच आम्हाला काळजी : संजय राऊत\nपंतप्रधान, गृह मंत्र्यांवर कोणतीही टीका केलेली नाही; मुख्यमंत्र्यांच्या आरोपांनंतर संजय राऊतांचे स्पष्टीकरण\nसायंकाळी 6 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेच उत्तर देतील; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण\nशरद पवारांशी चर्चेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत बाहेर आले.\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्व��कारला : देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले राजभवनात\nआमदारांना 8 ते 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस सुरक्षा द्या; शिवसेनेचे पोलिस आयुक्तांना पत्र\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रंगशारदामध्ये आमदारांची भेट घेणार: सुनिल प्रभू\nदेवेंद्र, उद्धव, शरद पवार, संजय राऊत यांचा व्हॉट्सअप ग्रूप अन् सत्तास्थापनेची चर्चा झाली Viral\nमहाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'\nसत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं\nशिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित\nभाजपाला 31 डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार; सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत\nनिर्णय घ्यायचा झालाच, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल; शरद पवारांकडून 'सस्पेन्स' कायम\n...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका\nसंजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर जोरदार प्रहार\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, राऊतांनी साधला भाजपावर निशाणा\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं; संजय राऊत यांची जहरी टीका\nमहाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार; शरद पवार म्हणतात...\nशिवसेना खासदार संजय राऊत मातोश्रीवर पोहोचले\nशिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद अन् काही महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार\nमुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांच्या भेटीला\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'ते' वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारू शकणार नाही; चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण\nमुंबई - युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी दिला बिनशर्त पाठिंबा\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: बाप बापच असतो; कोल्हापूर 'भाजपामुक्त' केल्यावर राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती\nमुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: 'ताईंना खोटं जमलं नाही...' पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट \nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'\nमहाराष्ट्र, हरियाणात आपला एक टक्काही मते नाहीत; तरीही चिंतेत आहे दिल्ली भाजपा\nशिवसेनेचे सर्व विजयी आमदार दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जाणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री करावा ही मागणी करणार, सूत्रांची माहिती.\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : नाशिक जिल्ह्याने केली शरद पवार यांची पाठराखण\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सत्ता महायुतीचीच\nवंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते\nगोपीचंद पडळकरांची 'ती' विनंती मतदारांनी ऐकली; बारामतीत झाला पराभव\nअहमदनगर - विजयी झाल्यानंतर रोहित पवार कुटुंबीयांसह राम शिंदेंच्या भेटीला\nशेतकरी संघटनेच्या 'स्वाभिमानी' तरुणाने केला कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव\n१ लाख मताधिक्याची केली होती गर्जना, पण 'एकीच्या बळा'ने तंगवलं चंद्रकांतदादाना\nमुंबई - घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे राम कदम विजयी\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला\nमुख्यमंत्र्यांचा दावा खरा ठरला; शिवसेनेचा 'या' दोन मतदारसंघात केला पराभव\nबच्चू कडू अचलपूरमधून 8396 मतांनी विजयी; काँग्रेसचे बब्लू देशमुख यांचा पराभव\nवरळी मतदारसंघातून ठाकरे घराण्याचा सदस्य पहिल्यांदाच विधानसभेत; आदित्य ठाकरे विजयी\nरत्नागिरी - दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम १३ हजार मतांनी विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम पराभूत.\nबीडमध्ये राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचा 1786 मतांनी विजय; काका जयदत्त क्षीरसागर यांचा केला पराभव\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'\nऔरंगाबाद मध्यमधून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा 13892 मतांनी विजय\nमाजलगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके 12993 मतांनी विजयी\nनाशिक : देवळाली मतदारसंघात सरोज आहिरे विजयी\nसोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने हे 21,130 मतांनी विजयी.\nमीरा भाईंदरमध्ये अपक्ष गीता ज��न विजयी\nरिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक आघाडीवर\nकिनवटमध्ये भाजपाच्या भीमराव केराम यांच्या गळ्यात विजयाची माळ, राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक यांचा 19 हजार मतांनी पराभव\nभंडारा मतदारसंघात 18 व्या फेरीअखेर अपक्ष नरेंद्र भोंडेकर 11365 मतांनी आघाडीवर.\nसाकोली मतदारसंघात 16 व्या फेरीअखेर काँग्रेसचे नाना पटोले 3420 मतांनी आघाडीवर.\nभोसरीतून भाजपाचे महेश लांडगे यांचा विजय\nमालाड पश्चिम विधानसभा मतदार संघात अस्लम शेख ( काँग्रेस ) : 6500 मतांनी आघाडीवर\nदर्यापूरमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे 25863 मतांनी आघाडीवर\nनाशिक : मध्य मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे 28 हजार 141 मतानी विजयी\nराळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांचा विजय होताच समर्थकांनी जल्लोष केला. डॉ. उईके यांनी शेवटच्या २५ व्या फेरी अखेर १०,१४१ मतांची आघाडी\nमोर्शीमध्ये अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार 6620 मतांनी आघाडीवर\nमिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे 30398 मतांनी विजयी घोषित.\nजळगाव शहर भाजपाचे सुरेश भोळे ६३६४२ मतांनी विजयी.\nयवतमाळ : पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. इंद्रनील नाईक ९ हजार ७०१ मतांनी विजयी. अ‍ॅड.इंद्रनील नाईक यांना ८९ हजार १४३ मते तर भाजपाचे उमेदवार आमदार अ‍ॅड.नीलय नाईक यांना ७९ हजार ४४२ मते. अद्याप अधिकृत घोषणा नाही.\nओवळा माजीवडा मतदारसंघ सेना उमेदवार प्रताप सरनाईक एकूण मते : 1,17,289. काँग्रेस उमेदवार विक्रांत चव्हाण एकूण मते 33,517 पडली.\nकेज मध्ये भाजपच्या नमिता मुंदडा 32983 मतांनी विजयी\nयवतमाळ : यवतमाळ मतदारसंघात १७ व्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर ७२३५ मतांनी आघाडीवर.\nभंडारा : भंडारा मतदारसंघात 17 व्या फेरीअखेर अपक्ष नरेंद्र भोंडेकर 8892 मतांनी आघाडीवर.\nभंडारा : तुमसर मतदारसंघात 24 व्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे 5035 मतांनी आघाडीवर.\nनवी मुंबई- ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक 78228 मतांनी आघाडीवर, परंतु बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराने तीन मशीनवर आक्षेप घेतल्याने व दोन मशीनमध्ये बिघाड झाल्याने अंतीम निकाल जाहीर केला नाही.\nसातारा : माण विधानसभा मदारसंघात चोवीसाव्या फेरी अखेर भाजपचे जयकुमार गोरे आघाडीवर. गोरे यांना ८६७७१ तर अपक्ष प्रभाकर देशमुख यां��ा ८०५७७ मते मिळाली.\nअचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू ८३९६ मतांनी विजयी. बच्चू कडू यांना ८१२५२ मते, तर बबलू देशमुख यांना ७२८५६ मते मिळालीत.\nमनसेचे राजू पाटील ५ हजार ५६८ मतांनी आघाडीवर\nसोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी विजयी\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी\nभायखळा विधानसभा मतदारसंघातून सेनेच्या यामिनी जाधव यांचा विजय , औपचारिक घोषणा बाकी\nकल्याण ग्रामीण मनसेचे राजू पाटील ४ हजार २५१ मतांनी आघाडीवर\nखेड-आळंदी विधानसभा राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते 26642 मतांनी आघाडीवर\nमुखेडमधून भाजपाचे तुषार राठोड 31500 मतांनी विजयी\nआष्टी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे 25 हजार मताने विजय\nऔरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाठ विजयी\nभिवंडी पूर्व मतदार संघात समाजवादिचे रईस शेख विजयी\nएकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत\nधारावी काँग्रेसचे वर्षा गायकवाड विजयी; 11785 मताधिक्य; शिवसेनेचे आशिष मोरे यांना 42130\nअमरावती : दर्यापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे १९३२२ मतांनी आघाडीवर\nसोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार यशवंत माने विजयी\nवणी अपक्ष उमेदवार संजय देरकर यांनी ११ व्या फेरीनंतर ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत मतमोजणी प्रक्रिया थांबविली. मतमोजणीतस्थळी मनसेचे उमेदवार राजू उंबरकरसह अन्य उमेदवारही एकत्र आले आहेत.\nसोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे 12720 मतांनी विजयी\nदर्यापूरमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे 19322 मतांनी आघाडीवर\nमोर्शीमध्ये भाजपाचा उमेदवार आघाडीवर\nऔरंगाबाद पश्चिम 21 व्या फेरीअखेर संजय शिरसाठ यांना 37043 मतांची आघाडी\nकोपरी पाचपाखाडी शिवसेनेचे एकनाथ शिंदे 89 हजार 64 मतांनी विजयी.\nवडगावशेरी मधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विजयी\nकेजमधून 22 व्या फेरी अखेर भाजपाच्या नमिता मुंदडा यांना 25298 मतांची आघाडीवर\nशिवसेनेचे डॉ बालाजी किणीकर 28910 मतांनी विजयी\nऔरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे यांना 14216 मतांची आघाडी\nबडनेरामध्ये अपक्ष रवी राना 5938 मतांनी आघाडीवर\nअमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके या 25695 मतांनी आघाडीवर\nयवतमाळ मतदारसंघात १२ व्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर ४२०२ मतांनी आघाडीवर.\nवरळीमध्ये अभिजित बिचुकले यांना केवळ 675 मते पडली\nतिवसामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर 2946 मतांनी आघाडीवर\nघाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शाह 73054 मतांनी विजयी\nकोथरूड चंद्रकांत पाटील 23 हजार मतांनी आघाडीवर\nवडगावशेरी सुनील टिंगरे आघाडीवर\nशिवाजीनगर भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 20 व्या फेरीअखेर 5 हजार मतांनी आघाडीवर\nउमरखेड भाजपाचे नामदेव ससाने 1704 मतांनी आघाडीवर\nचांदीवलीमध्ये काँग्रेसचे नसीम खान 1086 मतांनी आघाडीवर; दिलीप लांडे यांना 78169 मते\nनागपूर पूर्व : भाजपाचे कृष्णा खोपडे 16 व्या फेरीत 20800 मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - चिपळूण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम २९,९२४ मतांनी विजयी.\nकोरेगाव विधानसभा मतदारसंघात २७ व्या फेरीअखेर शिवसेनेचे महेश शिंदे १४८६ मतांनी आघाडीवर.\nनागपूर मध्य : भाजपचे आ. विकास कुंभारे ११ व्या फेरीनंतर ६०८२ मतांनी आघाडीवर. येथे काँग्रेसचे बंटी शेळके यांच्याशी लढत\nकामठी : काट्याची लढत सुरू. काँग्रेसचे सुरेश भोयर ११ व्या फेरीनंतर २३२ मतांनी आघाडीवर. भाजपचे टेकचंद सावरकर या फेरीत माघारले.\nरामटेक : दहाव्या फेरीच्या निकालानंतर अपक्ष उमेदवार आशीष जयस्वाल ३९,०९१ मतांसह आघाडीवर. येथे भाजपचे विद्यमान आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी दुसºया क्रमांकावर आहेत.\nनागपूर दक्षिण : भाजपचे मोहन मते यांची विजयाकडे वाटचाल. काँग्रेसचे गिरीश पांडव दुसºया क्रमाकांवर. अधिकृतपणे ८ फेरींचे निकाल लागले आहेत.\nखानापूरमध्ये शिवसेनेचे अनिल बाबर 25,660 मतांनी विजयी घोषित.\nयवतमाळ : उमरखेड मतदारसंघात ११ व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार नामदेव ससाने ५२५३ मतांनी आघाडीवर. ससाने यांना ३८६५४ तर काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे यांना ३३४०१ मते.\nभंडारा : साकोली मतदारसंघात ११ व्या फेरीत काँग्रेसचे नाना पटोले १४७ मतांनी आघाडीवर. पटोले यांना ४७१९९ तर भाजपचे डाॅ. परिणय फुके यांना ४७०५२ मते.\nवाशिम लखन मलिक 5294 मताने आघाडीवर\nजळगाव शहर मतदार संघातून सुरेश भोळे विजयी; ६४ हजार २८७ मतांची आघाडी\nभंडारा : तुमसर मतदारसंघात अपक्ष चरण वाघमारे १७५ मतांनी आघाडीवर.\nनाशिक : देवळाली मतदारसंघात सरोज अहिरे यांनी ४१,२५१ मतांनी आघाडीवर मतमोजणी केंद्रात घोषणाबाजी\nसातारा - शंभू��ाज देसाई 25 व्या फेरीअखेर 11 हजार 452 मतांनी आघाडीवर\nमहाड शिव सेनेचे भरत गोगावले 21,256 विजयी\nसातारा : वाई विधानसभा मदारसंघात सव्विसाव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आघाडीवर.\nकल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड ७ हजार ५२७ मतांनी आघाडीवर\nकल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विश्वनाथ भोईर 8597 मतांनी आघाडीवर\nश्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या 38,783 च्या मताधिक्याने विजयी\nकोपरी पाचपाखडी 23 व्या फेरिला शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी घेतली 90 हजार 742 ची आघाडी.\n'मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला' ही घोषणा यशस्वी; सातारकरांचे आभार'\nशिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घेतली 71621 मतांनी आघाडी\nमीरा भाईंदरमध्ये अपक्ष उमेदवार गीता जैन 22 हजार मतांनी आघाडीवर\nशिवडी विधानसभा मतदारसंघ निकाल जाहीर; शिवसेनेचे अजय चौधरी विजयी\nरत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा मतदार संघ विसाव्या फेरीनंतर शिवसेनेचे उदय सामंत ६८३८६ मतांनी आघाडीवर\nजिंतूरमध्ये चुरस कायम; मेघना बोर्डीकर यांना केवळ 10 मतांची आघाडी\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर 19 वी फेरीअखेर 12880 मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - गुहागर विधानसभा मतदार संघ सोळाव्या फेरीनंतर शिवसेनेचे भास्कर जाधव १६८२७ मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - दापोली विधानसभा मतदार संघ अठराव्या फेरीनंतर शिवसेनेचे योगेश कदम १०३३८ मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - राजापूर विधानसभा मतदार संघ पंधराव्या फेरीनंतर शिवसेनेचे राजन साळवी ३९५५ मतांनी आघाडीवर\nखडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर विजयी\nमहाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं\nकसब्यातून 28 हजारांनी भाजपच्या मुक्ता टिळक विजयी\nपर्वती मधून भाजपच्या माधुरी मिसाळ विजयी\nमेळघाटमध्ये काँग्रेसचे राजकुमार पटेल 44532 मतांनी आघाडीवर\nबेलापूरमध्ये मंदा म्हात्रे 30657 मतांनी आघाडीवर\nभंडारा : तुमसर मतदारसंघात 19 व्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे केवळ २८० मतांनी आघाडीवर\nमाजलगावात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके 16फेरीत 14232 ने पुढे\nबीडमध्ये राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांना 7542 मतांची आघाडी, शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर पिछाडीवर\nऐरोलीमधून गणेश नाईक यांना 62656 ची आघाडी\nबोरिवली मतदारसंघातून मह���युतीचे सुनील राणे 95 हजार मतांच्या फरकाने विजयी घोषित\nमुंबईचे महापौर विश्ननाथ महाडेश्वर यांचा पराभव; काँग्रेसचे जीशान सिद्दीकी विजयी\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर अठराव्या फेरी अखेर 12804 मतांनी आघाडीवर\nकराड दक्षिण विधानसभा मदारसंघात सोळाव्या फेरी अखेर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण १५६५३ मतांनी आघाडीवर.\nऔरंगाबाद पश्चिममधून पंधराव्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय शिरसाठ 24102 मतांनी आघाडीवर\nअणुशक्तीमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक विजयी, सेनेच्या तुकाराम काते यांचा पराभव\nरत्नागिरी - गुहागर विधानसभा मतदार संघ पंधराव्या फेरीनंतर शिवसेनेचे भास्कर जाधव १५०११ मतांनी आघाडीवर\nभोर -वेल्हा -मुळशी काँग्रेसचे संग्राम थोपटे विजयी; शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांचा पराभव\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर सतराव्या फेरी अखेर 13238 मतांनी आघाडीवर\nपूर्व नागपूर: भाजपाचे कृष्णा खोपडे 14 व्या फेरीत 19,232 मतांनी आघाडीवर\nजळगाव जामोदमध्ये भाजपाचे डॉ. संजय कुटे एकूण ३४, ५७१ मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - गुहागर विधानसभा मतदार संघ तेराव्या फेरीनंतर शिवसेनेचे भास्कर जाधव १३९६१ मतांनी आघाडीवर\nभांडुपमध्ये रमेश कोरगावकर यांचा 28 हजार मतांनी विजय\nखामगावमध्ये ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस) 144 मतांनी आघाडीवर\nआदित्य ठाकरे 42691 मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - गुहागर विधानसभा मतदार संघ दहाव्या फेरीनंतर शिवसेनेचे भास्कर जाधव १००८६ मतांनी आघाडीवर\nबार्शी 15 व्या फेरीअखेर 2500 ने दिलीप सोपल आघाडीवर\nसोलापुरात प्रणिती शिंदे 11 हजार मतांनी आघाडीवर\nउल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी विजयी; राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा पराभव\nचंदगड विधानसभा सातव्या फेरीअखेर वंचित'चे अप्पी पाटील 10489 मतांनी आघाडीवर\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक उदयनराजे 31 हजार मतांनी पिछाडीवर\nदक्षिण सोलापूर सहकार मंत्री सुभाष देशमुख 19164 मतांनी आघाडीवर\nधुळे : शिंदखेडा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जयकुमार रावळ यांच्या विजयाचा जल्लोष\nशिराळा : 10 वी फेरी मानसिंगराव नाईक 11 हजार मतांनी आघाडीवर\nकळमनुरी मतदारसंघातून सेनेचे संतोष बांगर हे 16हजार 123 मतांनी विजयी.\nआरमोरी - सातव्या फेरीअखेर भाजपचे कृष्णा गजबे काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांच्यापेक्षा 6762 मत���ंनी आघाडीवर\nआदित्य ठाकरे 37,426 मतांनी आघाडीवर\nप्रशांत ठाकूर यांना 91517 मताधिक्य\nभोकरमध्ये अशोक चव्हाण यांना 76000 मतांची आघाडी\nसिंधुदुर्ग : जिल्ह्यात कणकवली नीतेश राणे (भाजपा), कुडाळ वैभव नाईक (शिवसेना), दीपक केसरकर (शिवसेना). तिन्ही उमेदवार विजयी होण्याच्या मार्गावर.\nखडकवासला मतदार संघाची मतमोजणी पूर्ण; राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा आक्षेप; फेर मोजणीची मागणी\nकोथरूड मधील मतमोजणी काही काळासाठी थांबवली, मनसे उमेदवार किशोर शिंदे यांनी घेतला आक्षेप\nऐरोलीमध्ये गणेश नाईक- 30913 आघाडीवर\nसोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर\nनाशिक- नाशिक पूर्व मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले यांच्या आघाडीत 180 मतांनी घट. अजूनही ढिकले 971मतांनी आघाडीवर आहेत.\nभोकरदन मतदार संघात भाजपाचे संतोष दानवे सातव्या फेरीत 9200 मतांनी पुढे\nअलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर\nकन्नड - 12 व्या फेरीअखेर शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 14343 मतांनी आघाडीवर\nसोलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके 3600 मतांनी आघाडीवर\nमाजलगावात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके ६ व्या फेरीअखेर ६३२५ मतांनी पुढे\nरत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा मतदार संघ दहाव्या फेरीनंतर शिवसेनेचे उदय सामंत ४०६०९ मतांनी आघाडीवर\nसातारा जिल्ह्यात महाआघाडीची लाट; उदयनराजे भोसले पिछाडीवर\nबार्शी |आठवी फेरी शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल तीन हजार 338 मतांनी पुढे\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर सातव्या फेरी अखेर 4610 मतांनी आघाडीवर\nसिलोडमधून ९ व्या फेरीअखेर शिवसेनेचे अब्दुल सत्तार 18745 मतांनी आघाडीवर\nखेड-आळंदी विधानसभा राष्ट्रवादी - दिलीप मोहिते 5403 मतांनी आघाडीवर\nमाहीम येथे सहाव्या फेरी अखेर शिवसेनेचे सदा सरवणकर 4644 मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - चिपळूण विधानसभा मतदार संघ नवव्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे शेखर निकम १९०५८ मतांनी आघाडीवर\nमहाड 12वी फेरी भरतशेठ 42784, माणिकराव 33065, आघाडी शिवसेना 9719\nवर्सोवा अपक्ष राजुल पटेल 4 था राउंड अखेर 620 मतांनी आघाडीवर आहेत.\nसाक्री विधानसभा मतदारसंघ मंजुळा गावित सात हजार मतांनी आघाडीवर\nसहाव्या फेरी अखेर ५०९० मतानी जयकुमार गोरे आघाडीवर सहावी फेरी.\nमुंबई शिवडी अजय चौधरी शिवसेना 46396 आघाडीवर\nगोरेगाव विधानसभेत विद्या ठाकूर ( भाजप) 14 हजार मतांनी आघाडीवर\nधारावी पाचव्या फेरीनंतर कॉंग्रेस वर्षा गायकवाड 4915 मतांनी आघाडीवर\nपलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे विश्वजित कदम ६३ हजार ९६० इतक्या मताधिक्याने आघाडीवर\nवाई विधानसभा मतदारसंघ १० फेरी अखेर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील १४६५२ मतांनी आघाडीवर\nउमरखेड : भाजपचे नामदेव ससाने २८०६ मतांनी आघाडीवर.\nराळेगाव : भाजपचे अशोक उईके ३७९५ मतांनी आघाडीवर.\nआर्णी : काँग्रेसचे अ‍ॅड. शिवाजीराव मोघे ४३०६ मतांनी आघाडीवर.\nवणी : भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार १६५५ मतांनी आघाडीवर.\nनायगाव मतदारसंघात भाजपचे राजेश पवार यांना 27 हजारांचे मताधिक्य\nसातारा - लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले 7614 मतांनी पिछाडीवर\nनाशिक पश्चिम पाचवी फेरी सीमा हिरे 3812 मातानी आघाडीवर\nश्रीवर्धन मतदार संघातून नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे 16 हजार 277 ने आघाडीवर\nऔरंगाबाद पश्चिम : पाचव्या फेरी अखेर शिवसेनेचे संजय शिरसाठ 11873 मतांनी आघाडीवर\nनंदुरबार - खान्देश मध्ये नंदुरबार विधानसभा मतदार संघातील भाजप चे विजयकुमार गावित यांचा सर्वाधिक मतांनी विजय जवळपास निश्चित\nधुळे शहर अनिल गोटे यांची चार हजारांहून अधिक मतांची आघाडी\nसोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर सहकार मंत्री सुभाष देशमुख 3910 मतांनी आघाडीवर आहेत\nपरभणीत चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे डॉ राहुल पाटील 23869 मतांनी आघाडीवर.\nकुडाळ - आठव्या फेरी अखेर आमदार वैभव नाईक 4,070 मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - दापोली विधानसभा मतदार संघ पाचव्या फेरीनंतर शिवसेनेचे योगेश कदम २४७३ मतांनी आघाडीवर\nकणकवली विधानसभा : नितेश राणे 13905 मतांनी आघाडीवर नववी फेरी पूर्ण ; दहाव्या फेरीची मतमोजणी सुरू\nमुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांची पाचव्या फेरीअखेर 13602 मतांनी आघाडी\nदक्षिण सोलापूर सहकार मंत्री सुभाष देशमुख 24135, बाबा मिस्त्री 18812\nनाशिक- नाशिक पूर्व मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले 971 मतांनी पुढे आहे तिसऱ्या फेरीत भाजपचे ढिकले यांना 4150 तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांना 4330 मते मिळाली आहे.\nअहमदपूर मतदारसंघात सातव्या फेरीत ��ाष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांची 5 हजार 216 मतांची आघाडी आहे.\nवणी विधानसभा मतदार संघातून दुसर्‍या फेरीत भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार आघाडीवर\nरत्नागिरी - जिल्ह्यात पाचपैकी तीन विद्यमान आमदार पिछाडीवर.\nजालना : 5 व्या फेरीअखेर काँग्रेसचे कैलास गोरंटयाल 2008 ने आघाडीवर, शिवसेनेचे अर्जुन खोतकर पिछाडीवर\nनाशिक: नाशिक मध्य मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे या १४८११ मते मिळवून ७०९० मतांनी आघाडीवर आहेत.\nभाजपाला धक्का, पुण्यातील ८ जागांपैकी ३ जागांवर आघाडीचे उमेदवार पुढे\nअहेरी - सातव्या फेरीअखेर भाजपचे अंबरीशराव आत्राम राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांच्यापेक्षा अवघ्या 185 मतांनी आघाडीवर\nनवव्या फेरी अखेर अजितदादा ५८४८३ मतांनी आघाडीवर\nभंडारा : भंडारा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर अपक्ष नरेंद्र भोंडेकर ४७०३ मतांनी आघाडीवर.\nभोकर : तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे अशोक चव्हाण 16900 मतांनी आघाडीवर\nनंदुरबार- विजयकुमार गावीत भाजप 42 हजारापेक्षा अधीक मतांची आघाडी.\nदिग्रस विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेचे संजय राठोड पाचव्या फेरी अखेर १७ हजार मतांनी आघाडीवर.\nकोल्हापूर : कागल मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हसन मुश्रीफ सहाव्या फेरी अखेर एक हजारने पुढे\nरत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा मतदार संघ सातव्या फेरीनंतर शिवसेनेचे उदय सामंत २७३९७ मतांनी आघाडीवर\nसांगोला विधानसभा आतापर्यंत 7 व्या फेरी अखेर शहाजीबापू पाटील 3066 मतांनी आघाडीवर\nभंडारा : साकोली मतदारसंघात तिसऱ्या फेरीत भाजपचे डाॅ. परिणय फुके ६०२ मतांनी आघाडीवर.\nअलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी 13 हजार 519 मतांनी आघाडीवर\nपरळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांना सातव्या फेरी अखेर 6870 मतांची आघाडी , पंकजा मुंडे पिछाडीवर\nमाढा विधानसभा - 31 हजार 12 मतांनी राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे आघाडीवर\nभंडारा : तुमसर मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे २६३३ मतांनी आघाडीवर.\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर पाचव्या फेरी अखेर 3322 मतांनी आघाडीवर\nमाजलगावात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके ३ फेरीत ४०६९ ने पुढे\nबार्शीत सहाव्या फेरीअखेर राजेंद्र राऊत 222 ने आघ���डीवर: शिवसेनेचे दिलीप सोपल पिछाडीवर\nचौथ्या फेरी अखेर बीड मतदारसंघात 58 मतांनी शिवसेना पुढे\nमुरबाड विधानसभेसाठी 22681 मतांनी किसन कथोरे (भाजप) आघाडीवर\nअणुशक्ती नगर सहावी फेरीअखेर नवाब मलिक 4988 मतांनी आघाडीवर\nमाढा विधानसभा - नवव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे 28102 मतांनी आघाडीवर\nओवळा माजीवडा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक 20507 मतांनी आघाडीवर\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर 2983 मतांनी आघाडीवर\nबीड मतदार संघात जयदत्त क्षीरसागर 1010 मतांनी पुढे\nकल्याण पूर्व मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर भाजपचे गणपत गायकवाड १३११ मतांनी आघाडीवर\nपैठण : तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे संदिपान भुमरे ३१११ मतानी आघाडीवर.\nशहापूर: विद्यमान आमदार राष्ट्रवादी तून सेनेत गेले पांडूरंग बरोरा पिछाडी तर सेनेतून राष्टवादीत गेलेले दौलत दरोडा आघाडीवर\nविक्रोळीत सातव्या फेरीअखेर 8233 मतांनी सेनेचे सुनील राऊत यांची आघाडी कायम\nतासगाव - कवठेमहांकाळ : राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील सहाव्या फेरीअखेर 34804 मतांनी आघाडीवर\nकरमाळामध्ये नारायण पाटील :७७३ मतांनी आघाडीवर\nदिग्रस विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेचे संजय राठोड ७ हजार ७०७ मतांनी आघाडीवर.\nअहेरी - पाचव्या फेरीअखेर भाजपचे अंबरीशराव आत्राम राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांच्यापेक्षा 1800 वर मतांनी आघाडीवर\nशिवसेना विश्वनाथ महाडेश्वर चौथ्या फेरीनंतर 3032 मतांनी आघाडीवर\nसातारा - पाटण मतदारसंघात तिसऱ्या फेरीत अखेर शंभूराजे देसाई २२०० मतांनी आघाडीवर.\nउरणमध्ये शेकाप उमेदवार विवेक पाटील-१७८ आघाडी\nसिल्लोड : फेरी ६ : अब्दुल सत्तार यांना 13594 मतांची आघाडी\nमुंब्रा-कलवा मतदारसंघ सातव्या फेरीअखेर जितेंद्र आव्हाड 19 हजार 75 मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - दापोली विधानसभा मतदार संघात तिसरी फेरीनंतर योगेश रामदास कदम (शिवसेना ) 2244 मतांनी पुढे\nअंबरनाथ - 3 फेरीत शिवसेनेचे बालाजी किणीकर पुढे\nहिंगोली विधानसभा भाजपचे तानाजी मुटकुळे यांना 2918 मतांची आघाडी\nपलूस-कडेगाव : चौथ्या फेरीअखेर विश्वजीत कदम 41495 मतांनी आघाडीवर\nशिवाजीनगर मतदार संघात काँग्रेस दत्ता बहिरट 1000 मतांनी आघाडीवर\nकोथरूड मतदार संघात चंद्रकांत पाटील आघाडीवर\nकसबा विधानसभा मतदार संघात भाजपच्या मुक्ता टिळक आघाडीवर\nधारावी कॉग्रेस वर्षा गायकवाड तिसऱ्या फेरीअखेर 3599 मतांनी आघाडीवर\nमाळशिरस तिस-या फेरीत उत्तम जानकर 1608 ची आघाडी तिस-या फेरीअखेर जानकर 5327 मतांची आघाडी घेतली\nयवतमाळ : पुसद विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे इंद्रनील नाईक ११३१४ मतांनी आघाडीवर.\nयवतमाळ : आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अ‍ॅड. शिवाजीराव मोघे १४६८ मतांनी आघाडीवर. मोघे यांना ४३०६, भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांना २८३८ तर भाजप बंडखोर आमदार राजू तोडसाम यांना ६०३ मते.\nयवतमाळ : राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रा. अशोक उईके १४०० मतांनी आघाडीवर.\nयवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मदन येरावार केवळ ३९ मतांनी आघाडीवर. येरावार यांना ५५८८ तर काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांना ५५४९ मते.\nयवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार संजय राठोड चार हजार ५०५ मतांनी आघाडीवर. राठोड यांंना ९,२९४, भाजप बंडखोर संजय देशमुख यांना ४७८९ तर राष्टÑवादीच्या उमेदवाराला १४६ मते.\nमाढा राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे यांना 34 हजार 792 मते तर शिवसेनेचे संजय कोकाटे यांना 18 हजार 576 मते\nभांडुपमध्ये सेनेच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेस उमेदवार सुरेश कोपरकर दुसऱ्या फेरीतही 800 मतांनी आघाडीवर असल्याने सेनेची धाकधुक वाढली आहे. सेना उमेदवार रमेश कोरगावकर 6075 मतांवर पिछाड़ीवर आहे.\nसोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ सहकारमंत्री सुभाष देशमुख तिसऱ्या फेरी अखेर २ हजार १२१ मतांनी आघाडीवर .\nलातुर-शहर, काँग्रेसचे अमित देशमुख, 5175 मतांनी दुसऱ्या फेरी अखेर आघाडीवर\nनांदेड- भोकर मतदारसंघात काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 18 हजार 400 मतांची आघाडी, भाजप चे बापासूसाहेब गोरठेकर याना 6 हजार 272 मते\nसोलापूर : करमाळा येथून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार संजय शिंदे पराभवाच्या छायेत\nरत्नागिरी - राजापूर मतदार संघात काँग्रेसचे अविनाश लाड १७६ मतांनी आघाडीवर.\nमुक्ताईनगर : पाचव्या फेरीअखेर रोहिणी खडसें 2451 मतांनी पुढे\nकुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक २७१७ मतांनी आघाडीवर.\nबांद्रा पश्चिममधून आशिष शेलार यांना 7,991 लीड\nबारामतीमध्ये ५ व्या फेरीअखेर अजित पवार ३१५४८ मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - रत्नागिरी मतदार संघात शिवसेनेचे उदय सामंत पाचव्या फेरीनंतर १५ हजार मतांनी आघाडीवर.\nपरळी -5 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना 4417 मत��ंची आघाडी\nकल्याण ग्रामीण मनसेचे राजू पाटील २ हजार ८७० मतांनी आघाडीवर\nशहादा- राजेश पाडवी भाजप 600 मतांनी आघाडीवर.\nवरळीमध्ये दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे ११ हजार मतांनी आघाडीवर\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर 1810 मतांनी आघाडीवर\nनंदुरबार- विजयकुमार गावीत भाजप 31,500 मतांनी आघाडीवर 11 फेरी.\nजामनेर मतदार संघ - गिरीश महाजन यांना चौथी फेरीमध्ये 3558 चा लीड\nऔसा अभिमन्यू पवार 5185 मतांनी आघाडीवर\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदार संघापैकी ४ ठिकाणी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून ३ ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे. तर २ मतदार संघात अपक्ष उमेदवार आघाडीवर असून हातकणंगले मतदार संघात जनसुराज्य शक्ती आघाडीवर आहे. भाजपचे दोन्ही उमेदवार पिछाडीवर\nविक्रोळी सुनील राऊत 5 हजार मतांनी पुढे, पाचवी फेरी\nजत : तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत ६४५३ मतांनी आघाडीवर\nपनवेलमध्ये प्रशांत ठाकूर (भाजप )15 हजार मतांनी आघाडीवर\nऔरंगाबाद पश्चिम मतदार संघ : दुसरी फेरी : संजय शिरसाठ 8168, अरुण बोर्डे 2002, संदीप शिरसाठ 1989, राजू शिंदे 4068\nधारावी दुसऱ्या फेरीअखेर कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड 1211 मतांनी आघाडीवर; शिवसेनेचे आशिष मोरे पिछाडीवर\nसातारा - माण मतदारसंघ पहिल्या फेरी अखेर जयकुमार गोरे १२४३ मतानी आघाडीवर.\nशेवगाव पाथर्डी मतदारसंघातून तिसरी फेरी अखेर राष्ट्रवादीचे प्रताप काका ढाकणे 4644 मतांनी आघाडीवर\nरत्नागिरी - गुहागर मतदार संघात शिवसेनेचे भास्कर जाधव दुसऱ्या फेरीनंतर फक्त ७४ मतांनी आघाडीवर.\nखानापूर : चौथ्या फेरीअखेर अपक्ष सदाशिवराव पाटील 216 मतांनी आघाडीवर\nनंदुरबार- विजयकुमार गावीत भाजप 20 हजार पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर.\nकळवा - मुंब्रा चौथ्या फेरी अखेर 12 हजार 527 मतांनी जितेंद्र आव्हाड आघाडीवर\nनाशिक- येवल्यात मतमोजणीत तांत्रिक बिघाड, मतमोजणी थांबवली\nजळगाव ग्रामीण - सहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे गुलाबराव पाटील १३३१३ मतांनी आघाडीवर\nकराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण १२०० मतानी आघाडीवर\nसिंधुदुर्ग : कणकवली मतदार संघात नितेश राणे यांना 8 हजार 483 मतांची आघाडी.\nनाशिक- इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर निर्मला गावित 2900 मतांनी पिछाडीवर, काँग्रेसचे हिरामण खोसकर पुढे\nकोल्हापूर उत्तर मतदार संघात दुस-या फेरीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव ८३०९मतांनी आघाडीवर.\nजळगाव शहर मतदार संघात भाजपचे आमदार सुरेश भोळे चौथ्या फेरीअखेर ६४०० मतांनी आघाडीवर.\nकल्याण ग्रामीण दुसऱ्या फेरीत मनसेचे राजू पाटील २२१० मतांनी आघाडीवर.\nमिरज : भाजपचे सुरेश खाडे तिसऱ्या फेरीअखेर 11042 मतांनी आघाडीवर\nनिलंगा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर 1800 मतांनी आघाडीवर\nसातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पिछाडीवर\nकोल्हापूर : करवीर मतदार संघात दुसरी फेरीअखेर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके ३८०० मतांनी आघाडीवर\nकोल्हापूर : शाहूवाडी मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित पाटील 846 मतांनी आघाडीवर\nलातूर शहर मतदार संघातून आमदार अमित विलासराव देशमुख तर लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज विलासराव देशमुख आघाडीवर.\nलातूर जिल्ह्यात अहमदपूर मतदारसंघात राष्ट्रवादी 897 मतांनी आघाडीवर\nलातुर ग्रामीणमध्ये पहिल्या फेरीत 1411 मते नोटाला. धीरज देशमुख आघाडीवर.\nरत्नागिरी - चिपळूण मतदार संघात राष्ट्रवादीचे शेखर निकम पाचव्या फेरीनंतर ११०० मतांनी आघाडीवर.\nउदगीर पहिली फेरी 1430 मतांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बनसोडे आघाडीवर\nपहिल्या फेरीत चिंचवड मधून अपक्ष राहुल कलाटे 36 मतांनी आघाडीवर, भाजप आमदार लष्मण जगताप पिछाडीवर\nवडगावशेरी पहिली फेरी राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे 2500 मतांनी आघाडीवर\nवर्धा : हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावर 4000 मतांनी पुढे 2री फेरी\nकोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पहिल्या फेरीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव २२०० मतांनी आघाडीवर.\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे दीपक केसरकर 407 मताने आघाडीवर\nपालघर विधानसभा काँग्रेस 1,700 मतांनी आघाडीवर\nइंदापूर : भाजपचे हर्षवर्धन पाटील आघाडीवर; राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे पिछाडीवर\nअक्कलकुवा- आमशा पाडवी शिवसेना 500 मतांनी आघाडीवर.\nसातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील 412 मतांनी पोस्टल मतदानात आघाडीवर\nभोर पहिली फेरी आ संग्राम थोपटे 3886 मते कुलदीप कोडे 3715 थोपटे 171 मतांची आघाडी\nखानापूर : पहिल्या फेरीत शिवसेनेचे अनिल बाबर 4146 मतांनी आघाडीवर.\nपलूस-कडेगाव : पहिली फेरी कॉंग्रेसचे विश्वजीत कदम यांना 11370 मतांची आघाडी.\nओवळा माजीवडा पहिल्या फेरीत प्रताप सरनाईक आघाडीवर- मत 3550\nकोल्हापूर उत्तर - पहिल्या फेरीत चंद्रकांत जाधव २२०० मतांनी आघाडीवर.\nपहिल्या फेरीत २३७५ मतांनी प्रकाश आवाडे आघाडीवर\nकोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत आमदार आबिटकर 2519 मतांनी आघाडीवर\nवर्धा विधानसभा - भाजपाचे पंकज भोयर - 700 मतांनी आघाडीवर हिंगणघाट विधानसभा - भाजपाचे समीर कुणावार - 1300 मतांनी आघाडीवर देवळी विधानसभा - कांग्रेसचे रणजीत कांबळे 4267 मतांनी आघाडीवर आर्वी विधानसभा - भाजपाचे दादाराव केचे 500 मतांनी आघाडीवर\nदिंडोशीमधून सुनिल प्रभु 3500 मतांनी आघाडीवर\nवर्धा : आर्वी दादाराव केचे 557 आघाडीवर\nमुलुंडमध्ये मिहीर कोटेचा आघाडीवर\nरावेर मतदारसंघ - पहिल्या मतमोजणी फेरीत कांग्रेसचे शिरीष चौधरी १ हजार ७५७ मतांनी आघाडीवर.\nशिवडीत सेनेच्या अजय चौधरी यांना ३ हजार ७२८ मते\nपालघर विधानसभा काँग्रेस 1,700 मतांनी आघाडीवर\nनाशिक- सिन्नर मधून शिवसेनेचे राजाभाऊ वाजे 6000 मतांनी पुढे\nकल्याण पूर्व मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर भाजपचे गणपत गायकवाड ७३० मतांनी आघाडीवर\nबोरिवली मतदारसंघातून सुनील राणे 3 हजार मतांनी आघाडीवर\nपहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री दक्षिण पश्चिम नागपुरातून 2,560 मतांनी आघाडीवर\nशहादा- पद्माकर वळवी काॅग्रेस 1300 मतांनी आघाडीवर\nगणेश नाईक यांची 1900 मतांची आघाडी\nरत्नागिरी - रत्नागिरी मतदार संघात शिवसेनेचे उदय सामंत पहिल्या फेरीत २७२६ मतांनी आघाडीवर.\nमुक्ताईनगर - दुसऱ्या फेरीत रोहिणी खडसें 132 ने पुढे\nकोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर 2519 मतांनी आघाडीवर\nपहिल्या दोन फे-यांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड 6 हजार मतांनी आघाडीवर\nडोंबिवली: मतमोजणी सुरू पहिला राउंड रवींद्र चव्हाण भाजप यांना 3765, मनसे मंदार हळबे याना 2259 मते पडली असून चव्हाण याना 1506 मतांची आघाडी\nजळगाव : जामनेर . गिरीश महाजन , भाजप यांना पहिल्या फेरी मध्ये 1324 चा लीड आहे\nनाशिक -नांदगाव मतदारसंघात माजी मंत्री मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ पहिल्या फेरीत पिछाडीवर, शिवसेनेचे सुहास कांदे 2200 मतांनी आघाडीवर\nनंदुरबार- विजयकुमार गावीत भाजप 10 हजार मतांनी आघाडीवर.\nकरवीर विधानसभा टपाली मतात काँग्रेसचे पी एन पाटील 243 मतांनी आघाडीवर\nमुक्ताईनगर : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील 304 मतांनी पुढे\nपहिल्या फेरीत गोरेगावात भाजपच्या विद्या ठाकूर 4564 मतांनी आघाडीवर\nठाकरे-पवार घराण्यातील तिसरी पिढी सुसाट; आदित्य,रोहित आघाडीवर\nमहाडेश्वर 2 हजार मतांनी आघाडीवर\nकळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड 2314 मतांनी आघाडीवर\nसोलापूर : अक्कलकोट भाजपचे सचिन काल्याणशेट्टी १००० मतांनी आघाडीवर\nमिरज मतदार संघ : भाजपचे आमदार सुरेश खाडे 3794 मतांनी आघाडीवर\nआंबेगाव पाहिली फेरी दिलीप वळसे पाटील 3198 मतांनी आघाडीवर\nवांद्रे पूर्व पहिल्या फेरीत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर\nसांगली : खानापूर मतदारसंघात 96 मतांनी शिवसेनेचे अनिल बाबर आघाडीवर.\nपुण्यात पत्रकार पास घेऊन माध्यम प्रतिनिधी म्हणून बसणाऱ्या 21 व्यक्तींना काढले बाहेर\nसातारा - पोस्टल मतदानात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर\nअजित पवार ७००० मतांनी आघाडीवर\nशहादा- काॅग्रेसचे पद्माकर वळवी आघाडीवर.\nनाशिक- नाशिक पूर्व भाजप उमेदवार ऍड राहुल ढिकले आघाडीवर\nसोलापूर : सांगोल्यात शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख, माढयात राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे, मोहोळमध्ये भाजपचे नागनाथ क्षीरसागर आणि बार्शीत शिवसेनेचे दिलीप सोपल आघाडीवर\nदेगलूर - बिलोली विधानसभा रावसाहेब अंतापूरकर (कॉंग्रेस) ३०० मतांनी आघाडीवर\nसिंधुदुर्ग : कणकवली नितेश राणे २५०० मतांची आघाडी.\nअहमदनगर: पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 627 मतांनी आघाडीवर\nकांदिवली पूर्वमधून अतुल भातखळकर ५५६५ मतानी आघाडीवर\nनांदगाव : पहिली फेरी शिवसेनेचे सुहास कांदे 2300 मतांनी आघाडीवर\nविक्रोळी सेनेचे सुनील राऊत आघाडीवर\nविधानसभा उपाध्यक्ष शिवसेनेचे विजय औटी पिछाडीवर\nबेलापूर मतदार संघात पोस्टल मतांची मोजणी सुरु, भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर\nदेवळी मतदारसंघातून काँग्रेसचे रंजीत कांबळे 2278 मतांनी आघाडीवर\nनंदुरबार- विजयकुमार गावीत 7 हजार मतांनी आघाडीवर.\nपालघरमध्ये अजूनही अनेक विधानसभेत पोस्टल मतांची मोजणी सुरू झालेली नाही.\nकर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघ - रोहित पवार आघाडीवर\nपोस्टल मतदानात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, हडपसरमधून योगेश टिळेकर, पुणे कंटोंमनेट सुनील कांबळे, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, आणि कसबा पेठमधून टिळक आघाडीवर\nनिफाड मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे दिली�� बनकर 881 मतांनी आघाडीवर\nशिर्डीतून पोस्टल मध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर\nजळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील पहिल्या फेरीत १६१६ लिड\nसोलापूर : पंढरपूर मधून भाजपचे सुधाकरपंत परिचारक तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर\nसांगली : तासगाव-कवठेमहांकाळमधून सुमनताई पाटील आघाडीवर.\nसोलापूर : सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर\nसिंधुदुर्ग : कुडाळ मधून शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर\nनवापूर- काॅग्रेस पक्षाचे उमेदवार शिरिष नाईक 1331 लीड कमी झाले.\nनंदुरबार- विजयकुमार गावीत 3200 मतांची आघाडी.\nउल्हासनगरात पहिल्या फेरीत भाजपचे कुमार आयलानी 400 मतांनी आघाडीवर\nसावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर\nनवापूर काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरिष नाईक 2051 मतांनी आघाडीवर\nकणकवलीतून नीतेश राणे 700 मतांनी आघाडीवर\nभांडुप शिवसेना रमेश कोरगावकर आघाडीवर\nअकोला : पोस्टल मतमोजणी सुरुवात; साडे आठपर्यंत येणार पहिला कल\nसिंधुदुर्ग, नांदेडमध्ये पोस्टल मतमोजणीस सुरुवात\nविधानसभा मतदारसंघ, निकाल 2019 लाईव्ह : महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघांमध्ये कुणाची आघाडी, कुणाची पिछाडी\nवरळीत मतमोजणीला सुरुवात; ईव्हीएम आणि टपाल मोजणी सुरू झाली आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे आघाडीवर.\nराज्यभरात मतमोजणीला सुरूवात; कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधींनी घेतली गोपनियतेची शपथ\nसोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्ट्राँग रूम उघडली\nविधानसभा निवडणुकीचा आज निकाल; मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात\nMaharashtra Election 2019: दिवाळी कुणाची, युती की आघाडीची\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nमतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...\n'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'\nकाँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'\nभाजपाला शिवसेनेशिवाय राज्य करता येणार नाही; संजय राऊतांचा द��वा\n'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'\nMaharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये \nMaharashtra Election 2019: परतीच्या पावसाने झोडपले; मतमोजणीवरही सावट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का\nMaharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज\nना परळी, ना कर्जत-जामखेड; राज्यातील 'या' २५ मतदारसंघात होणार जबरदस्त घमासान\nकोपरी-पाचपाखाडीत चार टक्क्यांनी मतदानात घसरण; घसरलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर\nमुक्ता टिळक यांना ५० हजार मताधिक्य; गिरीश बापटांनी फलकावर लिहिले आकडे\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा; काँग्रेसची मागणी\nठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानात घट; कोणाला बसणार फटका\nबारामती- बसपा उमेदवार अशोक मानेंना मारहाण; कार्यकर्त्यांनी काढली धिंड\nमुंब्रा-कळव्यात वाढलेल्या २.४८ टक्के मतदानाचा फायदा कोणाला\n'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार'\nयापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही; बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांची घोषणा\nनवलेवाडीत घड्याळाला दिलेले मत कमळाला निवडणूक अधिकारी म्हणाले की...\nलोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका\nसोलापूर : मतदानादिवशी मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्यावर गुन्हा दाखल.\nMaharashtra Election 2019: महामुंबईच्या मतटक्क्यातील घसरगुंडीने वाढली धाकधूक\nनाशिक : पूर्व मतदारसंघात ६ पर्यंत एकूण ४७.१० टक्के मतदान\nराज ठाकरेंसाठी पुन्हा 'अनाकलनीय' निकाल लागणार\nसोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 64.26 टक्के मतदान\nमुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार\nमुंबई शहर जिल्ह्यात अंदाजे 50 टक्के मतदान\nMaharashtra Election Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार\n'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'\nनंदूरबार- नवापूर तालुक्यातील सोनपाड्यात रात्री साडे आठ पर्यंत मतदान चालणार\nसोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघातील उपळाई खुर्द येथील मतदान प्रक्रिया संपण्यास साडे आठ वाजण्याची शक्यता\nMaharashtra Election Exit Poll : विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर\nराज्यात संध्याकाळी 6 पर्य���त 60.5 टक्के मतदान; निवडणूक आयोगाची माहिती\nऔरंगाबादमध्ये एमआयएम-राष्ट्रवादीत राडा; पोलिसांचा लाठीमार\nMaharashtra Exit Poll: महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर\nअमरावती जिल्ह्यात सरासरी ५६.०२ टक्के मतदान\nनाशिक : जिल्ह्यात सायंकाळी 5 पर्यंत एकूण 54. 54 टक्के मतदान\nअकोला- पश्चिम वऱ्हाडात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३ टक्के मतदान\nमुंबई शहरात दुपारी 5 पर्यंत सरासरी 44 % टक्के मतदान\nपनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये संध्याकाळी 5.00 पर्यंत 48.94% मतदान\nगडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असताना प्रकृती बिघडल्यानं आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: अस्थी विसर्जन करून कुटुंब पोहोचलं मतदानाला\nकाँग्रेसकडून ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला तब्बल २२१ तक्रारी; औरंगाबादमध्ये सर्वाधिक तक्रारी\nठाणे जिल्ह्यात सायंकाळी 5पर्यंत सुमारे 44.50 टक्के मतदान\nधुळ्यात माजी आमदार अनिल गोटेंवर हल्ल्याचा प्रयत्न\nभंडारा : शहरात रिमझिम पावसाला सुरूवात; मतदानावर परिणाम\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: पुण्यात मतदान LIVE व्हिडीओ व्हायरल; मतदान केंद्रावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह\nचंद्रकांत पाटलांनी 'मनसे उमेदवाराला दिली भाजप प्रवेशाची ऑफर; मात्र किशोर शिंदे म्हणाले की...\nराज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के मतदान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : त्यांनी ईव्हीएमवर फेकली शाई; पोलिसांकडून कारवाई\nरत्नागिरीत दुपारी ३ वाजेपर्यंत ४७.७९ टक्के मतदान\nदोन्ही हात नसतानाही 'त्यांनी' बजावला मतदानाचा हक्क; तुम्हीही करा मतदान\nमहायुती 250 जागा जिंकेल; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विश्वास\nहिंगोली जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत ५१.०४ टक्के मतदान\nकाँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमच्या 221 तक्रारी\nअकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४२.०६ टक्के मतदान\nदुपारी 4 वाजेपर्यंत दहिसरमध्ये 40.15% मतदान\nदुपारी 4 वाजेपर्यंत बोरिवलीत 40.26% मतदान\nदुपारी 4 वाजेपर्यंत मागाठाणेत 40.26% मतदान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार\nजामखेडमध्ये मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीत राडा; दोन जण जखमी\nसिंधुदुर्गमध्ये सरासरी 45.75℅ मतदानाची नोंद\nअहमदनगर: दुपारी तीनपर्यत जिल्हात 46 %मतदान\nबुलढाणा: दुपारी 3 पर्यंत 45.65 टक्के मतदान\nअमरावती जि��्ह्यात दुपारी 3 पर्यंत सरासरी 39.42 टक्के मतदान\nसोलापूर: शहर मध्य मतदारसंघातील माणेकरी प्रशाला मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम बंद पडले\nसोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.13 टक्के मतदान\nठाणे जिल्ह्यात दुपारी 3 पर्यंत 35.50 टक्के मतदान\nपनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3पर्यंत 38.93% मतदान\nबीड: जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 82 ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलले\nमुंबई शहरात दुपारी 3 पर्यंत सरासरी 35% टक्के मतदान\nकल्याण पूर्व मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत २४.३५ टक्के मतदान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील \"सखी मतदान केंद्र\" मतदार राजासाठी सजले\nयवतमाळ- धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार; केंद्रात शुकशुकाट\nदुपारी 3 वाजेपर्यंत वडाळा 27.33 टक्के मतदान\nदुपारी 3 वाजेपर्यंत सायन कोळीवाड्यात 36 टक्के मतदान\nMaharashtra Election 2019: भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी\n'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभुती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला'\nनाशिक : पुर्व मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ४०.९५ टक्के, पश्चिम मतदारसंघात २५.६४, मध्य मतदारसंघात १९.३४ टक्के, देवळाली मतदारसंघात २६.७४ टक्के मतदान\nमहायुती २०० चा आकडा पार करणार नाही; शिवसेनेच्या मोठ्या नेत्यानं केलं विधान\nबोईसर विधानसभेचे सेनेचे उमेदवार विलास तरे हे भगवा 1 नंबर चा टीशर्ट घालून प्रचार करीत असल्याच्या अपक्ष उमेदवार संतोष जनाठे ह्यांनी तक्रार केल्या नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली\nश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात 1वाजे पर्यंत 32 टक्के मतदान\nमहागाव(यवतमाळ) उमररखेड विधानसभा क्षेत्रातील महागाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील धारकान्हा गावात बूथ क्र 36 वर शून्य टक्के मतदान.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: हे 'सहा' फॅक्टर ठरविणार राज्याच्या निवडणुकीचा निकाल\nरावेर विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३२.३७ % मतदान झाले आहे.\nभायखळामध्ये २७.१७ टक्के, वरळी २५.१३ टक्के आणि शिवडीमध्ये २६.०१ टक्के मतदान.\nसोलापूर ; पावसाचे पाणी घरात शिरल्याने बोरामणी नाका येथे महिलांनी केला ठिय्या आंदोलन; मतदानावर टाकला बहिष्‍कार\nसिंधुदुर्गमध्ये सरासरी 25.94 टक्के मतदानाची नोंद; कणकवली - 29.34, कुडाळ - 23.86, सावंतवाडी - 24.47 टक्के मतदान.\nरत्नागिरी - दुपारी १ वाजेपर्यंत ३८.६८ टक्के मतदान.\nमुंबई शहर जिल्ह्यामध्ये दुपारी 1 पर्यंत सरासरी 25 % टक्के मतदान\nठाणे जिल्हा : दुपारी 1वाजेपर्यंत २५.१० टक्के मतदान.\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मलकापूर मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 23.99 टक्के झाले मतदान\nसोलापूर : महापालिकेचे शाळा नंबर 21 हनुमान नगर इथे कोसळला पोलिसांवर मंडप; सुदैवाने कोणालाही इजा नाही\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह\nसंगमनेर विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत २०.३८ टक्के मतदान\nवरळी मतदार संघातील ५२ चाळ येथिल ६२ क्रच्या केंद्रातील ईव्हीएम मशीन बंद\nअकोला : तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ गावाचा मतदानावरील बहिष्कार कायम.\nबीड जिल्हा : सकाळी 11 वाजेपर्यंत 14.17 टक्के मतदान\nजळगाव जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.57% मतदान.\nसांगली : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांनी हणमंतवडिये येथे मतदान केले.\nवाशिम जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 18.11% मतदान.\nकल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत 12% मतदान झाले आहे..\nसायन कोळीवाडा 15.35 टक्के, वडाळा - 14.70, माहीम - 16.70 टक्के मतदान\nमुलुंडमध्ये ११ वाजेपर्यंत १७.९० % मतदान\nमुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 टक्के मतदान.\nजळगाव - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या विरूद्ध भाजप पदाधिकार्यांना मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.\nसोलापूर - माढा तालुक्यातील दहिवडी गावात दोन गटांत तुफान हाणामारी, काही वेळ मतदान प्रक्रिया थांबली\nपनवेल विधानसभा मतदार संघामध्ये सकाळी 11.00 पर्यंत 15.47% मतदान झाले आहे.\nकाँग्रेसच्या उमेदवाराकडून खामगाव पोलिसात तक्रार; भाजपाकडून बुथ कॅप्चरिंग होत असल्याचा आरोप\nअकोला: अकोल्यात मतदान केंद्रावर काँगेस उमेदवार साजीद खान पठाण आणि पोलिसांत शाब्दिक चकमक.\nमुक्ताईनगर मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९ टक्के मतदान.\nMaharashtra Election 2019 : आमच्यासमोर एक उत्तम विरोधी पक्ष यावा- संजय राऊत\nMaharashtra Election 2019 : निवडणूक आयोगाची नामी शक्कल; उंच फुगे लावून केले मतदानाचे आवाहन\nठाणे : जिल्ह्यातील 18 मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 4.88 टक्के मतदान. ठाणे य���थील डाँ. बांदोडकर महाविद्यालयातील दिव्यांग मतदान केंद्रावरील रांग\nकर्जत-जामखेड मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.०३ टक्के मतदान.\nनाशिक : जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.50 टक्के मतदान\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत फक्त ३.५७ टक्के मतदान\nनांदेड- जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 4 टक्के मतदान, सर्वात कमी दीड टक्के मतदान मुखेड मतदारसंघात\nसातारा : कोरेगाव मतदारसंघात सकाळी ९ पर्यंत 5.48% मतदान झाले आहे.\nजळगाव शहर विधानसभा मतदार संघात सकाळी 9 पर्यंत 2.49% मतदान\nमुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६४ टक्के मतदान\nजळगाव - जळगाव शहर मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 2.14 % मतदान\nजऴगाव : जामनेर येथे गिरीश महाजन यांनी केले मतदान.\nMaharashtra Election 2019: यंदा आमचंच सरकार येईल- सुप्रिया सुळे\nMaharashtra Election 2019 : शिवसेना-भाजपा युती जवळपास 225च्या आसपास जागा जिंकेल- पीयूष गोयल\nनाशिकमध्ये दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. काहीवेळाने पुन्हा मतदान सुरू.\nठाणे शहरात अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य.\nभुसावळ (जळगाव): कुर्‍हा पानाचे येथे व्हीव्हीपॅटला कागद चिटकत असल्यामुळे मतदान बंद पडले आहे.\nनाशिक मध्य मतदार संघात ईव्हीएम बंद पडले\nMaharashtra Election 2019: महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य नऊ कोटी मतदारांच्या हाती\nशरद पवारांच्या भर पावसातील सभेवर सुप्रिया सुळे म्हणतात...\nजितेंद्र आव्हाडांच्या प्रचार रॅलीमुळे मुंब्र्यात वाहतुकीची कोंडी, प्रवासी त्रस्त\nशरद पवार छत्रीतूनच स्टेजवर आले, पण भाषणावेळी वेगळेच घडले\nअहमदनगर - कर्जत-जामखेडमध्ये होणारी अमित शाह यांची सभा रद्द, पावसाळी वातावरणामुळे सभा रद्द करण्याचा निर्णय\nठाण्यात थोड्याच वेळात मनसेची सभा\nमतदानासाठी खाजगी आस्थापना बंदच; 65 आस्थापनांना सवलत नाकारली\n'70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर पावसात भिजायची वेळी आली नसती'\nसोलापूर- मोहोळ मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड\nMaharashtra Election 2019 : हडपसरमध्ये शरद पवार यांचा विचार उभा : डॉ. अमोल कोल्हे\nExclusive : शरद पवार या निवडणुकीनंतर संपणार नाहीत, पण...; मुख्यमंत्र्यांना विश्वास\nमहाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील प्रचारतोफा आज थंडावणार\nतरुणाईने भाजपची झोप उडविली-शरद पवार, कर्जतला सांगता सभा\n'मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा'\n'या' दोन जागांवर शिवसेनेचा पराभव होणार; मुख्यमंत्र्यांनी केला दावा\nExclusive: नारायण राणे-उद्धव ठाकरे 'युती'साठी मुख्यमंत्री करणार मध्यस्थी, कारण...\nExclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला\nशिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त\nफेसबुकवरील 'त्या' आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...\nशिवसेनेला मिळाला प्रसिद्ध 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन\nभाजपाच्या जाहीरनाम्यात 'हा' संदर्भ येणं क्लेशदायक; शिवसेनेची जोरदार टीका\nMaharashtra Election 2019: '...तर मातोश्रीसमोर सभा घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देईन'\nकेसरकर यापुढे आमदारही होणार नाही आणि मंत्रीदेखील होणार नाही- नारायण राणे\nकाँग्रेसला महाराष्ट्रातून कचऱ्यासारखं साफ करा - केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला\nमुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थानी आगमन\n'गेल्यावेळी ६३ आमदार होते यंदा दुप्पट निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या'\n'सगळे पैलवान चालले; या वयातही एकटं प्रचाराला फिरावं लागतंय'\nआयत्या बिळात 'चंदूबा'; राष्ट्रवादीनं काढला चंद्रकांत पाटलांना चिमटा\nराज्यात धोबीपछाड देणारा एकच पैलवान उरला; भाजपाच्या 'रम्या'चा राष्ट्रवादीला टोला\nकल्याण पूर्व मतदारसंघात शिवसैनिकांच्या बंडखोरीला एकनाथ शिंदेंचे बळ\n'आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा; दत्तक बापाची गरज नाही'\n'हे' सरकार रामन राघवसारखे; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मुंबईकरांना आठवली १९६० 'ती' काळरात्र\nMaharashtra Election 2019 : ...अन् मोदींनी भाषण थांबवून पुणेकरांना केलं वंदन\n'सावरकरांपेक्षा धर्मनिरपेक्ष माणूस सापडणार नाही; इंदिरा गांधी या सावरकरांच्या अनुयायी'\n'बाबराच्या मशिदीत ज्या मुसलमानांच्या भावना गुंतल्या त्यांना आम्ही ‘भारतवासी’ कसे मानणार\n...तर जाळून टाका ते जाहीरनामे; राज ठाकरे शिवसेना, भाजपावर बरसले\nरात्री झाडांची कत्तल करणारं हे रमन राघव सरकार- राज ठाकरे\nगडचिरोली : गडचिरोलीत निवडणुकीवर नक्षल दहशतीचे सावट, गृहमंत्री अमित शहा उद्या अहेरीत\n'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार'\n'नव्या पिढीला छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून वंचित ठेवणं हे संतापजनक'\n'या' कारणामुळे शरद पवारांवर ईडीचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांनी केला गौप्यस्फोट\nआगामी मुख्यमंत्री भाजपाचा नसणार; एकनाथ खडसेंनी केला खुलासा\nबीडमध्ये १९८० ची पुनरावृत्ती नक्की होणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास\nचौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार\nउत्तर भारतीय महापंचायतीचा मनोज तिवारींना इशारा; मनसेवरील टीकेवर म्हणाले...\nMaharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन\nमुख्यमंत्र्याचं 'ते' विधान कर्जत जामखेडसाठी नव्हे तर कोथरुडकरांसाठी'\nपाकिस्तानपेक्षाही भारताची परिस्थिती वाईट; शिवसेनेनं केंद्र सरकारला घेरलं\nMaharashtra Election 2019: चंपानंतर राज ठाकरेंच्या सभेत 'टरबूज'; उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ\n'भाजपाच्या मागे किती घरंगळत जाणार माणसं आहात की गोट्या माणसं आहात की गोट्या\nबाळासाहेब, काँग्रेस आसिंधुदुर्गः स्वतःच्या कार्यकर्त्यांना फसवले ते भाजपाला काय देणार, राणेंचे नाव न घेता सुभाष देसाई यांचे टीका\nसिंधुदुर्गः माफी मागायची असेल तर निवडणुकीतून माघार घ्या आणि सतीश सावंत यांना पाठिंबा द्या : सुभाष देसाई\nसिंधुदुर्ग : काल एका कुटुंबांचा स्वाभिमान कणकवलीत गळून पडला : सुभाष देसाई\nसिंधुदुर्ग : भाजपामधून हकालपट्टी झालेले संदेश पारकर करणार शिवसेनेत प्रवेश\nरेरा कायद्यामुळे भूमाफियांवर आवर बसला- नरेंद्र मोदी\nनवी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे अंडरवर्ल्डमधील भूमाफिया, बिल्डर सक्रिय- नरेंद्र मोदी\nनवी मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची माळ देण्याचे मोदींचे सूतोवाच\nनवी मुंबईः जगभरात भारत देशाला चांगला मान मिळत आहे. त्याचा आनंद तुम्हाला मिळत आहे. तेच स्वप्न मी बघितलं आहे.\nनवी मुंबईः लोकांचा चांगला प्रतिसाद सभांना मिळत असून मागचे सर्व रेकॉर्ड या निवडणुकीत तुटणार आहेत.\nनवी मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या रायगड या राजधानीत पाऊल ठेवून मला खूप आनंद होत आहे.\n'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही'\nगेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार\nनिवडणुकीच्या निकालाआधीच मुख्यमंत्र्याकडून 'या' 4 मंत्र्यांच्या नावाची घोषणा\nकळंब तालुक्यात शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला\nउस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; पोटावरचा वार हातावर झेलला, किरकोळ जखमी\nकलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'\nबंडखोर उभे करणं हे भाजपाचं यंत्र की षडयंत्र; शिवसेना नेत्याने व्यक्त केली शंका\nराज ठाकरे सक्षम नेते; जनतेने त्यांचा विचार करावा - नितीन गडकरी\nनितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; आयारामांमुळे भाजपाची संस्कृती बदलेल अन्यथा...\nसरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका\nनिवडणूक आयोगाकडून 21 ऑक्टोबरला सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 दरम्यान एक्झिट पोल दाखवण्यास बंदी\nराष्ट्रवादीने उभारलेला शिवरायांचा पुतळा दाखवत मुख्यमंत्र्यांनी गायला स्व-कौतुकाचा पोवाडा\nकणकवली - निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश\nदहा रुपयांच्या थाळीमागचं गणित; 'राजकारण' वजा केल्यास बरोब्बर होईल 'उदरभरण'\nमुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसह विदर्भाला कोकणाशी जोडणारा 'सुपर हायवे' बनविणार\n'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'\nयेत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार निर्मिती करणार; भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर\nजाणून घ्या,'अशा'प्रकारे शिवसेना देणार १० रुपयात भोजन थाळी\n'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं'\n'मोदींच्या नावावर शिवसेनेचा विजय;भविष्यात मुंबईचा महापौर भाजपाचाच असेल'\n'भाजपा-शिवसेनेचं दिवाळं वाजल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही'\nमेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर बोलावं - शिवसेना\nMaharashtra Election 2019: ...म्हणून बीएमडब्ल्यूचा कारखाना महाराष्ट्रातून गेला; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा\nकलम 370 हे काँग्रेसचं पाप- योगी आदित्यनाथ\nनाशिक : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आगमन\nपंतप्रधान मोदींना शरद पवारांचा इशारा; आम्ही पंतप्रधान पदाची इज्जत करतो पण...\nउद्धव ठाकरे यांचे करमाळ्यात आगमन\n'त्या' दिवशी शिवसेनेचा विषय संप��ल; पण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही\n...तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; मुख्यमंत्री संतापले\n'आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच; त्याला वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर काय\n'कुस्ती संघटनेचा राज्याचा मी अध्यक्ष, आम्ही कुणाशी पण कुस्ती खेळत नाही'; पवारांचा टोला\nMaharashtra Election 2019: अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा ‘टेंपो’ खाली आणला\nMaharashtra Election 2019: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज यवतमाळ आणि पुण्यात जाहीर सभा होणार.\nMaharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे - नितेश राणे\nसाकोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थळी आगमन.\nभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने साकोलीत आगमन.\nलातूर - औसा येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा, राहुल गांधींचे सभास्थळी आगमन\nMaharashtra Election 2019 : पंकजा मुंडेंच्या सभेत नागरिकांचा गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं\nजाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे\nजळगाव - भारतीय जनतेच्या समर्पण, योगदान, उत्साह यामुळे जगात भारताची मान उंचावली - नरेंद्र मोदी\nकोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीकडे कलम 370बाबत विचारणा करा - अमित शहा\nजळगाव - विरोधी पक्षांमध्ये थकलेले नेते, ते एकमेकांचे साथीदार बनू शकतात. पण राज्याला चांगले नेतृत्व देऊ शकत नाहीत - नरेंद्र मोदी\n'हिंमत असेल तर विरोधक कलम 370 चा उल्लेख जाहीरनाम्यात करणार का\nघड्याळाचे काटे बसलेत रुतून, त्याला किल्ली कोणी देईना; भाजपाकडून राष्ट्रवादीवर काव्यात्मक टीका\nजळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर आगमन\n'शिवसेना वचननामा हास्यास्पद; 10 रुपयांची थाळी मातोश्रीवर बनविणार का\nजळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर आगमन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोड्याच वेळात आगमन होणार\nभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साकोली येथे आज दुपारी ३ वाजता सभा\nअकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा व वरवट बकाल येथे सभा\nकसंही बघितला तरी गडी पैलवान दिसत नाही; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nजळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि ओवेसी यांच्या आज जळगाव जिल्ह्यात सभा\nशंभर कोल्हे एकत्र आले तरी सिंहाची शिकार करु शकत नाही - मुख्यमंत्री\nप्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक\nलढाई पैलवानांशी होते, इतरांशी नाही; पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nसातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार उद्धव ठाकरेंचे धडगाव येथील सभेत प्रतिपादन\nMaharashtra Election 2019 : सत्तर हजार कोटी गेले कुठे, चौकशी करायला नको का\nMaharashtra Election 2019: उद्धव ठाकरेंचा 'राज'कीय टोला, 'पुढच्या निवडणुकीत 'ते' फक्त पेपर वाचतील'\nMaharashtra Election 2019 : 'गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार', अनेक घोषणांसह शिवसेनेचा वचननामा जाहीर\nMaharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी उद्यापासून प्रचारात; मुंबईतील सभेने होणार सांगता\nरस्त्याबरोबरच सोशल मीडियावर प्रचाराची धूम; ‘ऑन लाईन’ची भिस्त खासगी कंपनीवर\n'तुम्ही कसले विरोधी पक्षनेता, तुम्ही तर 'विनोदी' पक्ष नेता'; भाजपाचा राज ठाकरेंना चिमटा\nबाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूकच होती- अजित पवार\n'मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल'\nयवतमाळ : भाजपा सरकारने बँका लुटण्याचे काम केले आहे, दुर्दैवाने हे सर्व लुटारू गुजरातमधील आहे - प्रकाश आंबेडकर\nउदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी 17 ऑक्टोबरला साताऱ्यात; राज्यात होणार 9 सभा\nआम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय - अजित पवार\nयुती असली तरी शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार\n''गुजरातचे एक भले 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात प्रचारसभेसाठी फिरत आहे''\nकोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे भाजपमध्ये\n'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती' शरद पवारांची टीका\nजेव्हा रात्री 12 वाजता मुख्यमंत्री अमित शहांना फोन करतात तेव्हा...\nकारंजा - 370 हटविण्याला काँग्रेस नेत्यांनी विरोध का केला, याचं उत्तर दिलं पाहिजे - अमित शाह\nकारंजा - कलम 370 हटवून काश्मीर भारतात विलीन केले - अमित शाह\nकर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; मी कर्जमुक्त करणार - उद्धव ठाकरे\nMaharashtra Election 2019 : शेती महामंडळाचे कामगार टाकणार मतदानावर बहिष्कार\nMaharashtra Election 2019: लिंबू ठेवणं ही अंधश्रद्धा नव्हे, अर्थमंत्र्यांकडून राजनाथ सिंहांचे समर्थन\nबुलडाणा - भाजपासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची - अमित शहा\nबुलडाणा - महाराष्ट्र ही शहिदांची भूमी, या भूमीने देशाला वीर दिले - अमित शहा\nजळगाव - जर विरोधकच उरल���ले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय जयंत पाटील यांचा टोला\nMaharashtra Election 2019: 'राज ठाकरे जमिनीवर', मुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीचा शिवसेनेला चांगलाच टोला\nMaharashtra Election 2019: ... तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले नसते का, अजित पवारांचा सवाल\nMaharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस\n१०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात\n'कलम ३७० काढलं त्याचं अभिनंदन पण ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध\nबुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा\nआमची युती सडली आणि 124 जागांवर अडली; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला\nकलम ३७० काढलं त्याचं अभिनंदन पण ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध\nपर्यावरण मंत्री शिवसेनेचेच होते, मग आरेतील झाडं तुटली का; राज ठाकरेंचा शिवसेनेला सवाल\nमला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या; राज ठाकरेंचं आवाहन\nमहायुतीविरोधातील 4 बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी\n३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय\n'महापालिकेत इतकी वर्षे सत्ता असताना मुंबईची काय अवस्था केली ती पाहावं' अजित पवारांचा शिवसेनेला टोला\nवसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला\n''राहुल म्हणाले होते, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, पण एक गोळीसुद्धा चालली नाही''\nमुंबई - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी १३ आणि १५ ऑक्टोबरला राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार\nMaharashtra Election 2019: 'राज ठाकरेंना नडतोय 'राजकीय आळशीपणा', पवारांसारखं फिरावं लागेल'\nMaharashtra Election 2019: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार; नारायण राणेंची घोषणा\nMaharashtra Election 2019 : राहुल गांधी यांनी मैदान सोडले : अमित शहा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत येणार; पण कोणाची सभा घेणार\nनागपूर - ईडीमध्ये माझ्यासारख्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न केला तिथे तुमची काही अवस्था असेल हे समजून घ्या - पवार\nभंडारा : नागपूर म्हाडाचे सभापती तारिक कुरेशी यांचा भाजप सदस्यत्वाचा आणि म्हाडा सभापतीपदाचा राजीनामा\nएक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल; शेलारांचा मनसेला टोला\nराज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील; महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला\nजळगाव - उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील - महाजन\nजळगाव - जनतेच्या मनातलं आम्ही ओळखले म्हणून किती जागा येतील हे सांगू शकतो, महाजनांची पवारांवर टीका\nजळगाव - इतके वर्ष राज्य केले, जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला ओळखता आले नाही. आम्ही ते ओळखले - महाजन\nसोलापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोमवार 14 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात पाच ठिकाणी सभा\nमुख्यमंत्री फडणवीसांचा कारभार गुजरात धार्जिणा; शरद पवारांची टीका\nMaharashtra Election 2019: रस्त्यावर सभा घ्यायला परवानगी द्या; मनसेची निवडणूक आयोगाकडे मागणी\nसोलापूर - काँग्रेस व राष्ट्रवादी मनापासून पराभव स्वीकारूनच विधानसभा लढवित आहेत - अमित शहा\nमानखुर्द-शिवाजीनगरमध्ये धनुष्यबाण सारुन आझमी विजयाची हॅटट्रिक साधणार का\nसोलापूर - महाराष्ट्रात भाजपचे पूर्ण बहुमत असलेले सरकार बनवा - अमित शहा\nनरेंद्र मोदी फक्त देशाचे नाही तर जगाचे नेते - देवेंद्र फडणवीस\nMaharashtra Election 2019 : विधानसभा उमेदवारांच्या प्रचारावर पावसाचे सावट\nसोलापूर - महिलांना एक लाखाचं कर्ज बिनव्याजी केंद्र सरकारकडून देणार - मुख्यमंत्री\nनितेश राणेंचे भाजपामधील वय काय संदेश पारकर यांचा जठारांना सवाल\nMaharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान\nMaharashtra Election 2019: होय, दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज; सुशीलकुमार शिंदे वक्तव्यावर ठाम\nMaharashtra Election 2019 : चार प्रमुख पक्षांकडून ६० मुस्लीम उमेदवार निवडणूक रिंगणात\nभाजपा सरकारला उद्योगपतींची काळजी; शेतकऱ्यांची नाही: शरद पवार\nनवी मुंबई - विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या विरोधात पोलीसात तक्रार. शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने केली तक्रार\n...तर लाखो कर्मचाऱ्यांचे संसार वाचले असते- धनंजय मुंडे\nMaharashtra Election 2019: शेती, रोजगार, अर्थव्यवस्था कितीही 'आजारी' असूदे;सर्व आजरांवर रामबाण उपाय कलम 370\nMaharashtra Election 2019: मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; उद्या होणार प्रचारसभा\nपावसामुळे मनसेची पुण्यातील सभा रद्द\nसोलापूर : देशाचे गृहमंत्री अमित शहा उद्या सोलापूर दौऱ्यावर, अक्कलकोट येथे होणार जाहीर सभा\nप्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन\nयवतमाळ : पुसद, यवतमाळातील उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यवतमाळमध्ये मुक्काम ��रणार असून कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे.\nयवतमाळ : पुसद, यवतमाळातील उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा यवतमाळात मुक्काम. कार्यकर्त्यांशी चर्चा करणार.\nMaharashtra Election 2019 : आदित्यच्या सुरक्षित मतदारसंघामध्ये सेनेच्या राज्यमंत्र्याची कसोटी\nMaharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे\nमुंबई शहर जिल्ह्यात धारावी परिसरात आज सकाळी 8 लाख रुपये संशयित रक्कम मंगळवारी पकडली.\nMaharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान\nMaharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती\nMaharashtra Election 2019 : काही उमेदवारांची माघार; काहींनी म्हटले ‘माफ करा’\nमुंबई - उपनगर जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघात २४४ उमेदवार, ३२ उमेदवारांची माघार\nभाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का\nसोलापूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील बंडखोर काँग्रेसचे उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुगे यांना काँग्रेस पक्षातून केले निलंबित\nअमरावती - आठ मतदारसंघांत १०९ उमेदवार रिंगणात, ४२ उमेदवारांनी माघार घेतली\nरायगड - सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 78 उमेदवार, आज 34 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे\nबीड : गेवराईत शिवसेनेचे बदामराव पंडित यांची भाजपा उमेदवार आ.लक्ष्मण पवार यांच्या विरोधात बंडखोरी\nअकोला : जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमधून ३३ उमेदवारांची माघार; ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात\nठाणे - जिल्ह्यातील 18 मतदारसंघांमध्ये 214 उमेदवार; 37 उमेदवारांनी घेतली माघार\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nअचलपूर अहेरी अहमदपूर अहमदनगर शहर\nऐरोली अक्कलकोट अक्कलकुवा अकोला पूर्व\nअकोला पश्चिम अकोले अकोट अलिबाग\nअमळनेर आंबेगाव अंबरनाथ आमगाव\nअमरावती अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम अणुशक्ती नगर\nअर्जुनी मोरगाव अरमोरी अर्णी आर्वी\nआष्टी औरंगाबाद मध्य औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम\nऔसा बदनापूर बडनेरा बागलाण\nबाळापूर बल्लारपूर बारामती बार्शी\nवसमत बीड बेलापूर भंडारा\nभांडुप पश्चिम भिवंडी पूर्व भिवंडी ग्रामीण भिवंडी पश्चिम\nभोकर भोकरदन भोर भोसरी\nभुसावळ बोईसर बोरिवली ब्रह्मपुरी\nबुलडाणा भायखळा चाळीसगाव चंदगड\nचांदिवली चंद्रपूर चांदवड चारकोप\nचेंबूर चिखली चिमूर चिंचवड\nचिपळूण चोपडा कुलाबा डहाणू\nदहिसर दापोली दर्यापूर दौंड\nदेगलूर देवळी देवळाली धामणगाव रेल्वे\nधारावी धुळे शहर धुळे ग्रामीण दिग्रस\nदिंडोरी दिंडोशी डोंबिवली एरंडोल\nगडचिरोली गंगाखेड गंगापूर गेवराई\nघनसावंगी घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम गोंदिया\nगोरेगाव गुहागर हडपसर हदगांव\nहातकणंगले हिंगणघाट हिंगणा हिंगोली\nइचलकरंजी इगतपुरी इंदापूर इस्लामपूर\nजळगाव शहर जळगाव-जामोद जळगाव ग्रामीण जालना\nजामनेर जाट जिंतूर जोगेश्वरी पूर्व\nजुन्नर कागल केज कळमनुरी\nकालिना कळवण कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण\nकल्याण पश्चिम कामठी कांदिवली पूर्व कणकवली\nकन्नड कराड उत्तर कराड दक्षिण करंजा\nकर्जत कर्जत-जामखेड करमाळा करवीर\nकसबा पेठ काटोल खडकवासला खामगाव\nखानापूर खेड आळंदी किनवट कोल्हापूर उत्तर\nकोल्हापूर दक्षिण कोपरगांव कोपरी-पाचपाखाडी कोरेगाव\nकोथरुड कुडाळ कुर्ला लातूर शहर\nलातूर ग्रामीण लोहा माढा मागाठाणे\nमहाड माहीम माजलगांव मलबार हिल\nमालाड पश्चिम मालेगाव मध्य मालेगाव बाह्य मलकापूर\nमाळशिरस माण मानखुर्द शिवाजी नगर मावळ\nमेहकर मेळघाट मीरा-भाईंदर मिरज\nमोहोळ मोर्शी मुखेड मुक्ताईनगर\nमुलुंड मुंबादेवी मुंब्रा कळवा मुरबाड\nमूर्तिजापूर नागपूर मध्य नागपूर पूर्व नागपूर उत्तर\nनागपूर दक्षिण नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम नायगाव\nनालासोपारा नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नांदगाव\nनंदुरबार नाशिक मध्य नाशिक पूर्व नाशिक पश्चिम\nनवापूर नेवासा निलंगा निफाड\nउस्मानाबाद ओवळा-माजिवडा पाचोरा पैठण\nपालघर पलूस कडेगाव पंढरपूर पनवेल\nपरांडा परभणी परळी पारनेर\nपरतूर पर्वती पाटण पाथरी\nपेण फलटण फुलंब्री पिंपरी\nपुणे कन्टॉन्मेंट पुरंदर पुसद राधानगरी\nराहुरी राजापूर राजुरा राळेगाव\nरामटेक रत्नागिरी रावेर रिसोड\nसाकोली साक्री संगमनेर सांगली\nसांगोला सातारा सावनेर सावंतवाडी\nशहादा शहापूर शाहूवाडी शेवगाव\nशिराळा शिर्डी शिरोळ शिरपूर\nशिरूर शिवडी शिवाजीनगर श्रीगोंदा\nश्रीरामपूर श्रीवर्धन सिल्लोड सिंदखेडराजा\nसिंदखेडा सिन्नर सायन कोळीवाडा सोलापूर शहर मध्य\nसोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण तासगा���-कवठेमहांकाळ तिवसा\nठाणे शहर तिरोडा तुळजापूर तुमसर\nउदगीर उल्हासनगर उमरगा उमरखेड\nउमरेड उरण वडगाव शेरी वैजापूर\nवांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम वसई वर्सोवा\nविक्रोळी विक्रमगड विलेपार्ले वडाळा\nवाई वणी वर्धा वरोरा\nवाशिम वरळी यवतमाळ येवला\nमहाराष्ट्र :ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...\nआजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. ...\nमहाराष्ट्र :नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले\nमहसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. ...\nमहाराष्ट्र :भुजबळांविरोधात काम करणाऱ्या 'त्या' नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी\nमाणिकराव शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला होता. ...\nमहाराष्ट्र :मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी ...\nमहाराष्ट्र :शरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र ...\nमहाराष्ट्र :राधाकृष्ण विखे पाटील- राम शिंदे पहिल्यांदाच आमनेसामने; वाद मिटण्याची चिन्हे\nदेवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही नगर जिल्ह्याची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर होते. सुमारे तासभर ही बैठक झाली. यानंतर आधी खासदार सुजय विखे-पाटील नंतर राधाकृष्ण विखे बाहेर पडले. ...\nमहाराष्ट्र :विखेंना घेऊनही नगरमध्ये भाजपला तोटाच : राम शिंदे\nMaharashtra Government : भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातच आता विखे पिता-पुत्रांनी पक्षविरोधी काम केल्याचे आरोप होत आहेत. ...\nराष्ट्रीय :सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल\nमहाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक निकालातील समान धागे ...\nमहाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अजितदादांसोबत रातोरात सत्ता स्थापन करण्याचं कारण\nदोन भिन्न विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते सत्ता स्थापनेसाठी ��कत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ...\nअकोला :आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान\nअकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी याचिकेत केली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBabul Supriyo: भाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nNew Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-see-latest-updates-maharashtra-registered-57640-new-cases-in-a-day-with-57006-patients-recovered-and-920-deaths-today/articleshow/82410828.cms", "date_download": "2021-07-31T12:24:40Z", "digest": "sha1:MSJACI3EY5Y377JCC6AIDO253UCXJHOE", "length": 15247, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncorona in maharashtra latest updates करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी रुग्णवाढ, ९२० मृत्यू\nराज्यात आज ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे असून ५७ हजार ००६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ५९६ इतकी झाली आहे.\nगेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.\nगेल्या २४ तासांमध्ये एकूण ५७ हजार ००६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.\nआज राज्यात एकूण ९२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची संख्या स्थिरावल्याचे दिसत असून गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नव्या रुग्���ांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ५१ हजार ८८० इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून असून हा फरक ५ हजार ७६० इतका आहे. तर आज एकूण ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ६५ हजार ९३४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ५९६ वर जाऊन पोहचली आहे. (maharashtra registered 57640 new cases in a day with 57006 patients recovered and 920 deaths today)\nआज राज्यात एकूण ९२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८९१ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४१ लाख ६४ हजार ०९८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३२ टक्क्यांवर पोहोचले आहे.\nपुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण\nराज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ५९६ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख १४ हजार २५४ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५६ हजार १५३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४४ हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५८ हजार ९४४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४६ हजार ५४१ इतकी आहे.\nक्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र लिहिणार: मुख्यमंत्री\nया बरोबरच अहमदनगरमध्ये २१ हजार ०४३ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ११ हजार ५४९, नांदेडमध्ये ही संख्या ६ हजार ४३६ इतकी आहे. जळगावमध्ये १२ हजार ४६५, तसेच तर रायगडमध्ये एकूण ११ हजार ६२३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ८ हजार ११७, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५५५ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार १५६ इतकी आहे.\nक्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली: नाना पटोले\n३८,५२,५०१ व्यक्ती होम क्वारंटाइन\nआतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख ८० हजार ५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ५२ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३२ हजार १७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\nक्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या 'एनसीपी स्पॉन्सर्ड'; फडणवीसांचा आरोप\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमुख्यमंत्री Live: 'मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने, राष्ट्रपतींनी घ्यावा- मुख्यमंत्र्यांची विनंती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकरोना विषाणू उद्रेक करोना विषाणू करोना अपडेट covid-19 coronavirus updates corona in maharashtra\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज दोन दिवसांनी आपण इतिहासाचे साक्षिदार होणार; माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचे ट्विट\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nसिनेमॅजिक 'प्रेक्षकांना माझा विसर पडू नये म्हणून पुन्हा मालिकेकडे वळले'\nमुंबई नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\n विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या\nसिनेन्यूज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या एका सीनवर होतोय कौतुकाचा वर्षाव\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nटिप्स-ट्रिक्स होम इन्व्हर्टर बॅटरीची योग्य काळजी घेतली तर बॅटरी दीर्घकाळ देणार साथ, पाहा टिप्स\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1286/", "date_download": "2021-07-31T13:27:26Z", "digest": "sha1:SL5CK6GZT4EKKL2XDH6DJIUV6WGYFV3D", "length": 8693, "nlines": 101, "source_domain": "rayatnama.com", "title": "‘जीन्स पॅन्ट’ चा निर्णय चुकीचाच : अजित पवार | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी 'जीन्स पॅन्ट' चा निर्णय चुकीचाच : अजित पवार\n‘जीन्स पॅन्ट’ चा निर्णय चुकीचाच : अजित पवार\nसरकारी कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालून यावं, ही या मागची सरकारची भूमिक आहे. मुख्यमंत्री साहेब हे मंत्रालयात टी शर्ट घालून येत नाही. घरी असले टी शर्ट घातलं तर ठीक आहे. जिन्स पँटचं चुकीचं झालं. याबाबत योग्य विचार केला जैन असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.\nराज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोडचे नियम जारी केले आहेत. यानुसार कार्यालयात काम करताना सरकारी कर्मचाऱ्यांना आता या नियमांचं पालन करावं लागणार आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स पँट घालू नये, असंही नियमांत म्हटलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.\nशाळेतील शिपाई, क्लार्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरावे. ही पदं रद्द झाली आहेत किंवा ती भरायची नाहीत, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ही पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भारयची आहेत आणि त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. पण ही पदं गरजेची असतील तेवढीच भरावी, असं अजित पवार म्हणाले.\nकायम स्वरुपी काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पद भरतीला राष्ट्रवादीच्या आमदारांनीच विरोध केला आहे. त्यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली. प्रत्येकाला आपला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अधिवेशनाच्या काळात आम्ही त्यांच्याशी बोलू. ते शिक्षकांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांना अशी प्रकारे भूमिका घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.\nPrevious articleदेशात आणीबाणीपेक्षाही परिस्थिती भयंकर : उद्धव ठाकरे\nNext article14 डिसेंबर : राशिभविष्य\nअंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nपूरसंरक्षणासाठी विविध उपाययोजना; संरक्षक भिंतींची उभारणी करावी अमरावती मागील आठवड्यात दहीगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे...\nअन ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट\nपोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप अमरावती पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nअंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nपूरसंरक्षणासाठी विविध उपाययोजना; संरक्षक भिंतींची उभारणी करावी अमरावती मागील आठवड्यात दहीगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे...\nअन ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट\nपोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप अमरावती पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/satara-rohit-bansode-to-bodybuilder-rohit-bansode-journey/", "date_download": "2021-07-31T13:20:23Z", "digest": "sha1:PVJX76IUZBCHFS7LUXPJY5HCUN3EZFFE", "length": 16869, "nlines": 126, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "जिमवाल्याने अपमानित करून बाहेर काढलं, आता आमिर या पठ्ठ्याला म्हणतो, ‘बॉडी असावी तर अशी…!’", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशुक्रवार, जुलै 30, 2021\nजिमवाल्याने अपमानित करून बाहेर काढलं, आता आमिर या पठ्ठ्याला म्हणतो, ‘बॉडी असावी तर अशी…\nजिमवाल्याने अपमानित करून बाहेर काढलं, आता आमिर या पठ्ठ्याला म्हणतो, ‘बॉडी असावी तर अशी…\nअक्षय आढाव, प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातला गोंदवले गावचा रोहित बनसोडे नावाचा तरूण… शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी गेला. कॉलेज संपल्यानंतर काय करायचं मग आपल्याला जिममध्ये जाता येईल, असा विचार करून तो वडिलांसोबत जिममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गेला. परंतू जिम मालकाने वडीलांदेखतच त्याचा घोर अपमान करून त्याला पैशाच्या कारणास्तव बाहेर काढलं. हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला… मग सुरू झाला प्रवास, रोहित बनसोडे ते बॉडीबिल्डर रोहित बनसोडे…..\nजिममधून अपमानित होऊन बाहेर पडल्यावर आपण अशी तब्येत करायची की लोकं म्हटली पाहिजेत तब्येत असावी तर अशी… असा निर्धार रोहितने केला. मग सकाळी पाच-साडेपाचला उठून घरासमोरच्या डोंगरावर व्यायाम��ला जायला सुरूवात केली…. धावायला सुरूवात केली… झाडाला लोंबकळायला सुरूवात केली…. यामुळे रोहितच्या शरीरात बदल जाणवू लागले….\nरोहितने आपल्या वडिलांच्या सल्ल्याने डोंगरावर असणाऱ्या किंवा माळरानावर असणारे 15 ते 20 किलो वजनाचे दगड खांद्यावर घेऊन 10 ते 12 फूट लांब फेकायला सुरूवात केली.. दिवसभरातून तो रोज असा प्रकार 40 ते 50 वेळा करू लागला. यामुळे रोहितचे दंड आणि छाती फुगू लागली…\nतब्येत कमावण्यासाठी रोहितने काही विशेष आहार घेतला नाही कारण घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याला फळं खाणं, दूध पिणं किंवा सप्लिमेंट खाणं परवडणारं नाही, हे त्याने जाणलं. मग रोहितची आई सकाळी रोहितला लवकर जेवणं लागतं म्हणून रात्रीच रोहितसाठी जेवण बनवून ठेवायची… रोहितने 5 साडेपाचला उठून व्यायाम केला की सकाळी साडे सहा वाजता त्याचं पहिल्या वेळचं जेवण असतं. मग घरच्यांबरोबर परत 10 वाजण्याच्या सुमारास तो जेवण करतो… परत दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी 5 वाजता तो जेवण करतो. तसंच संध्याकाळी 9 वाजता घरच्यांबरोबर तो जेवण करतो. दिवसातून तो 5 वेळा जेवण करतो.\nव्यायाम करताना आजूबाजूला सगळा निसर्ग भकास जाणवायचा…. नजर जाईल तिकडे नुसतं माळरान… मग रोहितने हेच उजाड माळरान हिरवंगार करण्याचा चंग बांधला… आमिर खान यांचा ‘सत्य मेव जयते’ या कार्यक्रमातली चिमणीची कथा ऐकली आणि ती कथा पाहून प्रेरित झालो… दुष्काळाची आग कायम कायमची मिटावी, म्हणून प्रयत्न करायला सुरूवात केल्याचं रोहित सांगतो. त्यातूनच त्याने आणि त्याच्या बहिणीने विहीर खोदली…. चारी खोदल्या… त्यात पाणी जिरवलं… अन् मग हजारो झाडं लावली आणि डोक्यावरून पाण्याचे कॅन वाहून ती झाडं जगवलीसुद्धा.. या कामात त्याला त्याची बहीण रक्षिताची त्याला मोलाची साथ मिळाल्याचं रोहित सांगतो.\n अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात\nरणवीर सिंहचा नवीन लूक पाहून चाहते झाले सैराट, पाहा फोटो\nखासदार नुसरत जहाॅंनं बेबी बम्पसोबत शेअर केले खास फोटो\nगावात पडलेला दुष्काळ नुसता पाहत बसण्यापेक्षा आपण जर श्रमदानाच्या कामात झोकून द्यायला सुरूवात केली तर आपण गावाचं रूपडं पालटू शकतो, असा त्याने निर्धार केला. झाडं लावण्याबरोबर ती जगली पाहिजेत, असा मानस ठेऊन त्या दृष्टीने त्याने काम केलं… तसंच मुके जीव पाण्यावाचून तडफडत असतात. त्यांना दोन घोट पाणी मिळावं म्ह��ून रोहितने खास त्यांच्यासाठी विहीर खोदली.\nया सर्व कामातून आणि पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून रोहितची अभिनेते आमिर खान यांची पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये भेट झाली. रोहितला पाहिल्याबरोबर व्वा ….. तब्येत असावी तर अशी, असं आमिर खान म्हणाल्याचं रोहित सांगतो. आमिर खान यांनी स्तुती केल्यावर आभाळ ठेंगण झालं होतं, अशी भावना रोहितने व्यक्त केली. तसंच आमिर खान यांनी घरी येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही रोहितने बोलताना सांगितलं.\nघरची परिस्थिती गरिबीची… रोज करीन तेव्हा खाईल, अशी कुटुंबावर वेळ…. आई घरकाम करते तर वडिल गवंडी काम करतात… रोहित सध्या कला शाखेच्या प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. पुढे भारताच्या सैन्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न असल्याचं रोहित सांगतो.. जिवंत असेपर्यंत काळ्या आईची आणि भारतमातेची सेवा करण्याची भावना बोलून दाखवताना देशभक्तीची व्याख्या काय असते, हे रोहित नकळतपणे सांगून जातो.\nतरूण पिढीकडे पाहिलं तर सध्याचे तरूण (अपवाद वगळता) व्यसनात अडकले आहेत. तसंच अनेक नादाच्या पायी ते आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष वाया घालवताना पाहायला मिळतात. पण मला त्यांना सांगायचंय की ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि त्या दृष्टीने मेहनत करा, जगात काहीच अशक्य नाही, असा संदेश रोहितने आजच्या तरूण पिढीला दिलाय. तसंच मी जीवनभर निर्व्यसनी राहणार आहे, असं सांगत तरूण पिढीनेही व्यसनाकडे वळू नये, अशी कळकळीची विनंती रोहितने केली आहे.\nआजपर्यंत कोणतीही मदत आम्हाला मिळाली नाही. पण जर कुणी आम्हाला मदत केली किंवा मदत मिळाली तर रोहितने पाहिलेली आभाळभर स्वप्न पूर्ण करण्याला तुमचा मदतीचा हात लागेल तसंच आमच्या कामाला देखील हुरूप येईल, असं रोहितने आणि त्याचे वडिल शंकर बनसोडे यांनी सांगितलं.\nनिर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधींना हात जोडून केली विनंती, म्हणाल्या…\nमहाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे\n अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात\nरणवीर सिंहचा नवीन लूक पाहून चाहते झाले सैराट, पाहा फोटो\nखासदार नुसरत जहाॅंनं बेबी बम्पसोबत शेअर केले खास फोटो\nमिर्झापूरमधील स्विटी म्हणजेच श्रीया पिळगावकरचा हा चोळी अन् नथीचा लुक पाहिलात का\nदगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन\nगारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर\n2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले\n“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”\n‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…\n राज्यातील 25 जिल्हयांमध्ये निर्बंध शिथिल तर या 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nसोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर\n“राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पाचे संंबंध ठीक नाहीत”\n‘अजित पवारांनी भाषेबाबत बोलणं म्हणजे राज कुंद्राने…’; नितेश राणेंची जोरदार टीका\nनारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/assam-news-18-elephants-died-due-to-lighting-strikes-in-a-hilly-area-in-nagaon-456531.html", "date_download": "2021-07-31T12:11:26Z", "digest": "sha1:4OOBNTYMVHNSB5SLZ7UM46N5XHQ2LAQQ", "length": 16309, "nlines": 269, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto | वीज चमकली अन् 18 हत्तीवर एकाच वेळेस मरण कोसळलं, आसामची ह्रदयद्रावक बातमी\nआसाममधील नागाव जिल्ह्यात एक अत्यंत ह्रदयद्रावक प्रसंग घडला आहे (Elephants Died Due To Lighting Strikes). येथील जंगलात वीज पडून तब्बल 18 हत्तींचा मृत्यू झालाय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nवीज पडून 18 हत्तींचा मृत्यू\nगुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यात एक अत्यंत ह्रदयद्रावक प्रसंग घडला आहे (Elephants Died Due To Lighting Strikes). येथील जंगलात वीज पडून तब्बल 18 हत्तींचा मृत्यू झालाय. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितलं की, बुधवारी रात्री काठियाटोली रेंजच्या कुंडोली वनक्षेत्रातील टेकडीवर वीज कोसळल्याने ही अप्रिय घटना घडली (Assam News 18 Elephants Died Due To Lighting Strikes In A Hilly Area In Nagaon).\n14 हत्तींचे मृतदेह टेकडीच्या माथ्यावर आढळले\n“आमची टीम गुरुवारी दुपारी या जंगलात पोहोचली. येथे दोन कळपांमध्ये हत्तींचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यापैकी 14 हत्तींचे मृतदेह टेकडीच्या माथ्यावर आढळून आले, तर डोंगराच्या खालच्या भागात चार मृतदेह सापडले”, अशी माहिती अमित सहाय यांनी दिली.\nवनमंत्री परिमल सुक्लाबैद्य घटनास्थळाची पहाणी करणार\nवनमंत्री ��रिमल सुक्लाबैद्य म्हणाले की, या 18 हत्तींचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला असं प्राथमिक तपासणीत आढळून आलं आहे. नेमके कारण शवविच्छेदनानंतरच कळू शकेल. वनमंत्री परिमल सुक्लाबैद्य हे शुक्रवारी घटनास्थळाचा दौरा करतील.\nवीज पडून 18 हत्तींचा मृत्यू\nशवविच्छेदनानंतर या हत्तींच्या मृत्यूचं नेमकं कारण पुढे येईल\nबुधवारी रात्री झालेल्या विजेच्या हल्ल्यामुळे हत्तींचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे, परंतु शुक्रवारी शवविच्छेदनानंतरच खऱ्या कारणाची माहिती मिळू शकेल, अशीही माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी दिली.\nवीज पडून 18 हत्तींचा मृत्यू\nVideo | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय \nआपल्या फांदीवर बसणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचा जीव घेतं हे झाड, म्हणून त्याला ‘बर्ड किलर’ म्हणतात\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nराष्ट्रवादीच्या खासदार, आमदारापासून ते मंत्र्यापर्यंत, एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीला देणार, नवाब मलिक यांची माहिती\nमहाराष्ट्र 5 days ago\nAkola | अकोल्यात विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची हजेरी\nBeed | भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच, 77 राजीनामे घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष मुंबईकडे रवाना\nमोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, तर 90 टक्के कोट्याधीश\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे5 mins ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-प���टील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nTokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/katherine-heigl-transit-today.asp", "date_download": "2021-07-31T12:22:33Z", "digest": "sha1:IU4KWKTDFC55EF6QL5ZSULTOEZJE3YAT", "length": 13989, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कॅथरिन हेग्ल पारगमन 2021 कुंडली | कॅथरिन हेग्ल ज्योतिष पारगमन 2021 Hollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 93 W 40\nज्योतिष अक्षांश: 33 N 46\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकॅथरिन हेग्ल प्रेम जन्मपत्रिका\nकॅथरिन हेग्ल व्यवसाय जन्मपत्रिका\nकॅथरिन हेग्ल जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकॅथरिन हेग्ल 2021 जन्मपत्रिका\nकॅथरिन हेग्ल ज्योतिष अहवाल\nकॅथरिन हेग्ल फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकॅथरिन हेग्ल गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदा���रील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nकॅथरिन हेग्ल शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.\nकॅथरिन हेग्ल राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nकॅथरिन हेग्ल केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nनवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.\nकॅथरिन हेग्ल मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकॅथरिन हेग्ल शनि साडेसाती अहवाल\nकॅथरिन हेग्ल दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/06/28/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-31T12:58:26Z", "digest": "sha1:AJR7GPMMOJDSJGKE5BTUW7BGAODC2FMM", "length": 7099, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पाकिस्तान पंतप्रधानांच्या घरात हॅलिपॅडची उभारणी सुरू - Majha Paper", "raw_content": "\nपाकिस्तान पंतप्रधानांच्या घरात हॅलिपॅडची उभारणी सुरू\nइस्लामाबाद दि.२७- पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ यांच्या खासगी निवासस्थानी हॅलिपॅड उभारण्याचे काम सुरू करण्यात आल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. हे हॅलिपॅड सरकारी खर्चातून करण्यात येत असल्याने विरोधकांचा त्याला विरोध आहे मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांच्या घरापासून राजधानीत जाण्यासाठीच्या १४ किमीच्या रस्त्यात सुरक्षा ठेवण्यापेक्षा हॅलिपॅड उभारून पंतप्रधानांना हॅलिकॉप्टरने नेणे कमी धोक्याचे आहे आणि व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेसाठी खासगी घरातही हॅलिपॅड उभारण्यात कांही गैर नाही.\nपंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबरोबर रझा यांनी पाकिस्तानात असलेल्या अभूतपूर्व वीज तुटवड्यावर तातडीने मार्ग काढण्याची घोषणा केली होती. आज लक्षावधी नागरिक दिवसांतील अठरा अठरा तास वीजविना काढत आहेत. पाकिस्तानची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. गरीबीत खितपत असलेल्या जनतेत पंतप्रधानांसाठी हॅलिपॅड उभारण्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो असे विरोधकांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदाचे सर्व फायदे उपभोगताना देशाच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.\nमात्र या टीकेला न जुमानता हॅलिपॅड उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पंतप्रधान राजधानीतच राहणार असले तरी आठवड्याची सुट्टी ते आपल्या गुजरखान या इस्लामाबादपासून १४ किमीवर असलेल्या खासगी घरात व्यतीत करणार आहेत. या मार्गावर जा- ये करायची तर पंतप्रधान जातील तेव्हा किमान ३०० सुरक्षा रक्षक तैनात करावे लागतील असे पोलिस यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यापेक्षा हॅलिकॉप्टरचा वापर अधिक सोयीचा आहे असा युक्तिवादही केला जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयु���्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/infected-with-corona", "date_download": "2021-07-31T13:16:14Z", "digest": "sha1:4QY6HV4XANPSRPGOQAZNUX7HNB5WZDEK", "length": 13485, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण\nपुण्यात गेल्या वर्षभरात सव्वा दोन लाख बालकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ...\nहैदराबादेतील प्राणी संग्रहालयात 8 सिंहांना कोरोनाची लागण, भारतातील पहिलंच प्रकरण\nद हिंदूच्या बातमीनुसार नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ...\nPune | कोरोना निर्बंधाविरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक, मंगळवारपासून दुकानं उघडण्याचा इशारा\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nSanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर\nUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप, थेट LIVE\nSanjay Raut | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा ‌झेंडा, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा येईन : संजय राऊत\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nअसे 5 पदार्थ जे कधीच पुन्हा गरम करुन खायचे नाहीत का\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी2 hours ago\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : ऑलिम्पकच्या मैदानासह खऱ्या आयुष्यातही आहेत या ’10’ जोड्या हिट, कोणी लग्न करुन तर कोणी रिलेशनशिपध्ये एकत्र\nस्पोर्ट्स फोटो4 hours ago\nLookalike : नर्गिस फाखरी सारखीच दिसते मॉडेल करिश्मा कोटक, तुम्हालाही वाटेल नवल\nफोटो गॅलरी5 hours ago\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये\nफोटो गॅलरी7 hours ago\nMonalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी7 hours ago\nAshnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल\nफोटो गॅलरी8 hours ago\nKangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nAni kay hava 3 : रिअल लाईफ टू रिल लाईफ, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनसाठी उमेश आणि प्रिया सज्ज\nफोटो गॅलरी9 hours ago\nअसे 5 पदार्थ जे कधीच पुन्हा गरम करुन खायचे नाहीत का\nPune | कोरोना निर्बंधाविरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक, मंगळवारपासून दुकानं उघडण्याचा इशारा\nTokyo 2020: हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार, सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी लढणार, असे असेल 1 ऑगस्टचे वेळापत्रक\nकाँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान; रविवारपासून टिळक वाड्यातून सुरुवात\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nआजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू\nअन्य जिल्हे39 mins ago\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम, खासदारकीचाही राजीनामा; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे1 hour ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ncp-shiv-sena-will-fight-together-if-their-demand-for-independence-lasts-till-the-end/", "date_download": "2021-07-31T11:45:25Z", "digest": "sha1:PFMMAUGTLCNOKOVTH6Q6KRPXAHCTKSMM", "length": 7585, "nlines": 70, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "‘त्यांचा स्वबळाचा आग्रह ‘शेवटपर्यंत’ टिकला तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रच लढणार’", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘त्यांचा स्वबळाचा आग्रह ‘शेवटपर्यंत’ टिकला तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रच लढणार’\nमुंबई : राज्यात २०१९ ला भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकासाआघाडी स्थापन झाली. यानंतर आता राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही. पण काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, असा टोला लगावत काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुळजापुरात केलं.\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला तुळजाभवानीचं दर्शन घेऊन सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे, नेते संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत उस्मानाबादमधून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आरंभ झाला. तुळजाभवानी मातेची आरती आणि दर्शन घेऊन त्यांनी परिवार संवाद यात्रेला सुरुवात झाली.\nदरम्यान, सरकारमधील तणाव वाढत असतानाच नाना पटोले यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.\n“३१ जुलैपर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर करा”, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश\nपुण्यातील आंबिल ओढा परिसरातील वाद पेटला; अंगावर रॉकेल ओतून नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न\nमंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल\n हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम तात्काळ पूर्ण करा\nचार लाख ट्रॅक्टर्ससहीत संसदेवर मोर्चा काढणार; शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया;…\n���कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-31T12:24:53Z", "digest": "sha1:J44YYBENFXIJ4S4CRAOPLKW6UR5MZUJF", "length": 7178, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गुलाबबाई संगमनेरकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगुलाबबाई संगमनेरकर[१] (जन्म १९३२) या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत व नृत्यचंद्रिका असुन् त्या बैठकीच्या लावणीची अदाकारी साठी प्रसिद्ध आहेत. गुलाबबाईंना त्यांच्या आईने राधाबाई बुधगावकर आणि नंतर छबु नगरकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडे लावणीचे धडे गिरवायला ठेवले. या दोन्ही ठिकाणी काही गोष्टी शिकल्यावर गुलाबबाई बनुबाई शिर्डीकर यांच्या पार्टीत दाखल झाल्या.\nकाही वर्षांनंतर गुलाबबाई संगमनेरकर यांच्या नावाने संगीत पार्टी सुरू केली. संगीत पार्टीची सुरुवात करण्यासाठी त्यांनी कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरची निवड केली. कोल्हापूरच्या कवठेकर थिएटरमध्ये गुलाबाबाई संगमनेर यांच्या स्वतःच्या संगीतबारीची सुरुवात झाली. तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर, आनंदराव जळगावकर यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे.\nपुढे महाराष्ट्रात नावलौकिक झाल्यावर मुंबई दौऱ्यात गुलाबबाईंना एच.एम.व्ही. या नामांकित कंपनीने निमंत्रित केले. एच.एम.व्ही. कंपनीने काढलेल्या ध्वनिमुद्रणाला (रेकॉर्ड) चांगला प्रतिसाद मिळाला. रेडिओवरून या लावण्या प्रसारित होऊ लागल्या. दिल्लीला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले. तेव्हा महाराष्ट्रातून गुलाबबाईंना दिल्लीत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. पुण्यात आर्यभूषण थिएटरला त्यांच्या संगीत पार्टीचे कार्यक्रम जोरात सुरु असत. काही दिवस पुण्यात आणि काही दिवस मुंबईत कार्यक्रम सुरु असताना गुलाबबाई संगमनेरकर हे नाव अभिजन वर्गातही गाजू लागले. त्याचदरम्यान लता मंगेशकर यांच्या'आजोळच्या गाणी' या ध्वनिचित्रफितीत एक लावणीवर गुलाबबाई संगमनेरकर यांनी अदाकारी केली. ‘रज्जो’ नावाच्या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे.\nगाढवाचे लग्न या लोकनाट्याचे कार्यक्रमात सुद्धा सहभागी झाल्या.आयुष्यभर अनेक मानसन्मान मिळवलेल्या या कलावतीला महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८-१९ साठीच्या \"विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासाठी\" निवड केली आहे.\n^ \"गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर\". Loksatta, a marathi news daily. June 24, 2020. 5 Sept 2020 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nLast edited on ५ सप्टेंबर २०२०, at १०:१३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०२० रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-4-dead-in-accident-in-rajasthan/", "date_download": "2021-07-31T11:18:27Z", "digest": "sha1:7VFHP5QFNCSJGZUYW32PJ3QWD5WIWBQY", "length": 2914, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "राजस्थानमध्ये भीषण अपघात; 4 जण ठार - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS राजस्थानमध्ये भीषण अपघात; 4 जण ठार\nराजस्थानमध्ये भीषण अपघात; 4 जण ठार\nअपघातात 1 जण गंभीर जखमी\nजखमीवर रुग्णालयात उपचार सुरू\nराजस्थानच्या अजमेरमध्ये झाला अपघात\nPrevious articleकेरळमध्ये ‘अपमानास्पद’ पोस्ट करणाऱ्यांना होईल शिक्षा; होईल जेल, दंड किंवा दोन्ही\nNext articleनाशिक जिल्ह्यातील शाळा 4 जानेवारीपर्यंत बंदच राहणार – भुजबळ\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/bollywood-actress-tabassum-revealed-the-secret-of-madhubala-natural-beauty-in-marathi/articleshow/81626406.cms", "date_download": "2021-07-31T12:36:11Z", "digest": "sha1:LXLUO4QGNOJ4AE6JN7QWCRAZVUCZUF34", "length": 18893, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMadhubala मधुबाला यांच्या सौंदर्याचं हे होतं सीक्रेट, तबस्सुम यांनी सांगितलं मोठं गुपित\nभारतीय सिनेमातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून मधुबाला (Madhubala) आजही जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काळात आजच्या प्रमाणे सौंदर्य खुलवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध नव्हत्या. पण ब्लॅक अँड व्हाइट स्क्रीनवरही त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो स्पष्टपणे दिसत असे.\nMadhubala मधुबाला यांच्या सौंदर्याचं हे होतं सीक्रेट, तबस्सुम यांनी सांगितलं मोठं गुपित\nमधुबाला यांनी आपले सौंदर्य खुलवण्यासाठी कधीही कोणत्याही प्रकारची ब्युटी ट्रीटमेंट घेतली नाही. तरी वयाच्या ३६व्या वर्षीही त्या प्रचंड सुंदर व आकर्षक दिसायच्या. दरम्यान या रूपाच्या राणीने कमी वयातच जगाचा निरोप घेतला. वयाच्या ३६ व्या वर्षी मधुबाला यांचे निधन झालं.\nमधुबाला यांना भारतीय मर्लिन मुनरो असंही म्हटलं जायचं. मर्लिन मुनरो ही १९५० आणि ६०च्या दशकातील जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जायची. मर्लिन मुनरो ही एक प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका होती. त्याकाळी आपल्या देशातील सिनेरसिकांना मधुबाला यांनी आपल्या सौंदर्याने वेड लावलं होतं. मधुबाला (Beauty Secret Of Madhubala) यांच्या सौंदर्याची चर्चा जगभरात सुरू होती. जाणून घेऊया त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य…\n​तबस्सुम यांनी सांगितले मधुबालांचे सीक्रेट\nमधुबाला यांच्यासोबत कित्येक सिनेमांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांनी एका शोदरम्यान मधुबाला यांच्या सौंदर्याचे सीक्रेट सांगितले. तबस्सुम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मधुबाला मोठ्या पडद्यावर जितक्या सुंदर दिसायच्या, त्याहून अधिक सुंदर त्या खऱ्या आयुष्यात दिसत होत्या. त्या काळात रंगीत टीव्ही नसल्याने प्रेक्षक त्यांचे खरे सौंदर्य पाहू शकले नाहीत. पण ब्लॅक अँड व्हाइट सिनेमांमध्येही मधुबाला प्रचंड सुंदर दिसत असत.\n(लांबसडक-घनदाट केसांसाठी या ३ नैसर्गिक सामग्री आहेत उपयोगी, जाणून घ्या योग्य पद्धत)\n​सौंदर्यासाठी मधुबाला यांनी कधीही केलं नाही हे काम\nबॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुमने यांनी पूर्वीच्या काळातील काही आठवणींना उजाळा देत म्हटलं की, ‘मधुबाला यांनी मला सल्ला दिला होता की तबस्सुम म्हातारपणातही तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तर कधीही फेशिअल ट्रीटमेंट करू नका आणि ब्युटी पार्लरमध्येही जाऊ नका'. पुढे तबस्सुम यांनी असंही सांगितलं की, त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा परिणाम असा झाला की मी कधीही फॅशिअल केलं नाही आणि पार्लरमध्येही गेले नाही. त्या काळात सौंदर्य हे नैसर्गिक असायचे. हल्ली मेकअप तर कधी कॅमेर्‍याच्या लेन्सच्या मदतीने सौंदर्य खुलवले जाते.\n(Natural Hair Care पांढऱ्या केसांची समस्या करायचीय दूर या आयुर्वेदिक तेलाचा करा नियमित वापर)\n​मधुबालासमोर आजच्या अभिनेत्रींचे सौंदर्य फिकेच\nमधुबाला इतक्या सुंदर होत्या की मेकअपशिवाय आणि रंगीत सिनेमांविनाही त्यांचे रूप काही वेगळेच दिसायचे. तबस्सुम यांनी सांगितलं की, मधुबाला ब्लॅक अँड व्हाइट पडद्यावरही इतक्या सुंदर दिसायच्या की त्यांच्यासमोर आजच्या अभिनेत्रींचे सौंदर्य कोणालाही फिकेच वाटेल.\n(Ginger Hair Care केसांशी संबंधित सर्व समस्या या रसामुळे होतील दूर, केस होतील मऊ व सुंदर)\n​मधुबाला यांचं तबस्सुमवर होते खूप प्रेम\nतबस्सुम यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. तो काळ बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मधुबाला यांचा होता. तबस्सुम यांनी मधुबाला यांच्यासोबत चित्रपटांत काम केलंय. त्या मधुबाला यांना आपा म्हणून हाक मारत असतं. आपा म्हणजे मोठी बहीण. मधुबाला यांचं तबस्सुमवर खूप प्रेम होते. बर्‍याचदा मधुबाला अभिनयातील बारकावे तसेच आयुष्याशी संबंधित अन्य अनुभवांबाबतही तबस्सुम यांना सल्ले देत असत.\n(Vitamin-E Hair Care केसगळतीची समस्या लवकरच होईल दूर, आठवड्यात���न एकदा वापरा हे DIY हेअर मास्क)\n​मधुबालांच्या काळात महिला त्वचेची अशी घेत असत काळजी\nमधुबाला यांच्या काळात ब्युटी पार्लरमध्ये जाणं खूपच मोठी गोष्टी मानली जात असे. कारण सर्वसामान्य महिलांना पार्लर ट्रीटमेंट करणं परवडणारे नव्हते. मधुबाला ब्युटी पार्लरमधील ट्रीटमेंट करू शकल्या असत्या. पण त्यांना कधीही याची आवश्यकता भासली नाही. त्वचेची देखभाल करण्यासाठी कदाचित त्यांना देखील आजीनं सांगितलेल्या घरगुती उपचारांवरच विश्वास असावा. त्या काळातील महिला त्वचेची देखभाल करण्यासाठी कच्च्या दुधाचा उपयोग करत. बेसनाने आंघोळ आणि केसांचा शुद्ध तुपाने मसाज करत असत. पूर्वी केसांसाठी रीठा-आवळा आणि शिकेकाईचा उपयोग केला जाते असे. याव्यतिरिक्त मुलतानी मातीनंही केस धुतले जायचे. सौंदर्य खुलवण्यासाठीचे हे सर्व उपाय पूर्णतः नैसर्गिक असायचे.\nNOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे हेअर केअर रुटीन फॉलो करण्याची चूक करू नये.\nतबस्सुम यांच्याकडूनच ऐका मधुबाला यांनी दिलेला सल्ला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMadhuri Dixit Hair Care माधुरी दीक्षितच्या लांबसडक केसांवर आजही चाहते आहेत फिदा, असे तयार करते हेअर ऑइल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nटिप्स-ट्रिक्स होम इन्व्हर्टर बॅटरीची योग्य काळजी घेतली तर बॅटरी दीर्घकाळ देणार साथ, पाहा टिप्स\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्���िंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nकरिअर न्यूज ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nसिनेमॅजिक शक्ती कपूरांच्या डायलॉगमुळे ३५ लोकांना जावं लागलं होतं तुरुंगात\nविदेश वृत्त रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू\nन्यूज दोन दिवसांनी आपण इतिहासाचे साक्षिदार होणार; माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचे ट्विट\nसिनेन्यूज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या एका सीनवर होतोय कौतुकाचा वर्षाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meta.m.wikimedia.org/wiki/Meta:Translation_administrators/mr", "date_download": "2021-07-31T13:06:51Z", "digest": "sha1:2R26ENRVCZEINKRLBEJYRV4JRRZOTT2U", "length": 4993, "nlines": 50, "source_domain": "meta.m.wikimedia.org", "title": "Meta:भाषांतर प्रचालक - Meta", "raw_content": "\n←धोरणे व मार्गदर्शिका भाषांतर प्रचालक\nया पानावर मेटा-विकी भाषांतर प्रचालकांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. तांत्रिक कामाविषयीची काही माहिती आणि काही धोरणांविषयीचा भाग अजुन पुर्ण व्हायचा आहे.\nभाषांतर प्रचालकांचे काम हे कोणत्या पानांचे भाषांतर आवश्यक आहे हे Translate extensionच्या मदतीने नोंदवणे आहे. याशिवाय त्यांना भाषांतर विस्तारकाने निर्माण झालेली पाने हटवायचे अधिकार असतात.\nमेटाचे प्रचालक स्वत:ला या गटात पाहिजे तेव्हा सामिल करून घेऊ शकतात किंवा काढून घेऊ शकतात. जर त्यांना इतर सदस्यांना मदत करायची असेल तर नक्कीच ते या गटात सामिल करून करू शकतात. (कारण त्यांनी भाषांतर प्रचालन कसे करायचे याची माहिती नक्कीच मिळवलेली आहे - पण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, मेटा हे खेळाचे मैदान नाही आणि भाषांतर करणारे सदस्य खेळणी नाहीत.) कोणीही सदस्य स्थानिक प्रशासकांकडे Requests for adminship या पानावर भाषांतर प्रचाकलासाठी विनंती करु शकतात. शिवाय स्थानिक प्रशासक हे अधिकार काढूनही घेऊ शकतात.\nBabylon — मेटा विकिसाठीचा मुख्य भाषांतर दालन आणि सुचनाफलक, किंवा येथे तुम्ही राहिलेल्या भाषांतराच्या नोंदीही करु शकता.\nया विकिवरील खास थांब्याची पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/sachin-tendulkar-is-experiencing-the-joy-of-nature/", "date_download": "2021-07-31T11:55:46Z", "digest": "sha1:ZWBXOPDYQAVDDE5Z3WHZMRZO65UJMHB5", "length": 3510, "nlines": 76, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "सचिन तेंडुलकर अनुभवतोय निसर्गाचा आनंद…! - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Sports सचिन तेंडुलकर अनुभवतोय निसर्गाचा आनंद…\nसचिन तेंडुलकर अनुभवतोय निसर्गाचा आनंद…\nभारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला मानले जाते\nत्याने नुकताच एक सुंदर फोटो सोशल मीडिया वर शेअर केला आहे\nया फोटो मध्ये तो निसर्गाच्या सहवासात आनंदी दिसून येतोय\nया फोटो ला कॅपशन देत ते म्हणाले, ‘निसर्गाच्या सोबत आनंद घालवण्यापेक्षा मोठे सुख कोणते नाही’\nतसेच त्याने नेचर फोटोग्राफी सुद्धा टॅग केले आहे\nPrevious articleअहमद पटेल स्थिर पुनर्प्राप्ती करत असल्याची माहिती; मुलाने शेयर केला संदेश\nNext articleCCD संस्थापकाचे पुत्र अर्मत्य हेगड़े आणि डीके शिवकुमारची पुत्री ऐश्वर्या ची एंगेजमेंट; बघा फोटोज… \nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/sbi-recruitment-2021-7/", "date_download": "2021-07-31T12:37:26Z", "digest": "sha1:XAUDPTX4PSX7FZKCU7J4STVMCU2ZYOL3", "length": 7305, "nlines": 119, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "SBI स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती. (२८ जून)", "raw_content": "\nSBI स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती. (२८ जून)\nSBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया येथे १६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nबीई (फायर) नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (���नएफएससी), नागपूर किंवा\nबीटेक / बी.ई. (सुरक्षा आणि अग्निशमन अभियांत्रिकी) किंवा\nबीटेक / बी.ई. (अग्नि तंत्रज्ञान व सुरक्षा अभियांत्रिकी) किंवा\nबीएससी. (फायर) यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआयसीटीई मंजूर संस्था किंवा युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआयसीटीई मंजूर संस्था किंवा अग्निशामक संस्थेतून अग्निसुरक्षा चार वर्षांची समतुल्य पदवी किंवा\nइन्स्टिट्यूट ऑफ पदवीधर अग्निशमन अभियंता (भारत / यूके) किंवा\nनागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) कडून विभागीय अधिकारी कोर्स.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १५ जून २०२१\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ जून २०२१\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. येथे भरती. (२१ जून)\nNext article[IB] इंटेलिजेंस ब्युरो येथे भरती. (३ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nअकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून अर्ज सुरु.\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nन्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट येथे भरती. (११ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-april-june-2004/", "date_download": "2021-07-31T12:29:56Z", "digest": "sha1:3WQDBLQVV666BADZUHOM5ZBWEL5BZ45I", "length": 6274, "nlines": 74, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (April - June 2004) - संपादकीय - Chittavedh Magazine - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nध्येय असावे सुदूर कि जे कधी न हाती यावे |\nजीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे ||\nप. पू. स्वामी स्वरूपानंद यांचे हे बोल म्हणजे साक्षात अमृतवाणीच होय. असं कांही ऐकलं, वाचलं, कि जीवनाचा अर्थ उलगडून पाहण्याकडे मन आकृष्ट होतें. मनुष्यजन्म हीच मुळी उन्नतीची वरची पायरी आहे. भगवंतांनी प्रदान केलेलं हे सुंदर जीवन अधिक सुंदर बनवायचं असेल तर अशा उंचीवरच्या ध्येयाप्रत स्वतःला न्यावं. ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे त्याची कास धरावी, सर्वस्व ओतून ते साध्य करण्यासाठी अविरत कष्ट घ्यावे, तेंव्हाच त्याच्या प्रकाशात आपण मार्गक्रमण करू शकतो. मानवाच्या प्रगतीचं लक्षण स्वामीजींनी कसं अचूक शब्दांत मांडलंय.\nआपण प्रत्येक चित्तपावन व्यक्तींनी, व्यक्तीशः तसेच संघटितपणे परस्परांतील हेवेदावे मागे सारून स्वतःबरोबरच आपल्या ज्ञातीबांधवांना एका उच्च ध्येयाप्रत नेण्याची वेळ आली आहे. वेळीच स्वतःला सावरायला हंव. ज्ञात असा केवळ तीनशे वर्षाचा इतिहास असलेली ही ज्ञाती विविध क्षेत्रात शिरकाव करून आपली ओळख पटवून देते आहे. चित्तपावन ज्ञातानी त्या त्या काळात गुरु शोधत न बसता आपले मुळ पुरुष भगवान परशुराम यांनांच सतत गुरुस्थानी मानलं आणि तीच प्रेरणा त्यांच्या प्रगतीला प्रेरक ठरली. समाजाचं नेतृत्व करण्याची ताकद असलेली आपली ज्ञाती आता स्वच्याही पुढे जाऊन संधटीतपणे काम करू लागेल तो सुदिन म्हणायचा.\nअर्थात ही जबाबदारी कांही एकट्या दुकट्याची व एखाद दुसऱ्या संधाची नाही. आमचे माहितीप्रमाणे महाराष्ट्रात तसेच बाहेरच्या रायात आणि निरनिराळ्या संकेतस्थळांवर अवतरलेले असे किमान ४२ संघ आहेत.\nआपलं डोंबिवली शहर तर अनेक बाबतीत अग्रेसर ठरतंय. संघटितपणे कार्य उभारण्याचा आदर्श वस्तुपाठ घालून द्यायचं तर आतापासूनच आपण कटिबद्ध होऊया. आनंदाची बाब म्हणजे तरुण कार्यकर्त्यांची छोटी फौज आपल्या संघाला येउन मिळाली आहे. त्यांना बरोबर घेऊन सर्वांनीच स्वामीजींनी दाखविलेल्या प्रकाशात वाटचाल करुया. अस्तु\nएप्रिल ते जून – २००४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/otherwise-maratha-youth-will-go-on-the-path-of-naxalism-serious-warning-from-sambhaji-brigade/", "date_download": "2021-07-31T13:12:05Z", "digest": "sha1:RMSSTVGFK53MDLYWSNH4GDVBKZKIVHMI", "length": 6640, "nlines": 70, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": ".. Otherwise Maratha youth will go on the path of Naxalism;", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा\nकेंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा बळी दिला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही सादर करावी. याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.\nसर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर मराठा आरक्षणाचा ख��ला घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला. मात्र, २०२०-२१ वर्षात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.\nया पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने शनिवारी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी, केंद्र सरकार, राज्य भाजप यांच्यातील राजकारणाचा हा बळी आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप त्यांनी केला.\nमराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले\nकॉंग्रेसच्या नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं ; चंद्रकांत पाटलांचा खुलासा\nसंजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप\nसूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का \nकाम देण्याचे आमिष दाखवून अभिनेत्रीकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्यांवर मनसे आक्रमक\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया;…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nकाम देण्याचे आमिष दाखवून अभिनेत्रीकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्यांवर मनसे आक्रमक\nप्रार्थना बेहरेने ‘आपली यारी’ गाणं लॉंच करत दिला कॉलेजच्या मैत्रीला…\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा…\nरणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/maharashtra-corona-update", "date_download": "2021-07-31T11:32:32Z", "digest": "sha1:7EMCXLFDOGJYKOBJXGX6XN336YKFNWMM", "length": 5158, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncoronavirus in maharashtra: राज्यात ��रोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट; मात्र, मृत्यूंचा आकडा चिंतेत भर घालणारा\ncoronavirus in maharashtra updates: राज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत वाढ; मात्र, 'या'मुळे मिळाला दिलासाही\nसर्वसामान्यांना मिळणार लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी\nराज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट; मात्र मृत्यूंचा आकडा चिंतेत भर घालणारा\n राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या वाढली; 'अशी' आहे स्थिती\ncoronavirus in maharashtra update: एकीकडे दिलासा, दुसरीकडे चिंता; राज्यात करोनाची अशी आहे ताजी स्थिती\nराज्यात दिलासादायक चित्र; करोना रुग्णांची संख्या सोमवारी ५ हजारांच्या खाली\nराज्यात करोना लाट ओसरत असताना 'या' जिल्ह्यानं वाढवली चिंता\ncoronavirus latest update करोना: राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र मृत्युसंख्या चिंता वाढवणारी\nLive : रत्नागिरी जिल्ह्यातील १०० गावे अद्यापही अंधारात\nराज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या घटली; पाहा, मुंबईसह राज्यातील ताजी स्थिती\ncoronavirus latest updates करोना: आज राज्यात ७,३०२ नवे रुग्ण; ७,७५६ झाले बरे, तर १२० मृत्यू\ncoronavirus in maharashtra today करोना: राज्यात आज ८,१५९ नव्या रुग्णांचे निदान; १६५ जणांचा मृत्यू\ncoronavirus in maharashtra today करोना: राज्यात आज ६,९१० नव्या रुग्णांचे निदान, १४७ मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-07-31T13:42:17Z", "digest": "sha1:MWWC2PHHD4XUAWM2TOLPBDV5JBCO5F76", "length": 5850, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००४ मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००४ मधील चित्रपट\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २००४ मधील मराठी भाषेतील चित्रपट‎ (२ प)\n► इ.स. २००४ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट‎ (११ प)\n\"इ.स. २००४ मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nअब तुम्हारे हवाले वतन साथियो\nइ.स. २००४ मधील चित्रपट\nकिस किस की किस्मत (२००४ हिंदी चित्रपट)\nमुम्बई से आया मेरा दोस्त (हिंदी चित्रपट)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २००८ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी ल��गू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-31T13:21:02Z", "digest": "sha1:47OHYQDU3FPRGUP5GBWLE2SY3F3T6L6A", "length": 3528, "nlines": 85, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार\nहेल्पलाईन नंबर : 011-1078\nमहाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्ष\nरत्नागिरी जिल्हा नियंत्रण कक्ष\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 29, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1848/", "date_download": "2021-07-31T13:01:31Z", "digest": "sha1:VIWDBT4TM3G3SUUOCBCJWPDUDRFSHDZO", "length": 11426, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "ग्रामपंचायत निवडणूक; अमरावती जिल्ह्यात संमीश्र कौल | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी ग्रामपंचायत निवडणूक; अमरावती जिल्ह्यात संमीश्र कौल\nग्रामपंचायत निवडणूक; अमरावती जिल्ह्यात संमीश्र कौल\nजिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीने अनेक भागात वर्चस्व कायम ठेवले असले, तरी काही ठिकाणी आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमीश्र आहेत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या मोझरी गावातील सत्ता कायम राखली असली, तरी त्यांच्या मतदार संघात अनेक ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षालाही त्यांच्या मतदार संघात फटका बसला, मात्र काँग्रेसने वर्चस्व मिळवले. मोर्शी तालुक्यात बहुतांश ठिकाणी माजी कृ षिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वातील गटाने भाजपला एकहात��� सत्ता मिळवून दिली . बडनेरा मतदार संघात अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.\nजिल्ह््यातील ग्रामीण भागातील हा कौल जिल्ह््यातील राजकारणासाठी महत्वाचा मानला जात आहे. मोझरीतील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी ७ जागा जिंकू न वर्चस्व मिळवले, पण त्यांच्या गटाला सत्ता काबिज करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. गेल्या दहा वर्षांपासून गावात काँग्रेसची सत्ता आहे. त्यांच्या तिवसा मतदार संघातील इतर निकाल मात्र संमीश्र स्वरूपाचे आहेत. अनेक गावांमध्ये काँग्रेसला सत्ता गमावावी लागली आहे. या ठिकाणी भाजपने झेप घेतली आहे.\nअचलपूर तालुक्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले असून ४४ पैकी २४ ग्रामपंचायतींवर काँग्रेस गटाने झेंडा फडकविल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी के ला आहे. चांदूर बाजार तालुक्यातही ४१ पैकी ३२ जागा जिंकू न काँग्रेसने इतर पक्षांच्या तुलनेत चमकदार कामगिरी के ल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अचलपूर तालुक्यातील पथ्रोट ग्रामपंचायत भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे.\nदर्यापूर तालुक्यात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वातील गटाने बºयाच ठिकाणी विजय मिळवला आहे, मात्र अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. अमरावती तालुक्यात संमीश्र निकाल असले, तरी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित के ले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही चांगली कामगिरी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे यांचे म्हणणे आहे. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यातील निकाल संमीश्र स्वरूपाचे आहेत. आमदार रवी राणा यांच्या बडनेरा मतदार संघात भातकु ली तालुक्यात १६ पैकी १२ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.\nPrevious articleकोरोना लसीचा परिणाम; इस्रायलमध्ये 13 जणांना अर्धांगवायूचा झटका\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कार��ाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A5-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-07-31T12:09:54Z", "digest": "sha1:HQ3HW3ROMHI3QIEWG6FZLOJ3T6OBOR77", "length": 20891, "nlines": 211, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कुळीथ (हुलगे) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील ग��ष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nMay 19, 2017 आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप आरोग्य\nकुळीठास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्‍तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे.\nआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्‍तींना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळंतिणीना कुळथाचा काढा दूध वाढण्यासाठी दिला जायचा.\nआयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो.\nउन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.\nकुळथामध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले आहे. परंतु यातील काही घटकांमुळे (oxalates) यातील कॅलशियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्‍तींना calsium oxalates असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये.\n* कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे.\n* शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.\n* कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते.\n* अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.\n* मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.\n* पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो.\n* पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो.\n* खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा.\nकुळीथ हा प्रकार तसा प्रत्येकालाच माहीत असतो.बऱ्याच जणांच्या जेवणात ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.तसे हे कडधान्य रूचकर लागते.ह्याची उसळ,पिठी,मेथकुट असे वेगवेगळे प्रकार स्वयंपाकामध्ये केले जातात.\nकुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात.ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात.\n१०० ग्रॅम कुळिथामधील पोषक तत्त्वे –\n०.५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ\n५.३ ग्रॅम तंतुमय पदार्थ\n३२१ किलो कॅलरी ऊर्जा\n२८७ मि.लि. ग्रॅम कॅल्शिअम\n७१मायक्रोग्रॅम कॅरोटीन (जीवनसत्त्व “अ’चे पूर्वरूप)\n०.४०मिलिग्रॅम थायमिन (जीवनसत्त्व “ब’)\n०.२० ग्रॅम रायबोफ्लेवीन (जीवनसत्त्व “ब2′)\n१.५ मि.लि. ग्रॅम निआसीन (जीवनसत्त्व “ब3′)\n१मि.लि. ग्रॅम जीवनसत्त्व “क’\nतसा कुळीथ हा सूज,पाईल्स,उचकी,पोट फुगणे,कृमी,मुतखडा,दमा,खोकला,जुनाट सर्दी,स्थूलपणा ह्या तक्रारींमध्ये पथ्यकर आहे.\nआता कुळीथाचे वेगवेगळे प्रकार आपण स्वयंपाकामध्ये करतो त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहूयात:\nचवीला गोड,तुरट,रूक्ष,उष्ण,तृप्तीदायक,भुक वाढविणारी,पचायला हल्की,वातकफ नाशक व पित्तकर असते.\nचवीला गोड,तुरट,उष्ण,वातपोटातून पुढे सरकवणारा,वात कफ नाशक,भुक वाढविणारा,मेदाचा नाश करणारा,लघ्वी सुटायला मदत करतो तसेच किडनी स्टोन मध्ये घेतल्यास पथ्यकर आहे.\nतुरट,वातनाशक,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,रक्तवाढविणारा,पचायला हल्का,उष्ण असतो.\nपचायला हल्के,वातकफनाशक,पित्तकर,वात पुढे सरकवणारे,भुक वाढविंणारे,उष्ण असून चवीला तिखट,तुरट असते.\nपचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविंणारी,उष्ण,शक्तिवर्धक,धातुवर्धक,तृप्तीदायक,चवीला तुरट गोड असते.\nकुळीथ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्तपुष्प होते व अॅसीडीटी होते.\nकुळीथ खाऊन अजीर्ण झाल्यास खडीसाखर खावी.\n१) कुळीथ हे फेरूलीक, क्‍लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टीअन आणि माल्वीडीन वनस्पतिजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना अटकाव करतो आणि वजन कमी करण्यात याची मदत होते.\n२) कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते.\n३) अंगातील ���ाप कमी करते. सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळिथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.\n४) कुळिथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.\n५) या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. कुळिथामधील शर्करा त्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेहींनाही उपयोगी आहे.\nसंकलक : प्रमोद तांबे\nAbout आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप\t116 Articles\nआरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ladakya-natees/?vpage=195", "date_download": "2021-07-31T12:04:26Z", "digest": "sha1:3J6QR55WPYOPRAAKAGIRBQ5FTZDPCZAL", "length": 9824, "nlines": 182, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "लाडक्या नातीस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nNovember 14, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nचमकत होती नभांत तेंव्हा\nतीच चमकती गोरी कांती\nहासणे रडणे आणि फुलणे\nदिवस उजाडतां निघून गेली\nनको जाऊस जरी ही इच्छा\nपरि जाशील सोडून दुजा घरी\nआठवणीसाठा देत जा मजला\nदिलासा तोच हे समाघान धरी\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t2131 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nकाळ व कार्याची सांगड\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/deputy-cm-ajit-pawar-calls-ncp-mla-nilesh-lanke-to-give-wishes-for-covid-related-work-456377.html", "date_download": "2021-07-31T12:22:10Z", "digest": "sha1:LCPGVU5QDVHDYUUSAO7ZLTF7DX2DQA7E", "length": 17047, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nनिलेश लंके यांना हा चेक कसा पोहोचेल, त्यांचे कोणी कार्यकर्ते पुण्यात असतील तर त्यांना निरोप देण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या (Ajit Pawar calls Nilesh Lanke)\nअश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सकाळीच विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी एका दिव्यांग कार्यकर्त्याने अजित पवारांच्या हातात एक चेक ठेवला. चेकवरील नाव वाचून अजितदादांनी लागलीच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांना फोन केला आणि तुझं काम चांगलं चालू आहे, असं म्हणत शुभेच्छा दिल्या. (Deputy CM Ajit Pawar calls NCP MLA Nilesh Lanke to give wishes for COVID related work)\nपुण्यातील कोरोना विशेष बैठकीत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेआठ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी अजित पवार यांनी राज्यातील जनतेला अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ॲम्बुलन्स आणि इतर वैद्यकीय साहित्याचे त्यांनी लोकार्पण केले.\nअजित पवारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश\nयावेळी अनेक सामाजिक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी अजित पवार यांच्याकडे चेक सुपूर्द केले. या चेकची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन अजित पवार यांनी संबंधितांना पावती आणि आभार मानणारे पत्र देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एक दिव्यांग कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने अजित पवारांच्या हातांमध्ये एक चेक ठेवला.\nचेक लंकेंपर्यंत पोहोचवण्यासाठी सूचना\nचेकवर नाव होतं निलेश लंके फाउंडेशन, तर मदत होती 2100 रुपयांची. ही बाब लक्षात आल्यानंतर निलेश लंके यांना हा चेक कसा पोहोचेल, त्यांचे कोणी कार्यकर्ते पुण्यात असतील तर त्यांना निरोप देण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. या सूचना देताना अत्यंत बारकाईने चेकवरचे नाव, दिनांक या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, हे तपासून घेण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. निलेश लंके हे अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. (Ajit Pawar calls Nilesh Lanke)\nअजितदादांचा निलेश लंकेंना फोन\nदरम��यान अजित पवारांच्या स्वीय सहायकांनी थेट निलेश लंके यांना फोन लावून दिला. अजित पवार यांनी निलेश लंके यांच्याशी बोलायला सुरुवात केली. “तुझे कोव्हिड सेंटरचे काम टीव्हीवर बघून अनेक जण मदत करत आहेत. तुझं काम चांगलं चालू आहे. तुझं काम बघून आमच्या काही कार्यकर्त्यांनाही तुला मदत करायची आहे. एकवीसशे रुपयांचा चेक दिलाय, तो तुझ्याकडे पाठवतोय, असंच काम सुरु ठेवा” अश्या सूचनाही अजित पवार यांनी केल्या.\nरुग्णांना मदत करण्यात अपयश आलं, तर रात्र रात्र झोप येत नाही : आमदार निलेश लंके\nबालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nLonavla Lockdown | लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट, धबधब्यांवर पोलीस बंदोबस्त\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे16 mins ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nTokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभू��\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/13498", "date_download": "2021-07-31T11:55:36Z", "digest": "sha1:44UCHEU7BQWNEETRKX74WGLEW3OEPYPC", "length": 8137, "nlines": 152, "source_domain": "misalpav.com", "title": "ताप | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमितभाषी in जे न देखे रवी...\nतुम्हाला वाजते का थंडी.\nका भरलाय तुम्हाला ताप.\nतोंड दाबुन बुक्क्याचा मार.\nफक्त ओझे वाहणारे आपण.\nआता जास्त विचारत नाही.\nकारण तुमच्याकडे उत्तर नाही.\nराम रावण युध्द होणार\nही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार\n'आपला तो बाब्या' ही ओळ राहिलीच. पण बाकी कल्पना बहारदार. झकास.\n'आपला तो बाब्या' ही ओळ राहिलीच...\n ते धो धो रण आणि अजुन बरच काही अ‍ॅडवायचे होते हो. पण परत संपादनाचा दुवाचा मिळेना काय करणार\nकी कवितेते ठेचा ठेची बसत नाही\nते पण लय भारी हाय.\nमि.पा, वरच्या मित्र मैत्रीणींना 'मित्रदिनाच्या' शुभेच्छा'\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत ��ाहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-31T12:20:11Z", "digest": "sha1:3E6HVKQNL6LHEHGVXDFHMNRXENCSFBN5", "length": 3702, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "कारण जोहरला समन्स | रयतनामा", "raw_content": "\nTags कारण जोहरला समन्स\nTag: कारण जोहरला समन्स\nकरण जोहरला समन्स ; ड्रग्स प्रकरण\nमुंबई बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात निर्माता करण जोहरला एनसीबीने समन्स बजावलं आहे. याआधीही अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. ज्यामध्ये दीपिका पदुकोण, सारा अली...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-municipal-corporation-waste-contractor-watergress-against-case", "date_download": "2021-07-31T12:32:01Z", "digest": "sha1:3XVVPFRSZRCQI2C55NQG4OQ4ERBVFHZI", "length": 10479, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कचरा ठेकेदार वॉटरग्रेसवर मनपाकडून गुन्हा दाखलसाठी हालचाली !", "raw_content": "\nधुळे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. लॉकडाऊन सु��ु आहे. अशा स्थितीत कचरा संकलनाचे काम सोडून घंटागाड्या महापालिकेसमोर आणणे, आंदोलन करणे आदी कारणे पुढे करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची संधी महापालिका प्रशासनाने शोधल्याचे दिसत आहे.\nकचरा ठेकेदार वॉटरग्रेसवर मनपाकडून गुन्हा दाखलसाठी हालचाली \nधुळे ः शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला महापालिकेने साडेपाच लाख रुपये दंड केला आहे. दंडाची ही रक्कम कपात करुन कंपनीला मार्चचे बिल अदा करण्यात आले. दरम्यान, आता गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. वजन वाढविण्यासाठी घंटागाडीत दगड, माती भरणे, लॉकडाऊन असतांना कामगारांनी पगारासाठी काम सोडून घंटागाड्या थेट महापालिकेत आणल्याने ही कारवाई होण्याची शक्‍यता आहे.\nआर्वजून पहा :Vidio : मै सब के लिये दुवा करूगीं...और सब ठिक होगें; नंदूरबारला चार जण कोरोनामुक्त \nकचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी घंटागाडीत चक्क माती, दगड व राडारोडा भरला जात असल्याचा व्हीडीओ समोर आला. या व्हीडीओच्या आधारे \"मनसे'ने आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेनेने कचरा \"ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे कचरा संकलनाचा ठेका रद्द करावा, ठेकेदाराविरुद्ध आर्थिक गुन्हा शाखेकडे फिर्याद दाखल करावी अशी मागणी केली होती. कचरा संकलनातील विविध मुद्‌द्‌यांचा संदर्भ देत शिवसेनेने महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यावरही कठोर शब्दात निशाणा साधला होता. त्यातच दोन दिवसांपूर्वी (4 मे) पगार नसल्याच्या कारणावरुन घंटागाडीवरील कामगारांना कचरा संकलनाचे काम अर्ध्यावरच सोडून देत घंटागाड्या थेट महापालिकेसमोर आणुन लावल्या होत्या. शिवाय पगाराच्या मागणीसाठी महापालिकेसमोर निदर्शनेही केली होती. या सर्व घटना-घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाकडुन कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध (वॉटरग्रेस कंपनी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली.\nधुळे शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका शहरात वाढलेला आहे. शहरात 24 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले, त्यातील चौघांचा मृत्यू झाला. धुळे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत कचरा संकलनाचे काम सोडून घंटागाड्या महापालिकेसमोर आणणे, आंदोलन करणे आ���ी कारणे पुढे करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची संधी महापालिका प्रशासनाने शोधल्याचे दिसत आहे.\nनक्की वाचा : दारूचे दुकाने उघडली...तरी गावठी हातभट्टीचा ऊत थांबेना \nसाडेपाच लाख रुपये दंड\nदरम्यान, घंटागाड्या बंद ठेवणे, घंटागाड्यांचे नुकसान करणे, शहरातील दैनंदिन कचरा संकलनासाठी पर्यायी व्यवस्था न करणे आदी विविध कारणांमुळे महापालिकेने ठेकेदाराला साडेपाच लाख रुपये दंड केला आहे. दंडाची ही रक्कम मार्चच्या बिलातुन कपात करण्यात आली असल्याची माहिती मनपातील अधिकाऱ्याने दिली.\nकचरा संकलनाचे काम नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिले आहे. मात्र, या कामात काही स्थानिक सब-ठेकेदार घुसले आहेत, काही नगरसेवकच पार्टनर आहेत असे आरोप यापूर्वी झाले होते, त्यावरुन मोठे वादंगही निर्माण झाले होते. महासभेत याविषयावर आरोप-प्रत्यारोपही झाले होते. दरम्यान, आता कचरा ठेक्‍यातील पार्टनर बदलल्याची व काही इतर नगरसेवक पार्टनर झाल्याची चर्चा आहे.\nक्‍लिक कराःविवाहितेचा गुजरातमध्ये संशयास्पद मृत्यू- नातेवाइकांनी व्यक्त केला खुनाचा संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-to-collect-diwali-bonus-amount-0f-rupees-5500-from-best-workers-salary-from-december-17924", "date_download": "2021-07-31T11:30:05Z", "digest": "sha1:YEC7EPCXHEBHRBHQA3W5AAAEQOQGGSMI", "length": 11214, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bmc to collect diwali bonus amount 0f rupees 5500 from best workers salary from december | बेस्टच्या कामगारांचं दिवाळं, डिसेंबरपासून कापून घेणार दिवाळीची उचल", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nबेस्टच्या कामगारांचं दिवाळं, डिसेंबरपासून कापून घेणार दिवाळीची उचल\nबेस्टच्या कामगारांचं दिवाळं, डिसेंबरपासून कापून घेणार दिवाळीची उचल\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nबेस्ट कामगारांना दिवाळीनिमित्त देण्यात आलेल्या साडेपाच हजार रुपयांची आगाऊ रक्कम येत्या जानेवारी महिन्यापासून त्यांच्या पगारातून कापून घेण्यात येणार आहे. बेस्ट कामगार, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ही रक्कम पगारातून कापून घेतली जाणार नाही, असे महापौर आणि बेस्ट समिती अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांपुढे छाती ठोकून सांगितले होते.\nभाजपच्या एकाही सदस्याचा विरोध नाही\nप्रत्यक्षात मात्र महापालिकेने बेस्ट कामगारांना दिलेली सानुग्रह अनुदानाची आगाऊ रक्कम कापून घेण्याचा निर्णय घेत स��थायी समितीपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावावर विरोधी पक्षांच्या गैरहजेरीत सत्ताधारी आणि पहारेकरी असलेल्या भाजपाच्या एकाही सदस्याने विरोध केला नाही. त्यामुळे ही रक्कम कापून घेण्यास स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी मंजुरी दिली.\nमहापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यात आल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी पुढाकार घेऊन बेस्ट कामगारांनाही साडेपाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यानुसार महापालिकेकडून २१.६४ कोटी रुपये हे बेस्टला देण्यात येणाऱ्या निधीतून वळते करण्यात आले होते.\nमहापौरांच्या शब्दाचं झालं काय\nबेस्ट उपक्रम हा महापालिकेत विलीन होणार असल्यामुळे कामगारांना हे पैसे द्यावे लागणार नाहीत, असे महापौरांनी स्पष्ट केले होते. परंतु, दिवाळीला दिलेल्या या साडेपाच हजार रुपयांची रक्कम आता ११ महिन्यांच्या कालावधीत कापून घेण्याचा निर्णयच महापालिकेने घेतला आहे. डिसेंबर महिन्याचा मासिक वेतनापासून पुढील ११ महिने प्रत्येकी ५०० रुपये कापले जाणार आहेत.\nवेतनातून वसूल करण्यात येणारी रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येणाऱ्या १६०० कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी आयसीआयसीआय बँकेतील (इस्क्रो) खात्यात जमा होणाऱ्या ४०.५८ कोटीच्या मासिक हप्त्यासोबतच महापालिकेच्या सर्वसाधारण निधीत जमा करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केले होते. त्यामुळे या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना विरोध करेल, असे बोलले जात होते. परंतु, प्रत्यक्षात शिवसेनेच्या एकाही सदस्याने यावर तोंड न उघडता प्रशासनाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरच्या पगारापासून ५०० रुपये कापून घेतले जाणार आहेत.\n रावते म्हणतात, 'युनियन्समुळे बेस्ट तोट्यात'\nतर, 'बेस्ट' कायमची बंद करावी लागेल, महापालिका आयुक्तांची हतबलता\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन होणार\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या\nCBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर\nघाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-kumar-ketkar-filling-nomination-form-of-mp-election-at-vidhan-bhavan-today-5828728-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:37:25Z", "digest": "sha1:4EQFS7XEZOVLURINOMX3C7D4QSCNFZAE", "length": 5729, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress candidate Kumar Ketkar filling nomination form of MP Election at Vidhan Bhavan today | कुमार केतकर यांनी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भरला राज्यसभेचा अर्ज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकुमार केतकर यांनी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भरला राज्यसभेचा अर्ज\nकुमार केतकर यांनी काँग्रेसमधील दिग्गजांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल केला.\nमुंबई- ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार गणपतराव देशमुख, अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.\nकाँग्रेसने बड्या नेत्यांना डावलून कुमार केतकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारास संधी दिली आहे. कुमार केतकर हे डाव्या विचारांचे मानले जातात. मात्र, ते कायमच नेहरू, इंदिरा गांधींसह काँग्रेसने देशाला मागील 70 वर्षात दिलेल्या योगदानाचे समर्थक राहिले आहेत. काँग्रेसच्या चुकांवरही त्यांनी अनेकदा परखड मते मांडली आहेत. मात्र, काँग्रेस पक्षच सर्वसमावेश असून, तोच देशाला पुढे घेऊन जाणारा आहे अशी त्यांची ठाम धारणा आहे. सोबतच जागतिकीकरण, तंत्रज्ञान- विज्ञान व समाजकारण आदी विषयात त्यांचा दांडगा अनुभव आहे. सध्या केंद्रातील सरकारकडून होत असलेल्या वैचारिक गळचेपीविरोधात कुमार केतकर यांच्यातील व्यांसगी पत्रकार मोदी सरकारवर हल्ला चढवेल असे बोलले जात आहे. त्याचमुळे दिग्गजांना डावलून राहुल गांधींच्या टीमने कुमार केतकर यांना संधी दिल्याचे मानले जात आहे.\nकाँग्रेसमधून राजीव शुक्ला, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, अविनाश पांडे, रत्नाकर महाजन, विलास मुत्तेमवार यांच्यासह एकून 12-13 नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने केतकर यांच्या नावाला पसंती दिली आहे.\nपुढे स्लाईडद्वारे पाहा, केतकर यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल करतानाचे फोटोज....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-news-about-vibha-deshpande-died-5547281-NOR.html", "date_download": "2021-07-31T11:17:32Z", "digest": "sha1:A6J345CYNCPRU34EEF3FP6G4OWG7HN37", "length": 2493, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Vibha Deshpande died | नाट्यसमीक्षक विभा देशपांडे यांचे निधन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाट्यसमीक्षक विभा देशपांडे यांचे निधन\nपुणे - मराठी नाट्यक्षेत्रात गेली ४५ वर्षे सातत्याने आस्वादक नाट्यसमीक्षा लिहिणारे ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. तथा विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (७९) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या वेळी डॉ. देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-maharaj-bhupinder-singh-king-of-patiala-rolls-royce-story-4874309-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:31:32Z", "digest": "sha1:DVLAN7HYV4VBYGFGF75GRUHUU36LSH2Y", "length": 7773, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharaj Bhupinder Singh King Of Patiala Rolls Royce Story | या भारतीयाकडे सर्वात प्रथम होते विमान, ROLLS ROYCE ने न्यायचे कचरा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया भारतीयाकडे सर्वात प्रथम होते विमान, ROLLS ROYCE ने न्यायचे कचरा\n(छायाचित्र: महाराज भूपिंदर सिंग सिंहाची शिकार केल्यानंतर)\nअमृतसर- सध्या काँग्रेस आणि ��ाजप यांच्यात जोरदार लढाई सुरु आहे. पंजाबमधील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सतत होत आहेत. पंजाबचे माजी सीएम कॅप्टन अमरिंदर सिंह आणि काँग्रेस प्रमुख यांच्यातील वाद पक्षाध्यक्ष सोनिया यांच्यापर्यंत पोहचला आहे. काही दिवसापूर्वी अमरिंदर सिंह सोनिया यांना भेटून प्रदेशाध्यक्ष बाजवा यांना हटविण्याची मागणी केली आहे. बाजवा यांना हटवून कॅप्टन स्वत: पंजाब काँग्रेसचे प्रमुख बनू इच्छित आहेत. याच कारणासाठी त्यांनी सर्व आमदारांना लंचला बोलावले होते. कॅप्टन पंजाबचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेतच पण त्याचबरोबर पटियाला राजघराण्याचे राजासुद्धा आहेत. पटियाला राजघराण्याचा इतिहास खूपच जुना व रंजक आहे. आज आम्ही तुम्हाला या शाही राजघराण्यातील सर्वात चर्चित महाराज आणि अमरिंदर सिंह यांचे आजोबा महाराजा भूपिंदर सिंग यांच्याबाबत माहिती देणार आहोत...\nपटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांचा जन्म पटियालामधील मोती बाग पॅलेसमध्ये झाला. त्यांचे शिक्षण पाकिस्तानमधील लाहोरमधील एचिसन कालेजमध्ये झाले. आपले वडील पिता महाराजा राजिंदर सिंग यांच्या निधनानंतर 9 वर्षांनी भूपिंदर सिंग यांना पटियालाचे राजा म्हणून घोषित करण्यात आले. 1 ऑक्टोबर 1909 रोजी महाराज भूपिंदर सिंग 18 वर्षाचे झाल्यानंतर 3 नोव्हेंबर 1910 मध्ये तत्कालीन वाईसराय याने त्यांना मान्यता दिली होती. महाराजा भूपिंदर सिंग आपली छानदार व आरामदामी जीवनशैली जगण्याबाबत ओळखले जायचे. ते पहिले भारतीय होते ज्यांच्याकडे विमान होते. एवढेच नव्हे तर त्यांना कारगाड्यांचा शौक होता. त्यांच्या ताफ्यात 20 रॉल्स रॉयल्स कार होत्या.\nरॉल्स रॉयल्सने वाहिला होता कचरा-\nमहाराजा ऑफ पटियाला भूपिंदर सिंग रॉल्स रॉयल्सच्या शोरुममध्ये कारच्या सर्वात उच्च मॉडेलची चौकशी करण्याकरिता गेले होते. तेव्हा शोरुममधील सेल्समॅनने त्यांना म्हटले होते की तुम्ही ही कार खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या भूपिदंर सिंग यांनी शोरुममध्ये ठेवलेल्या सर्व कार खरेदी केल्या व आपल्या नगरीत त्या कारवरील छत काढत कचरा टाकण्यासाठी वापरायला सुरुवात केली.\nकोट्यावधीचा होता महाराजांचा डायनिंग सेट-\nआपल्या शानदार जीवनशैलीमुळे महाराजा भूपिंदर सिंग सर्वोत्तम वस्तू वापरण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या डायनिंग सेटमध्ये 166 काटेचमचे, ड��जर्टचे 111 काटेचमचे, 111 चमचे, 21 मोठे चमचे, सूप पिण्यासाठी वापरले जाणारे 37 चमचे, सलाड वाढण्यासाठीचे सहा ताठे, चिमटयाचे सहा जोड, भाजी कापण्यासाठी कात्रींचे आधुनिक तीन जोड, 107 स्टीलचे ब्लेड चाकू, याचबरोबर फळे व इतर कामांसाठी वापरले जाणारे 111 चाकूचा डायनिंग सेटमध्ये समावेश होता.\nपुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा, महाराज भूपिंदर सिंग यांच्या रॉल्स रॉयल्स आणि आरामदायी जीवनशैलीचे PHOTOS…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/ncb-summons-deepikas-manager-again/", "date_download": "2021-07-31T11:42:08Z", "digest": "sha1:N25N3NCC4USRIH6QEJKOJQNS4LEA3WMX", "length": 3340, "nlines": 75, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "NCB कडून दीपिकाच्या मॅनेजरला पुन्हा समन्स  - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Entertainment NCB कडून दीपिकाच्या मॅनेजरला पुन्हा समन्स \nNCB कडून दीपिकाच्या मॅनेजरला पुन्हा समन्स \nअभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशच ड्रग्स प्रकरणी नाव समोर आलं आहे\nत्यामुळे दोघींना NCB कडून समन्स जारी करण्यात आला होता\nमात्र करिश्माला समन्स पाठवल्यानंतर देखील ती चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही\nम्हणून तिला पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आला आहे\nआता NCBने तिची आई मिताक्षरा पुरोहित आणि क्वान टॅलेंट मॅनेजरकडे समन्स पाठवले\nPrevious articleअमृता रावने दिला गोंडस बाळाला जन्म\nNext articleआता चंद्रावर 4G कनेक्टिव्हिटी; NASA चे NOKIA ला कॉन्ट्रॅक्ट \nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/rti-activist-ketan-tirodkar-arrested-for-making-offensive-post-on-facebook-against-mumbai-high-court-18256", "date_download": "2021-07-31T13:00:24Z", "digest": "sha1:J3F35367Z7DDPAK5NV6YIMXGWXHR3VIU", "length": 8978, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Rti activist ketan tirodkar arrested for making offensive post on facebook against mumbai high court | हाय कोर्टाबाबत आक्षेपार्ह मजकूर, आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला अटक", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nह��य कोर्टाबाबत आक्षेपार्ह मजकूर, आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला अटक\nहाय कोर्टाबाबत आक्षेपार्ह मजकूर, आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला अटक\nफेसबुकवर उच्च न्यायालयाची बदनामी करणे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकरला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nफेसबुकवर उच्च न्यायालयाची बदनामी करणे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकरला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी केतन तिरोडकरने त्याच्या फेसबूक पेजवर हा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता.\nसायबर पोलिस ठाण्यात गुन्हा\nकेतन तिरोडकरने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर उच्च न्यायालयाविरोधात, त्याच बरोबर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला होता. जुलै महिन्यात याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर केतन तिरोडकरविरोधात बीकेसीच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\n११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nया प्रकरणाचा तपास करत असणाऱ्या सायब पोलिसांनी या पोस्टची शहानिशा करून गुरुवारी केतन तिरोडकरला अटक केल्याची माहिती दिली आहे. केतन तिरोडकरला भादंवि ५०९, ५०६, ५००, ५०५(२), ५०६(२) माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अटक केल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी केतन तिरोडकरला कोर्टात हजर करण्यात आलं असून ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nकॅन्सर पीडितांना मदत करण्याच्या बहाण्याने महिलेला लाखोंचा गंडा\nकेतन तिरोडकरआरटीआय कार्यतर्ताउच्च न्यायालयफेसबुकआक्षेपार्ह पोस्टसायबर क्राईम\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपात���च्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन होणार\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या\nCBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर\nघाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-BHY-53-meter-high-wood-building-finished-in-canada-5432624-PHO.html", "date_download": "2021-07-31T12:27:27Z", "digest": "sha1:PKNUMDTOHS5MGUHEDJZ4LU554YVCUUL7", "length": 5578, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "53 Meter High Wood Building Finished In Canada | कॅनडात जगातील सर्वात उंच लाकडाची 18 मजली इमारत, पाहा सुंदर फोटो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅनडात जगातील सर्वात उंच लाकडाची 18 मजली इमारत, पाहा सुंदर फोटो\nकॅनडात लाकडाने बनवलेली टॉल वूड बिल्डिंग...\nव्हॅकुव्हर- कॅनडामध्ये 18 मजली लाकडी इमारत बांधण्यात आली आहे. 'टॉल वूड बिल्डिंग' असे हिचे नाव असून तिची उंची 174 फूट आहे. ही जगातील सर्वात उंच लाकडी इमारत आहे. हिच्या निर्मितीला 11 महिने लागले. यासाठी 343 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली. यात ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे 400 विद्यार्थी सप्टेंबर 2017 मध्ये निवासासाठी येतील. यापूर्वी नॉर्वेमध्ये सर्वात उंच लाकडी इमारत बांधली गेली. नॉर्वेच्या बार्गेनमध्ये 14 मजली इमारत बांधण्यात आली होती. आग लागली तरी लाकूड जळणार नाही...\n- ही लाकडी इमारत 18 मजली असून तिची एकून उंची 174 फूट आहे.\n- एक मजली काँक्रीटच्या पायावर दोन काँक्रीट पिलर्स बनवले गेले.\n- त्यानंतर लाकडी पार्टिशनला जोडून इमारत उभारली गेली.\n- इमारतीतील फरशा लॅमिनेटेड लाकडाच्या आहेत.\n- लाकडी बांधणी मजबूत असून आग लागली तरी लाकूड जळणार नाही.\n- या इमारतीत 400 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे.\nलाकडाच्या वापरामुळे पर्यावरणपूरक इमारत-\n- 500 कार करतील इतक्या प्रदूषणापासून बचाव झाला आहे.\n- लाकडाच्या वापरामुळे काँक्रीटच्या तुलनेत 2432 मेट्रिक टन कमी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होईल.\n- 500 कारमुळे वर्षात इतके प्रदूषण होते.\n- या इमारतीसाठी सुमारे 2,233 क्यूबिक मीटर लाकडाचा वापर केला गेला आहे.\n- इतके लाकूड अमेरिका- कॅनडाच्या जंगलात 6 मिनिटांत उगवते.\n- 11 महिन्यांत बांधलेली ही लाकडी 18 मजली इमारत सध्या जगातील सर्वात उंच ठरली आहे. यासाठी 343 कोटी रुपये खर्च आला आहे.\nपुढे स्लाईडद्वारे पाहूया, या इमारतीचे शानदार फोटोज...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-the-supreme-court-decision-on-friday-will-demand-to-remove-officials-5474809-NOR.html", "date_download": "2021-07-31T11:29:08Z", "digest": "sha1:FRRXVNMZEPZQBXDKN54TEHNR3TETHEN7", "length": 4344, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Supreme Court decision on Friday will demand to remove, officials | सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या शुक्रवारी, पदाधिकाऱ्यांना दूर करण्याच्या मागणीवर होणार निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या शुक्रवारी, पदाधिकाऱ्यांना दूर करण्याच्या मागणीवर होणार निर्णय\nमुंबई : बीसीसीआयचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज तहकूब केली. बीसीसीआयच्या आणि संलग्न राज्य संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावरील पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी (९ डिसेंबर) होईल.\nलोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास बीसीसीआय गेले ५ महिने टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजीच्या आदेशानंतरही आणखी दोन वेळा आदेश दिले. त्यानुसार राज्य संघटनांकडे मोठा निधी हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात आला. लोढा समितीने बीसीसीआयच्या व संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दूर करणे व माजी गृहसचिव जी. के. पिल्ले यांची निरीक्षकपदी नियुक्ती करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यावर आता येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nलोढा समितीने बीसीसीआयसाठी लागू केलेल्या शिफारशी भारतातील अन्य खेळांसाठीही लागू कराव्यात, अशी सूचना माजी कसोटीपटू व भाजपाचे बडतर्फ खासदा��� कीर्ती आझाद यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-thackeray-governments-debt-free-scheme-also-has-so-many-limitations-so-many-farmers-will-not-get-benefit-due-to-the-limit-of-2-lac-126402516.html", "date_download": "2021-07-31T12:43:43Z", "digest": "sha1:PCYXA2F5U6RRRQTA2ASH4ZWL4BA37OXA", "length": 11439, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Thackeray government's debt-free scheme also has so many limitations, so many farmers will not get benefit due to the limit of 2 lac | ठाकरे सरकारच्या कर्जमुक्तीतही पूर्वीच्याच अनेक अटींचे जंजाळ, 2 लाखांच्या मर्यादेमुळे लाखो शेतकरी लाभास मुकणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nठाकरे सरकारच्या कर्जमुक्तीतही पूर्वीच्याच अनेक अटींचे जंजाळ, 2 लाखांच्या मर्यादेमुळे लाखो शेतकरी लाभास मुकणार\n2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर\nमुंबई : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या 'महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९' चा शासन निर्णय (जीआर) निघाला आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचे थकीत असलेले २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. राज्यात १.५३ कोटी शेतकरी असून कर्जमाफीने सरकारवर २१ हजार कोटींचा बोजा पडेल, असा प्राथमिक अंदाज आहे.\nफडणवीस सरकारने जून २०१७ मध्ये दिलेली दीड लाखाची कर्जमाफी अटींच्या जंजाळात अडकून बदनाम झाली. आता ठाकरे सरकारची कर्जमाफीही पूर्वीसारख्याच अटींमुळे मर्यादित शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरू शकते. जाचक अटींमुळे जसे फडणवीस सरकार शेतकऱ्यांत अप्रिय ठरले तेच भोग ठाकरे सरकारच्या नशिबी येऊ शकतात. कर्जमाफीसाठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत आहे. मात्र, अवकाळी पावसाचा फटका बसलेले लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. दरम्यान, अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की, २ लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा विचार आहे. त्यांच्यासाठी नक्कीच तरतूद केली जाईल.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी लागू केली.\n२०१५-१६ व २०१६-१७ या वर्षांत कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५% वा २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ.\nसुरुवातीला ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी मिळेल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती.\nमुद्दल आणि व्याज मिळून सुमारे दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटनुसार त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा केल्यावर शासनातर्फे दीड लाख लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा झाली होती.\nफडणवीसांच्या कर्जमाफी योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचे केवळ एकच कर्ज खाते दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आले होते.\nमहात्मा जोतीराव फुले शेतकरी योजनेत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत कर्ज घेतलेले व थकीत असलेल्या शेतकऱ्यांना व्याज आणि मुद्दल धरून २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येईल.\n१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारच्या कर्जमाफी योजनेत कोणताही लाभ मिळणार नाही.\nकर्जमुक्तीसाठी सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून याअंतर्गत थकीत असलेले ९० टक्के शेतकरी कर्जमुक्त होतील, असा ठाकरे सरकारचा दावा आहे.\nमुद्दल व व्याज मिळून दोन लाख रु पयांवर थकबाकी असलेले शेतकरी योजनेस अपात्र असून त्यांना वनटाइम लाभ मिळणार नाही.\nठाकरे सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत एका शेतकऱ्याची एकापेक्षा अधिक खाती कर्जमाफीसाठी पात्र असून त्याची मर्यादा प्रतिशेतकरी दोन लाख रुपये आहे.\nसर्व खात्यांवरील कर्ज एकत्रित मोजणार\nशेतकऱ्याची एकापेक्षा अधिक कर्जखात्यांची थकबाकी एकत्र करून त्याला कमाल २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळेल. अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम २ लाखांच्या आत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेल.\nकर्जमाफीत असेल या कर्जांचा समावेश\nराज्य सरकारच्या जीआरनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेले, पुनर्गठित, फेरपुनर्गठित केलेले, मुद्दल व व्याजासह थकीत दोन लाखांपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज माफ केले जाईल. छोटा-मोठा शेतकरी अशी अट नाही. मात्र दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले अपात्र असतील.\nकुटुंब निकष न पकडता वैयक्तिक शेतकरी निकष असेल. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जाला माफी.\nकेंद्र आणि राज्य शासनाचे सर्व कर्मचारी (मासिक वेतन रुपये २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), सार्वजनिक उपक्रम व अनुदानित संस्थांचे कर्मचारी (२५,५०० पेक्षा जास्त वेतन असणारे). शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. मंत्री, आमदार, खासदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच २५ हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन असलेले निवृत्तिवेतनधारक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/buldhana-sailani-baba-yatra-thousands-booked-for-violating-covid-19-and-curfew-rules/articleshow/81887241.cms", "date_download": "2021-07-31T12:34:08Z", "digest": "sha1:R2EMTE4WKQNSVTYKUPMVWB5SZ4N44DTJ", "length": 12328, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबुलडाण्याच्या सैलानी बाबा संदल यात्रेत मोठी गर्दी; १००० जणांविरोधात गुन्हे\nबुलडाण्यातील प्रसिद्ध सैलानी बाबा संदल यात्रेत मोठी गर्दी झाली होती. परवानगी नसतानाही हजारो नागरिक जमले होते. त्यामुळे जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हजार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.\nबुलडाणा: जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली सैलानी बाबाची यात्रा ही नारळाच्या होळीसाठी ओळखली जाते. दरवर्षी होळी आणि पाच दिवसांनी संदल यात्रा होत असते, परंतु यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये यावर्षीची यात्राही रद्द करण्यात आली होती. मात्र काल सैलानी बाबाची संदल यात्रेचा दिवस होता पोलिसांकडून अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेला परवानगी नसतानाही मोठी गर्दी केल्याचा प्रकार घडला. यामुळे जवळपास हजार अनोळखी व्यक्तींविरोधात जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nदरवर्षी या यात्रेला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून जवळपास चार ते पाच लाख भाविक येत असतात; परंतु पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवून बाहेरुन कोणत्याही यात्रेकरूंना सैलानी या ठिकाणी येऊ दिले नाही. त्यामुळे या वर्षी यात्रेमध्ये नागरीक नसल्यागत होते. परंतु, काल रात्री संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक प्रतिकात्मक संदल काढण्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे या ठिकाणचे व्यापारी आणि छोटे-मोठे व्यावसायिक संध्याकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान दर्ग्याजवळ आले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पोलीस तैनात होते आणि जवळपास हजार ते बाराशे लोक त्या ठिकाणी जमले होते.\nपंधरा मिनिटांमध्ये पोलिसांना निर्देश देऊन गर्दी हटवण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही स्थानिक मुजावर लोकांनी त्या ठिकाणी यात्रेचा शुभारंभ करून त्या ठिकाणी गर्दी जमवली. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन जवळपास १००० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.\nसैलानी बाबा येथील यात्रेला परवानगी नसताना संदल काढण्यात आला. यावेळी तुफान गर्दी झाली होती. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने १० ते १२ जणांसह जवळपास एक हजार अनोळखी व्यक्तींविरोधात जमावबंदी कायद्यानवये गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुलडाणा तहसीलदार रूपेश खंडारे यानी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAhmednagar : पोलीस ठाण्यातच हल्लेखोराने केले ब्लेडने सपासप वार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\nन्यूज P V Sindhu: निराश होऊ नका, टोकियोत अजून ही सिंधूला पदक जिंकण्याची संधी\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\nसिनेन्यूज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या एका सीनवर होतोय कौतुकाचा वर्षाव\nटिप्स-ट्रिक्स होम इन्व्हर्टर बॅटरीची योग्य काळजी घेतली तर बॅटरी दीर्घकाळ देणार साथ, पाहा टिप्स\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nविज्ञान-तंत्रज्ञान Thomson ���ेणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2021-07-31T13:41:18Z", "digest": "sha1:FGBO6PQ6Q4ALVDXAZA426VO4KYFK2AJC", "length": 5227, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुणे उपनगरी रेल्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nपुणे उपनगरी रेल्वे ही भारत देशाच्या पुणे शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. ही रेल्वे पुणे शहर व पुणे जिल्ह्यामधील नजीकच्या काही ठिकाणांना सेवा पुरवते.\nपुणे-लोणावळा मार्गावर पाच लोकल गाड्या धावत असून त्या बऱ्याच फेऱ्या करतात.[१]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०२१ रोजी ००:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7310", "date_download": "2021-07-31T13:13:00Z", "digest": "sha1:WNND75LLVMW3AJ5T554R6QIUSBZSBW4W", "length": 28624, "nlines": 194, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "माहूर मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा फज्जा; बोटावर मोजण्या इतक्या लोकांची उपस्थिती…! – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमाहूर मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा फज्जा; बोटावर मोजण्या इतक्या लोकांची उपस्थिती…\nमाहूर मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा फज्जा; बोटावर मोजण्या इतक्या लोकांची उपस्थिती…\nपॉलिटिक्स स्पेशल 6 months ago\nमाहूर मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा फज्जा; बोटावर मोजण्या इतक्या लोकांची उपस्थिती…\nमाहूर :- प्रशासन लोकाभिमुख व्हावे व तशी ओळख निर्माण व्हावी म्हणून ‘शास��� आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक मंडळात राबविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे.त्या नुसार आज दिनांक ३० शनिवार रोजी सदरचे महत्वकांक्षी शिबिर माहूर मंडळात जिल्हा परिषदेच्या शाळेत घेण्यात आले. मात्र,या शिबिराची कोणतीच पूर्वकल्पना मंडळातील ग्रामस्थांना नसल्याने कोणीच फिरक ले नाही. केवळ जनजागृती अभावी या शिबिराचा फज्जा उडाला आहे.\nजनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्यार योजनेचा लाभ तात्काकळ मिळावा यादृष्टीमकोणातून नांदेड जिल्ह्यातील विविध मंडळात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याच्या सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी १९ जानेवारी रोजी सर्व संबंधितांना दिल्या होत्या.त्या नुसार शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत आज शासन आपल्या दारी हे उपक्रम राबविण्यात आले.तालुक्यातील सर्व विभागाच्या योजनेची माहिती व त्या विभागाकडे असलेल्या जनतेच्या प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी ही संकल्पना या शिबिराच्या मागे होती. मात्र, या कार्यक्रमाची गावात कोणतीच पूर्व कल्पना ग्रामस्थांना नव्हती. इतकेच काय तर लोकप्रतिनिधींना पण या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली नाही. याउलट शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या वीज वितरण कंपनी भारतीय स्टेट बँक मराठवाडा ग्रामीण बँक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक या तिन्ही बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवली तर पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर होते, तालुका कृषी अधिकारी, नगरपंचायत ची मुख्याधिकारी, व इतर काही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ठिकाणी प्रतिनिधी पाठवून शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय विविध विभागाचे चार दोन अशे कर्मचारी मिळून कर्मचाऱ्यांची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली असली तरी सदर महत्वकांशी उपक्रमाला नागरिकांसह इतर वीस पंचवीस ही लोक उपस्थित नसल्याने सदर उपक्रमाचा पार फज्जा उडाला. शासन परिपत्रक दिनांक ७ सप्टेंबर २० व नांदेड जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक दिनांक १९ जानेवारी याचा तालुक्यातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले. केवळ औपचारिकता म्हणून पार पडलेल्या या कार्यक्रमाला माहूर शहराच्या नग���ाध्यक्षा शीतल जाधव या एकमेव लोकप्रतिनिधी सह सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल सिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस बी भिसे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आडे, नायब तहसीलदार व्ही. टी. गोविंदवार,नायब तहसीलदार राजेश गिद्दे, कृषी अधिकारी पंचायत अनिल जोंधळे,मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम, कृषी सहाय्यक आत्माराम थोरे, नगरपंचायत चे सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक सुनील वाघ, जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग विभाग किनवटचे व्ही एल यरोडकर, शाखा अभियंता ए. एच पवार, उप अधीक्षक भूमि अभिलेख विभागाचे बी.बी फुलारी, सहाय्यक निबंधक बी. ए. शिंदे,मंडळ अधिकारी पतकोंडे,तलाठी बी.यु.जगताप, यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पर्यवेक्षिका,यांच्या सह मोजक्या नागरिकांची उपस्थिती होती.\nशासन परिपत्रकानुसार व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचने प्रमाणे कार्यक्रमाला लोकप्रतिनिधीला बोलावणे क्रमप्राप्त असतांना या कार्यक्रमाचे नियोजन असलेल्या तहसील कार्यालयाकडून कुठलीच आम्हाला सुचना देण्यात आली नाही. माहुर मंडळात माझ्या जिल्हा परिषद सर्कलमधील बहुतांशी गावांचा समावेश असल्याने त्या गावाच्या नागरिकांच्या असलेल्या समस्या, प्रलंबित असलेली प्रकरणे आजच्या उपक्रमात निकाली निघू शकली असती, परंतु जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, यांनाच या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने सदर कार्यक्रम हा केवळ औपचारिकता होता असे म्हणावे लागेल.\nजि.प.सदस्य वाई बाजार गट\nसर्व संबंधित विभागांना आजच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे पत्र देण्यात आले होते, मात्र काही विभागातील अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर राहिले नाही. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा मागणार असून सिंदखेड मंडळातील पुढील कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती असावी अशा सूचना देण्यात येतील.\nसिद्धेश्वर वरणगावकर तहसीलदार माहूर\nPrevious: केंद्राच्या निधी अभावी घरकुल योजना रखडली… पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी उघड्यावर…\nNext: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सह ऊर्जा सचिव व वीज कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माहुर यांना निवेदन….\nमाहूर येथे क्रिडासंकुलन नियोजित जागेची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी.\nमाहूर येथे क्रिडासंकुलन नियोजित जागेची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी.\nपॉलिटिक्स स्पेशल 5 months ago\nखासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मानव विकास योजनेंतर्गत मुलींसाठी मोफत बससेवा\nखासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मानव विकास योजनेंतर्गत मुलींसाठी मोफत बससेवा\nपॉलिटिक्स स्पेशल 6 months ago\nमाहूर येथील बुद्धभूमी परिसरात सभागृह बांधकामसाठी निधी द्या… आकाश कांबळे यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन…\nमाहूर येथील बुद्धभूमी परिसरात सभागृह बांधकामसाठी निधी द्या… आकाश कांबळे यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 6 months ago\nविज बिलाच्या माफीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकला भाजपाचा मोर्चा…\nविज बिलाच्या माफीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकला भाजपाचा मोर्चा…\nपॉलिटिक्स स्पेशल 6 months ago\nमाहूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ६२\tग्रा.प. पैकी ३३ ग्रा.प. मध्ये महिला कारभारी होणार ६२\tग्रा.प. पैकी ३३ ग्रा.प. मध्ये महिला कारभारी होणार @ अनुसूचित जमाती सर्वसाधारण २० , अनुसूचित जमाती महिला २२,अनुसूचित जाती महिला १ , ना.मा.प्र. सर्वसाधारण २, ना.मा.प्र. महिला ३, खुला सर्वसाधारण, ७ खुला महिला ७ @\nमाहूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ६२\tग्रा.प. पैकी ३३ ग्रा.प. मध्ये महिला कारभारी होणार ६२\tग्रा.प. पैकी ३३ ग्रा.प. मध्ये महिला कारभारी होणार @ अनुसूचित जमाती सर्वसाधारण २० , अनुसूचित जमाती महिला २२,अनुसूचित जाती महिला १ , ना.मा.प्र. सर्वसाधारण २, ना.मा.प्र. महिला ३, खुला सर्वसाधारण, ७ खुला महिला ७ @\nपॉलिटिक्स स्पेशल 6 months ago\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सह ऊर्जा सचिव व वीज कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माहुर यांना निवेदन….\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सह ऊर्जा सचिव व वीज कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माहुर यांना निवेदन….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 months ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या ���वारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\n��ॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,059)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/sbi-megabharti-2021/", "date_download": "2021-07-31T12:34:46Z", "digest": "sha1:YBECEO3FP5G346UYUZVWAD3BF72SAT55", "length": 7026, "nlines": 119, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(मेगाभरती) स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६१०० अप्रेंटिस पदांसाठी मेगाभरती. (२६ जुलै)", "raw_content": "\nHome Bank Jobs | Latest Maharashtra Government Jobs (मेगाभरती) स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६१०० अप्रेंटिस पदांसाठी मेगाभरती. (२६ जुलै)\n(मेगाभरती) स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६१०० अप्रेंटिस पदांसाठी मेगाभरती. (२६ जुलै)\nSBI Megabharti 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया येथे ६१०० अप्रेंटिस पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nमहाराष्ट्र – ३७५ पदे\nतेलंगाना – १२५ पदे\nगोवा – ५० पदे\nमान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्ड किंवा त्या समकक्षातून कोणतेही पदवीधर\nवय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान आहे (अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी वयानुसार सवलत)\n३००/- रु / – जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस\nशुल्क नाही – अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी साठी\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०६ जुलै २०२१\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २६ जुलै २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious article(आज शेवटची तारीख) प्राथमिक शिक्षण सहकारी बँक लि. कोल्हापुर येथे भरती.\nNext articleसंरक्षण मंत्रालय मुंबई मोटर चालक पदासाठी भरती. (२३ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे भरती. (१३ ऑगस्ट)\nभारतीय निवडणूक आयोग येथे भरती. (०१ ऑगस्ट)\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nसशस्त्र सीमा बल येथे भरती. (२२ ऑगस्ट)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे भरती. (०५ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/", "date_download": "2021-07-31T12:41:35Z", "digest": "sha1:N4EK3E6FACUCOQUEVCEHTWFQLEWGZXTR", "length": 15810, "nlines": 120, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Cricket Photo Galleries | Cricket Players: Photo Galleries | Latest Cricket, Football, Badminton, Tennis & Kabaddi Photos | Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nPhoto : अनुष्का शर्माची फोटोग्राफी, विराट कोहलीची स्टाईल; पण, चर्चेत आले लोकेश राहुल अन् अथिया शेट्टी\nक्रिकेट :MS Dhoni : लूक चेंज करताच धोनी ट्रेंडिंगमध्ये, चाहत्यांकडून माहीचं वेलकम\nमहेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या नव्या लूकमुळे आणि करत असलेल्या व्यवसायांमुळेच चर्चेत असतो. आजही धोनीच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ...\nक्रिकेट :टीम इंडियाची अवस्था पाहून नेटिझन्स कृणाल पांड्यावर खवळले, भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले\nकृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्या ...\nक्रिकेट :Virat Kohli: सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे विराट कोहली वादात, द्यावे लागणार स्पष्टीकरण, होऊ शकते कारवाई\nVirat Kohli News : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. मात्र यादरम्यान विराट एका वादात अडकला आहे. सोशल मीडियावर विराटने केलेली एक पोस्ट हे या वादाचे कारण ठरले आहे. ...\nक्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : अम्पायरच्या चुकीमुळे हरला भारत, राखीव खेळाडूंनी श्रीलंकेला रडवलेच होते\nक्रिकेट :IND vs SL, 2nd T20I : शिखर नाही, पृथ्वी नाही, सूर्यकुमारपण नाही; टीम इंडियाच्या ताफ्यात आज दिसतील बरेच नवे चेहरे\nक्रिकेट :आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo\nइंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021 schedule : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे संघनिहाय वेळापत्रक, फक्त एका क्लिकवर\nIPL 2021 schedule : MI, CSK, SRH, KKR, PBKS, RCB, RR, DC schedule in one click इंडियन प्रीमिअर ल��गच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ...\nक्रिकेट :IND Vs SL 3rd ODI Live : ज्याच्यामुळे संघातून व्हावे लागले बाहेर, त्या संजू सॅमसनसोबत इशान किशन वागला असा काही, Photo Viral\nIND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...\nक्रिकेट :India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या मदतीला पाठवणार नवे खेळाडू; BCCI देणार निवड समितीला सल्ला\nक्रिकेट :IPL Cheerleaders Salaries :मुंबई इंडियन्स अन् KKR चीअर लीडर्सना द्यायचे सर्वाधिक पगार; मॅच जिंकल्यावर मिळायचा 6500 रुपयांचा बोनस\nआयपीएलच्या एका पर्वात लाखो कमवायच्या चीअर लीडर्स; मॅच जिंकल्यावर मिळायचा 6500 रुपयांचा बोनस\nक्रिकेट :India Tour of England : 2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन\nIndia Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. ...\nक्रिकेट :IND Vs SL 2nd ODI Live : राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य\nIND vs SL 2nd ODI Int Live Score : भारतीय संघ दुसरा वन डे सामना जिंकेल, असे खरंच वाटले नव्हते. विजयासाठी जवळपास ८४-८५ धावा आवश्यक असताना ७ फलंदाज माघारी परतले होते. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे गोलंदाज खेळपट्टीवर असल्यानं श्रीलंकेच्या मनात विजयाच् ...\nक्रिकेट :राज कुंद्राच्या अटकेनंतर अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हे आहे कारण...\nRaj Kundra Arrest News: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रँचने पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. अश्लिल चित्रपट बनवल्याचा आणि अॅपच्या माध्यमातून पब्लिश केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र राज कुंद्राला झालेल्या अ ...\nक्रिकेट :World Cup Super League points table : टीम इंडियानं श्रीलंकेला सहज नमवलं; पण बांगलादेश, पाकिस्तान यांच्यापुढे जाता नाही आलं\nशिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं रविवारी यजमान श्रीलंकेवर विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...\nक्रिकेट :इशान किशनचा पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड अन् सोशल मीड���यावर 'अदिती'ची चर्चा; जाणून घ्या दोघांचं कनेक्शन\nश्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं. इशान किशननं मैदानावर येताच पहिल्या चेंडूवर खणखमीत षटकार लगावला. त्यानं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची विक्रमी खेळी केली. ...\nक्रिकेट :IND vs SL 1st ODI : लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा मोठा विजय, श्रीलंकेविरुद्ध 'गब्बर अँड टीम'चा विक्रमांचा पाऊस\nIndia vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानंही संयमानं खेळ करताना अनेक विक्रमांचीही न ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBabul Supriyo: भाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nNew Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product/kheliya-re/", "date_download": "2021-07-31T11:12:01Z", "digest": "sha1:AQOSMMFMAMVJC4GKSONZR7HBAOGXFWCV", "length": 12735, "nlines": 357, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "खेळिया रे! – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nपुस्तकाचे नांव : खेळिया रे\nलेखकाचे नांव : वसंत वाहोकार\nकिंमत : 300 रु.\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : खेळिया रे\nलेखकाचे नांव : वसंत वाहोकार vasant vahokar\nकिंमत : 300 रु.\nपृष्ठ संख्या : 230\nप्��काशन दिनांक : 10 डिसेंबर 2015\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nपुस्तकाच्या आतील माहिती :\nमराठी कथेमध्ये ‘कथा’ हे जिवंत लक्षण मानून ते जपणाया लेखकांमध्ये ‘वसंत वाहोकार’ हे नाव मराठी वाचकांना कवी आणि कथालेखक म्हणून परिचयाचे आहे. भाषा, भाषाशैली आणि प्रकटीकरणाचे विविध रंगढंग यातून ही कथा वाचकांना आपली आणि अधिक जवळची वाटावी अशी ग्वाही देता येईल. त्यासाठीच ‘खेळिया रे\nपुस्तकाचे नांव : सोंगट्या\nलेखकाचे नांव : राजा भोयर\nकिंमत : 225 रु.\nपुस्तकाचे नांव : ढीवरडोंगा – चित्तवेधी प्रवाही कथा…\nलेखकाचे नांव : प्रमानंद गज्वी\nकिंमत : 125 रु.\nआवृत्ती : दुसरी आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : तिचं आकाश Ticha aakash\nलेखकाचे नांव : मोहना मार्डीकर Mohana Mardikar\nकिंमत : 180 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nथोडे इकडचे थोडे तिकडचे\nथोडे इकडचे थोडे तिकडचे\nपुस्तकाचे नांव : थोडे इकडचे थोडे तिकडचे\nलेखकाचे नांव : शशिकांत काळे\nकिंमत : 120 रु.\nपृष्ठ संख्या : 84\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nलेखकाचे नांव : रागिणी पुंडलिक\nकिंमत : 150 रु\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2021\nपुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…\nसंपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 196\nपहिली आवृत्ती : 29 जून 2006\nपुस्तकाचे नांव : ‘कविता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी\nलेखकाचे नांव : आशुतोष पाटील\nकिंमत : 400 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/amalner-city-of-clothing-industry/?vpage=12", "date_download": "2021-07-31T11:48:22Z", "digest": "sha1:GOZWRKZZJLTU7MGUTZQS6QWI32KECQMU", "length": 8442, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कापड उद्योगाचे शहर – अमळनेर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeinfo-typeउद्योग-व्यवसायकापड उद्योगाचे शहर – अमळनेर\nकापड उद्योगाचे शहर – अमळनेर\nMarch 9, 2017 smallcontent.editor उद्योग-व्यवसाय, ओळख महाराष्ट्राची\nमहाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अ���ळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ -शुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, या लोहमार्गामुळे येथील कापड उद्योग भरभराटीस आला.\nवनस्पती तुपाचा कारखाना आणि कापड गिरणी प्रसिध्द आहे.\nयेथील संत सखाराम बुवा यांनी सन १९१६ मध्ये विठ्ठल मंदिर बांधले.\nनागपूरचे ड्रॅगन पॅलेस मंदिर\nशिंदे घराण्याचे संस्थान : ग्वाल्हेर\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nपी. सी. सरकार ज्युनियर हे उच्चविद्याभूषित आहेत. त्यांनी मानसशास्त्र, विज्ञान या विषयांत पदव्या मिळवल्या आहेत ...\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी ...\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nसंख्याशास्त्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राम प्रधान यांनी वर्गमित्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वरिष्ठ ...\nसाहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले ...\n2008 साली जे करिअर निवडलं होतं ते सोडून बांधकाम व्यवसाय करताना कुठंतरी मनात खटकायचे की ...\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nलेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ...\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/data-scientists-earning-more-than-cas-engineers/articleshow/52172876.cms", "date_download": "2021-07-31T11:51:11Z", "digest": "sha1:7SW6ZQ3JYK6AMRQQNKAC4TBNUCF7MSKQ", "length": 12718, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसीए, इंजिनिअरपेक्षा जास्त कमावतात डेटा सायंटिस्ट\nसीए (चार्टर्ड अकाउंटंट), इंजिनिअर आणि डॉक्टरपेक्षा डेटा सायंटिस्टची कमाई जास्त आहे. रिक्रूटमेंट कंसलटंट कंपनी 'टीमलीज'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एखादा ५ वर्षांचा अनुभव असलेला डेटा सायंटिस्ट वर्षाला किमान ७५ लाख रुपये सहज कमावतो. या उलट ५ वर्षांचा अनुभव असलेला सीए वर्षाला ८ ते १० लाख आणि इंजिनिअर ५ ते ८ लाख रुपये कमावतो.\nसीए (चार्टर्ड अकाउंटंट), इंजिनिअर आणि डॉक्टरपेक्षा डेटा सायंटिस्टची कमाई जास्त आहे. रिक्रूटमेंट कंसलटंट कंपनी 'टीमलीज'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एखादा ५ वर्षांचा अनुभव असलेला डेटा सायंटिस्ट वर्षाला किमान ७५ लाख रुपये सहज कमावतो. या उलट ५ वर्षांचा अनुभव असलेला सीए वर्षाला ८ ते १० लाख आणि इंजिनिअर ५ ते ८ लाख रुपये कमावतो. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू २०१२ या अहवालातही डेटा सायंटिस्ट ही २१ व्या शतकातील सर्वाधिक कमाईची नोकरी असल्याचे मत मांडण्यात आले होते. 'ग्लासडोर'नेही डेटा सायंटिस्ट हा बेस्ट जॉब असल्याचे मत मांडले आहे.\nभारतात सध्या डेटा सायंटिस्टला सर्वाधिक मागणी आहे. या पदासाठी सर्वाधिक पगार दिला जात आहे. 'टीमलीज'चे सहसंस्थापक आणि सीनिअर व्हिपी ऋतुपुर्णा चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात येत्या ३ वर्षात २ लाखांपेक्षा जास्त डेटा सायंटिस्टची गरज भासणार आहे. 'युनायटेड नेशन्स'मध्ये होणाऱ्या नियुक्तीत १०० पैकी ४० या डेटा सायंटिस्ट पदासाठीच असतील. अममेरिकेत डेटा सायंटिस्टला वर्षाला किमान १.३० कोटी रुपयांचे पॅकेज सहज मिळते. या पॅकेजमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.\nमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नवे उद्योग वेगाने सुरू होत आहेत. अनेक कंपन्यांना डेटा तयार करणे आणि त्याचे विश्लेषण करणे या कामासाठी गणित, संख्याशास्त्र, डेटाबेस, डेटा वेअरहाऊस, डेटा इंजिनिअरिंग, डेटा मायनिंग या क्षेत्रातील अनुभवी डेटा सायंटिस्ट गरज आहे.\nडेटा सायंटिस्टचे काम माहितीची सोप्या पद्धतीने मांडणी करणे हे आहे. मात्र यातले कौशल्य शिकवणारे अपडेटेड अभ्यासक्रम अमेरिका आणि भारतासह जगातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी आयटी तज्ज्ञ जुनी माहिती शिकून कंपनीत येतात आणि काम करत अनुभवाच्या जोरावर शिकतात. या प्रक्रियेत वेळ जास्त लागतो. हा वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी आयटी विषयक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये डेटा सायंटिस्टसाठी स्वतंत्र आणि अपडेटेड अभ्यासक्रम असण्याची गरज आहे. अभ्यासक्रमाची ही गरज लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास 'टीमलीज'ने व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसीमावादाच्या झुंजीत वाघाचा मृत्यू\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nदेश पोलिसांची जनमाणसातील नकारात्मक छवी सुधारणं हे मोठं आव्हानः PM मोदी\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nदेश PM मोदी, अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nकार-बाइक Hyundai Creta vs Skoda Kushaq : किंमत, मायलेज, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती SUV आहे बेस्ट, बघा सविस्तर\nकरिअर न्यूज ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा अभिनेत्री वापरतात असे 7 उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/indias-quick-reaction-surface-to-air-missile-test-successful-congratulations-by-rajnath-singh/", "date_download": "2021-07-31T12:29:33Z", "digest": "sha1:4SUT5FBWOPFK377GMNHY254WKGF6YQNU", "length": 4125, "nlines": 81, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "भारताच्या Quick Reaction Surface to Air Missile ची चाचणी यशस्वी ;राजनाथ सिंग यांनी दिल्या शुभेच्छा  - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nभारताच्या Quick Reaction Surface to Air Missile ची चाचणी यशस्वी ;राजनाथ सिंग यांनी दिल्या शुभेच्छा \nभारताने जमीनीवरून हवामानात मारा करणारी क्विक रिएक्शन मिसाईलची यशस्वी तपासणी\nया चाचणी नंतर देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार\nमंगळवारी या भारताच्या या खास एक मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली\nक्विक रिएक्शन सर्फस टू एयर मिसाइल (क्विक रिएक्शन रॅक्शन सर्फ टू एअर मिसाईल) असे या मिसाईल चे नाव आहे\nरक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी शुभेच्छा दिल्या\nPrevious articleयूपीच्या शासकीय सेवकाने जवळपास 50 मुलांवर केले लैंगिक अत्याचार\nNext articleमहाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांची अवमान कार्यवाहीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiri.gov.in/mr/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-31T12:21:03Z", "digest": "sha1:XLU27YE5ICMFY6BTWWLX443NFP64LTEB", "length": 4126, "nlines": 89, "source_domain": "ratnagiri.gov.in", "title": "कसे पोहोचाल? | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nरत्नागिरी जिल्हा District Ratnagiri\nऐतिहासिक व सामाजिक महत्व\nभाडेपटटाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nमतदार यादी – रत्नागिरी S१३\nहवाई मार्ग गोवा आंतरराष्ट्रीय विमान तळ, गोवा (२५९किमी), छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (३५३किमी)\nरेल्वे रत्नागिरी उत्तरेकडे मुंबईशी व दक्षिणेकडे मंगलोरशी कोकण रेल्वेने जोडलेले आहे\nरस्ते रत्नागिरी मुंबई / पुणे / गोवा / कोल्हापूरशी चांगल्या प्रकारे जोडलेली आहे\nमुंबई – रत्नागिरी-> 356 किमी\nपुणे – रत्नागिरी -> 365 किमी\nगोवा – रत्नागिरी-> 240 किमी\nकोल्हापूर – रत्नागिरी-> 130 किमी\nबंगलोर – रत्नागिरी (कोल्हापूर मार्गे) -> 730 किमी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा रत्नागिरी , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 29, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/manache-shlok-team-fulfil-their-voting-rights/", "date_download": "2021-07-31T12:22:51Z", "digest": "sha1:DYKI7PCOSFJXAT3XUJWGPELJGVVZR62W", "length": 4904, "nlines": 77, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "'मनाचे श्लोक' टीमने बजावला मतदानाचा हक्क - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘मनाचे श्लोक’ टीमने बजावला मतदानाचा हक्क\n‘मनाचे श्लोक’ टीमने बजावला मतदानाचा हक्क\nनुकतेच चित्रीकरण सुरु झालेल्या ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या टीमपैकी पुण्यातील सुजाण नागरिकांनी आज व्यस्त वेळापत्रकातून वेळातवेळ काढून आपला मतदानाचा हक्क बजावला. यात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, निर्माता श्रेयश जाधव, संजय दावरा आदींचा समावेश होता. मतदान झाल्यावर या टीमने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली.\nगणराज असोसिएट्स आणि संजय दावरा फिल्म्स निर्मित, मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयी आणि राहुल पेठे पुन्हा एकदा एकत्र झळकणार असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे डीओपी अभिजित अब्दे आहेत. ‘मनाचे श्लोक’ या सिनेमाचे चित्रीकरण पुण्यात सुरु झाले आहे. आज या चित्रपटातील कलाकारांनी मतदान करून इतर नागरिकांनाही आवर्जून आपला हा अधिकार बजावण्याचे आवाहन केले.\nPrevious नागराज मंजुळेंचे सहपरिवार ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ मतदान\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/05/at-this-point-malaika-wants-to-get-married-with-arjun/", "date_download": "2021-07-31T11:39:03Z", "digest": "sha1:ZRAEGBTTJS36II5PBSOYVFAUJFM5C2SA", "length": 6874, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या ठिकाणी मलायकाला अर्जुनशी बांधायची आहे लग्नगाठ - Majha Paper", "raw_content": "\nया ठिकाणी मलायकाला अर्जुनशी बांधायची आहे लग्नगाठ\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विवाहबद्ध / November 5, 2019 November 5, 2019\nआता प्रसार माध्यमांसमोर अधिकृत रित्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या दोघांनीही आपले नाते स्वीकारले आहे. मलायकाला अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुनच्या रुपात नवे प्रेम मिळाले आहे. या दोघांच्या लग्नाच्या गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता आपल्या ड्रीम वेडिंगविषयीचा खुलासा मलायकाने केला आहे.\nमलायकाने अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अर्जुनसोबतच्या ड्रीम वेडिंगविषयी अनेक गोष्टी सांगितल्याचे पाहायला मिळाले. तिने यावेळी समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यासोबतच Elie Saab gown गाऊन तिला परिधान करायचे असल्याचेही ती म्हणाली.\nमला समुद्रकिनारी लग्न करायचे आहे. त्याचबरोबर माझ्या ब्राइड्समेड माझी गर्लगँगच असतील. माझ्या लग्नाची थीमसुद्धा पांढरा रंगाची असेल. त्यामुळे आमच्या कपड्यांपासून ते डेकोरेशनपर्यंत सर्व गोष्टींमध्ये पांढऱ्या रंगाचा समावेश करण्यात येईल, असे मलायका म्हणाली. त्याचबरोबर मी अर्जुनचे चांगले फोटो काढत नाही, असे अर्जुनला वाटते. पण असे असले तरी तो एक उत्तम फोटोग्राफर असून तो माझे सुंदर फोटो काढतो.\nदरम्यान, २०१७ साली मलायका आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेतला. हे दोघे १८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. मलायका त्यानंतर अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे दोघेही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. येथील अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-attractive-scheme-in-jalgaon-car-bazaar-4316985-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:30:39Z", "digest": "sha1:XHXHH4NUACJV5ABVNT6CUK2OH3HE4NZQ", "length": 4487, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Attractive Scheme in Jalgaon Car Bazaar | जळगावातील कार बाजारात सवलतींचा पाऊस; ग्राहकांना आकर्षित करण्‍याचा फंडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगावातील कार बाजारात सवलतींचा पाऊस; ग्राहकांना आकर्षित करण्‍याचा फंडा\nजळगाव- यंदाच्या मान्सूनमध्ये ऑटो मोबाइल क्षेत्रात विक्रीचे नवे उच्चांक गाठले जाऊ शकतील. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कार उत्पादक कंपन्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलत जाहीर केल्या आहेत. ज्यात शून्य टक्के व्याजावर कर्जपुरवठय़ापासून ते थेट रोख सवलतपर्यंतच्या ऑफर्सचा समावेश आहे.\nकाही कंपन्यांनी एक्स्चेंज स्कीम सोबत फ्री इन्शुरन्स देऊ केला आहे. यामागे कंपन्यांचा एप्रिल ते जून या तिमाहीत झालेला तोटा भरून काढण्याचा हेतू आहे. सातपुडा ऑटोमोबाइचे किरण बच्छाव म्हणाले की, इतर सीझनपेक्षा पावसाळ्यात ऑटोमोबाइल क्षेत्रात थोडी मंदी आहे. ती दूर करण्यासाठी कंपन्या विविध सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. आदित्य होंडाचे राहुल पाटील यांनी मान्सून सवलत म्हणून फ्री सर्व्हिसिग कॅम्पचे आयोजन केले आहे.\n10 हजारांपासून दोन लाखांपर्यंत\nयंदा कार उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यात कोठेही मागे राहू इच्छित नाहीत. हेच कारण आहे की 10 हजार रुपयांपासून 1 लाख 75 हजारा रुपयांपर्यंत रोख सवलतीच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. सी-डॉन व एसयूव्ही प्रकारात वेगवेगळ्या सवलत ग्राहकांसाठी आहेत. विशेषबाब ही आहे की लोकप्रिय मॉडेल्सदेखील या ऑफर्समधून सुटलेल्या नाहीत. यंदा कंपन्यांनी मध्यम र्शेणीतील कारवर लक्ष केंद्रित केले आहे. मागणी असलेल्या सर्वांधिक ऑफर्स आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-dadri-lynching-accused-dies-of-suspected-dengue-5432535-PHO.html", "date_download": "2021-07-31T11:39:50Z", "digest": "sha1:34HARRGDD4Y34MNEMFP6QCBBFDE3PH53", "length": 6408, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dadri Lynching Accused Dies Of Suspected Dengue | दादरी हत्याकांडातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू; पोलिस म्हणाले, किडनी फेल होती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदादरी हत्याकांडातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू; पोलिस म्हणाले, किडनी फेल होती\nनवी दिल्ली- देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दादरी हत्याकांडातील एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रवि सिसोदिया (22) असे मृत आरोपीचे नाव आहे. किडनी फेल झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याला श्वसनाचाही त्रास होत होता.\nज्यूडीशियल कस्टडीतच झाला होता रवी सिसोदियाच्या मृत्यू\n- मीडिया रिपोर्ट्सनुस��र, आरोपी रवी सिसोदिया याचा मृत्यू ज्यूडीशियल कस्टडीतच झाला होता.\n- लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलचे सुप्रिटेंडेंट डॉ.जेसी पासी यांनी सांगितले की, 'रवीला दुपारी 12 वाजता हॉस्पिटलमध्ये आणले होती. त्यावेळी त्याची प्रकृती खूप खालावली होती. त्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.’\n- ‘त्याच्या दोन्ही किडन्या फेड झाल्या होत्या. तसेच ब्लडप्रेशर ही वाढले होते. उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता. अशातच संध्याकाळी 7 वाजता त्याचा मृत्यू झाला.\n- रवीला गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ज्यूडीशियल कस्टडीत ठेवण्यात अाले होते.\n- जरचा ठाण्याचे एसएचओ प्रदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘त्याला नोएडा जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. पण तिथे त्याची प्रकृती आणखी खालावली. नंतर त्याला दिल्लीत हलवण्यात आले होते.\n- डॉ. पासी यांनी सांगितले की, ‘रवीचे मेडिकल रिपोर्ट यायचे आहेत. त्यांचा डेंगूही असल्याचा अंदाज आहे.\n- रवीचे डेंगू आणि चिकनगुनियाच्या टेस्टचे रिपोर्ट बुधवारी‍ मिळतील. त्यात सर्व स्पष्ट होईल, असे डॉ. पासी यांनी सांगितले.\nदरम्यान, उत्तर प्रदेशातील दादरी येथे घरात गोमांस ठेवण्याच्या अफवेवरुन अखलाक (50) याची ठेचून हत्या करण्यात आली होती. त्याच्या 22 वर्षांच्या मुलालाही बेदम मारझोड करण्यात आली होती. या प्रकरणी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला होता.\nउत्तर प्रदेश सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, मोहंमद अखलाक याच्या घरात सापडलेले मांस हे गोमांस नसून मटण असल्याचे स्पष्ट झाले. प्रथमदर्शनी पाहता अखलाकच्या घरातील मांस हे शेळी किंवा तत्सम प्रजातीच्या प्राण्याचे असल्याचे या अहवालात सांगण्यात आले.\nपुढील स्लाइडवर वाचा, काय सांगितले होते मृत अखलाकच्या पत्नीने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/ascdcl-recruitment-2021-4/", "date_download": "2021-07-31T12:51:43Z", "digest": "sha1:5RO5GOKSH7DRIE3RNYSUE5FZJMSLWLDA", "length": 6568, "nlines": 115, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. येथे भरती. (२८ जून)", "raw_content": "\nHome Daily Updates औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. येथे भरती. (२८ जून)\nऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. येथे भरती. (२८ जून)\nASCDCL Recruitment 2021: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. येथे ०१ उमेदवा��ांची भरती, मुलाखतीची तारीख २८ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nसुरक्षा अधिकारी (Security Officer)\nनामांकित विद्यापीठातून पदवी / पदव्युत्तर पदवी.\nइंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद – ४३१००१.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nDate of Interview (मुलाखतीची तारीख): २८ जून २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\nNext articleराष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे भरती. (२२ जून)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे भरती. (१३ ऑगस्ट)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nएक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम येथे भरती. (१० ऑगस्ट, १० सप्टेंबर)\nऑइल इंडिया लिमिटेड येथे भरती. (१६ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/medium-spicy-will-release-on-5-june/", "date_download": "2021-07-31T12:05:07Z", "digest": "sha1:WTEVT3NXAYG35RILXHBUZWQNWNBTFZU4", "length": 8949, "nlines": 81, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "ग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला ! - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>ग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला \nग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला \nसई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे ह्यांचा हा चित्तवेधक स्टाइलिश आणि ग्लॅमरस अंदाज आहे, त्यांच्या ‘मीडियम स्पाइसी’ ह्या आगामी सिनेमासाठी नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधला. डोळ्यांना व्हिजुअल ट्रिट देणा-या ह्या फोटोमूळे आता ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची उत्सुकता अजून ताणली गेलीय.\nह्या लक्षवेधी फोटोसोबतच मीडियम स्पाइसी सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केलीय. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूत, विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ 5 जून 2020ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.\nह्या चित्ताकर्षक फोटोसोबतच चित्रपटाची तारीख घोषित करण्याविषयी निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “सई, ललित आणि पर्ण ह्यांच्यातली केमिस्ट्री सिनेमाच्या आणि फोटोशूटच्या चित्रीकरणावेळीही आम्हांला जाणवली आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची हिचं झलक ह्या फोटोतूनही प्रतीत होतेय. एखादा पदार्थ चविष्ट व्हायला जशी पदार्थांची योग्य प्रमाणात भट्टी जमणे गरजेचे आहे, तशीच ह्या तीनही कलाकारांची भट्टी जमलेली तुम्हांला सिनेमा पाहताना जाणवेल. आपापल्या भूमिका स्वत:मध्ये मुरण्यासाठी सई, ललित आणि पर्णच्या मेहनतीला मोहितच्या दृष्टिकोणाचीही योग्य जोड मिळाली आहे. ह्या सगळ्यांची एकत्रित मेजवानीचं आता 5 जूनला प्रेक्षकांना मिळणार आहे.”\nदिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतात, “सई, ललित आणि पर्णमूळे ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची लज्जत काही औरच झाली आहे. तिघांचेही व्यक्तिमत्व, आवडी-निवडी, काम करण्याच्या पध्दती आणि उर्जा वेगवेगळ्या आहेत. पण एक रूचकर सिनेमा बनवायला, हाच वेगळेपणा सिनेमाचा समतोल राखण्यात आणि नाट्य खुलवण्यासाठी खूप परिणामकारकपणे उपयोगी पडलाय.”\nसूत्रांच्या माहितीनूसार, सध्या हा सिनेमा पोस्ट प्रॉडक्शनमध्ये असल्याने चित्रपट संपूर्णपणे तयार व्हायला अजून काही काळ लागणार आहे. आणि त्यानंतर उन्हाळ्यांच्या सुट्ट्या संपल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याअगोदर रिलॅक्स मूडमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा एन्जॉय करता यावा, म्हणून सिनेमाच्या टिमने एकत्रितपणे रिलीज डेट 5 जून ठरवली आहे.\nलॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर ह्यांच्याशिवाय सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, ह्या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील.\nPrevious ‘विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार\nNext ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चा पोस्टर, ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dinkar-kaikini/", "date_download": "2021-07-31T12:14:54Z", "digest": "sha1:T6WBWQ4IGRHW7MV7VZRHJIS4LLOZSH7W", "length": 19694, "nlines": 180, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "२ ऑक्टोबर आज आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeव्यक्तीचित्रे२ ऑक्टोबर आज आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी\n२ ऑक्टोबर आज आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी\nOctober 2, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nवयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.\nत्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.\nत्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.\nकैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, ‘मीरा’ (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.\nत्यांनी बंदिशींवर ‘रागरंग’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. मा.कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या.\nत्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.\nपं.दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nहिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/infighting-may-collapse-senas-fort-7088", "date_download": "2021-07-31T12:45:11Z", "digest": "sha1:EJRV2CDTZHA76XPFGTVU357XA6ZZ3QKB", "length": 10153, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Infighting may collapse sena’s fort | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद\nशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nशिवडी - युती तुटली तरी शिवसेनेच्या नेत्यांमधली मक्तेदारी मात्र संपलेली नाही. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियातील सदस्याला तिकीट मिळावं यासाठी सध्या खुर्चीवर विराजमान असलेले नगरसेवक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे शिवसेनेसाठी काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांवर त्यामुळे अन्याय होणार असल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी या अंतर्गत वादामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार कि काय असा प्रश्न निर्माण झालाय.\nशिवडी मतदार संघातील प्रभाग क्रमांक 206 हा पुरुष मागासवर्ग आरक्षित झाल्याने येथील शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता राणे यांना खुर्ची खाली करावी लागणार आहे. मात्र स्वतःच्या वार्डात विकासाची कामे न करणाऱ्या नगरसेविका श्वेता राणे वॉर्ड 202 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून पद भूषविलेले आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले संजय आंबोले यांचा वॉर्ड 203 हा सर्वसामान्य महिला आरक्षित झाल्याने आपल्या पत्नीसाठी ते तिकीट मागत आहेत. अन्यथा 206 मधून तिकीट द्या अशी मागणी होत असल्याचे शिवसेना कार्यकर्ते सांगत आहेत. मात्र प्रभाग 206 मध्ये सचिन पडवळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत असले तरी ते या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत नसल्याने त्यांना या प्रभागातून तिकीट देण्यात येऊ नये असे स्थानिक इच्छुक उमेदवार उपशाखाप्रमुख विजय म्हात्रे यांचे म्हणणे आहे. तर म्हात्रे यांचे आमदार अजय चौधरी यांच्याशी घरचे संबंध असल्याने राजकारणातील कोणताही गंध नसलेल्या म्हात्रे यांना तिकीट दिल्यास येथील जागा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला जाण्याची दाट शक्यता शिवसेनेतील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. परंतु या बालेकिल्यात खंदे समर्थक न राहिल्याने शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\nपूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती\nपूरग्रस्त भागांची पाहणी करताना उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने\nशिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा\n२ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यावर विचार सुरू- छगन भुजबळ\nशिवसेना आमदारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.npackmachine.com/", "date_download": "2021-07-31T11:48:09Z", "digest": "sha1:KDSLSGNOMG42TOZBM4KPNO77VCIU5JJ3", "length": 8824, "nlines": 71, "source_domain": "mr.npackmachine.com", "title": "एनपीएकेके लिक्विड फिलिंग मशीन, बाटली लिक्विड फिलर, लिक्विड बॉटलिंग उपकरणे", "raw_content": "\nघरगुती उत्पादन फिलिंग मशीन\nबाटली साफ करणारे यंत्र\nबाटली अनक्रॅमब्लर आणि कन्व्हेअर\nट्यूब फिलिंग आणि सीलिंग मशीन\nआमची मशीन डिझाइन उच्च तंत्रज्ञान आहे, युरोप, अमेरिका आणि तैवान तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आहे आमचे मशीन कॉम घटक मूळतः आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्रँडचे आहेत, एअरटॅक आवडतात, पॅनासोनिक,…\nप्रशिक्षणः आम्ही मशीन प्रशिक्षण प्रणाली ऑफर करतो, ग्राहक आमच्या फॅक्टरीत किंवा ग्राहकांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण निवडू शकतो. सामान्य प्रशिक्षण दिवस 3-5 दिवस असतात.…\n60+ देश, 1000+ ग्राहक निवड आपली उत्पादने बर्‍याच देशांत आणि भागात निर्यात केली जातात, जसे की कोरिया, पाकिस्तान, थायलंड, जपान, डेन्मार्क, रशिया, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, यूएसए, ऑस्ट्रेलिया,…\nआपल्याला ताजे किंवा गोठविलेले पदार्थ पॅकेज करण्याची आवश्यकता असली तरीही, एनपॅककडे आपल्याला आवश्यक असलेले अन्न भरण्याचे मशीन आहे. आमच्या पॅकेजिंग सोल्यूशन्सची श्रेणी आहे ...\nआम्ही दोन्ही पावडर आणि द्रव स्वरूपात रसायनांसाठी पॅकेजिंग सोल्यूशन्स पुरवतो. आपल्याला डिझाइन केलेले केमिकल फिलिंग मशीन आवश्यक आहे की नाही ...\nकॉस्मेटिक पॅकेजिंग गरजा मोठ्या प्रमाणात बदलू शकतात म्हणून आम्ही पातळ पदार्थ, पेस्ट आणि पावडरसाठी अनेक पॅकेजिंग सोल्यूशन्स ऑफर करतो. आम्ही परिपूर्ण उटणे देऊ ...\nआपले उत्पादन किती चांगले आहे हे महत्त्वाचे नाही, आपण चुकीचे फार्मास्युटिकल फिलिंग मशीन किंवा पॅकेजिंग साहित्य वापरल्यास ते चांगले कार्य करणार नाही. एनपॅक ...\nघरगुती उत्पादन फिलिंग मशीन\nजेव्हा आपण घरगुती साफसफाईची उत्पादने बाटलीत आणता तेव्हा आपण निवडत असलेल्या अनेक प्रकारच्या फिलिंग मशीन असतात.नॅकपॅक डिझाइन आणि बिल्डिंग फिलिंग ...\nकोणत्याही लिक्विड पॅकेजिंग लाइनमध्ये विश्वसनीय कॅप मशीन असणे आवश्यक आहे. या मशीन खात्री करतात की बाटल्या कंटेनर फिलरमधून गेल्यानंतर ...\nआमचे ग्राहक काय म्हणतात\nएनपीएकेके इंडोनेशिया ग्राहक अभिप्राय\nएनपीएकेके कोरिया ग्राहक अभिप्राय\nलिक्विड वन स्टॉप पॅकेजिंग सोल्यूशन मधील व्यावसायिक\nआमच्या मुख्य उत्पादनांमध्ये पूर्ण भरण्याच्या पॅकिंग लाइनसाठी स्वयंचलित फिलिंग मशीन, कॅपिंग मशीन, लेबलिंग मशीन इ. आमची उत्पादने फार्मास्युटिकल, अन्न, दैनंदिन रसायने, कॉस्मेटिक उद्योग इ. मध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.\nआताच आमच्याशी संपर्क साधा\nआमच्या मुख्य उत्पादनांमध्ये पूर्ण भरण्याच्या पॅकिंग लाइनसाठी स्वयंचलित फिलिंग मशीन, कॅपिंग मशीन, लेबलिंग मशीन इ. आमची उत्पादने फार्मास्युटिकल, अन्न, दैनंदिन रसायने, कॉस्मेटिक उद्योग इ. मध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.\nघरगुती उत्पादन फिलिंग मशीन\nबाटली साफ करणारे यंत्र\nपत्ता: ईस्ट प्लांट, क्र .२०० X झूपन रोड, झुआंग टाउन, जिआडिंग जिल्हा, शांघाय, २०१०8०, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/manuskicha-doot/", "date_download": "2021-07-31T11:37:22Z", "digest": "sha1:PEPERRGIMXRKNBHSHESZYPKE5LOGPK6R", "length": 15925, "nlines": 173, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "माणुसकीचा दूत – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nJuly 9, 2017 अमित कुळकर्णी शैक्षणिक\nमिलिंद भावसार या���चा हालेख WhatsApp वरुन आला. शेअर करतोय\nठाण्यात कँडबरी कंपनीपासून वर्तक नगरपर्यंत रस्तारूंदीकरणाचं काम सुरू आहे. रिक्षातून जात असताना तिथे मला एक अजब व्यक्ती दिसली. पांढ-याशुभ्र कपड्यातली चाळीशी-पंचेचाळीशीतली ती व्यक्ती काय करत होती…भर दुपारी एक वाजता साफ भाजून काढणा-या उन्हात रस्ता रूंदीकरणाच्या कामात मोलमजुरी करणा-या त्या मजूरांना “लो लो भाई, लो बहन” म्हणून अतिशय प्रेमाने त्याच्या मिनी बसवजा गाडीतून पोळीभाजीचं पाकिट देत होता, त्याच्याबरोबर अमूलचं ताक असलेला स्ट्रॉसकट खोका देत होता, त्वचेचे विकार होऊ नयेत कसली कसली मलमं असलेल्या ट्युब्स देत होता.\nमाझं सहज लक्ष गेलं म्हणून मी रिक्षा थांबवली आणि कुतुहल म्हणून त्याच्याजवळ गेलो.\nमी म्हणणारं ऊन, अंगाची होणारी लाही, घामाने निथळणारं अंग असं सगळं त्रासदायक वास्तव असतानासुध्दा या गृहस्थाचं त्या मजुरांना बोलवून बोलवून “लो भाई, लो बहन” चालूच होतं. मी त्याच्याजवळ पोहोचलो याची त्याला जाणीव झाली, पण माझ्याशी अस्फुट हसत त्याने ते आपलं काम चालूच ठेवलं.\nया माणसाला तापलेल्या सडकेवर पोट जाळण्यासाठी विनातक्रार काम करणा-या त्या मजुराबद्दल एक पराकोटीची सहवेदना असावी याचा अंदाज मला एव्हाना आला होता.\nमी कुतुहल म्हणून त्याला नाव विचारलं.\nउत्तर आलं, “फारोक बिलीमोरिया”\n“यह भी इन्सान है, इनके बारे में किसी ने तो सोचना चाहिए ना”, मी न विचारताच त्याने पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.\n“आप कितने सालों से यह सब…”, असं मी काही त्याला विचारत होतो…इतक्यात त्याने माझा तो प्रश्न तोडला,…आणि अत्यंत अजिजीने तो मला म्हणाला, “देखिये, सेवाभाव में कोई सवालजवाब नही होते”\nमला कळलं की या गृहस्थाला आपल्या कार्याबद्दलच्या किंचित स्तुतीचंही वावडं आहे. पुढे मी काही बोलणं शक्यच नव्हतं, त्यानेही माझ्याकडे पाठ फिरवून त्याचं काम बिनबोभाट चालू ठेवलं. “लो भाई, लो बहन म्हणत तो गाडीतून भाजीपोळीचं पाकिट, ताकाचा खोका, त्वचाविकारांवरची मलमं मजुरांना तो हाका मारून प्रेमाने देत होता.\n…थोड्याच वेळात मला ते ऊन असह्य झालं आणि मी रिक्षात बसलो. रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली आणि म्हणाला, ” साहेब हा माणूस त्यादिवशी मानपाड्याच्या रस्त्यावरसुध्दा अशीच या मजुरांना मलमं वाटत होता”\nमी विचार केला, हा माणूस वेगळा आहे, या माणसातला माणूस वेगळा आहे, हे मजूर काही त्याच्या वॉर्डातले मतदार नव्हेत, हा काही कोणता नेता नव्हे, उन्हाळ्यात घामामुळे मजुरांना त्वचाविकार होत असतील याची त्याला काळजी किंवा सहवेदना, ऊन्हाळ्याला साजेसं भाजीपोळीचं जेवण आणि वर ताक…\nमला विंदांची कविता आठवली…परदु:खाने रडला प्राणी, देव प्रगटला त्याच ठिकाणी.\nमाझी खात्री पटली, तो खरंच देव होता, माणसाची वेदना जाणणारा माणसांमधला देव…\nमनात विचार आला, बरं झालं तो कुठल्याशा बँनरवरला, होर्डिंगवरला कुणी कार्यसम्राट नव्हता.\n…खरंच मला आज माणुसकीचा दूत दिसला होता, स्तुतीची शाल लपेटण्याचा जबरदस्त तिरस्कार असणारा आणि कुठल्याच पुरस्काराचाही कणभरही हव्यास नसणारा माणूसपणाचा खराखुरा पाईक\nमला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/if-i-were-a-politician-essay-in-marathi/", "date_download": "2021-07-31T12:22:10Z", "digest": "sha1:ULLT752E45TFHPP4LB2NWEB6FGKAZ3WE", "length": 10799, "nlines": 92, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "मी राजनेता झालो तर ....... मराठी निबंध If I Were A Politician Essay In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nIf I Were A Politician Essay In Marathi मित्रांनो मला पोस्ट लिहायला वेळ मिळत नाही तरीपण मी वेळात वेळ काढून पोस्ट लिहित असतो. आज मी तुमच्यासाठी मी राजनेता झालो तर …….हा निबंध घेऊन येत आहोत.\nराजनेता म्हटलं तर नाण्याच्या दोन बाजुच, कारण राजकारणामध्ये सर्व पक्ष जिंकत नसतात. कुणाची हार होते तर कुणी जिंकत असतात. तरीपण जास्तीत जास्त राजकारणी लोक केवळ आश्वासने देत असतात. जेव्हा निवडणूक जवळ येतात तेव्हा ते आपल्याला भेटतात आणि मदत पण करीत असतात आणि निवडणूक झाल्यावर आपल्याला ते विचारत पण नाहीत.\nयाउलट मी राजनेता झालो तर ….तर मी लोकांच्या धार्मिक भावनांना इजा न पोहोचवता आणि शब्दाच्या खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्षता टिकवून न ठेवता एकत्र येण्याचा प्रयत्न करेन. आपल्या देशात अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत ज्याकडे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यापैकी मुख्य समस्या म्हणजे दारिद्र्य, निरक्षरता, काळा पैसा, सामाजिक न्याय इत्यादी समस्या.\nमला असे वाटते की या समस्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. जरी आपण प्रत्येक समस्येचे वैयक्तिकरित्या विश्लेषण करू शकत असलो तरी त्या निराकरण करण्यात अडचण होईल. आपण एका समस्येवर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि इतरांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.\nजर मी एक राजनेता झालो तर मी गरिबी आणि बेरोजगारी निर्मूलनास प्रथम प्राधान्य देईन. जर निर्मूलन होत नसेल तर बहुतेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे मूळ कारण असलेल्या या समस्येस कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. आपल्या देशातील शेतकरी अजूनही खूप गरीब आहेत. त्यांना पिकाच्या नुकसानीची मदत पुरेपूर मिळत नाहीत आणि याचे पैसे जे मधोमध असतात ते खाऊन टाकत असतात.\nपरंतु जर आपल्या शेतकर्‍यांचे आर्थिक आणि शैक्षणिक स्तर सुधारले नाहीत तर आपण गरिबीपासून मुक्त होऊ शकत नाही. यासाठी मला असे वाटते कि, यांत्रिक शेती हा उत्तम उपाय आहे. यामुळे आपल्या शेतीत उत्पादन वाढेल. त्याचबरोबर आपण कुटीर उद्योग, ग्रामीण हस्तकलेचे आणि खेड्यांमध्ये लघु-मध्यम आणि मध्यम उद्योग सुरू केले जाऊ शकेल. यामुळे दुग्ध-पालन, कुक्कुटपालनात वाढ होईल.\nजर मी एक राजनेता झालो तर मी लोकांना राजकारणाबद्दल शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन आणि माझे सहकारी राजकारणी त्यांचे शोषण होऊ देणार नाही. खेड्यामधील जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो, कारण तेथील रस्ते छान नसतात, कुठे नदी-नाले असतात तर त्यावर पूल नसतात, आणि पावसात ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या मी सोडविण्याचा प्रयत्न करेन.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस��वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nमेरी प्रिय अध्यापिका हिंदी निबंध | My Favourite Teacher Hindi Essay\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/new-central-government-regulations-for-vaccination/", "date_download": "2021-07-31T13:00:24Z", "digest": "sha1:DKOGJHHSKZQ23D4YWTFHNSKHZDCMBTC4", "length": 10608, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लसीकरणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; लस वाया घालवणाऱ्या राज्यांना दणका!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nलसीकरणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; लस वाया घालवणाऱ्या राज्यांना दणका\nलसीकरणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; लस वाया घालवणाऱ्या राज्यांना दणका\nनवी दिल्ली | कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारकडून राज्यांसाठी नवी नियमावली बनवण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार आता राज्यांना लसींचा साठा पुरवण्यात येणार आहे. तसेच या लसीचा डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nदेशातील विविध राज्यातील लोकसंख्या व कोरोना रुग्णांची संख्या यांची तुलना करून मगच राज्यांना कोरोना लसीचा पुरवठा केंद्रातर्फे केला जाणार आहे. दरम्यान, 21 जून पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे.\nकेंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार लसींचा साठा वाया घालवणाऱ्या राज्यांचं निगेटिव्ह मार्किंग केलं जाणार असून त्यांना लसींच्या पुरवठ्यासंदर्भात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लसींचे डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.\nदेशात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेली आहे. तसेच सध्या सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांसह नव्या बाधितांची संख्याही हळूहळू कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण लसीकरण केंद्राने आपल्या हाती घेतल्याने आता लवकरात लवकर सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… –…\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n‘अजित पवार यांचा गजनी झालाय का’; भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याची अजित पवारांवर टीका\n‘या’ शहरातील व्यापारी लॉकडाऊनविरोधात आक्रमक; आज जीवनावश्यक वस्तूंची दुकानं राहणार बंद\n ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या आली 100च्या खाली\nफ्रान्समध्ये नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ तुफान व्हायरल\n राज्याच्या रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर, वाचा आजची आकडेवारी\n‘अजित पवार यांचा गजनी झालाय का’; भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याची अजित पवारांवर टीका\nजगभरात 1 तास इंटरनेट सेवा बंद; नेटकऱ्यांची तारंबळ\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-jyts-know-the-vastu-tips-about-bathroom-4317309-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:29:16Z", "digest": "sha1:ZGX3WFVD7E4LQ3L75Q4QHV5Q4DBUVHC6", "length": 2145, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jyts Know The Vastu Tips About Bathroom | PHOTOS : दिवस असो किंवा रात्र, बाथरूममध्ये या गोष्टींकडे लक्ष द्यावे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : दिवस असो किंवा रात्र, बाथरूममध्ये या गोष्टींकडे लक्ष द्यावे\nतुम्हाला माहिती आहे का घरातील रूम, किचन, बेडरूम, तसेच बाथरूमचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. बाथरूम संदर्भातील काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो.\nपुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या बाथरूमशी संबंधित काही उपाय, जे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/i-had-so-many-inquiries-if-it-was-not-a-political-issue-how-could-it-be/", "date_download": "2021-07-31T13:02:53Z", "digest": "sha1:NFCOVXF6PJF2MDQFKIQFLICLLOQRNPM7", "length": 7608, "nlines": 71, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "“माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?”", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n“माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल\nजळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी राज्यभरात छापे टाकले. यावेळी 12 जणांना अटक करण्यात आली. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य असल्याचं म्हंटल आहे.\n“बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो,” असं खडसे म्हणाले.\n“माझी यापू���्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो,” असा टोला खडसे यांनी विरोधकांना लगावला.\n“बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असं नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी,” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.\nमुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक; 11 पैकी ‘या’ 6 मागण्या ठाकरे सरकारला मान्य\n‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; ‘या’ संताला आप आणि काँग्रेसची ऑफर\n12 तास काम करूनही पगार मिळणार कमी; केंद्र सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत\n“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”\n“आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया;…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nप्रार्थना बेहरेने ‘आपली यारी’ गाणं लॉंच करत दिला कॉलेजच्या मैत्रीला उजाळा\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा…\nरणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/chief-minister-arvind-kejriwal-performed-diwali-pooja-at-akshardham-temple-many-ministers-participated-in-the-worship/", "date_download": "2021-07-31T13:06:23Z", "digest": "sha1:6IVN4ZWSIH32G3OJBVJQNQEBCOLBRUN3", "length": 4137, "nlines": 76, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अक्षरधाम मंदिरात केली दिवाळी���ी पूजा; पूजेत अनेक मंत्र्यांचा सहभाग - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अक्षरधाम मंदिरात केली दिवाळीची पूजा; पूजेत अनेक मंत्र्यांचा...\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अक्षरधाम मंदिरात केली दिवाळीची पूजा; पूजेत अनेक मंत्र्यांचा सहभाग\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळीच्या रात्री दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात दिवाळीची प्रार्थना आणि नामस्मरण केले\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळीनिमित्त दिल्लीतील जनतेला शुभेच्छा दिल्या\n‘तुम्ही सर्वांच्या घरात, प्रत्येकाचे घरी लक्ष्मीचे घर व्हावे’\n‘सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आई लक्ष्मीचे आशीर्वाद सर्वकाळ तुम्हा सर्वांबरोबर असो’\nPrevious articleभारतीय टीम चे वास्तव्य असलेल्या हॉटेल नजीकच विमान क्रॅश, स्थानिक खेळाडू थोडक्यात वाचले\nNext articleनवी मुंबईतून गोव्याकडे निघालेल्या मिनी बसचा भीषण अपघात; ५ जण ठार\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/course/leno-pp-bag-manufacturing-online-training-program-premium/", "date_download": "2021-07-31T12:18:49Z", "digest": "sha1:ZZYRROB2HMUYFLQN6NZROZN62MLDLIAQ", "length": 29256, "nlines": 303, "source_domain": "www.chawadi.com", "title": "Leno PP Bag Manufacturing Business Training Course", "raw_content": "\nलिनो आणि पी पी bag पोती निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम. मित्रांनो तुम्ही अगदी योग्य उद्योग निवडला Leno & PP Bag …\nलिनो आणि पी पी bag पोती निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम.\nमित्रांनो तुम्ही अगदी योग्य उद्योग निवडला Leno & PP Bag निर्मिती उद्योग.सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व त्यांचा वापर केला जातो. पारंपारिक ज्यूट गोणीला सक्षम पर्याय म्हणून लिनो आणि पीपी गोण्यांकडे बघितले जाते. अनेक उद्योगांमध्ये या गोण्यांचा आता सर्रास वापर केला जातो.त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याच��� मोठी संधी आहे.\nऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.\nप्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन -ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला घरी पुढील सात दिवसात कीट पाठवले जाणार आहे.\nया किट मध्ये नोट्स, Assignment Sheet, Notebook, काही माहिती पुस्तिका, कागदपत्रांची यादी या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला सर्टिफिकेट कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.\nखरे तर प्रीमियम कोर्स सर्विस हि चावडीची आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि सर्वात चांगली कोर्स सर्विस तयार केली आहे. यामध्ये मुख्यतः चावडी तर्फे तुम्हाला संपूर्ण महिनाभर एक पर्सनल कन्सल्टंट दिला जाईल तो कन्सल्टंट तुमचा एक उद्योग मार्गदर्शक किंवा एक शिक्षक राहिल. तो संपूर्ण महिनाभर तुमच्याकडून कोर्समध्ये दिलेल्या व्हिडिओज प्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्याकडून काही महत्वाचे असाइनमेंट आणि टास्क करून घेईल. त्यावर तुमच्याशी संवाद करेल. तुम्ही निवडलेल्या कोर्स बद्दल तुमचे नॉलेज वाढवविण्यात येईल आणि काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या कडून करून घेतल्या जातील त्यामध्ये;\nमार्केट मध्ये थेट जावून तुम्हाला संवाद कसा साधायचा याबाबत माहिती दिली जाईल.\nआपल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करायच्या याचे विशेष ज्ञान दिले जाईल.\nया आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज या प्रिमिअम कोर्समध्ये असतील जेणेकरून तुम्हाला जो उद्योग सुरू करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला येणाऱ्या शंका, अडचणी, चांगले अनुभव, वाईट अनुभव, तुम्हाला मिळालेले ज्ञान यामध्ये नक्कीच वाढ होईल. तुमचा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल .\nया कोर्समध्ये साधारणत: एक महिन्याचा कालावधी असेल या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कोर्ससाठी द्यावा लागेल.\nदिवसभरामध्ये तुम्हाला काही वेळ आमच्या Counselor आणि काही वेळ उद्योगा संबंधित ऍक्टिव्हिटीज करण्य���साठी द्यावा लागेल.\nसोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला एक क्रॅश कोर्स देऊन तुमची उद्योगासंबंधीचे एक विद्यालयीन शिक्षणच देण्यात येणार आहे.\nलिनो आणि पीपी बॅग निर्मिती Leno pp bag manufacturing कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता .३० दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ३० दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .\nलिनो आणि पीपी निर्मिती कोर्स मध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या. मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहजरीत्या यामध्ये माहिती दिलेली आहे.\nकोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.\nलिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योगाला जागा किती लागते शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.\nयाप्रमाणेच लिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते तुमची मानसिक स्थिती कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nसोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते प्रकल्प अहवाल म्हणजे काय प्रकल्प अहवाल म्हणजे काय सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सविस्तरपणे कोर्समध्ये देण्यात आली आहे.\nकच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.\nलिनो आणि पीपी बॅग बनवताना चे इकोनॉमिक्स म्हणजेच फायदा-तोटा आणि नफ्याचे गणित याची शीट संबंधित व्हिडीओ दरम्यान सोबत जोडलेले आहेत ते तुम्ही नंतर डाऊनलोड करून घेऊ शकता.\nलक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.\nसर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.\nलिनो आणि पीपी निर्मिती कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .\nलिनो आणि पीपी बॅग निर्मिती व्यवसाय प्रशिक्षण कोण करू शकतो \nज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.\nग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.\nमहिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .\nलिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल \nतुम्हाला लिनो आणि पीपी बॅग निर्मिती Leno pp bag manufacturing उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .\nलिनो आणि पीपी बॅग निर्मिती कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.\nमाहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .\nया व्हिडिओमध्ये लिनो, पीपी गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे\nप्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.\nया इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.\nउद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.\nव्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.\nया व्हिडिओमध्ये बाजारपेठेतील मागणी आणि आपण उत्पादन करणाऱ्या लिनो, पीपी गोणी उद्योगाची सद्यस्थिती आणि भविष्यातील मागणी याची माहिती देण्यात आली आहे.\nया व्हिडिओमध्ये लिनो गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे\nयामध्ये नक्की या उद्योगाला जागा किती लागते तसेच कच्चा माल नक्की कुठून येतो तसेच कच्चा माल नक्की कुठून येतो तो कसा तयार होतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.\nया व्हिडिओमध्ये लिनो गोणी उद्योगातील मशिनरीची माहिती देण्यात आली आहे\nलिनो उद्योगांमध्ये भांडवली हिशोब कशाप्रकारे के��े जातात हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे\nव्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे.\nया व्हिडिओमध्ये पीपी बॅग उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे\nया व्हिडिओमध्ये पीपी बॅग कोठे वापरली जाते याची माहिती देण्यात आली आहे.कोणत्या प्रकारच्या कंपनीमध्ये या गोनीचा वापर केला जावू शकतो या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे.\nया व्हिडिओमध्ये पीपी बॅगच्या तांत्रिक वैशिष्ट्याची माहिती देण्यात आली आहे.\nया व्हिडिओमध्ये पी पी बॅग मशिनरीची माहिती देण्यात आली आहे\nया व्हिडिओमध्ये पी पी बॅग प्रकारांची माहिती देण्यात आली आहे.पी पी बॅग मधील नक्की कोणत्या प्रकारच्या गोण्या आपल्याकडे वापरल्या जातात या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे.\nपीपी बॅग उद्योगांमध्ये भांडवली हिशोब कशाप्रकारे केले जातात या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे. पीपी बॅगच्या कॉस्टिंग विषयी माहिती देण्यात आली आहे.\nव्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे.\nइंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे \"टायगर एन्ट्री \" काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.\nउद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.\nइंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे.आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.\nडिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.\nM – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00\nउधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.\nआपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.\nप्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.\nCMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.\nकंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे\nबँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.\nप्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.\nचावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे\nऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा\nलॉगिन करुण कोर्स कसा पहावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/no-gains-banks-aatma-nrbhar-package-295600", "date_download": "2021-07-31T12:35:59Z", "digest": "sha1:NMFY3LAOJLUY26DV2YLWVHFOXRJHXEGY", "length": 8280, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आत्मनिर्भर पॅकेजमध्ये बँकांचा हात रिकामाच", "raw_content": "\nकेंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच आहेत, असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले आहे.\nआत्मनिर्भर पॅकेजमध्ये बँकांचा हात रिकामाच\nमुंबई - केंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच आहेत, असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकोरोनामुळे झालेले अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आहे. बँकिंग क्षेत्राला देखील फटका बसला आहे. मात्र बँकांसाठी काहीच दिले नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज बँकिंग क्षेत्राला खूश करण्यात अपयशी ठरले असल्याचे मराठे यांनी म्हटले आहे.\nमराठे हे सध्या रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे अर्धवेळ संचालक असून त्यांचा सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. पतमानांकन संस्था असलेल्या 'क्र���सिल'च्या अहवालावर प्रतिक्रिया देत मराठे यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजवर टीका केली आहे.\nरिलायन्सचा राईट्स इश्यू झाला खुला\nकेंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज उद्योगांची सध्याची स्थिती आणि दूरदृष्टी ठेवून तयार केले आहे. सर्व क्षेत्रांना कमी अधिक प्रमाणात या सामावून घेण्यात आले आहे. मात्र पॅकेजमध्ये बँकिंग क्षेत्रासाठी विशेष कोणतीही तरतूद केलेली नाही. आर्थिक संकटात बँकांना केंद्रबिंदू मानून आत्मनिर्भर पॅकेजमध्ये या क्षेत्राला प्राधान्य देणे अपेक्षित होते. बँकिंग हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो. मात्र बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच राहिले आहेत.\nम्युच्युअल फंड एसआयपी : छोटा पॅकेट, बडा धमाका\nसध्या रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार तीन महिने 'ईएमआय हॉलिडे' जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्यात आणखी वाढ करण्याची आवश्यकता आहे.\nबँकांवर सध्या अधिक दबाव असून बुडीत कर्जे आणि तरतुदीसाठी केंद्र सरकारने मदत करणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्राला आर्थिक पॅकेजमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे, असे मत मराठे यांनी व्यक्त केले आहे.\n* बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच\n* कोरोनामुळे झालेले अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम\n* मराठे यांची आत्मनिर्भर भारत पॅकेजवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-chaturthi-festival/ganeshdarshan/anant-chaturdashi-2020-spontaneous-response-ganesh-devotees", "date_download": "2021-07-31T12:54:56Z", "digest": "sha1:RFRJ4JENJIO4NY4NBCLR23G6RFSBX5KS", "length": 8207, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | होटगी रोड मध्यवर्ती मंडळाच्या मूर्ती संकलनाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद", "raw_content": "\nसकाळपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी या भागात मोठी लगबग बघायला मिळाली. गणपती \"बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी बच्चेकंपनी, घरातील वडीलधारी मंडळी पारंपरिक पोशाखात सहभागी झाली होती. होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या 84 मंडळांनी यावर्षी गणरायाची स्थापना केली होती.\nहोटगी रोड मध्यवर्ती मंडळाच्या मूर्ती संकलनाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nसोलापूर : महापालिका विभागीय कार्यालय क्रमांक पाचच्या वतीने होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, जुळे सोलापूर, होटगी रोड व विजापूर रोड परिसरातील गणेश मूर्तींच्या संकलनासाठी बारा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.\nयामध्ये बालाजी मंगल कार्यालय, कुसुमाग्रज मंगल कार्यालय, कुबेर लक्ष्मी लॉन्स, पोस्ट बेसिक शाळा, व्ही. जी. शिवदारे महाविद्यालय, गोविंदश्री मंगल कार्यालय, समृद्धी गार्डन, राजस्व नगर संस्कृतिक भवन, किल्लेदार मंगल कार्यालय, सौ. रुखमाबाई मंगल कार्यालय, स्नेहपुष्प मंगल कार्यालय, मातोश्री सिद्धव्वाबाइ हत्तुरे सांस्कृतिक भवन या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जवळपास सर्व संकलन केंद्रांवर शंभरच्या आसपास मूर्तींचे संकलन करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालय क्रमांक पाचचे अधिकारी अलमेलकर यांनी दिली.\nसंभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम म्हणाले, कोरोनाचे संकट टाळण्यासाठी व गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने यावर्षी चांगले नियोजन केले आहे. महापालिकेने गणेश भक्तांना मूर्ती संकलनाचे केलेले आवाहन जवळपास सर्व भक्तांनी अवलंबले आहे. सकाळपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी या भागात मोठी लगबग बघायला मिळाली. गणपती \"बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी बच्चेकंपनी, घरातील वडीलधारी मंडळी पारंपरिक पोशाखात सहभागी झाली होती. होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या 84 मंडळांनी यावर्षी गणरायाची स्थापना केली होती. या परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती, घरगुती मूर्ती संकलन केंद्राच्या माध्यमातून संकलित करण्यात आल्या आहेत.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/khc-show-is-coming-soon-on-sony-marathi-on-27th-may-at-830-pm-monday-to-thursday/", "date_download": "2021-07-31T12:54:15Z", "digest": "sha1:TSWYPTZTU2TKWEEFJFQXVONN3JCUYHMJ", "length": 5326, "nlines": 80, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "२७ मेपासून होणार 'कोण होणार करोडपती?' ची सुरूवात - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>२७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती\n२७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती\n२७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती’ ची सुरूवात – सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता\nआपल्या ज्ञानाच्या जोरावर सारं काही शक्य आहे, हे पटवून देणारा मंच म्हणजे कोण होणार करोडपती या मंचाचं सोनी मराठीवर नव्याने आगमन होत आहे. येत्या २७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीलायेणाऱ्या या मंचाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा स्वप्नपूर्तीची वाट खुली होणार आहे. सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रेक्षक पाहू शकणार आहेत. सोमवार ते बुधवार प्रेक्षकवर्ग आपल्या ज्ञानाच्या जोरावरहॉटसीट पटकवणार आहेत तर गुरूवारी काही खास पाहुण्यांबरोबर एपिसोड पाहायला मिळणार आहे.\nदरम्यान नागराज मंजुळे या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या ज्ञानाची तिजोरी उघडून हॉटसीटवर बसणाऱ्या सामान्यांमधला हिरो नागराज प्रेक्षकांसमोर आणणार आहेत .तेव्हा ज्ञानाच्या जोरावर हॉटसीट गाठणाऱ्या हिरोज् ची भेट नक्की घ्या २७ मेपासून सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.\nPrevious ‘के दिल अभी भरा नही’ ची २५० व्या प्रयोगाकडे वाटचाल\nNext आनंद इंगळे ‘मोगरा फुलला’मध्ये बँक मॅनेजरच्या भूमिकेत\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/system-providing-rs-50-lakh-assistance-police-now-simple-a601/", "date_download": "2021-07-31T12:09:54Z", "digest": "sha1:QP3SWPZ2VWX2DZLDKFG7EVZPOOWH4BVN", "length": 18615, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पोलिसांना ५० लाख साहाय्य देण्याची पद्धत आता सुटसुटीत - Marathi News | The system of providing Rs 50 lakh assistance to the police is now simple | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nपोलिसांना ५० लाख साहाय्य देण्याची पद्धत आता सुटसुटीत\nप्रस्ताव ई-मेलने : कोविड-१९ झाल्याचे आणि मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार\nपोलिसांना ५० लाख साहाय्य देण्याची पद्धत आता सुटसुटीत\nमुंबई : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे विशेष साहाय्य देण्यात अडचणी निर्माण करणाऱ्या अटी रद्द करून सुटसुटीत प्रक्रिया आणणारे नवीन परिपत्रक पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केले आहे. ‘लोकमत’च्या २७ सप्टेंबर आणि १ आॅ��्टोबरच्या अंकात याबद्दल पाठपुरावा करण्यात आला होता.\nदिनांक १८ व २८ सप्टेंबरच्या दोन परिपत्रकांत बदल करणारे परिपत्रक दि. १ आॅक्टोबर रोजी संजीव कुमार सिंघल, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) यांनी जारी केले आहे. यात यापूर्वी मृत्यूचे प्रमाणपत्र आयसीएमआर मान्यताप्राप्त हॉस्पिटलचे असावे, ही अट पूर्णपणे रद्द केली आहे. आता फक्त कोविड-१९ झाल्याचे प्रमाणपत्र आणि मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र यासाठी द्यावे लागणार आहे. प्रस्ताव ई-मेलने पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मृत्यूपूर्वी किंवा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कर्तव्यावर होता, याबद्दलचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.\nकर्मचारी कोरोना-१९ प्रतिबंध कर्तव्यावर होता, हे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करावे, असेही परिपत्रकात नमूद आहे. यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वत: प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता राहिलेली नाही. कोरोना सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार मदतकार्य इत्यादी. कर्तव्य करणारे सर्व विभागांचे पोलीस यासाठी पात्र असतील. विशेष साहाय्य तात्काळ मिळावे म्हणून महासंचालक कार्यालयात २ अधिकाºयांची विशेष नेमणूकही करण्यात आली आहे.\nपोलिसांना विशेष साहाय्य देण्याची पद्धत अतिशय सुटसुटीत करण्यात आली आहे. ५० लाख रुपयांचे विशेष साहाय्य लवकरात लवकर कुटुंबियांना मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.\n-संजीवकुमार सिंघल, अप्पर पोलीस महासंचालक\nनवीन परिपत्रकामुळे सर्व पोलिसांना दिलासा मिळेल. ‘लोकमत’चा पाठपुरावा यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.\n-एम.एन. सिंह, पोलीस महासंचालक (निवृत्त)\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusMumbaiPoliceकोरोना वायरस बातम्यामुंबईपोलिस\nनाशिक :कोरोनामुळे महापालिकेला ४५ कोटींचा फटका\nनाशिक- कोरोना संकटाचा शासन आणि महापालिका सारख्या निमशासकिय संस्थांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषत: उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरपट्टी वसुलीसाठी सवलती देऊन देखील अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ कोटी रूपयांचा फट ...\nनाशिक :जिल्हापोलिस प्रमुखांकडून मालेगावच्या सुव्यवस्थेच��� आढावा\nमालेगाव:- जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पाटील यांनी मालेगावी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील पोलीस विभागाच्या विविध कार्यालयांना कार्यालयांना भेट दिली. ...\nनाशिक :१०७ विद्यार्थ्यांच्या घरात आकाशवाणी\nजानोरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाने ‘डोनेट अ डिव्हाईस’ हे अभियान जिल्हाभर सुरू असून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल , दूरदर्शन संच, लॅपटॉप, रेडिओ दान क ...\nनाशिक :हाथरस घटनेचा निषेध; मनमाडला कॅँडल मार्च\nमनमाड : येथील अखिल भारतीय श्री वाल्मीक नवयुवक संघाच्या वतीने हाथरस प्रदेश येथील अत्याचाराच्या निषेधार्थ कॅडेल मार्च काढण्यात आला. ...\nनाशिक :येवल्यातील ११ अहवाल पॉझीटीव्ह\nयेवला : तालुक्यातील ११ संशयितांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. प्रतीक्षेतील १४ स्वॅब अहवालांत १० अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर एक अहवाल खाजगी लॅबचा आहे. ...\nठाणे :धीम्या लोकलना १० ऑक्टोबरचा मुहूर्त\nमध्य रेल्वे : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा\nमुंबई :नितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nनागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. ...\nमुंबई :Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब\nसन 1968 साली वयाच्या 35 वर्षी गणपतराव देशमुख यांनी केशवराव राऊत यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन 1972 त्यांचा पराभव झाला होता, पण पोटनिवडणूक जिंकून ते पुन्हा आमदार बनले. ...\nमुंबई :कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या; संभाजीराजेंची मागणी\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवनिर्वाचित हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. ...\nमुंबई :अखेर होमगार्डना मिळाले थकबाकीतील ७५ कोटी, राज्य सरकारला आली जाग\nHome guard News: चार महिन्यांपासून हक्का��्या मानधनाशिवाय बंदोबस्तामध्ये जुंपले गेलेल्या राज्यातील ४२ हजारांवर होमगार्ड्सना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या थकीत १२५ कोटी रुपयांपैकी ७५ कोटींचा निधी शुक्रवारी राज्य सरकारने संचालनालयाकडे वर्ग केला आहे. ...\nमुंबई :एसटी प्रवाशांना विषाणूंपासून मिळणार सुरक्षाकवच, दहा हजार गाड्यांना करणार अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग\nमुंबई :14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अकोला आयुक्तांच्या बदलीनंतरही निमा अरोरा यांच्या ज्येष्ठतेचा प्रश्न कायम\nOfficer Transfer News: राज्य शासनाने शुक्रवारी १४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अकोला महापालिकेचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांची बदली हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून करत अकोल्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यात ज्येष्ठतेचा निर्माण झालेला वाद सोड ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन\nMalaika Arora: बॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/hathras-gangrape/", "date_download": "2021-07-31T12:40:17Z", "digest": "sha1:55TMFEIDMW3ZPC4HQ5WA4G7EPYWOTT5L", "length": 15304, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हाथरस सामूहिक बलात्कार मराठी बातम्या | Hathras Gangrape, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह\n06:01 PM माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो एका महिन्यात खासदारकी सोडणार, निवासस्थानही सोडणार.\n05:51 PMभाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\n05:36 PM भाजपाचे खासदार आणि माजी मंत्री बाबुल सुप्रियो यांचा राजकाराणाला रामराम, फेसबुक पेजवर केली घोषणा\n05:27 PMबॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले\n05:21 PM वर्धा : २९ वर्षापासून फरार एसआरपी पोलीस जवानाला आर्वी पोलिसांनी केली अटक\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\n04:44 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव, कांस्य पदकाची आशा कायम\n04:43 PMTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n04:06 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताची बॉक्सिंगपटू पूजा राणी हिला ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक पदक विजेती ली क्यूईनकडून ५-० असा पराभव पत्करावा लागला.\n04:04 PMआता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n03:55 PM सोलापूर शहराजवळील अकोलेकाटी गावात बिबट्याचा एका व्यक्तीसह वासरावर हल्ला; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल\n03:19 PMMaharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता; आज आदेश जारी होण्याची शक्यता\n03:08 PMअसे काय घडले नवरी नटलेली, वाट पाहत होती; पण पोलिसांनी नवरदेवाला बॉर्डरवरूनच माघारी पाठवून दिले\n02:54 PM नाशिक शहरात शरणपूररोड, गोविंदनगर या भागात गुलमोहराची 3 झाडे कोसळली; चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान\nराजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : \"हाथरसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली, त्यावेळी अमित शहा गप्प का होते\nWest Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Amit Shah : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राममध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. ...\nमहाराष्ट्र :हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते; यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल\nजळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच मुद्द्यावर भाजपने (BJP) विधानसभेत आक्रमक ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomat ...\nराष्ट्रीय :कुणाला���ी लक्षात ठेवयची इच्छा होणार नाही हे 'जीवघेणं वर्ष' 2020; 'ही' आहेत 5 मोठी कारणं\nएका अदृष्य शत्रूने संपूर्ण जगालाच गुडघे टेकायला भाग पाडले. लाखोंचे बळी घेतले. या अदृष्य शत्रूला पराभूत करण्यासाठी आजूनही प्रयत्न सुरूच आहेत. ...\nक्राइम :हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींचे समर्थन करणाऱ्या करणी सेनेच्या ५ जणांना अटक\nHathras Gangrape : गावात जाण्यापूर्वी पोलिसांनी शांतता भंग केल्याबद्दल हाथरस शहरातील हॉटेलमधून 'करणी सेना भारत'च्या पाच जणांना अटक केली. ...\nक्राइम :पोलीस अन् प्रशासनाच्या विरोधात कारवाई व्हावी, हाथरस पीडितेच्या वकिलाने दिली प्रतिक्रिया\nHathras Gangrape : पीडितेचा मृतदेह प्रशासनाने कुटुंबाला न देता जाळला अद्याप त्यांच्यावर सीबीआयने कोणतेही आरोप लावलेले नाहीत. ...\nक्राइम :हाथरस सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणी सीबीआयने दाखल केले आरोपत्र\nHathras Gangrape : संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या हाथरस प्रकरणाच्या सीबीआयकडून होणाऱ्या तपासावर अलाहाबाद उच्च न्यायालय देखरेख ठेवणार आहे. ...\nराष्ट्रीय :हाथरसचा तपास अलाहाबाद हायकोर्टाच्या देखरेखीखाली, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nHathras Gangrape News : या खटल्याची सुनावणी उत्तर प्रदेशच्या बाहेर करावी का, याचा निर्णय सीबीआय तपास पूर्ण झाल्यानंतर विचार केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...\nराष्ट्रीय :Hathras Case: उत्तर प्रदेशच्या बाहेर खटला चालणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल\nHathras Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालणार खटला- सर्वोच्च न्यायालय ...\nराष्ट्रीय :पंजाब, राजस्थानची सरकारं उत्तर प्रदेशप्रमाणे बलात्कार लपवत नाहीत- राहुल गांधी\nभाजप नेत्यांना राहुल गांधींकडून प्रत्युत्तर; उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा ...\nराष्ट्रीय :हाथरस प्रकरणामुळे दुखावलेल्या वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी स्वीकारला बौद्ध धर्म\nhathras case: सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्यानं वाल्मिकी समाजातल्या कुटुंबाचा निर्णय ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBabul Supriyo: भाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nNew Labour Code: मोद�� सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/how-to-make-your-skin-glow-naturally-at-home", "date_download": "2021-07-31T13:14:19Z", "digest": "sha1:C5PZFSX6GBYNHQBKPNQP23EM5WZJKPU3", "length": 6714, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुंदर दिसण्यासाठी रेखा यांनी आयुष्यभर खाल्ले 'हे' खाद्यपदार्थ, वयाची साठी ओलांडल्यानंतरही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य\nBeauty Tips : बॉलीवूडच्या बेबी डॉलवर लाखो हृदयं फिदा, प्रत्येक लुकमध्ये करते तरुणांना घायाळ\nNatural Skin Toner : आहे त्या वयापेक्षा दिसाल 50 पटीने तरुण व सैल पडलेली त्वचाही होईल घट्ट, फक्त 5 मिनिटं करा ‘हे’ महत्वाचं काम\nKorean beauty : कोरियन मुलींचं वय कितीही वाढलं तरी मादकता मात्र तसुभरही होत नाही कमी, या १० गोष्टींमुळे जगात मिळालीये सौंदर्याची राणी म्हणून ओळख\nKajal Agarwal Beauty : सेक्सी डीपनेक व बोल्ड ड्रेस घालून काजल अग्रवालने केलं चाहत्यांना घायाळ, रूप असं की तुमचीही नजर हटणार नाही\nSkin Whitening : जपानी तरूणींच्या क्युटनेसने जगातील लाखो तरुण घायाळ, प्रत्येक गोष्टीत दडलंय एक सिक्रेट\nVidya Balan Beauty : ‘शेरनी’ विद्या बालनच्या सौंदर्याची चौफेर वाह वाह, बोल्ड डिझाइनर ड्रेस व गोब-या गोब-या गालांनी वाढवला हॉटनेस\nSkin Care Benefits Of Lemon : टॅनिंग, मुरुमांचे काळे डाग जाण्यासोबतच मिळेल ग्लोइंग व मुलायम स्किन, फक्त ट्राय करा लिंबूचे घरगुती व नैसर्गिक फेसपॅक\nHomemade Cucumber Gel : केमिकलयुक्त क्रीम किंवा प्रोडक्ट वापरून इंटरनल व एक्सटर्नल दोन्ही स्किन होतील खराब, 50 रुपयांपेक्षा कमीमध्ये बनवा हेल्दी काकडीचे जेल\nJawed Habib : हेअर स्टाइल बादशाह जावेद हबीबचा केसांबाबत धक्कादायक खुलासा, सुंदर केसांशी जोडलेल्या ‘या’ अंधश्रद्धांचे शिकार आहोत आपण भारतीय लोक\nचमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ\n चुकूनही त्वचेसाठी वापरू नका ‘या’ ६ गोष्टी, चेहरा दिसू लागेल विद्रुप\nMadhuri Dixit Beauty :- धकधक गर्ल माधुरी दीक्षितने परिधान केले विविधरंगी लेहंगे, सौंदर्यवतीरुन घायाळ चाहत्यांची नजरच हटेना\nSonakshi Sinha : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या मादकतेने चाहते घायाळ, फॉलोअर्ससमोर दिली लॉकडॉऊनमधील ‘या’ प्रयोगांची कबुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/environment/scientific-study-bird-nests-guidelines-issued-a309/", "date_download": "2021-07-31T13:04:05Z", "digest": "sha1:JBVYJSXU4XMEV366B6M5A4EKBX4EYBYB", "length": 19173, "nlines": 137, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पक्ष्यांच्या घरट्यांचा होणार शास्त्रशुद्ध अभ्यास, मार्गदर्शक तत्त्वे जारी - Marathi News | Scientific study of bird nests, guidelines issued | Latest environment News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nपक्ष्यांच्या घरट्यांचा होणार शास्त्रशुद्ध अभ्यास, मार्गदर्शक तत्त्वे जारी\nशहरी भाग असो, वा ग्रामीण भाग, अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अभ्यास करताना याची मदत होणार आहे.\nपक्ष्यांच्या घरट्यांचा होणार शास्त्रशुद्ध अभ्यास, मार्गदर्शक तत्त्वे जारी\nठळक मुद्देघरट्याला किती वेळ, किती दिवस, कोणत्या वेळी भेट द्यावी, याविषयीचे सर्व तपशील यात देण्यात आले आहेत.\nमुंबई : विणीच्या हंगामात पक्षी, पक्ष्यांचे घरटे, पक्ष्यांची पिले आणि विणीचा हंगाम याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी अमेरिका, पुणे आणि बंगळुरूमधील पक्षी अभ्यासकांनी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पक्षी अभ्यासकांना मदत होण्यासोबतच पक्ष्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरणार आहेत.\nशहरी भाग असो, वा ग्रामीण भाग, अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अभ्यास करताना याची मदत होणार आहे. घरट्याची, परिसराची नोंद कशी करावी. घरट्याला किती वेळ, किती दिवस, कोणत्या वेळी भेट द्यावी, याविषयीचे सर्व तपशील यात देण्यात आले आहेत.\nजास्त वेळ घरट्याला भेट दिल्यास पक्षी घरटे सोडून जाण्याची भीती असते. कावळ्यासारखे पक्षी आपल्यावर नजर ठेवून असतात. अशावेळी शिकारी पक्षी अभ्यास करीत असलेल्या पक्ष्याचे घरटे उद्ध्वस��त करू शकतो.\nपक्ष्यांची अंडी, पक्ष्यांची पिले यांचे वजन घेणे, त्यांची मोजमापे घेणे, हे कसे आणि कोणत्या वेळी करावे, याविषयी माहिती देण्यात आली आहे. पक्ष्यांनी सोडलेले घरटे आढळले, तर आपण त्याच्या नोंदी कशा घ्याव्यात. त्याचे मोजमाप कसे करावे. पक्षी घरट्यात असताना घरट्याचे मोजमाप घेऊ नये, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहेत. पिलांना पंख येतात तेव्हा यातील काही नोंदी घ्याव्यात. मोजमाप करावे. यावेळी हे सोपे जाते. अशावेळी पिलांना कमीत कमी धोका असतो, आदी सूचना यात करण्यात आल्या आहेत.\nतीन संस्थांच्या मदतीने उपक्रम\nमुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, बंगळुरू येथील नेचर कन्झर्व्हेशन फाऊंडेशन, अमेरिकेतील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम आॅफ नॅचरल हिस्ट्री या तीन संस्थांच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेतील साहस बर्वे, बंगळुरू येथील टी.आर. शंकररामण, अपराजिता दत्ता आणि पुण्यातील गिरीश जठार यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.\nयेथे करा नोंदी : इंडियन बर्ड आणि जर्नल आॅफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे पक्षी अभ्यासकांना आपल्या नोंदी करता येतील.\nटॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य\nनाशिक :नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य् पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी\nनिफाड : आक्टोंबर ते जानेवारी या काळात नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थानिक व स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षी व पर्यटक भेट देतात त्यामुळे पक्षी अभयारण्य आक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावे अशी मागणी निफाड येथील पक्षीमित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.उत्तम ...\nजळगाव :चातक संस्थेने हतनूर जलाशयावर केली फुलपाखरू गणना\nचातक संस्थने हतनूर जलाशयावर फुलपाखरू गणना केली, त्यात ६० प्रजातींची नोंद करण्यात आली. ...\nनाशिक :कावळ्यांना लागलाय बाळासाहेबांचा लळा \nत्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने ...\nगोंदिया :सारस पक्ष्यांवर किटकनाशकाचे संकट; संरक्षण करण्याची मागणी\nएकीकडे सारस संवर्धनासाठी तरूण झटताहेत तर दुसरीकडे सारसांचे व��स्तव्य असलेल्या परिसरात थायमेटचा वापर वाढल्याने त्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. ...\nनागपूर :‘टायगर कॅपिटल’मध्ये १० हजारावर ‘मोर’; राष्ट्रीय पक्ष्याला भावले नागपूर\nअनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे. ...\nगोंदिया :सारसांचा जिल्हा ओळख कायम ठेवण्यासाठी धडपड\nमहाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. पाच वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या आता ६० च्या घरात होती. परंतु किटनाशक व करंट लागून सतत सारसांचा मृत्यू होत असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या ४० च्या घरात आहे.पावास ...\nपर्यावरण :जागतिक व्याघ्र दिन विशेष : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा गोव्यापर्यंत संचार\nTiger Kolhapur Konkan : 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये आढळलेल्या वाघिणीचा संचार गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळल्याचे छायाचित्र वन विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील व्याघ्र भ्रमणमार्ग अधोरेखित झाला असून, पुनर्वसनाचा प् ...\nपर्यावरण :झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं; अभिनेता सयाजी शिंदेंचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी हटके उपक्रम\nवृक्षारोपणासाठी लागणारी सर्व झाडे, स्थानिक पंचायतीने किंवा संस्थांनी आणून लावायची आहेत. ...\nपर्यावरण :पंचगंगेत आढळला मासे खाणारा धोकादायक मासा\nenvironment Panchganga River Kolhapur: पंचगंगा नदीत मिसिसिपी प्रांतात आढळणारा ॲलिगेटर गर जातीचा जैवविविधतेला धोका असणारा मासा आढळला असून नदीतील स्थानिक माशांचा फडशा पाडत असल्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. जैवविविधता विभागाने याचे सर्वेक्ष ...\nपर्यावरण :कोल्हापूर जिल्ह्यात आढळला अत्यंत दुर्मीळ कॅस्टोए कोरल स्नेक\nसंदीप आडनाईक कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या अत्यंत दुर्मीळ सापाची ... ...\nपर्यावरण :Environment Special : जलकुंभीचा फास, मोर्णा नदीचा गुदमरतोय श्वास\nMorna river : स्वच्छतेकडे लक्ष दिल्या जात नसल्यामुळे आज रोजी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी फाेफावली आहे. ...\nपर्यावरण :कीटकांच्या दोन नव्या प्रजातींचा सिंधुदुर्गात अधिवास\nenvironment Sindhudurg : प्रामुख्याने ईशान्येकडे आढळणारा चतूर आणि केरळमध्येच अधिवास असणाऱ्या टाचणी या किटकांच्या दोन नव्या प्रजाती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये हा चतूर आढळून आला आहे. यामुळे पश ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBabul Supriyo: भाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nNew Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_16.html", "date_download": "2021-07-31T13:31:33Z", "digest": "sha1:SGIE63NFP4QYV2CIRZYGFZTSILEHBMLT", "length": 9682, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "रस्तारुंदीकरण आणि अन्य प्रकल्पांमध्ये विस्थापित झालेल्यांना लाँटरी पध्दतीने घरांचे वाटप", "raw_content": "\nHome रस्तारुंदीकरण आणि अन्य प्रकल्पांमध्ये विस्थापित झालेल्यांना लाँटरी पध्दतीने घरांचे वाटप\nरस्तारुंदीकरण आणि अन्य प्रकल्पांमध्ये विस्थापित झालेल्यांना लाँटरी पध्दतीने घरांचे वाटप\nठाणे महापालिकेने राबविलेल्या रस्तारुंदीकरण मोहिमेमध्ये आणि अन्य प्रकल्प कामांमध्ये विस्थापित झालेल्यांना घरांचे वाटप करण्यात आले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात ६०६ सदनिका धारकांना लाँटरी पध्दतीने घरांचे वाटप करण्यात आले. महापौरांच्या हस्ते विस्थापित झालेल्या नागरिकांना कायमस्वरूपी सदनिकांचे वाटप करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापौर नरेश म्हस्के म्हणाले, नागरिकांची निवासी घरे तसेच व्यावसायिक गाळे बाधित झाले. या विस्थापितांना घरे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून कायमस्वरूपी घरे देणारी एकमेव महापालिका आहे.\nकोविडच्या थैमानामुळे या प्रक्रियेला उशीर झाला. या ठिकाणी रूग्णांना ���्वारंटाईन करण्यात आले होते, परंतु नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर या घरांची साफसफाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि आज ख-या अर्थाने आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असून याचा मनस्वी आनंद सर्वांनाच होत असल्याचे महापौरांनी नमूद केले. हे घर तुमच्या नावावर होण्यासाठी घरांचे रजिस्ट्रेशन सरकारी दरानुसार आपल्याला करावयाचे असून यासाठी दलालांच्या अफवांवर बळी पडू नका असे आवाहनही म्हस्के यांनी यावेळी केले.\nघोडबंदर रोड, आनंदनगर नाका ते ग्रॅण्‌ड स्केवर कॉम्प्लेक्स, बुधाजीनगर येथील 18.00 मी. रुंद रस्त्यापैकी तुर्त 12.00 मी रुंद रस्त्यामध्ये बाधित, शास्त्रीनगर ते हत्तीपूल वाणिज्य बांधकामधारक –डावी बाजू, कावेसर येथील आनंदनगर नाका ते वाघबीळ रस्तारुंदीकरण, कावेसर नाका ते विजय ॲनेक्स गृहसंकुल रस्तारुंदीकरण, जोगिला तलाव पुनर्वसन ब्रह्मांड, गावदेवी सफाई कामगार, कोलशेत, डोंगरीपाडा, जोगिला तलाव पुनर्वसन ब्रह्मांड, पोखरण नं. 1 रस्तारुंदीकरण, पारसिक रेल्वे बोगद्याच्यावर वास्तव्य करीत असलेले रहिवासी, शास्त्रीनगर कळवा येथील नवीन पुल बांधकाम, मौजे कळवा शास्त्रीनगर येथील मंजुर विकास आराखड्यानुसार नियोजित 30.00 मी रुंद रस्तारुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या रहिवाशांना कायमस्वरुपी घरांचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आज एकूण 606 बाधितांना घरांचे वाटप करण्यात आले असून जसजशी घरे उपलब्ध होतील तसे लवकरच दुसऱ्या टप्प्यात देखील घरांचे वाटप केले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितलं.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/ajit-pawar-appreciate-work-of-aditya-thackeray-383627.html", "date_download": "2021-07-31T12:17:06Z", "digest": "sha1:OXZA5YVYK7E62HN5HELLYGPPDNX2YRTW", "length": 18117, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nइक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार\nआशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे (Ajit Pawar appreciate work of Aditya Thackeray).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत सर्वसामान्यांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा सुरु केली आहे. मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कामांचं कौतुक केलं (Ajit Pawar appreciate work of Aditya Thackeray).\n“मुंबई महापालिकेत याआधी येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आज आदित्य ठाकरेंमुळे मिळाली आणि इथे येता आलं. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Chahal) यांना वाटलं नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.\n“महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि मुंबई महापालिका यांनी पुढाकार घेतल्याने महापालिका मुख्यालयाचं दर्शन हेरिटेज वॉकची संकल्पना राबवली जात आहे. हेरिटेज वॉकल मराठी शब्द शोधला पाहिजे. कारण आपण मराठीचे पुरस��कर्ते आहोत”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.\n“मुंबई महापालिकेची टोलेजंग आणि ऐतिहासिक इमारत बघणं आणि सव्वाशे वर्षांपूर्वीच्या वास्तुकलेचा अनुभव सर्वसामान्यांना घेता येणार आहे. मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणबाबत ज्या वास्तूत निर्णय घेण्यात आले त्या वास्तूच्या इतिहासाशी समरस होण्याची संधी या निमित्ताने सर्वसामान्यांना मिळणार आहे. मी आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खरंच एक चांगला विचार केला”, असं अजित पवार म्हणाले.\n“पर्यटन मंत्री चांगलं काम करत आहेत. नुकतंच पुण्यात आपण जेल टूरिझमसुद्धा आपण सुरू केलं आहे. पुण्याच्या जेलला एक इतिहास आहे. ही सुरुवात आहे”, अशा शब्दात अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.\n“मुंबईच्या लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या लढवय्यांचे मोठं योगदान आहे. मुंबईच्या माणसात हा सर्व संकट परतून लावण्याची ताकद आहे”, असंदेखील यावेळी अजित पवार म्हणाले (Ajit Pawar appreciate work of Aditya Thackeray).\n“मुंबई महापालिका ही शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री सेनेचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा एकदम बदलता येणार नाही पण मुंबईच्या रस्त्यावरील टपऱ्या बकालपणे दिसतात. यात बदल झाला पाहिजे”, असं पवार यांनी सांगितलं.\n“मुंबईची नाईट लाईफ एक वेगळा प्रकार आहे. आजच्या तरुणांना ही योजना आवडेल. पण यात योग्य सुरक्षा पुरवू. काही लोक याला विरोध करतील पण मुंबईला नाईट लाईफची गरज आहे”, असं मत त्यांनी मांडलं.\nहेही वाचा : शेलार म्हणाले, देवेंद्रजी हे कृष्ण, आता सुदर्शनचक्र काढा, दरेकर म्हणतात, एकटे लढणारे वस्ताद\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nWeight Loss : वाढलेले वजन झटपट कमी करण्यासाठी दररोज 45 मिनिट चाला\nरस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर 24 वर्षात 21 हजार कोटींची उधळण; माहितीच्या अधिकारातून मुंबई पालिकेचा पर्दाफाश\nमहाराष्ट्र 3 days ago\nमुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना; भाजपची घोषणा\nमहाराष्ट्र 5 days ago\nआपत्कालीन स्थितीत मदतकार्यासाठी मुंबई मनपाची 2 पथके रायगड, कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nमहाराष्ट्र 7 days ago\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी50 mins ago\nमाजी दिग्गज क्रिकेटपटूचे BCCI वर आरोप, ‘या’ लीगमध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागण्याची धमकी\nमराठी न्यूज़ Top 9\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nTokyo Olympics 2020 Live: पीव्ही सिंधू सेमीफायनलमध्ये पराभूत, सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nरिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8208", "date_download": "2021-07-31T12:34:11Z", "digest": "sha1:JPXRDNCHO5STVSFG7AG3T3KTFVJ5JX5I", "length": 21773, "nlines": 191, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "पालकमंत्र्यांनी केली डीसीएचसी ची पाहणी ; वणी, पांढरकवडा, मारेगाव येथे भेट…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय व��श्लेषक वृत्तपत्र\nपालकमंत्र्यांनी केली डीसीएचसी ची पाहणी ; वणी, पांढरकवडा, मारेगाव येथे भेट….\nपालकमंत्र्यांनी केली डीसीएचसी ची पाहणी ; वणी, पांढरकवडा, मारेगाव येथे भेट….\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nपालकमंत्र्यांनी केली डीसीएचसी ची पाहणी ; वणी, पांढरकवडा, मारेगाव येथे भेट….\nयवतमाळ, दि. 29 :- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची पाहणी करण्याकरीता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी वणी, पांढरकवडा आणि मारेगाव येथे भेट दिली.\nवणी येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ नुकतेच सुरू करण्यात आले असून येथील सोयीसुविधा, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ आदींबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे 16 नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वणी ते यवतमाळ हे अंतर फार लांब आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला यवतमाळ येथे स्थलांतरीत करावयाचे असल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत संबंधित रुग्णाला ऑक्सीजनची पुर्तता करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.\nजिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर व मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी गांभिर्याने सर्व्हे करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा त्वरीत शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, चाचणी अहवाल पॉझेटिव्ह आल्यास संबंधितांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती करणे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेने अतिशय गांभिर्याने कामे करावीत, असेह निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.\nयावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, पंचायत समिती सभापती श्री. पिंपळखेडे, तहसीलदार श्याम धनमने, गटविकास अधिकारी श्री. गायनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुलभेवार, ठाणेदार वैभव जाधव आदी उपस्थित होते.\nयानंतर पालकमंत्र्यांनी करंजी येथील ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय, पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच तेथील परिस्थिती जाणून घेतली.\nPrevious: कृषी निविष्ठाचा काळा���ाजार करणा-यांवर कडक कारवाई करा ; जिल्हाधिका-यांचे कृषी विभागाला निर्देश…\nNext: दत्तमांजरीच्या अन्यायग्रस्त कामगाराला न्याय कधी मिळणार ; चोंडी प्रकरणा वरून तरी जिल्हा पोलीस प्रशासन जागे होतील का…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष निती��� भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,054)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/agriculture-with-a-fragrance/?replytocom=2813", "date_download": "2021-07-31T12:18:30Z", "digest": "sha1:RGRISBA3N5QLHEDHD3JE7R7BKVQKR4A6", "length": 24268, "nlines": 194, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुगंधी शेती ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nFebruary 13, 2016 जगदीश अनंत पटवर्धन अर्थ-वाणिज्य, आरोग्य, कृषी-शेती, पर्यावरण\nग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व जगात हवामानाचे अंदाज चुकत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा असे आपल्याला दरवर्षी अनुभवास येते. आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यावर मात करण्यासाठी पारंपारिक शेती सोडून काही नवीन मार्ग शेतकरी बंधू शोधू लागले आणि त्यात त्यांना यश येऊन त्यांनी सुगंधी तेल मिळणाऱ्या गवताची शेती करण्यास सुरवात केली आणि त्यात त्यांना चांगले यशही मिळत आहे. त्याबद्दल थोडेसे..\nपारंपरिक पिकांच्या लागवडीमुळे दिवसेंदिवस उत्पादनात घट होत आहे. जमिनीचा पोतदेखील खालावत असून पीक लागवड पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, अन्यथा शेती म्हणजे घाट्याचा सौदा असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आर.आर.एल सीएन-५ या सुगंधित गवताच्या प्रजातीची लागवडप्रकल्प विदर्भात प्रथमच नागपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोंढाळी, कालडोंगरी, परसोडी येथील तीन शेतकऱ्यांनी सुगंधित गवताची लागवड केली. डोंगराळ, खडकाळ, पडीक जमिनीवरदेखील या गवताची लागवड करणे शक्‍य असून इतर पिकांच्या तुलनेत पाणीदेखील फार कमी प्रमाणात लागते. या गवताचा प्रतिएकर लागवड खर्च पाच ते सहा हजार रुपये असून, एकरी २० टन उत्पादन घेणे शक्‍य आहे. यातून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. एकदा लागवड केलेल्या गवतांपासून वर्षभरात चारदा उत्पादन घेता येते. २० टन गवतापासून १२० किलो तेलाचे उत्पादन आणि त्यातून १ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या गवतापासून उत्पादित झालेल्या तेलाची जम्मू येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात उपलब्ध रासायनिक घटकाप्रमाणे या तेलाला किमान एक हजार रुपये दर मिळेल, असे प्रकल्प प्रमुखांचे म्हणणे आहे.\nशेतकऱ्यांनी गट तयार करून २० ते २५ एकरावर या गवताची लागवड केल्यास कृषी विभाग किंवा सरकारी यंत्रणेकडून तेल काढण्याची मशीन बसवून देता येऊ शकते. तसेच शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपये प्रतिटन प्रमाणे हे सुगंधी गवत विकत घेतले जाण्याची शक्यता आहे. इतर पिकांच्या तुलनेत लागवड खर्च कमी असून पाणीदेखील कमी लागते.\nसुगंधी गवतात जावा सिट्रोनेला ही गवतवर्गीय बहुवर्षीय सुगंधी वनस्पती आहे. जावा सिट्रोनेला तेलामध्ये सिट्रोनेलॉल २५ ते ४५ टक्के, जिरेनिऑल १२ ते ३४ टक्के हे रासायनिक घटक आहेत. पानांमध्ये ०.९ ते १.२ टक्के तेलाचे प्रमाण असते. कापलेले गवत १२ ते १४ तास सावलीत ठेवावे, त्यानंतर पानांचे बारीक तुकडे करून आसवन यंत्राच्या टाकीत भरतात. बॉयलरमधील पाण्याची वाफ आसवन यंत्राच्या टाकीत जाते. या वाफेमुळे गवतातील पानांच्या तेलाची वाफ होऊन ती पाण्याच्या वाफेत मिसळते. त्या नंतर ही वाफ कंडेन्सरमध्ये थंड होऊन द्रवात रूपांतरित होते. विभागणी यंत्राद्वारे तेल व पाणी हे घटक सहज वेगळे होतात. हे यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या औषधी व सुगंधी वनस्पती योजनेमध्ये कार्यरत आहे.\n– रोपवाटिकेसाठी वाऱ्यापासून आडोसा मिळेल, अशी सपाट, मध्यम खोलीची, कसदार, निचरा होणारी जमीन असावी. रोपवाटिकेच्या मातीत दगड-गोटे नसावेत.\n– रोपवाटिकेला पाहिजे तेव्हा पाणी देण्याची सोय असावी; मात्र हे पाणी गोडे असावे, क्षारयुक्त नसावे.\n– रोपवाटिका सार्वजनिक वाटेच्या वर्दळीपासून बाजूला असावी. जनावरांच्या गोठ्यापासून सुरक्षित अंतरावर असावी.\n– जेवढ्या रोपांची गरज आहे तेवढी रोपे करण्यास पुरेल एवढी जमीन असावी.\nरोहिस या नावाचे एक सुगंधी गवत आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तिला विविध भाषांमध्ये पुढील नावे आहेत जिरानियम ग्रास, रोशा ग्रास, Palma rosa.\nआता आपण सुगंधी तेल देणाऱ्य�� रोहीस गवताची माहिती करून घेऊ :-\nरोहिस गवत हे एक उंच वाढणारे, बहुवर्षायू व गोड वासाचे गवत आहे. झाड दीड ते अडीच मीटर उंच होते. खोड पिवळसर, पर्णयुक्त असते. पाने सपाट, नेहमी रुंद. तळाशी हृदयाकृती किंवा गोलाकार. आतील पाने आच्छादित. फुलोऱ्याखालील पाने २३ सेंमी लांब आणि १ सेंमी रुंद, बाकीची अडीच सेंमी रुंद. पानांच्या कडा खरखरीत. फुले कणिश द्विविभाजित, १२ ते १८ मिमी लांब, तिरपी किंवा द्विचल. फुलांचा मोसम हा साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर असतो.\nहे गवत साधारण उघडी कुरणे, प्रामुख्याने भारताचा दख्खन भागात सापडतात. गुजरात, सौराष्ट्र, कोंकण, पश्चिम घाट, उर्वरित महाराष्ट्रातील अनेक भाग, तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथेही पाहायला मिळतात. तसेच परदेशात अफगाणिस्तान आणि उत्तर आफ्रिका येथेही आढळतात.\nया गवताचा उपयोग अनेक रोगांवरची औषधे तयार करण्यासाठी केला जातो जसे कफज्वर, श्वास नलिकेचा दाह व दुखणे, त्वचारोग, हृदयरोग, घशाचा त्रास, आवाज बसणे, लहान मुलांमधील अपस्मार, आकडी यांत उपयोगी येतो..\nरोहिस गवताचे दोन प्रमुख प्रकार आहेत. मोतिया आणि सोफिया. मोतिया प्रकारच्या गवतापासून काढलेले तेल उच्च गुणवत्तेचे असते; त्याला पामरोझा तेल किंवा ईस्ट इंडियन जिरेनियम तेल म्हणतात. सोफिया प्रकारापासून काढलेले तेल कमी प्रतीचे असून त्या तेलाला जिंजर-ग्रास तेल म्हणतात. सुगंधी तेलांमध्ये चंदनाचे तेल आणि लेमन-ग्रास तेलाच्या पाठोपाठ पामरोझा तेल हे तिसरे महत्त्वाचे आवश्यक तेल आहे. पामरोझा तेल वापरून उत्कृष्ट प्रकारचे जिरॅनिऑल बनते, त्याला गुलाबाचा सुगंध येतो. हे तेल प्रामुख्याने अंगाचे साबण आणि इतर सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. सुगंधी तंबाखूत व तपकिरीतही हेच असते. जिरेनिऑल अनेक सुगंधी द्रव्यांसाठी, तर रोशा तेल कंबरदुखीच्या औषधांमध्ये आणि डास पिटाळणाऱ्या मलमांमध्ये वापरतात.\nपानांपासून ऊर्ध्वपातन करून काढलेले सुगंधी रोशा तेल उत्तेजक, वायुनाशी, स्वेदकारी, आणि आतड्यातील मुरडा यांवर उपयोगी पडते. हे तेल संधिवात, केशनाश यांवरही वापरतात. रोशा तेलाचे प्रमुख उत्पादन मध्य प्रदेशातील बैतूल आणि मिमार येथे आणि महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात होते.\nशेतकऱ्यांना पारंपारिक शेती व्यवसायाव्यतिरिक्त गवताचे एक वेगळे उत्पादन आपल्या शेतात घेता येऊ शकते.\nAbout जगदीश अनंत पटवर्धन\t227 Articles\nएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.\nनंतर काय शेती करायची का नाही त्याच्यावर विचार करता येईल संपर्क साधा ९८७०४५८०३५ या नंबर वर संपर्क साधा\nजिरेनिअम लागवड रोप संबंधी माहिती द्या.\nसर आपला नंबर द्या\nसर मला जिरेनिअम शेती विषयी सखोल माहिती पाहिजे आहे मला त्याची लागवड करायची आहे\nआरोमॅंटिक शेती विषयी मला अजून माहिती हवी होतो\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/athletes-will-get-1-lakh-60-thousand-condoms-in-the-olympics-but-will-not-be-able-to-use-them-for-this-reason/", "date_download": "2021-07-31T12:58:21Z", "digest": "sha1:5A4DUWBETKSPTFSN2CE3ABJBWKZAX5TI", "length": 10670, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "ऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत\nऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत\nटोकियो | जपानमध्ये ऑलम्पिकमची जोरदार तयारी चालू आहे. कोरोना महामारीच्या काळात स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन करणं ��योजकांना मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदा काही नवे निमय लागू केले आहेत. परंपरेनुसार खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना कंडोम दिले जातात त्याप्रमाणे यंदाही 1 लाख 60 हजार कंडोम देण्यात आले आहेत. मात्र खेळाडूंना ते वापरता येणार नाहीत.\nआंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने सुरक्षित लैंगिक संबंध आणि एचआयव्ही रोखण्याला प्रोत्साहन देण्यासाठी 1988 मध्ये स्पर्धेत कंडोम देण्याची प्रथा सुरू केली होती. गेल्यावर्षी 4 लाख 50 हजार कंडोम वाटण्यात आले होते. मात्र यंदा संख्या कमी करण्यात आली आहे.\nआयोजकांनी खेळाडूंना कंडोम दिले आहेत मात्र त्यांना ते तिथे वापरण्यास मनाई घालण्यात आली आहेे. खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावरच कंडोमचा वापर करायचा असल्याचं सांगितलं आहे. कंडोममुळे खेळाडू कोणाच्याही संपर्कात येऊ शकतात. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कंडोमचा वापर करायचा नाही, असं आयोजन समितीने सांगितलं आहे.\nदरम्यान, 2021 च्या ऑलम्पिकमध्ये जवळपास 1 1 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. अकरा हजार खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम देण्यात आल्याची माहिती आहे. यंदा ऑलम्पिकमध्ये वैश्विक आरोग्य अभियानाचा भाग म्हणून खेळाडूंना एकमेकांना स्पर्श न करण्यास सांगितलं आहे.\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… –…\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\nकाहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस\n“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”\nआपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आवरलं नाही रडू, पाहा व्हिडीओ\nपाच दिवसाच्या बाळासह ओढ्यात अडकली होती ओली बाळंतीन, माऊलींनी वाचवला जीव, पाहा व्हिडीओ\n‘लाॅकडाऊन करूनही फारसा फायदा झाला नाही’; हसन मुश्रीफांचं धक्कादायक वक्तव्य\nकाहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस\n सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसल्यानं 3 वर्षाची चिमुकली एकटीच गेली डाॅक्टरकडे\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/market/page/2", "date_download": "2021-07-31T11:52:02Z", "digest": "sha1:WGKIZRXWNDDD6RGPZEN4Q3K2UEECKW7S", "length": 16441, "nlines": 273, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSindhudurg | कुडाळमध्ये नागरिकांना कोरोनाचा विसर; आठवडा बाजार, बसस्थानकात नागरिकांची तुफान गर्दी\nSindhudurg | कुडाळमध्ये नागरिकांना कोरोनाचा विसर; आठवडा बाजार, बसस्थानकात नागरिकांची तुफान गर्दी (social distance violation in kudal market and bus depot) ...\nWardha | बाजार परिसरात लागलेल्या आगीतील नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांचा आधार\nWardha | बाजार परिसरात लागलेल्या आगीतील नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांचा आधार (guardian minister's support to the fire victims in the market area) ...\nभारतातील अनोखं मार्केट, 4 हजार दुकानांची मालकी महिलांकडे असणाऱ्या बाजाराची गोष्ट, वाचा सविस्तर\nमणिपूर राज्यातील या मार्केटमध्ये महिलांशिवाय इतर कोणीही दुकानं लावू शकत नाही. Women owned Ima Keithal Market in Manipur ...\nआधी कोरोनाचा फटका, आता नवं संकट, थंडीतही अंडे आणि चिकनच्या किमती कमी होण्याचं कारण काय\nआधी कोरोनाचा फटका बसलेल्या देशातील पोल्ट्री व्यवसायाने आत्ता कुठे पुन्हा एकदा सामान्य स्थितीत येण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यातच आता या व्यवसायासमोर नवं संकट उभं ...\nखाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी ��ाढ, सोयाबीन तेलही महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार\nनागपूरमध्ये सोयाबीनसह सर्व खाद्यतेलांच्या किमंतींमध्ये वाढ झाल्यानं ग्राहकांना फटका बसत आहे. (Soybean Oil Price Hike) ...\nSindhudurg | कणकवली बाजारपेठेत अग्नितांडव, 2 दुकानं जळून खाक\nSindhudurg | कणकवली बाजारपेठेत अग्नितांडव, 2 दुकानं जळून खाक\nऐन थंडीत अंडी महागली, तब्बल 3 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; वाचा नवा भाव\nआता थंडीमुळे दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...\nBharat Bandh | भारत बंदला दिल्लीत नेमका प्रतिसाद कसा\nसणासुदीच्या काळात भाजीपाल्याच्या भावात 50 टक्के घसरण, मालाला उठाव नसल्याचा अंदाज\nताज्या बातम्या8 months ago\nनवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. (Navi Mumbai APMC Market Vegetable rate decreases) ...\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nSanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर\nUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप, थेट LIVE\nSanjay Raut | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा ‌झेंडा, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा येईन : संजय राऊत\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nMumbai | मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीला अखेर मुहूर्त\nBhayandar | भाईंदरमध्ये दुचाकी आणि ट्रकमध्ये अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी45 mins ago\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO : ऑलिम्पकच्या मैदानासह खऱ्या आयुष्यातही आहेत या ’10’ जोड्या हिट, कोणी लग्न करुन तर कोणी रिलेशनशिपध्ये एकत्र\nस्पोर्ट्स फोटो2 hours ago\nLookalike : नर्गिस फाखरी सारखीच दिसते मॉडेल करिश्मा कोटक, तुम्हालाही वाटेल नवल\nफोटो गॅलरी3 hours ago\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर स��झन 2’मध्ये\nफोटो गॅलरी5 hours ago\nMonalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी6 hours ago\nAshnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल\nफोटो गॅलरी6 hours ago\nKangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो\nफोटो गॅलरी7 hours ago\nAni kay hava 3 : रिअल लाईफ टू रिल लाईफ, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनसाठी उमेश आणि प्रिया सज्ज\nफोटो गॅलरी7 hours ago\nPooja Sawant : पुन्हा फुलणार प्रेमाचं नातं, ‘भेटली ती पुन्हा 2’च्या निमित्तानं पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी9 hours ago\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी45 mins ago\nमाजी दिग्गज क्रिकेटपटूचे BCCI वर आरोप, ‘या’ लीगमध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागण्याची धमकी\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2021-07-31T13:31:35Z", "digest": "sha1:4GZD4GDAXIJJSXOCZXQAKDX25BBP6EBO", "length": 5326, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुनेय्त चाकीर - विकिपीडिया", "raw_content": "\nजुनेय्त चाकीर (२३ नोव्हेंबर, इ.स. १९७६:इस्तंबूल, तुर्कस्तान - ) हे एक तुर्कस्तानी युएफा इलाइट पंच आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयुएफा यूरो २०१२ पंच\nहॉवर्ड वेब • स्टेफाने लॅनॉय • वोल्फगांग श्टार्क • व्हिक्टर कसाई • निकोला रिझोली • ब्यॉन कुपियर्स • पेड्रो प्रोएंका • क्रेग थॉम्सन • दामिर स्कोमिना • कार्लोस वेलास्को कार्बालो • योनास इरिक्सन • कुनेय्त काकिर\nयुएफा यूरो २०१२ पंच\nइ.स. १९७६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२० रोजी ०२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/SKUhAj.html", "date_download": "2021-07-31T12:57:24Z", "digest": "sha1:YU466ZBJVCHVPXQFHEUWGHSUM446IGHR", "length": 9575, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "१०० ते १५० गाडय़ांकरीता कोटय़ावधींचा निधी- गावदेवी भूमिगत पार्किंग वादाच्या भोवऱ्यात", "raw_content": "\nHome१०० ते १५० गाडय़ांकरीता कोटय़ावधींचा निधी- गावदेवी भूमिगत पार्किंग वादाच्या भोवऱ्यात\n१०० ते १५० गाडय़ांकरीता कोटय़ावधींचा निधी- गावदेवी भूमिगत पार्किंग वादाच्या भोवऱ्यात\nगावदेवी भुमिगत पार्कीगच्या कामाची होणार चौकशी - आयुक्तांनी दिल्या सुचना\nगावदेवी मैदानाखाली सुरु असलेल्या पार्कीगच्या कामाबाबत आता खुद्द स्मार्टसिटी लि. च्या सल्लागार समितीमधील सदस्या सुलक्षणा महाजन यांनीच आक्षेप घेतला आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीनकुमार शर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयुक्तांनी या कामाची चौकशी करण्याच्या सुचना संबधींतांना दिल्या आहेत. त्यामुळे गावदेवी मैदानाखाली सुरु असलेले पार्कीगचे कामाच्या अडचणी वाढणार असल्याचेच दिसत आहे.\nस्मार्टसिटीच्या सल्लागार सुलक्षणा महाजन या नगर रचना तज्ञ आहेत. त्त्यामुळे त्यांनी जे काही आक्षेप घेतले आहेत. ते आता योग्य आहेत, असेच दिसत आहे. मुळात हे काम करतांना सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजूबाजू��्यांना देखील विश्वासात घेतले गेले नाही, त्यातही हा प्रकल्प उभारत असतांना त्याचा पालिकेला काय फायदा होणार याची माहिती घेतलेली नाही,\n१०० ते १५० गाडय़ांकरीता एवढा कोटय़ावधींचा निधी खर्च केला जाणार आहे. त्या या प्रकल्पाचा नेमका उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. किमान या बाबींचा तरी विचार केल्यास पालिकेचे आर्थिक नुकसान तर होणार आहेच, शिवाय भविष्यात येथील आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका संभावू शकणार आहे. तसेच बाजूला ठाणो महापालिकेचा जलकुंभ देखील आहे, त्याला देखील धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत जाधव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास 3 किमी. परिसरात मोकळे मैदान असावे असेही नमुद आहे. परंतु या कामामुळे मैदानाची तेवढी क्षमता राहिल का अशी शंकाही निर्माण होत आहे. शिवाय या भागात भुयारी गटार योजना, किंवा सिव्हरेजची वाहीनी देखील जात आहे. तसेच इमारतींच्या देखील सिव्हरेज लाईन लिकेज झाल्या तर त्याचाही त्रस या भुमीगत पार्कीगला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे काम तत्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी त्यांनी आयुक्तांच्या भेटीत केली आहे. त्यानंतर आयुक्तांना या पत्रची गंभीर दखल घेत, या प्रकरणाची चौकशी लावली असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/appreciation/", "date_download": "2021-07-31T12:48:33Z", "digest": "sha1:DKG4QJ4HNBYWW2EVYLMWCWFUINEAPDCL", "length": 2970, "nlines": 51, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Appreciation Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nफेयरनेस क्रीमची जाहिरात करण्यावर भडकली अविका गौर म्हणाली, “गोरेपणाचा अर्थ सुंदरता नाही”\nमुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अविका गौर कायम सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतच अविकला एका फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होतो. अविकाने ही ऑफर धुडकावून लावल्याची माहिती समोर आली आहे. यावर अविकाने…\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा प्रकरणी…\nरणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tech/mobile-phones/samsung-galaxy-f41", "date_download": "2021-07-31T12:47:05Z", "digest": "sha1:N2K6XHJ6M2KIGQPEI5KMCZ2X4XQNRTCC", "length": 22089, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी J7 प्रो20875.0\nSamsung Galaxy F41 स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 16,999\nफ्रंट कॅमेरा 32 MP\nफिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन Rear\nऑपरेटिंग सीस्टीम Android v10 (Q)\nऑडिओ फीचर्स Dolby Atmos\nडिस्प्ले टाइप Full HD+ sAMOLED\nपिक्सल डेन्सिटी 403 ppi\nस्क्रीन प्रोटेक्शन Corning Gorilla Glass\nस्क्रीन रिझॉल्युशन 2340 x 1080 Pixels\nइंटर्नल मेमरी 64 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes, Upto 512 GB\nइमेज रिझॉल्युशन 9000 x 7000 Pixels\nक्विक चार्जिंग Yes, Fast, 15W\nयूएसबी टाइप सी Yes\nवाय-फाय फीचर्स Mobile Hotspot\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nसैमसंग गैलेक्सी J8 2018VS\nसैमसंग गैलेक्सी जे8 प्लसVS\nसैमसंग गैलेक्सी जे8 प्लसVS\nसैमसंग गैलेक्सी J8 2018VS\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी नोट 8 128जीबी vs सैमसंग गैलेक्सी नोट 9 512जीबी\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी J8 2018 vs सैमसंग गैलेक्सी ऑन8 2018\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी जे8 प्लस vs सैमसंग गैलेक्सी A6 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी जे4 प्लस vs सैमसंग गलैक्सी जी6 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ऑन8 2018 vs सैमसंग गैलेक्सी J8 2018\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A8 प्लस 2018 vs सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी S9 vs शाओमी पोको एफ1\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी नोट 9 512जीबी vs सैमसंग गैलेक्सी S9 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी जे8 प्लस vs शाओमी रेडमी नोट 5 प्रो\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार vs वनप्लस 6\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A6 प्लस vs वीवो V11 प्रो\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार vs सैमसंग गैलेक्सी A9 Star लाइट\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी नोट 9 512जीबी vs सैमसंग गैलेक्सी S9 प्लस 256जीबी\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A6 vs शाओमी रेडमी 6A\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार vs सैमसंग गैलेक्सी S9 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ऑन8 2018 vs शाओमी रेडमी नोट 5 प्रो\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A6 प्लस vs सैमसंग गैलेक्सी जे8 प्लस\n6000mAh बॅटरीच्या या सॅमसंग स्मार्टफोनवर मिळतोय मस्त डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nसॅमसंगचा स्वस्त फोन Samsung Galaxy A03s लवकरच येतोय भारतात, सपोर्ट पेज लाइव्ह\nलाँचआधीच लीक झाली Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy A52s ची किंमत, पाहा डिटेल्स\n Samsung Galaxy Z Series चे फोल्डेबल स्मार्टफोन्स ११ ऑगस्टला होणार लाँच, पाहा डिटेल्स\n Samsung च्या ‘या’ शानदार स्मार्टफोनवर बंपर ऑफर, पाहा किंमत आणि फीचर्स\nसॅमसंगचा 'हा' स्मार्टफोन ८ हजार रुपये स्वस्त किंमतीत मिळतोय, आज अखेरचा दिवस\n तब्बल ३५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता ‘हे’ दोन स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स\n7000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M51 स्मार्टफोनवर बंपर ऑफर, जाणून घ्या डिटेल्स\nDiscount Offer: Samsung च्या या स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा, फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी\nसॅमसंगचे ‘हे’ ३ शानदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी, सुरुवाती किंमत फक्त ८,९९९ रुपये\nSamsung Galaxy M42 5G Review: किफायतशीर किमतीत मिळतोय हा ५जी स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व प्लस, मायनस पॉईंट्स\nSamsung Galaxy S20 FE 5G Review: उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि मस्त कॅमेरा असलेला बजेट फ्लॅगशिप 5 जी स्मार्टफोन\nSamsung Galaxy A52 Review: सॅमसंग गॅलेक्सी ए 52 स्टाइलिश मध्यम-रेंज वॉटर-प्रूफ स्मार्टफोन\nSamsung Galaxy F62 Review: मिड रेंजमध्ये दमदार बॅटरी लाईफ आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स\nSamsung Galaxy M42 5G Review: किफायतशीर किमतीत मिळतोय हा ५जी स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व प्लस, मायनस पॉईंट्स\nSamsung Galaxy S20 FE 5G Review: उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि मस्त कॅमेरा असलेला बजेट फ्लॅगशिप 5 जी स्मार्टफोन\nSamsung Galaxy A52 Review: सॅमसंग गॅलेक्सी ए 52 स्टाइलिश मध्यम-रेंज वॉटर-प्रूफ स्मार्टफोन\nSamsung Galaxy F62 Review: मिड रेंजमध्ये दमदार बॅटरी लाईफ आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स\nगेमिंगची आवड असेल तर हे आहेत अधिक कॅपॅसिटीचे ६००० mAh बॅटरीने सुसज्ज स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट\nगेल्या आठवड्यात सर्वाधिक चर्चेत असलेले टॉप-१० स्मार्टफोन्स, पाहा फीचर्स आणि किंमत\nहाताने कपडे धुण्यापासून होईल सुटका, कमी किंमतीत मिळत आहे ‘या’ ५ वॉशिंग मशीन\nAmazon Prime day Sale मध्ये २० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' दमदार 5G स्मार्टफोन्स\nनवीन फोन खरेदी करायचाय गेल्या आठवड्यात ‘या’ १० स्मार्टफोन्सचा बोलबाला; पाहा लिस्ट\nहे आहेत ५००० mAh बॅटरीने सुसज्ज स्मार्टफोन्स, किंमत फारच कमी, तुम्हीच पाहा\nAmazon च्या सेलमध्ये होणार धमाका, दमदार स्मार्टफोन्ससह ‘हे’ प्रोडक्ट्स होणार लाँच\nहे टॉप ५ मिड-रेंज स्मार्टफोन्स तुम्हाला नक्की आवडतील, किंमत १५,९९९ रुपयांपासून , पाहा लिस्ट\nएकापेक्षा एक दमदार 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही, घराला बनवा सिनेमा हॉल\nकिंमत कमी पण फोन जबरदस्त, हे आहेत टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स, किंमत १०,००० पेक्षा कमी\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा22,790खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा19,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा14,499खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा16,499खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा21,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा14,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा16,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा20,499खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा16,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:3/5युझर:रेटिंग सबमिट करा14,999खरेदी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shreehari-stuti-5/", "date_download": "2021-07-31T11:02:05Z", "digest": "sha1:4PHTYUEFJQSB5WWDVA5SODM3GUHYQN7R", "length": 16055, "nlines": 221, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्रीहरी स्तुति – ५ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्रीहरी स्तुति – ५\nश्रीहरी स्तुति – ५\nOctober 23, 2020 प्रा. स्वानंद गजानन पुंड अध्यात्मिक / धार्मिक, श्री शांकर स्तोत्ररसावली\nआपल्या जवळ ज्ञानाचे साधन स्वरूपात असलेल्या पंचज्ञानेंद्रियांनी जरी भगवंताचा अनुभव घेता येणे शक्य नसले तरी त्यासाठी काही वेगळे मार्ग शास्त्राने दिलेले आहेत.\n याचे विवेचन करताना आचार्य श्री म्हणतात,\nआचार्येभ्यो – आचार्यांच्या अर्थात श्रीगुरूंच्या कडून प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार,\nलब्धसुसूक्ष्मात् – अत्यंत सूक्ष्म तत्वा असलेल्या,\nअच्युततत्त्वा – अच्युता तत्वाला जाण्याच्या बाबतीत, साधकाला यश प्राप्त होते.\nअर्थात श्रीगुरूंची प्राप्ती हा या मार्गातील पहिला टप्पा आहे. त्यांच्या मार्गदर्शनात भगवंताचे दर्शन घडू शकते.\nत्यानंतर आवश्यक असणारी दुसरी गोष्ट सांगताना आचार्��� श्री म्हणतात,\nवैराग्येण – वैराग्य पूर्ण रीतीने अर्थात भगवंताच्या प्राप्ती शिवाय अन्य कोणत्याही विषयात आसक्ति न ठेवता,\nअभ्यासबलाञ्चैव द्रढिम्ना- दृढ परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाने. याच शास्त्र ग्रंथांचा अभ्यास हा ज्ञानमार्ग तथा अष्टांग योग मार्गाचा विचार अपेक्षित आहे.\nत्याचा दृढ निर्धारपूर्वक अभ्यास अनिवार्य आहे असेच आचार्य सांगत आहेत.\nआणखी एक महत्त्वाचे साधन सांगतांना ते म्हणतात,\nभक्त्यैकाग्र्यध्यानपरा – परमभक्तीने एकाग्रतापूर्वक ध्यान करून,\nयं विदुरीशं – ज्या भगवंताला जाळता येते,\nतं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.\n— प्रा. स्वानंद गजानन पुंड\nAbout प्रा. स्वानंद गजानन पुंड\t401 Articles\nलोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nयाच मालिकेतील इतर लेख\nश्रीहरी स्तुति – १\nश्रीहरी स्तुति – २\nश्रीहरी स्तुति – ३\nश्रीहरि स्तुति – ४\nश्रीहरी स्तुति – ५\nश्रीहरी स्तुति – ६\nश्रीहरी स्तुति – ७\nश्रीहरी स्तुति – ८\nश्रीहरी स्तुति – ९\nश्रीहरि स्तुति – १०\nश्रीहरी स्तुति – ११\nश्रीहरी स्तुति – १२\nश्रीहरी स्तुति – १३\nश्रीहरी स्तुति – १४\nश्रीहरि स्तुति – १५\nश्रीहरी स्तुति – १६\nश्रीहरि स्तुति – १७\nश्रीहरी स्तुति – १८\nश्रीहरी स्तुति – १९\nश्रीहरि स्तुति – २०\nश्रीहरी स्तुति – २१\nश्रीहरी स्तुति – २२\nश्रीहरी स्तुति – २३\nश्रीहरी स्तुति – २४\nश्रीहरी स्तुति – २५\nश्रीहरी स्तुति – २६\nश्रीहरी स्तुति – २७\nश्रीहरी स्तुति – २८\nश्रीहरी स्तुति – २९\nश्रीहरी स्तुति – ३०\nश्रीहरी स्तुति – ३१\nश्रीहरी स्तुति – ३२\nश्रीहरी स्तुति – ३३\nश्रीहरी स्तुति – ३४\nश्रीहरी स्तुति – ३५\nश्रीहरी स्तुति – ३६\nश्रीहरी स्तुति – ३७\nश्रीहरी स्तुति – ३८\nश्रीहरी स्तुति – ३९\nश्रीहरी स्तुति – ४०\nश्रीहरी स्तुति – ४१\nश्रीहरी स्तुति – ४२\nश्रीहरी स्तुति – ४३\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-harvester/balkar/525/39/", "date_download": "2021-07-31T12:49:11Z", "digest": "sha1:ND7JO3ICM5Z3UZNCGBC2Q4LVBKGSFPFL", "length": 21250, "nlines": 166, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले Balkar 525 हार्वेस्टर यात पंजाब, जुने Balkar हरवेस्टर किंमत", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुने कापणी खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nविक्रेता नाव Pinder Sidhu\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nकटर बार - रुंदी\nआपल्या बजेटमध्ये Balkar 525 सेकंद हँड हार्वेस्टर विकत घेऊ इच्छिता\nनंतर उत्तम, आम्ही येथे दर्शवित आहोत Balkar 525 युज हार्वेस्टर जो उत्कृष्ट स्थितीत आहे. हे Balkar 525 जुना हार्वेस्टर प्रगत वैशिष्ट्यांसह येतो जे आपल्या शेताची उत्पादकता नक्कीच वाढवते. हे मल्टीक्रॉप harvester आणि आहे 8-14 feet कटर बार रुंदी. Balkar 525 युएस्ड हार्वेस्टरकडे एक ट्रॅक्टर चढविला उर्जा स्त्रोत आहे. हे जुने Balkar हार्वेस्टर कामकाजाचे तास आहेत 4001 - 5000. या वापरलेली किंमत Balkar 525 हार्वेस्टर रुपये आहे. 315000. हे जुने हार्वेस्टर संबंधित आहे Pinder Sidhu पासून बठिण्डा,पंजाब.\nआपण यात स्वारस्य असल्यास Balkar 525 सेकंड हँड हार्वेस्टर नंतर आपला फॉर्म वरील फॉर्ममध्ये भरा. आपण थेट यावर संपर्क साधू शकता Balkar 525 वापरलेल्या हार्वेस्टर मालकाशी. यासंदर्भात अधिक अद्यतनांच्या ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या Balkar 525 युज हार्वेस्टर.\n*येथे दिलेला तपशील वापरलेल्या कापणी विक्रेत्याद्वारे अपलोड केला जातो. हा शेतकरी-ते-व्यवसायाचा व्यवसाय आहे. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला एक व्यासपीठ प्रदान करते जिथे आपल्याला ऑनलाइन एकत्रित कापणी करणारे आढळतात. सर्व सुरक्षा उपाय चांगले वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत हार्वेस्टर तपशील जुळत नाही हार्वेस्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\n���्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/happy-birthday-dolly-bindra-from-big-bosss-physical-fight-to-accuse-radhe-ma-forphysical-abuse-dolly-bindra-has-been-in-controversy-128143535.html", "date_download": "2021-07-31T11:45:51Z", "digest": "sha1:5AGSL474ROKOQZIGAMJMQ7EXYO577CDS", "length": 9862, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Happy Birthday Dolly Bindra: From Big Boss's Physical Fight To Accuse Radhe Ma Forphysical Abuse, Dolly Bindra Has Been In Controversy | बिग बॉस 4 मधील मारहाणीपासून ते राधे माँवरील गंभीर आरोपांपर्यंत... अनेकदा वादात अडकली आहे डॉली बिंद्रा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहॅपी बर्थडे डॉली बिंद्रा:बिग बॉस 4 मधील मारहाणीपासून ते राधे माँवरील गंभीर आरोपांपर्यंत... अनेकदा वादात अडकली आहे डॉली बिंद्रा\nडॉलीने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.\n20 जानेवारी 1970 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या डॉली बिंद्राने आज वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. डॉलीने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1996 मध्ये आलेल्या अक्षय कुमार स्टारर खिलाडियों के खिलाडी या चित्रपटानंतर तिने प्यार कोई खेल नहीं, बिच्छू, गदर, यादें, मैंने प्यार किया आणि दबंग 3 या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका वठवल्या. चित्रपटांसह डॉली बिग बॉसच्या चौथ्या पर्वामुळे चर्चेत आली होती. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात डॉली बिंद्राचे श्वेता तिवारीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घराबाहेरील तिची भांडणं चांगलीच गाजली आहेत. काही वर्षांपूर्वी तिच्या शेजा-यांनी तिच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.\nडॉलीला त्रासले होते शेजारी\n2014 मध्ये मालाड स्थित भूमी हाउसिंग सोसायटीने डॉली बिंद्राविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्यावर शेजा-या��ना शिवीगाळ केल्याचा आरोप होता. एका रिपोर्टनुसार, डॉलीच्या गैरवर्तणुकीमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या मुलांना गार्डनमध्ये खेळायला सुद्धा पाठवत नव्हते. याशिवाय काही दिवसांपूर्वी डॉलीवर रात्रीच्या वेळी शेजा-याच्या घरात शिरुन त्याला मारहाण करणे आणि धमकावणे असेही आरोप करण्यात आले होते.\nजिम कर्मचा-याला धमकावल्याने डॉलीविरोधात दाखल झाली होती तक्रार\n2019 मध्ये डॉली बिंद्राने एका जिम कर्मचा-याला धमकावत त्याला बंदी बनवले होते. त्यानंतर तिच्याविरोधात खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. झाले असे होते की, डॉलीच्या एका मित्राने खार परिसरातील वीसी जिम अँड फिटनेस सेंटरमध्ये पैसे भरले होते. अॅडमिशन कॅन्सल केल्यानंतर जिम कर्मचा-यांनी त्याला पैसे परत देण्यास नकार दिला होता. जेव्हा डॉलीला हे समजले, तेव्हा ती स्वतः पैसे वसूल करायला जिममध्ये आली होती. यावेळी तिने जिमच्या कर्मचा-याला धमकावत त्याला बंदी बनवले होते. नंतर जिम मालकाच्या तक्रारीवरुन डॉलीविरोधात तक्रार दाखल झाली होती.\nबिग बॉस 4 ची सर्वात वादग्रस्त स्पर्धक होती डॉली बिंद्रा\nडॉली बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. भांडणं, वादविवाद करण्यात पटाईत असलेली डॉली बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसाठी डोक्याला ताप ठरली होती. बाप पर मता जाना हे तिचे आवडते वाक्य होते. नेमक्या कुठल्या गोष्टीवरुन तिचा पारा चढेल, ही गोष्ट घरातील सदस्यांच्या समजण्यापलीकडे होती. श्वेता तिवारीसोबतचे तिचे भांडण चांगलेच गाजले होते.\nराधे माँवर लावले होते गंभीर आरोप\nडॉली बिंद्रा ही एकेकाळी राधे माँची भक्त होती. मात्र 2015 मध्ये डॉली बिंद्राने राधे माँ आणि तिच्या काही भक्तांविरोधात मालाड पोलिस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. डॉलेने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, राधे माँ तिला आपल्याबरोबर चंदीगड येथील पोलिस अधिका-याच्या घरी घेऊन गेली होती. जिथे तिने तिच्यावर एका अज्ञात व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणतला होता. वन इंडियाच्या वृत्तानुसार ती अज्ञात व्यक्ती म्हणजे टल्ली बाबा नावाची व्यक्ती होती जो राधे माँबरोबर काम करायची. आपल्या तक्रारीत डॉलीने राधे माँवरही आरोप करत म्हटले होते की, तिच्या काही भक्तांनी सर्वांसमोर आपल्याशी गैरवर्तन केले होते. राधे माँच्���ा मुलाने डॉलीसमोर आपले कपडे काढले होते, असेही डॉली बिंद्राने तक्रारीत म्हटले होते. ऑगस्ट 2016 मध्ये राधे माँचे काही भक्त धमकावत असल्याचा खुलासादेखील डॉली बिंद्राने केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-sensex-rose-in-initial-trade/", "date_download": "2021-07-31T13:09:19Z", "digest": "sha1:322GIYAR7IQOAZJYHGLEB4STUWOC3LEC", "length": 2864, "nlines": 78, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये वाढ - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये वाढ\nसुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये वाढ\nसुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये वाढ\nबँकिंग क्षेत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला\nनिफ्टीमध्ये 12,050 अंकांची वाढ\nIT च्या शेयर्समध्येही वाढ\nPrevious articleभाजपा आ. राम कदम आज घेणार राज्यपालांची भेट\nNext articleडिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येणार – वडेट्टीवार\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-31T12:25:16Z", "digest": "sha1:DVF7BUBG3M4WJHYTZFIRDLT5L5KTUTNZ", "length": 4042, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा: पंतप्रधान | रयतनामा", "raw_content": "\nTags 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा: पंतप्रधान\nTag: 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा: पंतप्रधान\n9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा: पंतप्रधान\nदिल्ली केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/08/blog-post_22.html", "date_download": "2021-07-31T13:23:07Z", "digest": "sha1:TJX3BWYLURLVJYZ3HWT4LLHICTO3ZJZF", "length": 12097, "nlines": 64, "source_domain": "www.berkya.com", "title": "विचार मरत नसतात...", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याविचार मरत नसतात...\nबेरक्या सुरू होवून साडेचार वर्षे झाली.बेरक्याची लोकप्रियता आता किती आहे,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.\nबेरक्या हे मीडियाच्या बातम्या देण्याचे माध्यम आहे.अन्य क्षेत्रातील बातम्या देण्यासाठी नविन व्यासपीठ सुरू करा,अशी सूचना आमचे मित्र करत होते.त्यानुसार आम्ही आज गुरूवार दि.१३ ऑगस्ट २०१५ पासून पोलखोल (सत्याला साथ,अन्यायाला लाथ)सुरू करत आहोत.\nशासन,प्रशासन,राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे.त्यांचा पोल खोलण्यासाठी पोलखोल हे व्यासपीठ सुरू होत आहे.\nआता सामान्य नागरिक सुध्दा आपल्या व्यथा या व्यासपीठावरून मांडू शकतात.फक्त एकच अट आहे,बातमी सत्य हवी.\nआपणाकडे स्मार्ट फोन असेल तर मग हे करा..\nकुठे अन्याय,अत्याचार होत असेल किंवा कोणी पैसे मागत असेल तर फोटो काढा,ऑडिओ क्लीप बनवा किंवा व्हीडीओ शुटींग करा आणि ते आम्हाला ईमेलने पाठवा...सोबत सविस्तर माहिती लिहा.\nत्याचबरोबर कोणत्या प्रामाणिक अधिका-यांवर किंवा कर्मचा-यांवर अन्याय होत असेल तर तेही आम्हाला कळवू शकतात.त्यांची बाजू आम्ही घेवू.\nकोणत्याही प्रामाणिक कर्मचारी आणि अधिका-यांवर आमच्याकडून अन्याय होणार नाही.आम्ही त्यांची बाजू घेवू..\nम्हणूनच आमचे ब्रिद आहे...\nसत्याला साथ आणि अन्यायाला लाथ.\nपोलखोल सुरू करण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे,बेरक्या ब्लॉग आणि बेरक्या फेसबुक ��य.डी.हॅक करण्याचे अनेकवेळा प्रयत्न झालेले आहेत.परंतु आम्ही त्यास पुरून उरलो आहोत.\nयदा कदाचित दुर्देवाने असे झाले तर पोलखोल आहेच...\nनंतर पुन्हा नव्याने बेरक्या उभा करू...\nतेव्हा आमच्या विरोधकांनी लक्षात घ्यावे...\nआम्ही एक काय दहा बेरक्या सुरू करू...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/senior-police-inspector-rauf-shaikh-has-been-remanded-police-custody-six-days-309301", "date_download": "2021-07-31T12:16:39Z", "digest": "sha1:MLIAHSKP4OCSQNV4DUGN6JK4ZDH26RYE", "length": 7575, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!", "raw_content": "\nपोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणाची चौकशी करुन मागील आठवड्यात शेख विरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.\nपुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू\nपुणे : वैद्यकीय उपचारानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रौफ शेख यास गुरुवारी (ता.१८) पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी शेख याच्या कैम्प परिसरातील घराची झडती घेण्यास सुरुवात केली.\n- पीककर्ज वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय केल्या सूचना\nविशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या शेख याने आर्थिक फसव��ुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी एका वृद्ध व्यावसायिकाकडून 75 लाख रुपये घेतले. त्यानंतर शेख, त्याच्या साथीदाराने वृद्ध व्यावसायिकाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जबरदस्तीने त्याच्या बहिणीच्या नावावर केली होती.\n- महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी\nदरम्यान, संबंधीत प्रकरण पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणाची चौकशी करुन मागील आठवड्यात शेख विरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करुन शेख यास अटक केली होती.\n- सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर\nशेख यास अचानक उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास जाणवल्याने ससुन रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यास न्यायालयात हजर करता आले नव्हते. गुरुवारी उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी शेख यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली.\nदरम्यान, या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस उपायुक्त सुधाकर यादव यांच्या पथकाने शेख याच्या कैम्प परीसरातील ईस्ट स्ट्रीटवरील यूनिवर्सल अपार्टमेंट येथे असलेल्या घराची झडती घेण्यात सुरुवात केली आहे.\n- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.blogspot.com/2017/", "date_download": "2021-07-31T11:06:08Z", "digest": "sha1:IIZF3ZW34NK65JWJ4K4E5NPABKFIE4BS", "length": 159689, "nlines": 658, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "Aisi Akshare - ऐसी अक्षरे: 2017", "raw_content": "\nन किसी की आँख का नूर हूँ...\nन किसी की आँख का नूर हूँ...\nLabels: शायरी, संग्रह, सुलेखन, हिंदी\nLabels: marathi, मराठी, संग्रह, सुलेखन\n‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण\n‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण\nगेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात शास्त्रीय / उपशास्त्रीय गायन, तसेच तबला, पखवाज, हार्मोनियम, गिटार, इत्यादी वाद्यांचे प्रशिक्षण देणा-या ‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे गुरुवारी पार पडले. सुमारे १०० विद्यार्थी कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली. शास्त्रीय रा��ावर आधारित गीतांपासून ते भक्तीगीते, भावगीते, गझल, लावणी, आणि कव्वालीपर्यंत विविध गीतप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी गायलेल्या सर्व गीतांना विद्यार्थ्यांनीच वाद्यांची साथ दिली. तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांच्या जुगलबंदीतून आपले विशेष कौशल्य दाखवण्याची संधीदेखील ‘सप्तसुर’च्या विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी व्यासपीठावर एकत्र येऊन ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे गीत निरनिराळ्या भाषांमधे सादर केले. संगीत प्रशिक्षक योगेश कुनगल, उत्तरा जावडेकर-पेंडसे, महेश बधे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण करण्यात आले. मंदार शिंदे व निकीता कुनगल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nप्रसिद्ध व्याख्याते व योगगुरु डॉ. दत्ता कोहिनकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर मराठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील सुरेश विश्वकर्मा, अन्वय बेंद्रे, चेतन चावडा, आशुतोष वाडेकर, योगिनी पोफळे, राहुल वेलापूरकर, इत्यादी ता-यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व कलाकारांचे कौतुक केले. ‘सप्तसुर संगीत अकादमी’त प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थी कलाकारांचे पालक, मित्रपरिवार, तसेच अनेक संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.\n‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण\nLabels: marathi, कविता, मराठी, सुलेखन\nसरकारी सेवा की धंदा\nबिझनेसमधे फायदा किंवा तोट्याची जबाबदारी मालकाची असते, कर्मचार्‍यांची नाही. कंपनी तोट्यात आहे म्हणून काम करणार्‍या लोकांचे पगार न देणं (किंवा कमी देणं) हा मालकांसाठी सोयीस्कर उपाय आहे.\nकॉस्ट कटींग किंवा कॉस्ट कन्ट्रोलचे शेकडो पर्याय उपलब्ध असताना, सगळ्यात आधी कर्मचार्‍यांच्या पगारावर टांच आणली जाते. हे संबंधित मालकांचं किंवा व्यवस्थापनाचं अपयश आहे. खाजगी आणि सरकारी कर्मचार्‍यांकडून अपेक्षित क्वालिटीची सेवा न मिळणं किंवा प्रोफेशनॅलिजम नसणं, याला अशी पगार-बचाव प्रवृत्तीसुद्धा कारणीभूत आहे.\nआपण येता-जाता ज्यांना सहज शिव्या घालतो, त्या सरकारी बँका, सरकारी शाळा, सरकारी दवाखाने, सरकारी वाहतूक, यांचा मुलभूत उद्देश सेवा पुरवणे हा आहे. खाजगी बँका/शाळा/वाहतूक वगैरेंशी त्यांची स्पर्धा किंवा तुलना चुकीचीच आहे. जनतेच्या सोयीसाठी प्रसंगी तोट्यात जाऊनही या सेवा पुरवल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक सेवेचा नफा-तोटा न काढता, सरकारच्या एकत्रित कामाची बॅलन्स शीट बघितली पाहिजे. पण बिझनेस आणि प्रॉफीटच्या नावाखाली, कमअक्कल राजकारणी आणि चमकोगिरी करणारे अधिकारी यांनी चुकीची धोरणं राबवून आणि काम करणार्‍या लोकांच्या पगारात लुडबूड करुन या सेवांची वाटच लावली आहे.\nसरकारी शिक्षक, पोलिस, एसटी कर्मचारी, अशांचे पगार पुरेसे किंवा वेळेवर होत नसतील, किंवा त्यांना काम करण्यासाठी योग्य साधनं मिळत नसतील, तर त्यांच्याकडून चांगल्या सेवेची अपेक्षा करणार कशी\nपैसा हीच नोकरी करणार्‍या माणसाची मुख्य प्रेरणा असते. मग ती नोकरी एसटी ड्रायव्हरची असो की सीमेवर लढणार्‍या जवानाची. आपण नको त्या ठिकाणी इमोशनल होऊन त्यांच्याकडून बिनपैशाच्या उत्तम सेवेची अपेक्षा कशी करु शकतो सरकारची धोरणं आणि अव्यवस्थापन सरकारी सेवेच्या नफा-तोट्याला जबाबदार असतं. त्याचा फटका आहे त्या परिस्थितीत काम करणार्‍यांना आणि जनतेला का बसावा\n(कामचुकार कर्मचार्‍यांवर ताबडतोब आणि कडक कारवाई झालीच पाहिजे. पण सरकारी सेवांमधल्या राजकारणामुळं अशा लोकांना पाठीशी घातलं जातं, ज्याचा फटका इतर काम करणार्‍या लोकांना जास्त बसतो.)\n- मंदार शिंदे ९८२२४०१२४६\nसरकारी सेवा की धंदा\nLabels: marathi, मराठी, संग्रह, सुलेखन\nभाषा आणि उच्चारांची गंमत\nमराठीत 'श' आणि 'ष' या दोन अक्षरांच्या उच्चारामधे नक्की काय फरक आहे हे ब-याच जणांच्या लक्षात येत नाही. 'न' आणि 'ण' यांच्या उच्चारामधे फरक आहे तसा 'श' आणि 'ष' यांच्या उच्चारामधेही फरक आहे. अर्थात्, असा फरक सांगता येणं किंवा असाच उच्चार करणं म्हणजे 'शुद्ध' बोलणं, वगैरे मी मानत नाही. संवादासाठी भाषा वापरली जाते, त्यामुळं समोरच्या व्यक्तीपर्यंत आपले विचार पोचवू शकण्याइतकी कुठलीही भाषा शिकणं पुरेसं असतं. तरीपण...\nप्रत्येक भाषेची / बोलीभाषेची / लिपीची आपली स्वतःची एक खासियत असते, स्टाईल असते. संवाद साधण्यासाठी भाषा शिकणं आणि खास भाषेचा अभ्यास करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुठल्याही भाषेतली मुळाक्षरं आणि त्यांचे उच्चार, शब्द आणि त्यांचे अर्थ, अक्षरचिन्हं आणि त्यांची मांडणी, या सगळ्याकडं बारकाईनं बघितलं तरच त्या भाषेची गंमत कळायला लागते.\nअशीच गंमत आहे 'श' आणि 'ष' यांच्या उच्चाराची. लिहिताना ब-याचदा आपण सवयीनं ही दोन्ही अक्षरं वापरतो, पण उच्चार मात्र एकसारखाच करतो. या दोन अक्षरांचा उच्चार नेमका कसा करायचा ते इथं दाखवायचा प्रयत्न केला आहे.\nजीभ सरळ ठेऊन तोंडातून हवा बाहेर जाऊ दिली की 'श'चा उच्चार होतो. करून बघा - शाळा, शून्य, शुकशुक, शाब्बास, वगैरे वगैरे.\nआता जिभेचा शेंडा वरच्या दिशेनं वळवून, 'श' म्हणताना बाहेर जाणारी हवा जिभेनं अडवायचा प्रयत्न करा. षाब्बास साॅरी साॅरी, षब्द चुकला. मला खरं तर हे शब्द सांगायचे होते - षटकोन, भाषा, मनीषा, विषय, निष्पाप, वगैरे वगैरे.\n आता अजून एक गंमत, मला सापडलेली... 'श' अक्षराला 'र' जोडला की 'श्र' होतो. म्हणजे, श्री, श्रद्धा, श्रमदान, वगैरे. पण तुम्ही 'ष'ला 'र' जोडून 'ष्र' बनवलाय का कधी मराठीच्या नियमांमधे हे बसत नसलं तरी अशा उच्चाराचे शब्द आहेतच की. उदाहरणार्थ मराठीच्या नियमांमधे हे बसत नसलं तरी अशा उच्चाराचे शब्द आहेतच की. उदाहरणार्थ 'जॅकी श्राॅफ' हे नाव वर उच्चार सांगितलाय तसं म्हणून बघा - जॅकी ष्राॅफ. आहे की नाही दम 'जॅकी श्राॅफ' हे नाव वर उच्चार सांगितलाय तसं म्हणून बघा - जॅकी ष्राॅफ. आहे की नाही दम आता अश्रूचा उच्चार अष्रू केला तर आता अश्रूचा उच्चार अष्रू केला तर चुकीचं नाही पण वेगळंच वाटतंय ना चुकीचं नाही पण वेगळंच वाटतंय ना हीच तर गंमत आहे.\n'ष'चा नकळत खरा उच्चार आपण करतो 'क्ष' या जोडाक्षरात. 'क' अक्षराला 'ष' जोडूनच 'क्ष' तयार होतो. त्यामुळं, अक्शर आणि अक्षर यांचे उच्चार वेगळे होतात. क्षणभर, क्षत्रिय, अक्षम्य, साक्ष, हे शब्द त्यामुळंच भारदस्त झालेत. ती मजा 'रिक्शा'मधे नाही. इंग्रजीतला 'सेक्शन' शब्द 'सेक्षन' असा लिहून चालणार नाही. रक्षण, भक्षण, शिक्षण, अशा 'दादा' शब्दांच्या शेजारी बिचारा सेक्षन अवघडून जाईल. त्याला फ्रॅक्शन, फिक्शन, सक्शन, यांच्याबरोबरच राहू दे...\nआता 'श' आणि 'ष' या दोन अक्षरांच्या उच्चारात फरक करून रोजच्या बोलण्यात केवढी गंमत आणता येईल बघा...\n\"रिष्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है षेहेनषा\" असा अमिताभ बच्चन ष्टाईलमधे डायलाॅग हाणता येईल. किंवा आपल्या अशोक सराफचा फेमस \"षाॅल्लेट\"पण म्हणता येईल. खुस'खुशीत' शंकरपाळी खाऊन 'खुषीत' गाता येईल. आणि 'मिशां'वर ताव मारत 'विषा'ची परीक्षा घेता येईल. मराठी हा 'विषय' तर 'अतिशय' सोपा होऊन जाईल. 'अश्म'युगीन माणसालाही 'भीष्म' समजून जाईल.\nषुद्ध-अषुद्ध, चूक-बरोबर असे षिक्के न मारता भाशेची मजा लुटणं षक्य आहे. पण त्यासाठी इच्छा असली पाहिजे, थोडाफार अभ्यास केला पाहिजे, आणि पुश्कळ प्रयोग करत रहायची तयारी पाहिजे. हे 'ष' पुराण वाचून असे प्रयोग करायची तुम्हालाही इच्छा होईल, अषी आषा करतो. जय हिंद, जय महाराश्ट्र\nभाषा आणि उच्चारांची गंमत\nशिक्षणहक्क कायद्यामधे दुरुस्ती () करून पाचवीनंतर मुलांना नापास करण्याचा पुन्हा निर्णय झाला आहे. नापास होण्याच्या भीतीमुळं विद्यार्थी आणि पालक शिक्षणाबाबत / उपस्थितीबाबत 'सिरीयस' होतील, असं यामागचं कारण देण्यात आलं आहे, जे मला व्यक्तिशः पटत नाही. ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं / पटलेलं आहे, ते सिरीयसली शाळेत जातातच. ज्यांना ते कळलेलं / पटलेलं नाही, त्यांना शाळा टाळण्यासाठी अजून एक निमित्त / भीती मिळणार, हे नक्की.\nनापास करून एक वर्ष मागं ठेवल्यामुळं कुठल्याही मुलाच्या शिक्षणात सुधारणा झाल्याचं / जिद्दीनं पेटून उठल्याचं एकही उदाहरण मी माझ्या शालेय वयापासून आजपर्यंत बघितलेलं नाही. उलट नापास झाला की (स्व-इच्छेनं किंवा जबरदस्तीनं) शिक्षण बंद होण्याचीच भीती जास्त. मुलींबद्दल तर बोलायलाच नको. (काहीजणांना ही अतिशयोक्ती अथवा अपवाद वाटायची शक्यता आहे म्हणून स्पष्ट करतो की, शाळेत न जाणारी मुलं आणि लहान वयात लग्न लावून दिल्या जाणाऱ्या मुली ही ऐकीव माहिती नसून, साक्षात विद्येच्या माहेरघरात काम करताना घेतलेले प्रत्यक्ष अनुभव आहेत.)\nमुलांना नापास करण्यातून शिक्षक, काही प्रमाणात पालक, आणि एकंदर यंत्रणेला कसलातरी आसुरी आनंद मिळतो, असं माझं वैयक्तिक मत बनलं आहे. एखादा विद्यार्थी नापास होण्याच्या मार्गावर आहे, हे त्याला रोज शिकवणाऱ्या शिक्षकाच्या लक्षात येत नसेल हे पटत नाही. पण अशा विद्यार्थ्याच्या कलानं शिकवणं, त्याला अवघड विषयाची गोडी लावणं, असे प्रयत्न किती शिक्षक करतात / करू शकतात नापास झाल्यावर तर त्याचा इंटरेस्ट अजूनच कमी झालेला असतो, मग त्याच्यावर अजून जास्त कष्ट घ्यायची किती जणांची तयारी असते. ती नसेल तर त्याला नापास करून कुणाला काय फायदा\nमला हा विषय / संकल्पना अजिबात शिकायची इच्छा नाही, असं एखाद्या विद्यार्थ्यानं डिक्लेअर करेपर्यंत (असं कळायच्या / सांगता येण्याच्या वयापर्यंत) त्यांना परत-परत शिकवत राहणं, हे शिक्षकाचं काम आहे. विद्यार्थ्याला नापास करणं म्हणजे हाॅटेलनं कस्टमरल�� उपाशी घोषित करण्यासारखं आहे. तो उपाशी आहे, त्याला भूक लागलेली आहे, म्हणूनच तुमच्या दारात आलाय ना मग त्याचं पोट भरेपर्यंत वाढाल की 'तुझ्या पोटात अन्न नाही' असं सर्टीफिकेट द्याल\nएका बाजूला, विद्यार्थी परिक्षार्थी बनतायत म्हणून गळे काढायचे आणि दुसऱ्या बाजूला परिक्षेशिवाय / नापास करण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणायचं. मुलांची शिकण्याची क्षमता वयानुसार / इयत्तेनुसार ठरवता येत नाही, प्रत्येक मुलाचा आपला आपला स्पीड असतो. मग अमूक वयाच्या मुलाला अमूक प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत म्हणून त्याला नापास ठरवायचा आपल्याला काय अधिकार सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतींवर प्रचंड संशोधन करायची गरज असताना आपण 'नापास करणाऱ्या परिक्षे'चं उदात्तीकरण का करतोय, हे मला खरंच कळत नाही.\nशालेय वयात कुठलाच विद्यार्थी नापास होऊ शकत नाही, त्याला शिकवू न शकणारा शिक्षक नापास होतो, हे मान्य करेपर्यंत आपण 'सर्वांसाठी शिक्षणा'चा ढोल बडवून काहीच उपयोग नाही.\nबालशिक्षण की शालेय शिक्षणाची पूर्वतयारी\nयुनिसेफ आणि 'असर'तर्फे भारतातल्या बालशिक्षणाच्या परिणामांचा अभ्यास - दी इंडीया अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन इम्पॅक्ट स्टडी (आयईसीईआय) - करण्यात आला. यामधे, आसाम, राजस्थान, तेलंगणा राज्यातल्या ग्रामीण भागांतून १४,००० मुलांचं त्यांच्या वयाच्या ४ ते ८ वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आलं.\nअहवालात नोंदवलेली निरीक्षणं :\n१. ग्रामीण भागात ७०% मुलं वयाच्या चौथ्या वर्षी अंगणवाडी / बालवाडी / खाजगी पूर्वप्राथमिक शाळांमधे दाखल झालेली दिसतात.\n२. वयानुसार आखून दिलेला अभ्यासक्रम आणि मुलांची प्रत्यक्ष शिकण्याची क्षमता/प्रगती यांमधे तफावत दिसून येते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी चार वर्षांची मुलं प्राथमिक शाळेत बसून पहिलीचा अभ्यासक्रम शिकतायत, तर सहा-सात वर्षांच्या मुलांवर पूर्वप्राथमिकमधे काम सुरु आहे. आपण समजतो तसा, वय आणि इयत्तांचा फारसा परस्परसंबंध प्रत्यक्षात दिसून येत नाही.\n३. प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार, पाच-सहा वर्षांच्या मुलाची भाषिक आणि सांख्यिक अनुभूती जेवढी अपेक्षित आहे, तेवढी सध्याच्या पूर्वप्राथमिक अभ्यासक्रमातून साध्य होत नाही. शाळेत गेल्यावर पहिल्या इयत्तेपासून पुढं ही दरी आणखी रुंदावत जाते.\n(मुलं प्राथमिक शिक्षण सुरु करण्यासाठी तयार आहेत ��ा हे तपासण्यासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांमधे, चार झाडांची चित्रं दाखवून सर्वांत जास्त/कमी फळं लागलेलं झाड ओळखणं, नळातून बादलीत पाणी भरताना चार चित्रं दाखवून रिकामी ते भरलेली बादली असा क्रम लावणं, वस्तूंची संख्या आणि अंक यांची जोडी लावणं, यांचा समावेश होता.)\n४. शासकीय अंगणवाड्या आणि खाजगी पूर्वप्राथमिक शाळा या दोन्हींमधे मुलांच्या वयानुरुप विकासासाठी आवश्यक वातावरणाचा आणि साधनांचा अभाव दिसतो. अंगणवाडीचा भर पोषक आहार आणि लहान मुलांसाठी पाळणाघर चालवण्यावर दिसतो. खाजगी पूर्वप्राथमिक शाळा प्राथमिक शाळांचा जोड-उपक्रम म्हणून चालवल्या जातात, ज्यामधे वाचन-लेखन-गणित या औपचारिक शिक्षणावर जास्त भर दिलेला दिसतो.\nवरील निरीक्षणांवरुन अहवालात केलेल्या धोरणात्मक सूचना :\n१. सर्व मुलांना ठोस पायाभूत शिक्षण उपलब्ध होण्यासाठी पूर्वप्राथमिक/बालशिक्षणाला शिक्षण हक्क कायद्यात समाविष्ट करुन घेणं. (सध्या ६ ते १४ वयोगटातल्या मुलांना, म्हणजे पहिलीच्या पुढं शिक्षण हक्क कायदा लागू होतो.)\n२. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी पूर्वतयारी झाल्यावरच मुलांना प्राथमिक शाळेत प्रवेश देणं. (काही ठिकाणी सहा वर्षांखालील मुलांना पहिलीत प्रवेश दिलेला आढळला, त्यावरुन ही सूचना आलेली दिसते. मुलांवर प्राथमिक शिक्षणाचा ताण पडू नये असा हेतू यामागं आहे.)\n३. प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक क्षमता मुलांमधे विकसित व्हाव्यात म्हणून सध्या वय वर्षे 'पाच ते तीन' अशा वयोगटासाठी अभ्यासक्रम ठरवला जातो. त्याऐवजी, जास्तीत जास्त खेळावर आधारीत, संधी आणि अनुभवातून शिकता येईल असा, 'तीन ते पाच' वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार करणं. त्यादृष्टीनं शिक्षक प्रशिक्षणात बदल करणं. (मुलांना योग्य वयात योग्य शिक्षण मिळावं हा उद्देश आहे. पुढच्या इयत्तांसाठी त्यांना तयार करणं हाच उद्देश असेल तर वयानुरुप शिक्षण शक्य होत नाही.)\n४. मुलांच्या जडणघडणीच्या महत्त्वाच्या वर्षांमधे त्यांना दिलं जाणारं शिक्षण आणि वातावरण यांच्या नियमनासाठी कार्यक्षम यंत्रणा / मानांकन पद्धत निश्चित करणं. अंगणवाडी, खाजगी पूर्वप्राथमिक शाळा, स्वयंसेवी संस्थांचे अनौपचारिक वर्ग या सर्वांसोबत या यंत्रणेनं काम करणं आवश्यक.\n५. मुलांच्या योग्य विकासासाठी बाल शिक्षण अभ्यासक्रम / पद्धत याबद्दल शिक्षक, पालक, आण�� इतर घटकांशी संवाद साधून जागृती करणं. पूर्वप्राथमिक शिक्षणात सोप्या पद्धती व साधनांवर भर देऊन पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं.\nबाल शिक्षण आणि संगोपनाचा आदर्श नमुनाः\n२. प्रत्येक मुलाकडं वैयक्तिक लक्ष.\n३. मुलांना प्रश्न पडावेत व त्यांनी प्रश्न विचारावेत यासाठी पूरक वातावरण.\n४. नियमित दैनंदिन नियोजनबद्ध अभ्यासक्रम.\n५. व्यक्तिगत व सामूहीक खेळ आधारीत उपक्रम.\n६. मुक्त खेळ आणि मार्गदर्शनाखालील खेळ यांवर आधारीत उपक्रम.\n७. भाषा आणि गणिताच्या संकल्पनांची पायाभरणी.\n८. प्राथमिक शाळा/शिक्षण यांच्यासाठी तयारी करुन घेणं.\n९. वाचन, लेखन, गणितीय क्रिया औपचारिकपणे शिकवण्यास मनाई.\nसहा वर्षांच्या मुलांची शालेय शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी म्हणजेः\n१. शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वैयक्तिक/सामूहीक तयारी.\n२. भाषा आणि गणिताचे विषय शिकण्यासाठी पुरेशी समज.\nमूल दोन-अडीच वर्षांचं झालं की एखादी ब्रॅन्डेड नर्सरी/प्लेग्रुप शोधून त्याला अडकवून टाकणं, याच्या पलीकडं जाऊन सर्व पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. ('केजी टू पीजी' अशी सोय असेल तर पालकांना मूल काय शिकतंय यावर अजिबातच विचार करावा लागत नाही.)\nवयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा खरा विकास होत असतो. त्या वयात मुलाला आपण (आई-वडील, शिक्षक, समाज) काय देतोय, हे एकदा प्रत्येकानं स्वतःपुरतं तरी तपासून बघावं, असं मला वाटतं. युनिसेफच्या या रिपोर्टचा निष्कर्षही असाच काहीतरी आहे.\nबालशिक्षण की शालेय शिक्षणाची पूर्वतयारी\nLabels: मराठी, लेख, शिक्षण\nराष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्या 'राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५' साठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रा. यश पाल हे होते. सदर आराखड्याच्या प्रस्तावनेत प्रा. यश पाल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडून त्यांची शिक्षणाविषयी संकल्पना स्पष्ट केली आहे.\nया प्रस्तावनेमधे प्रा. यश पाल म्हणतात की, कोणतीही गोष्ट 'समजून घेण्याची' आपली क्षमता आपण विसरुन गेलो आहोत. त्याऐवजी आपण पाठांतरावर आधारित, अल्प काळ टिकणारं, 'माहिती गोळा करण्याचं कौशल्य' आत्मसात केलं आहे. आणि आता ह्या माहितीच्या साठ्याचा विस्फोट होण्याची परिस्थिती येऊन ठेपलेली असल्यानं आपल्याला पुन्हा उलटा प्रवास करणं गरजेचं झालं आहे.\nप्रा. यश पाल यांच्या मते, या 'समजून घेण्याच्या प्रक्रिये'ची ओळख आपण आपल्या मुलांना करुन दिली पाहिजे, जेणेकरुन ते जगण्याच्या अनुभवांतून स्वतःचं ज्ञान निर्माण करु शकतील. यामुळं आपल्या मुलांची शिकण्याची प्रक्रिया खर्‍या अर्थानं सृजनात्मक आणि आनंददायी होऊ शकेल, परिपूर्ण होऊ शकेल. परीक्षा नावाच्या अडथळ्यांच्या शर्यतीपूर्वी, थोड्या वेळापुरती, जास्तीत जास्त माहिती साठवण्याचा मुलांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही 'समजून घेण्याची कला' उपयोगी ठरेल.\nप्रा. यश पाल पुढं असं म्हणतात की, कागदांवर शाईच्या ठिपक्यांच्या रुपात किंवा कॉम्प्युटरच्या डिस्कवर बिट्सच्या रुपात साठवून ठेवण्याची माहिती आपण मुलांच्या आठवणींमधे - स्मृतीमधे कोंबण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा प्रकारे माहिती साठवण्यातली व्यर्थता आणि मुलांची शिकण्याची क्षमता आपण समजून घेतली पाहिजे, मान्य केली पाहिजे.\nप्रा. यश पाल यांच्या मते, शिक्षण ही पोस्टानं पाठवायची किंवा शिक्षकांच्या मार्फत मुलांपर्यंत पोचवायची भौतिक वस्तू नाही. मुलांच्या सुपिक मेंदूमधे विविध संकल्पनांची पेरणी करावी लागते आणि पालक, शिक्षक, मित्रमंडळी, समाज यांच्याशी होणार्‍या परस्पर संवादातून हे पीक जोपासावं लागतं. खर्‍याखुर्‍या ज्ञानाच्या निर्मितीप्रक्रियेत मुलांबरोबर शिक्षकसुद्धा शिकत जातो.\nयाही पुढं जाऊन प्रा. यश पाल म्हणतात की, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांची निरीक्षण करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती करण्यामधे मुलांची भूमिका जास्त महत्त्वाची असते. \"माझ्या मर्यादीत समजेचा बहुतांश भाग मला लहान मुलांशी झालेल्या संवादातून प्राप्त झालेला आहे,\" असं प्रा. यश पाल प्रामाणिकपणे कबूल करतात.\nदूरदर्शनवर 'टर्निंग पॉइंट' कार्यक्रमात अवघड शास्त्रीय संकल्पना सोप्या शब्दांत समजावून सांगणारे प्रा. यश पाल आता आपल्यात नाहीत. पण शिकण्या-शिकवण्याबद्दल, खर्‍या ज्ञानाच्या निर्मितीबद्दल त्यांनी मांडलेले विचार आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील.\n- मंदार शंकर शिंदे\nभारतातनं अमेरिकेत नोकरीसाठी खूपजण जातात. त्यांचा तिथला पगार ते डॉलरमधे सांगतात. तो आकडा ऐकून भारतातली माणसं हमखास मनातल्या मनात पटकन साठानं गुणाकार करतात. रुपयांमधे तो आकड�� केवढाऽऽ मोठ्ठा वाटतो. मग पुढच्या सगळ्या चर्चा आणि विचार ‘त्या’ मोठ्ठ्या आकड्याभोवतीच पिंगा घालत राहतात.\nप्रत्यक्षात ज्या-त्या चलनाची (डॉलर किंवा युरो किंवा रुपयाची) आपली-आपली एक खरेदीची ताकद असते – पॉवर ऑफ पर्चेसिंग. इथं नुसतं ‘चलनाची ताकद’ म्हणून भागणार नाही. ते चलन कुठं वापरलं जातं, त्यानुसारसुद्धा त्याची ताकद बदलत जाते. उदाहरणार्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेनं पाचशे रुपयांची नोट छापून चलनात आणली. ह्या पाचशे रुपयांत मी काय-काय खरेदी करु शकतो हे ब-यापैकी मी कुठं राहतो त्यावर अवलंबून असतं. (‘ब-यापैकी’ म्हटलं कारण अलीकडं एमआरपीचा जमाना असल्यानं काही प्रमाणात खर्चिक समानता आलीय हे नाकारता येणार नाही.)\nतर, या पाचशे रुपयांच्या नोटेची किंमत पुण्याच्या बाजारात, मुंबईच्या बाजारात, कोल्हापूरच्या बाजारात, नाशिकच्या बाजारात, गडचिरोलीच्या बाजारात वेगवेगळी असते. म्हणजे कसंय, आपल्या स्वतःच्या गावात आमदाराचा रुबाब वेगळा असतो. पण मुंबईला अधिवेशनासाठी गेलं की त्याच्यापण ड्रायव्हरला पार्कींग शोधत फिरायला लागतं. तिथं आधीच दोनशे सत्त्याऐंशी ‘आमदारां’च्या गाड्या लागलेल्या असतात. म्हणजे, या एका आमदाराची किंमत तिथं एक भागिले दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी झाली का आणि परत आपल्या गावात आल्यावर ती शंभर टक्के पूर्ण झाली का आणि परत आपल्या गावात आल्यावर ती शंभर टक्के पूर्ण झाली का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना\nतर, प्रत्येक गाव/शहरानुसार पैशाच्या बदलणा-या किंमतीला आपण सोप्या भाषेत महागाई म्हणतो. मग मुंबईचं लाईफ कोल्हापूरापेक्षा महाग आहे, असं सहज जाता-जाता म्हटलं जातं. हे महाग-स्वस्त कशावरुन ठरतं छोट्या शहरात दोनशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटचं भाडं दोन-तीन हजार असू शकतं, मोठ्या शहरात तेवढ्याच जागेला आठ-नऊ हजार मोजावे लागू शकतात. गावाकडं पन्नास रुपये खिशात घेऊन सकाळी बाहेर पडलेला माणूस दोन चहा, एक नाष्टा, एक जेवण करुन संध्याकाळी परत येऊ शकतो. मोठ्या शहरात एका नाष्ट्यालासुद्धा तेवढे पैसे पुरतील का याचीच शंका असते. म्हणजे पन्नास रुपयांची नोट तीच, फक्त जागा बदलल्यानं तिची ‘पॉवर ऑफ पर्चेसिंग’ कमी झाली.\nआता याच मुद्द्याला धरुन दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो – गाव की शहर गाव किंवा छोट्या शहरात जन्मलेल्या आणि थोडंफार शिक्षण मिळू लागलेल्या प्रत्येकाला म��ठ्या शहराची स्वप्नं पडतात. शहरात गेला म्हणजे प्रगती झाली असं एक दृश्य परिमाण आपोआप तयार झालेलं आहे. आपल्याच गावात राहून लाखो रुपये कमावले तरी लोक म्हणणार, “पोरगं हुशार होतं, पण गावातच कुजलं… शहरात गेलं असतं तर कोटीत कमावलं असतं.” आणि शहरात जाऊन कर्जबाजारी झालेल्या माणसाची मात्र झाकली मूठ सव्वा कोटीची राहणार.\nम्हणजे आयुष्यभर कुणी आपलं गाव सोडून दुस-या गावात/शहरात जाऊच नये की काय जरुर जावं, पण त्यामागचं कारण काय हेपण प्रामाणिकपणे समजून घ्यावं. उदाहरणार्थ, मागच्या पिढीपर्यंत – म्हणजे १९८०-९० सालापर्यंत - आपलं गाव सोडून बाहेर पडण्याची कारणं काय होती\n१. आमच्या गावात चांगलं शिक्षण मिळत नाही;\n२. आमच्या गावात पुरेशा नोक-या मिळत नाहीत;\n३. आमच्या गावात कुठलाच धंदा चालत नाही;\n४. आमच्या गावात वीज/पाणी/रस्ते अशा मुलभूत सुविधा नाहीत;\n५. जगातलं नवनवीन तंत्रज्ञान, सोयी-सुविधा आमच्या गावात पोचलेल्या नाहीत;\n६. माझ्या शिक्षणानुसार किंवा कामाच्या आवडीनुसार गावात कामाच्या संधी नाहीत;\n७. मला या गावात/शहरात राहण्याची इच्छा नाही किंवा तत्सम व्यक्तिगत कारणं.\nया कारणांपैकी किती कारणं आजसुद्धा लागू होतात याचा विचार खरंच आपण करतोय का\n१. गावोगावी उभ्या राहिलेल्या शिक्षण संस्था, शाळा-कॉलेजं खरंच पुरेशी नाहीत का अगदी ‘इंटरनॅशनल’ शाळांच्या शाखासुद्धा आजकाल छोट्या शहरांमधे/गावांमधे उघडलेल्या दिसतात. विशिष्ट विषयात शिक्षण घ्यायचंय म्हणून गाव सोडणा-यांची संख्या पूर्वीही कमीच होती आणि आजही कमीच आहे. बहुसंख्य मुलं-मुली इंजिनियरींग / मेडीकल / एमबीए / बीकॉम / बीएससी / बीए ह्यातलंच काहीतरी शिकतात, ज्याची कॉलेजं आजकाल सगळीकडंच निघाली आहेत. मग हाच कोर्स आपल्याच गावात राहून करण्याऐवजी दुसरीकडं का जायचं अगदी ‘इंटरनॅशनल’ शाळांच्या शाखासुद्धा आजकाल छोट्या शहरांमधे/गावांमधे उघडलेल्या दिसतात. विशिष्ट विषयात शिक्षण घ्यायचंय म्हणून गाव सोडणा-यांची संख्या पूर्वीही कमीच होती आणि आजही कमीच आहे. बहुसंख्य मुलं-मुली इंजिनियरींग / मेडीकल / एमबीए / बीकॉम / बीएससी / बीए ह्यातलंच काहीतरी शिकतात, ज्याची कॉलेजं आजकाल सगळीकडंच निघाली आहेत. मग हाच कोर्स आपल्याच गावात राहून करण्याऐवजी दुसरीकडं का जायचं (याचं उत्तर प्रामाणिकपणे स्वतःचं स्वतःला सांगावं.)\n२. पूर्वी चांगले र��्ते बांधले जात नव्हते. कच्च्या मालाच्या वाहतुकीला जास्त वेळ आणि जास्त खर्च लागायचा. त्यामुळं एका मोठ्या उत्पादक कंपनीशेजारीच त्या कंपनीचे सप्लायर आपलं युनिट सुरु करायचे. मग पुण्यात टाटा मोटर्स आणि बजाज ऑटोभोवती शेकडो कंपन्या आणि त्यांमधे हजारो नोक-या अशी परिस्थिती होती. आता चौपदरी/सहापदरी रस्ते झालेत, स्पेशल रेल्वेच काय विमानाचे पण पर्याय उपलब्ध झालेत. ट्रान्सपोर्टच्या गाड्यांची पॉवर आणि कपॅसिटी वाढलीय. घाट कमी होऊन बोगदे वाढलेत. पुणे-मुंबई दोन तासांत, पुणे कोल्हापूर तीन तासांत शक्य झालंय. हे झालं कोअर इंडस्ट्रीचं, मॅन्युफॅक्चरींगचं उदाहरण. आयटी/बीपीओ कंपनी तर कुठं सुरु केली त्यानं काहीच फरक पडत नाही. सगळ्या बँका, इन्शुरन्स कंपन्या, सीसीडी आणि डॉमिनोजसहीत हॉटेल्स, यांच्या शाखा गावोगावी दिसतायत. मग अजून आमच्या गावात पुरेशा नोक-या मिळत नाहीत, हे कारण कितपत खरं आहे\n३. वर सांगितलेल्या सगळ्या सुविधांमुळं नोकरीबरोबरच धंद्यासाठीसुद्धा पूरक वातावरण आपोआपच तयार होतंय. १९९० नंतर ग्लोबलायझेशनमुळं मी अमेरिकेच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन सोलापूरमधे ऑफीस चालवू शकतो. लंडनच्या बँकेला लागणारं सॉफ्टवेअर सांगलीत बसून तयार करु शकतो. शेतीमाल, फळं, दूध, खाद्यपदार्थ यांच्यावर जागच्या जागी प्रक्रिया करुन काही पटीनं उत्पन्न आणि नफा वाढवू शकतो. शिवाय, बाकीच्या सगळ्या उद्योगांना ट्रान्सपोर्टपासून हाऊसकिपिंगपर्यंत आणि ट्रेनिंगपासून केटरींगपर्यंत काय वाट्टेल त्या सेवा पुरवू शकतो. मग आमच्या गावात धंदा चालत नाही, हे कारण खरंच खरं आहे का\n४. आमच्या गावात वीज/पाणी/रस्ते अशा मुलभूत सुविधा नाहीत, हे कारण अजून कुणी देत असलंच तर तो राजकीय वादाचा मुद्दा ठरेल. त्यावर इथं चर्चा न केलेलीच बरी. त्यामुळं या सुविधा नाहीत म्हणून गाव सोडावं लागलं हा मुद्दा आपोआप बाद होतो.\n५. गावोगावी आणि घरोघरी इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्सएप, फेसबुक, एटीएम, असं जगातलं अद्ययावत तंत्रज्ञान आणि सोयी-सुविधा पोचलेल्या असताना, अजून वेगळं काय आकर्षण शहरात उरलंय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे खरी. विशेष म्हणजे, ह्या सगळ्या सोयी किंवा टेक्नॉलॉजी जनतेच्या सोयीसाठी किंवा शासनाच्या कृपेनंच मिळाल्यात असंही नाही. मोठमोठ्या कंपन्यांना दूरदूरच्या गावा-शहरांमधे पोटेन्शिअल मार्केट दिसतंय. ते मार्केट कॅप्चर करण्यासाठी त्या कंपन्या स्वतःच लाईट आणि रस्त्यांपासून पेट्रोल आणि इंटरनेटपर्यंत सगळ्या सुविधा दारात आणून उभ्या करतायत, इथून पुढं अजूनच करणार आहेत.\nवरच्या यादीतले ६ आणि ७ नंबरचे मुद्दे खरोखर अजूनही शिल्लक आहेत आणि भविष्यातही राहतील. माझ्या शिक्षणानुसार किंवा कामाच्या आवडीनुसार प्रत्येक गावात/शहरात/राज्यात/देशात कामाच्या संधी असतीलच असं नाही. उदाहरणार्थ, मला पायलट किंवा एअर होस्टेस व्हायचं असेल तर माझ्या गावात विमानतळ यायची वाट बघू शकत नाही. किंवा मला मंत्रालयात नोकरी करायची असेल तर माझं गाव/शहर सोडून मुंबईला जाणं भाग आहे. (विदर्भाचं वेगळं राज्य झालंच तर अजून काहीजणांना आपल्या गावातच संधी मिळेल, पण तो पुन्हा वादाचा मुद्दा असल्यानं इथं नको.) सॅटेलाईट उडवण्यासाठी श्रीहरीकोट्याला जावंच लागेल किंवा चौपाटीवर पाणीपुरीची गाडी लावण्यासाठी जुहूला जावंच लागेल. त्याला पर्याय नाही. त्याचबरोबर, माझ्या गावात/शहरात राहण्याची माझी इच्छाच नसेल किंवा तसंच काही व्यक्तिगत कारण असेल तर मात्र गाव सोडणं आलंच.\nपण या शेवटच्या दोन प्रकारांमधे कितीजण असतील दहा टक्के त्यापेक्षा जास्त तर नक्कीच नसतील. बाकीच्या सत्तर-ऐंशी टक्के लोकांना विचारलं तर वरची पाच कारणंच देतील, जी खरं तर आज तितकीशी व्हॅलिड राहिलेलीच नाहीत.\nमग अजून काही महत्त्वाची आणि खरी कारणं उरतायत का उदाहरणार्थ, आलोय आता मोठ्या शहरात, आता परत कशाला ‘खाली’ जायचं उदाहरणार्थ, आलोय आता मोठ्या शहरात, आता परत कशाला ‘खाली’ जायचं एकदा पुढं आलोय तर परत ‘मागं’ कशाला जायचं एकदा पुढं आलोय तर परत ‘मागं’ कशाला जायचं शहरात परवडत नाही खरं, पण आता परत गेलो तर ‘लोक काय म्हणतील’ शहरात परवडत नाही खरं, पण आता परत गेलो तर ‘लोक काय म्हणतील’ गावाकडं जे वीस वर्षांनंतर येणार आहे ते शहरात आजच आलेलं आहे, मग (भले मी ते रोज वापरणार नसलो तरी) मला ते आजच मिळालं पाहिजे. याशिवाय, विशिष्ट ब्रँन्डचं आकर्षण, विशिष्ट कंपन्यांचं आकर्षण, वगैरे वगैरे कारणं असू शकतात.\nएवढं सगळं पुराण सांगितलंत, मग यावर उपायपण सांगा असं आता तुमचं म्हणणं असेल. आपल्याला प्रत्येक गोष्टीकडं प्रॉब्लेम म्हणूनच बघायला शिकवलं जातंय, त्यामुळं सोल्युशनची अपेक्षा साहजिकच आहे. पण मुळात माझ्या दृष्टीनं याकडं प्���ॉब्लेम म्हणून न बघता ‘वस्तुस्थिती’ म्हणून बघितलं पाहिजे. जे आहे ते असं आहे. आणि जे झालंय ते एका दिवसात किंवा एका वर्षात झालेलं नाही. त्यामुळं यात काही बदल अपेक्षित असेल किंवा होणार असेल तर तोही झटपट होणार नाही, हे सुरुवातीलाच मान्य केलेलं चांगलं नाही का\nशिवाय, आपण या सगळ्या सिस्टीमचा छोटासा भाग आहोत. त्यामुळं आपण गाव सोडून आलो म्हणून अपराधी वाटून घ्यायचं कारण नाही. तसंच, आपण गावातच राहिलो म्हणजे पूर्ण विचार करुन निर्णय घेतला आणि शहराचे मोह टाळले, असा आव आणायचंही कारण नाही. संपूर्ण सिस्टीम बदलणं किंवा बदलण्याचा विचार करणंही प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळं माणूस आपापल्या कुवतीनुसार आपापल्या परिस्थितीनुसार ‘बेस्ट पॉसिबल’ निर्णय घेत असतो. त्यात त्याचं काहीही चुकत नाही, असं माझं मत आहे.\nराहिला विषय आर्थिक, प्रादेशिक, सामाजिक समानतेचा. गाव सोडायची गरजच पडली नाही पाहिजे, समतोल विकास झाला पाहिजे, अशा अपेक्षा असतील तर, त्यासाठी विकासाची, प्रगतीची व्याख्या आधी तपासून बघायला लागेल. आज आपण विशिष्ट सोयी, विशिष्ट लोगो, विशिष्ट भाषा, यांना विकासाची लक्षणं मानतोय. माझ्या मते, ‘स्वयंपूर्ण होणं’ म्हणजे खरा विकास. माझ्या गावात/शहरात राहणा-या पाच-पन्नास हजार लोकांच्या जवळपास सर्व गरजा भागवू शकेल असे उद्योग-धंदे सुरु करणं म्हणजे स्वयंपूर्ण बनणं. याचीच दुसरी बाजू म्हणजे, स्थानिक पातळीवर तयार होणारी ही उत्पादनं आणि सेवा वापरुन संपवण्याची लोकांचीसुद्धा इच्छा आणि क्षमता असणं.\nकाही गोष्टींसाठी बाहेरच्या स्रोतांवर अवलंबून रहावं लागेल हे मान्य. उदाहरणार्थ, वीजनिर्मिती, गाड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन, वगैरे. पण अशा गोष्टींची गरज आणि प्रमाण कमीत कमी राहील यासाठी प्रयत्न करता येतीलच. उदाहरणार्थ, सोलर एनर्जीचा वापर, कार्यक्षम सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुरुस्ती-देखभाल आणि कार्यक्षम वापर, इत्यादी. सध्या सहज उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा सर्वोत्कृष्ट उपयोग स्वतःला स्वयंपूर्ण बनवण्यामधेच आहे.\nशेवटी, आपण नक्की काय करतोय आणि का करतोय हे प्रामाणिकपणे तपासून बघावं आणि गैरसमज किंवा न्यूनगंड न बाळगता वस्तुस्थितीचा स्विकार करावा, हेच महत्त्वाचं.\nहरकत नाही... (संदीप खरेंची कविता)\nहरकत नाही... (संदीप खरेंची कविता)\nLabels: ���विता, मराठी, संग्रह\nरंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए आ\nआ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ\nपहले से मरासिम ना सही, फिर भी कभी तो\nरस्म-ओ-राहे दुनिया ही निभाने के लिए आ\nकिस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम\nतू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ\nकुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख\nतू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ\nइक उम्र से हूँ लज्जत-ए-गिरिया से भी महरूम\nऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिए आ\nअब तक दिल-ए-खुश फहम को तुझसे हैं उम्मीदें\nये आखिरी शम्में भी बुझाने के लिए आ\nमाना की मोहब्बत का छिपाना है मोहब्बत\nचुपके से किसी रोज जताने के लिए आ\nजैसे तुझे आते हैं ना आने के बहाने\nऐसे ही किसी रोज ना जाने के लिए आ\n- अहमद फराज / तालिब बागपती\nगिरिया = रडू, अश्रू\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी\nजर्मनीच्या संसदेनं गेल्या आठवड्यात 'द नेटवर्क एन्फोर्समेंट एक्ट' हा कायदा मंजूर केला. माध्यमांमधे याला 'फेसबुकचा कायदा' असं म्हटलं जातंय. या कायद्यानुसार, जर्मनीत काम करणार्‍या फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडीया कंपन्यांना सर्व प्रकारच्या द्वेषपूर्ण, जातीयवादी, वर्णभेद करणार्‍या, वादग्रस्त कॉमेंट्स किंवा पोस्ट्स, ज्या सरळ-सरळ बेकायदेशीर दिसत असतील, त्या एखाद्या युजरनं रिपोर्ट केल्यापासून २४ तासांच्या आत डिलीट किंवा ब्लॉक कराव्या लागतील. आक्षेपार्ह म्हणून फ्लॅग केलेला मजकूर, जो थेट बदनामी अथवा हिंसाचाराला कारणीभूत ठरणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कंपन्यांकडं सात दिवसांचा अवधी असेल. असा बेकायदेशीर मजकूर काढून टाकण्यात वारंवार अपयश येत असेल तर या कंपन्यांकडून ५० लाख युरो ते ५ कोटी युरो इतका दंड वसूल केला जाईल.\nया कायद्यानुसार, संबंधित सोशल नेटवर्कला ती केस कशी हाताळण्यात आली याची माहिती तक्रार करणार्‍या युजरला कळवावी लागेल, तसं केलं नाही तर त्या कंपनीच्या जर्मनीतल्या मुख्य प्रतिनिधीला आणखी ५० लाख युरोंचा दंड लावण्यात येईल. एकूण किती तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि त्या कशा हाताळल्या गेल्या, याचे सार्वजनिक अहवाल कंपन्यांना दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध करावे लागतील.\nहा नागरिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा सरकारी प्रयत्न आहे असं आपल्यापैकी बर्‍याच जणांना वाटू शकतं. पण, न्यायमंत्री हैको मास यांनी दिलेलं स्पष्टीकरण असं आहे, \"हा कायदा बनवू�� आम्ही इंटरनेटवरच्या अनिर्बंध आणि अराजक परिस्थितीला लगाम घालून सर्वांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षणच करत आहोत. अपमान होण्याच्या आणि धमकावलं जाण्याच्या भितीपासून मुक्त होऊन प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करता आलं पाहिजे, याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यादृष्टीनं हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं बंधन नसून, उलट त्याची मुलभूत गरज आहे.\"\nपारंपारिक (ऑफलाईन) सार्वजनिक माध्यमांकडून जास्त वेगवान आणि सहज उपलब्ध अशा व्यक्तिगत वापराच्या सोशल (ऑनलाईन) मिडीयापर्यंतचा प्रवास आपल्या पिढीनं बघितला आहे. या माध्यमप्रकाराचे फायदे आपल्याला मान्य आहेतच, पण त्याचबरोबर त्याच्या (मुद्दाम अथवा नकळत केल्या जाणार्‍या) गैरवापराबद्दल आपल्याला काळजीही वाटते. फक्त कुणाचं नियंत्रण किंवा संपादन नसल्यामुळं अत्यंत चुकीची आणि खोटी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जाताना आपण बघतोच. याच कारणामुळं, सोशल मिडीयाच्या तुलनेत वेग आणि व्याप्ती कमी असूनही आजसुद्धा माहिती किंवा बातमीचा अधिकृत स्रोत म्हणून वर्तमानपत्रांकडंच बघितलं जातं. खूप मोठ्या प्रमाणावर जनतेला एकाच वेळी पचवता येईल अशा पद्धतीनं मजकुराचं नियमन किंवा संपादन करता येण्याच्या क्षमतेमुळंच वर्तमानपत्रांचं हे महत्त्व टिकून आहे, असं मला वाटतं.\nवर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या जाणार्‍या मजकुराची जबाबदारी भारतातल्या पीआरबी कायद्यांतर्गत संपादकांवर टाकली नसती तर हे नियंत्रण किंवा संपादन नावापुरतंच उरलं असतं. लाखो लोक आमचं वर्तमानपत्र विकत घेतात किंवा वाचतात म्हणून आम्ही काय वाट्टेल ते छापू आणि नंतर त्याच्या परिणामांची जबाबदारी झटकू, हे स्वातंत्र्य वर्तमानपत्रांना नाही. त्यांना कुठलाही मजकूर छापताना काळजी घ्यावी लागते, स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीनं ही काळजी घेतली नाही तरी कायदेशीर कारवाईच्या भितीनं तरी ती घ्यावीच लागते. त्यामुळं, सोशल मिडीयावरच्या अनियंत्रित असंपादीत व्यक्तिगत मजकुराच्या तुलनेत हा वर्तमानपत्रीय मजकूर अगदीच किरकोळ वाटू शकतो.\nआता जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्याला हे ठरवावं लागेल की, आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी थोडा पण दर्जेदार मजकूर महत्त्वाचा आहे की कसलाही आणि काहीही मजकूर उपलब्ध होण्यासाठी माध्यमांचं स्वातंत्र्य जास्त महत्त्व���चं आहे इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वर सांगितलेल्या कायद्यानुसार कुठल्याही युजरला कसलाही मजकूर पोस्ट करायची बंदी घातलेली नाही. या कायद्यानं फक्त या सोशल मिडीया कंपन्यांवर जबाबदारी टाकण्याचं काम केलंय. या कंपन्यांकडून अशा बंधनांना विरोध होणं साहजिक आहे, त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण टाकलेल्या मजकुराचं नियमन केलं जाईल किंवा आपल्याला ब्लॉक केलं जाईल, या भितीनं अशा सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरच्या युजरची संख्या कमी होऊ शकते. आणि आपण या कंपन्यांचं बिझनेस मॉडेल लक्षात घेतलं तर असं दिसून येईल की, त्यांची भरभराटच नव्हे तर त्यांचं अस्तित्वही फक्त आणि फक्त युजरच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यामुळंच, या प्लॅटफॉर्मवर तयार आणि प्रसिद्ध होणार्‍या मजकुराची आणि आम जनतेवर होणार्‍या त्याच्या परिणामांची त्यांना बिलकुल फिकीर नसते.\nशेवटी जर्मनीच्या न्यायमंत्र्यांचं म्हणणंच योग्य वाटतंय - अपमान होण्याच्या आणि धमकावलं जाण्याच्या भितीपासून मुक्त होऊन प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करता आलं पाहिजे. आणि मजकुराच्या जबाबदारीकडं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा नव्हे तर मुलभूत गरज म्हणून बघितलं गेलं पाहिजे\n- मंदार शिंदे 9822401246 (४ जुलै २०१७)\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी\nशाळेला युनिफॉर्म असण्याची सुरुवात का आणि कधीपासून झाली याबद्दल कुणाला माहिती आहे का माझ्या माहितीनुसार, शाळेत येणार्‍या मुलांनी चित्रविचित्र कपडे घालून इतर विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित करु नये म्हणून, किंवा अंगावरच्या कपड्यांवरुन मुलांची आर्थिक पातळी कळून भेदभावाला वाव मिळेल म्हणून, सरसकट एकाच रंगाचे / पॅटर्नचे गणवेश घालायची पद्धत सुरु झाली असावी.\nशाळेत दिवसभर बसण्यासाठी, खेळण्यासाठी सुटसुटीत कपडे घालावेत, हे पटण्यासारखं आहे. पण मग विशिष्ट रंग / पॅटर्नची गरज काय काहीजणांच्या मते शाळेतल्या मुलांना गणवेशसक्ती करणं म्हणजे मुलांचं सैनिकीकरण करणं आहे. मुलांना सैन्यासारखी शिस्त, आदेशपालन शिकवण्यासाठी युनिफॉर्मची सक्ती केली जाते म्हणे. असेलही कदाचित...\nमुद्दा असा आहे की, युनिफॉर्म घातल्या - न घातल्यानं मुलांच्या शिकण्यात काय फरक पडतो म्हणजे विशिष्ट प्रकारचे/रंगांचे कपडे घातल्यानं मुलांना शिकवलेलं लवकर कळतं किंवा कळत नाही, असा काही प्रकार आहे का म्हणजे विशिष्ट प्रकारचे/रंगांचे कपडे घातल्यानं मुलांना शिकवलेलं लवकर कळतं किंवा कळत नाही, असा काही प्रकार आहे का मुलांच्या कपड्यांवर शाळेचा लोगो छापणं हा शाळेच्या मार्केटींगचा भाग झाला, पण त्यामुळं मुलांना काय फायदा होतो मुलांच्या कपड्यांवर शाळेचा लोगो छापणं हा शाळेच्या मार्केटींगचा भाग झाला, पण त्यामुळं मुलांना काय फायदा होतो (मी अमूक एका प्रतिष्ठीत शाळेचा विद्यार्थी आहे, हे दाखवण्यासाठी होतही असेल कदाचित...)\nसरकारी शाळांमधून दिले जाणारे युनिफॉर्म, बूट यांवर खूप चर्चा चालते. गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाला, बूट कमी दर्जाचे आणले, मुलांना गणवेश उशिरा मिळाले, वगैरे गोष्टी सतत चर्चेत असतात. मग युनिफॉर्मची, बुटांची खरेदी कुणी करायची, शासनानं खरेदी करुन शाळेत वाटप करायचं की खरेदीसाठी थेट पालकांनाच अनुदान द्यायचं, असे अनेक प्रश्न दरवर्षी समोर येतात. आधीच शिक्षकांना शिक्षणेतर कामं जास्त, त्यातून गावाकडच्या शाळा तर एकशिक्षकी, दोनशिक्षकी. मग गणवेशसक्ती राबवण्यासाठी शिक्षकांचा अजून वेळ आणि कष्ट खर्ची पाडून नक्की काय साध्य केलं जातं, हाही प्रश्न आहेच.\nशाळा खाजगी असोत की सरकारी, एक गोष्ट दोन्हीकडं कॉमन आहे. ती म्हणजे, युनिफॉर्म आणि शूज वगैरे गोष्टींची सक्ती जर विशिष्ट प्रकारचे बूट, कपडे शाळेला अपेक्षित असतील तर ते त्यांनीच पुरवावेत ना जर विशिष्ट प्रकारचे बूट, कपडे शाळेला अपेक्षित असतील तर ते त्यांनीच पुरवावेत ना नाहीतर मूल कसलेही कपडे, चपला घालून आलं तरी त्याला शिकवण्यावर जास्त लक्ष द्यावं. नाहीतरी दहावीच्या निकालानंतर मुलं आणि पालक जास्त श्रेय ज्या खाजगी क्लासेसना देतात, त्यांच्याकडं कुठं गणवेश सक्ती असते नाहीतर मूल कसलेही कपडे, चपला घालून आलं तरी त्याला शिकवण्यावर जास्त लक्ष द्यावं. नाहीतरी दहावीच्या निकालानंतर मुलं आणि पालक जास्त श्रेय ज्या खाजगी क्लासेसना देतात, त्यांच्याकडं कुठं गणवेश सक्ती असते स्व-प्रेरणेनं स्वयंसेवी संस्था वर्षानुवर्षं प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना शिकवून पुढं आणायचं काम करतात, त्यांना कधी मुलांनी विशिष्ट प्रकारचे / रंगाचे कपडे, बूट घालावेत असं वाटतं का स्व-प्रेरणेनं स्वयंसेवी संस्था वर्षानुवर्षं प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना शिकवून पुढं आणायचं काम करतात, त्यांना कधी मुलांनी विशिष्ट प्रकारचे / रंगाचे कपडे, बूट घालावेत असं वाटतं का मग औपचारिक शाळांमधेच हा हट्ट इतका मोठ्या प्रमाणावर का मग औपचारिक शाळांमधेच हा हट्ट इतका मोठ्या प्रमाणावर का कुणी काय कपडे घालावेत ह्यामधे आपल्याला एकंदरीतच खूप इंटरेस्ट असतो, त्याचं कारण काय\nशाळा सुरु झाल्या, चित्रविचित्र कॉम्बिनेशनचे युनिफॉर्म घालून, गळ्यात टाय बांधून, छोटी-छोटी मुलं स्कूल व्हॅनमधून दाटीवाटीनं शाळेला निघालेली बघितली आणि दरवर्षीप्रमाणं हे सगळे प्रश्न पुन्हा डोक्यात आले. तुम्हालाही पडतात का हे प्रश्न कुणाला त्यांची उत्तरं सापडली असतील तर जरुर कळवा.\nहनुमान वस्ती, वाल्हे ता. पुरंदर, जि. पुणे इथल्या जि.प. शाळेमधे मुख्याध्यापक म्हणून काम करताना श्री. अनिल चाचर सरांनी अनेक शालाबाह्य मुलं शाळेत दाखल केली. यामधे आजूबाजूच्या वस्त्या आणि पाड्यांवर राहणार्‍या पारधी, डोंबारी समाजाच्या मुलांचा समावेश होता. चौथीपर्यंत ह्या हनुमान वस्ती, वाल्हेच्या शाळेत वर्गशिक्षिका वैशाली पवार आणि मुख्याध्यापक अनिल चाचर यांच्याकडं शिकलेल्या पारधी कुटुंबातल्या दोन विद्यार्थिनी, तेजस्वी सुनिल शिंदे आणि सोनाली लखन शिंदे आज दहावीची परीक्षा पास झाल्या. तेजस्वीला ४२.६०% आणि सोनालीला ४४.००% मार्क्स मिळाले. घरातून आणि समाजातून कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हतीच, पण दोघीही जिद्दीनं शिकत राहिल्या.\nवय जास्त असल्यानं चौथीनंतर या मुली शाळेत जात नव्हत्या. नंतर वयानुरूप त्यांना आठव्या इयत्तेत प्रवेश मिळवून दिला आणि मुली शाळेत जाऊ लागल्या. मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. आठवी, नववी, दहावीपर्यंत मुली शाळेत जात राहिल्या. आज दहावीचा निकाल लागला. खरं तर टक्केवारीची अपेक्षा नव्हतीच. सरांनी मुलींचं अभिनंदन केलं. पुढच्या शिक्षणासाठी आई वडिलांना समजावून सांगितलं, होणाऱ्या पतिराजांनाही समजावून सांगितलं. (होय, या मुलींची आधीच लग्नं ठरली आहेत.) या बालविवाह जमलेल्या मुलींचं शिक्षण कसं होणार, हा खरा चिंतेचा विषय होता. पण मुली आता दहावीतून अकरावीत गेल्या. बारावीनंतर दोघीही पोलिस व्हायचं म्हणतायत. शाळेच्या फीपासून सामाजिक विरोधापर्यंत असंख्य अडचणी आहेत, पण मुली शिकल्या पाहिजेत, हीच चाचर सरांची प्रामाणिक इच्छा आहे.\nशिक्षण हक्क कायद्यानुसार शालाबाह्य म��लांना त्यांच्या वयानुसार योग्य इयत्तेत दाखल करण्यात यावं, असा नियम आहे. म्हणजे दहा वर्षांच्या मुलाला थेट चौथीत किंवा चौदा वर्षांच्या मुलाला थेट आठवीत प्रवेश दिला जातो. अशी वयानुरूप दाखल केलेली मुलं कशी शिकतील याबद्दल बर्‍याच लोकांच्या मनात शंका असते. तेजस्वी आणि सोनालीनं चौथीनंतर वयानुरुप थेट आठवीत शिक्षण सुरु केलं आणि आज दहावी पास होऊन दाखवलंय. मुलांना एकदा शिक्षणाची गोडी लागली की ती शिकत जातात, आपण फक्त त्यांना योग्य वातावरण आणि साधनं पुरवत रहायचं, हेच खरं.\nश्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग\nनुकताच 'लोकसत्ता लोकरंग'मधे मंदार भारदे यांचा 'मल्टिलेव्हल मर्कटलीला' हा चेन मार्केटींग / 'एमएलएम'बद्दलचा लेख वाचला आणि गेल्या काही वर्षांतले माझे स्वतःचे अनुभव आठवले.\nमाझ्या माहितीत अनेक लोकांनी ह्या वेडापायी लाखाचे बारा हजार करुन घेतले आहेत. माझा एक मित्र तर 'एमएलएम चॅम्पियन'च होता. त्याच्याकडं तीन हजारांच्या डिजिटल डायरीपासून दीड लाखाच्या जपानी गादीपर्यंत काय वाट्टेल ती वस्तू विकायला असायची. हे सगळे उद्योग टिकून करत राहिला असता तर सध्याच्या 'डी-मार्ट'ला त्यानं नक्कीच टफ कॉम्पिटीशन दिली असती.\nमाझे पूर्वीचे काही रुम पार्टनर अशा एका स्कीमचे प्रणेते होते. ते रस्त्यानं जाणार्‍या कुणालाही पकडून रुमवर घेऊन यायचे. अशा 'लाईफ चेन्जिंग' स्कीम्स रस्त्यात उभ्या-उभ्या सांगितल्यानं त्यांची किंमत कमी होते, असं त्यांचं म्हणणं होतं. रुमवरसुद्धा नुसतं तोंडी स्कीम सांगत नसत. एक पिवळा कार्डशीट पेपर पसरायचा आणि त्यावर निळ्या आणि तांबड्या मार्करनं खूप सारे चौकोन, गोल, आणि रेषा काढून स्कीम सांगायची, असा काहीतरी सायकोलॉजिकल फंडा होता त्यांचा.\nकाही ओळखीच्या मित्रांकडं गेलं की ते दीडशे रुपयांची टूथपेस्ट आणि पाचशे रुपयांचं टॉयलेट क्लीनर घ्यायचा आग्रह करायचे. गॅस गीझरपासून गॅस लायटरपर्यंत आणि ट्यूबलाईटपासून लिपस्टिकपर्यंत कुठलीही गोष्ट हे लोक विकत असतात. मागे एक मित्र तर सोन्याच्या नाण्यांवर चालणारी एमएलएम स्कीम घेऊन आला होता. त्याची माहिती घेण्यासाठी ज्या बाईंकडं गेलो होतो, त्यांनी एक अतिशय सीक्रेट माहिती उघड करुन माझ्या ज्ञानात भर घातली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'क्रिकेट-बिकेट खेळून पैसे मिळतात, हा सर्वसामान्य लोकांच्या मनात��ा खूप मोठा भ्रम आहे. खुद्द सचिन तेंडुलकर ह्या सोन्याच्या नाण्याच्या स्कीमचा पायोनियर मेम्बर असल्यानं, पैशाची चिंता न करता तो क्रिकेटचा छंद जोपासू शकतो. पैसे मात्र त्याला ह्या स्कीममधूनच मिळतात.' ह्या बाईंचा कॉन्फीडन्स इतका जबरदस्त होता की मला अजूनही सचिन तेंडुलकरला बघितलं की त्याच्या खिशात 'ती' सोन्याची नाणी खुळखुळत असल्याचा आणि आपला सचिन परदेशी खेळाडूंना स्कीमचे फायदे समजावून सांगत असल्याचा भास होतो. ह्याच स्कीममुळं धीरुभाईंच्या निधनानंतर तोट्यात गेलेली रिलायन्स कंपनी पुन्हा वर आणण्यात मुकेश अंबानीला यश मिळालं, असंही बाईंनी ठासून सांगितलं होतं. यथावकाश ही 'सोन्याची नाणी' बनवणार्‍या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि स्कीम आपोआपच बंद पडली.\nही स्कीम मला विकायचा प्रयत्न करणारा माझा मित्र कुठली-कुठली इंग्लीश पुस्तकं आणून द्यायचा. बिझनेस कसा करावा, श्रीमंत कसं बनावं, नेटवर्कींगशिवाय पैसे कमावणं भविष्यात अशक्य असणार, वगैरे विषयांवरची नामवंत लेखकांची ही पुस्तकं असायची. ही पुस्तकं आणखी इतर मित्रांना देऊन त्यानं त्यांनाही ह्या जाळ्यात ओढू नये, म्हणून मी त्याच्याकडून आलेली पुस्तकं परतच द्यायची नाहीत, असा गनिमी कावा करुन बघितला. अजून वाचून व्हायचंय, दुसर्‍याला वाचायला दिलंय, सापडतच नाही, वगैरे काहीही कारणं देऊन मी अप्रत्यक्षपणे अनेकांचं संभाव्य नुकसान वाचवू शकलो ह्याचा मला आनंद वाटतो. पण त्यामुळं माझा मित्र मात्र दुरावला गेला हीदेखील वस्तुस्थितीच आहे.\nबिझनेस मिटींगच्या नावाखाली सेमिनारला बोलवायचं किंवा आरोग्याविषयी लेक्चरला बोलवून हेल्थ चेक-अपची स्कीम विकायची, असल्या प्रकारात लोक स्वतःची किंमत कमी करुन घेतात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीनं तर पोलिस आणि मिडीयाचा शेअर आधीच ठरवून स्कीम लाँच करायची असा प्लॅनच मला सांगितला होता. कितव्या टप्प्यातल्या लोकांपर्यंत पे-बॅक द्यायचा आणि चेन कुठं तोडायची हेदेखील त्याच्या प्लॅनिंगमधे ठरलं होतं.\nअसो. वर सांगितलेल्या लेखामुळं ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि पुन्हा अंगावर काटा आला. सध्या असं कुणी स्कीम वगैरे घेऊन आलं तर त्याला हेच काटे फेकून मारावेत, असं खरोखर मनापासून वाटतं.\nश्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग\nकाम करायची इच्छा आणि क्षमता असणार्‍यांना जबरदस्त�� ५०/५८/६० व्या वर्षी रिटायर करून २५/३५/४५ वयाच्या अकार्यक्षम आणि अनिच्छेने काम करणार्‍या लोकांना फुकट संधी देणारा सेवानिवृत्तीचा नियम मला चुकीचा वाटतो. दरवर्षी परफॉरमन्स रिव्ह्यू करायचा आणि काम सुरु ठेवायचं की बंद करायचं ह्याचा निर्णय घ्यायचा. मग वय ६० वर्षं झालं की ७०, ह्याचा काय संबंध\nLabels: English, मराठी, मुक्तविचार, लेख\n खातरजमा करु मी कशी\nआम्ही जाणारच की कवा तरी पट्‌दिशी\nकाय तरुणपणाची एकेक येडी घडी\nकाय धुंदफुंद रंगात रंगला गडी\nकाय खट्याळ खोड्या येक येकावर कडी\nमस्तीत मिजाशित रमलो रातंदिशी\nआता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी\nआम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी\nआम्ही छंदीफंदी नादी नाना गुणी\nइश्काच्या पायी कैक जणींचे ऋणी\nकेली फसवाफसवी अन्‌ कितिदा पडलो फशी\nआता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी\nकिणकिणता कंकण कणकण नाचायचा\nरुमझुमता पैंजण जीव येडा व्हायचा\nकधी मैनेसंगे वनभर उधळायचा\nदो हाती लुटली आणि लुटवली खुशी\nआता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी\nतुम्ही जीव लावला, मैत्र आपुले जुने\nकेलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे\nहे एकच आता अखेरचे मागणे\nही मैफल तुमची अखंड चालो अशी\nआम्ही जाणारच की कवा तरी पट्‌दिशी\nमहात्मा गांधींनी स्वतंत्र भारतासाठी उत्पादन व प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाची आदर्श संकल्पना मांडली. डॉ. आंबेडकरांनी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांना पूर्वग्रहदूषित भेदभावपूर्ण वागणूक मिळेल याकडं लक्ष वेधलं. महात्मा गांधींनी सत्तेच्या केंद्रीकरणामुळं भ्रष्टाचारात वाढ, असमान वाटप, आणि भेदभावपूर्ण विकास या धोक्यांची जाणीव करुन दिली. डॉ. आंबेडकरांनी स्थानिक प्रशासनावर जातीयवादी, पक्षपाती, आणि पारंपारिक राज्यकर्त्यांच्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली.\nभारतासारख्या प्रचंड आकाराच्या आणि सगळ्याच गोष्टींत विविधता असणा-या देशाच्या कार्यक्षम आणि यशस्वी प्रशासनासाठी विकेंद्रीकरण हाच अंतिम उपाय आहे. असं असलं तरी, स्थानिक प्रशासन स्वयंपूर्ण आणि निष्पक्षपणे काम करण्यालायक बनेपर्यंत त्यांचं सक्षमीकरण आणि नियमन करणा-या केंद्रीय प्रशासनाचीही गरज आहेच. म्हणजेच, केंद्रीय प्रशासनाचं टप्प्याटप्प्यानं विकेंद्रीत व्यवस्थेत रुपांतर होणं, हा आपल्या देशासाठी सुवर्णमध्य म्हणता येईल.\nमी मांडतो शब्दांत भावना सा-या...\nमी मांडतो ���ब्दांत भावना सा-या\nकुणी वाचे, कुणी ना वाचे..\nका घातला असे भवती सर्व पसारा\nकुणी समजे, कुणी ना समजे...\nकुणी सावरे, कुणी ना सावरे...\nकुणी विसरे, कुणी ना विसरे...\n- मंदार शिंदे 9822401246\nमी मांडतो शब्दांत भावना सा-या...\nइश्क और हुस्न की होती न कोई जात प्यारे\nदिल से भी जिस्म से भी हम हैं बस इन्सान प्यारे\nआरजू सब की है कुछ जिंदगी में कर दिखाएँ\nकोई कोशिश करे और कोई बस तकरार प्यारे\nदिल से भी जिस्म से भी...\nदुख और दर्द तो हैं सब को बराबर में मिले\nकोई हर पल हँसे, उम्रभर कोई परेशान प्यारे\nदिल से भी जिस्म से भी...\nदो हाथ दो पैर दो आँखें हैं सभी को जो मिली\nहम जैसा ही कोई कैसे बने फिर भगवान प्यारे\nदिल से भी जिस्म से भी...\n- मंदार शिंदे 9822401246\nLabels: कविता, शायरी, हिंदी\nठाण्याच्या तीन हात नाक्याला फ्लायओव्हरखाली दहा-बारा कुटुंबं गेल्या वीसेक वर्षांपासून राहतायत. सिग्नलला भीक मागणं आणि छोट्या-मोठ्या वस्तू विकणं हे त्यांचं काम. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित. अर्ध्या-एक किलोमीटरवर महापालिकेची शाळा आठवीपर्यंत मोफत शिक्षण पुरवते. पण या मुलांना शाळेपर्यंत पोचवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. मग गेल्या जून महिन्यात भटू सावंत या कार्यकर्त्यानं आख्खी शाळाच उचलून या मुलांच्या दारात आणली. एका जुन्या कंटेनरला शाळेचं रूप देऊन त्यांनी या पुलाखाली राहणा-या पंचवीस-तीस मुलांच्या शिक्षणाची सोय केली.\nयंदाच्या जानेवारी महिन्यात एका रविवारी ठाण्यात होतो. सावंत सरांना फोन केला, भेटता येईल का विचारलं. रविवार असूनही ते खास शाळा दाखवण्यासाठी आले. शाळेचं फाटक उघडलं आणि आमच्याबरोबरच, समोर राहणारी सगळी मुलं शाळेत घुसली. सावंत सर उत्साहानं शाळा दाखवत होते. मुलांच्या अडचणी, त्यांची परिस्थिती, त्यांच्यासाठी शिक्षण का महत्त्वाचं आहे, यावर तळमळीनं बोलत होते. मधेच आणखी कुणीतरी पाहुणे आले म्हणून ते वर्गाबाहेर (कंटेनरच्या बाहेर) गेले. ते परत येईपर्यंत मुलांशी मस्त गप्पा झाल्या. त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या अभ्यासाच्या वह्या चाळताना जाणवली या मुलांची शिकण्याची अचाट भूक. सात-आठ महिन्यांत मुलांनी मराठी बाराखडी, इंग्लीश अल्फाबेट्स, आणि मूलभूत गणितीय संकल्पनांचा अक्षरशः फडशा पाडलेला दिसत होता.\nबोलताना आणि लिहिताना 'एथे' आणि 'येथे' या शब्दांमधे कसा गोंधळ होतो, यावर दहा-अकरा वर्षांचा समीर माझ���याशी चर्चा करत होता. आज रविवारची शाळा उघडलेली बघून टेन्शनच आलं, असं बोलता-बोलता म्हणाला. मी विचारलं, कसलं टेन्शन तर म्हणाला, होमवर्क झाला नाही ना शनिवारी दिलेला. कारण काय, तर भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आजूबाजूच्या सिग्नलवर झेंडे विकायचा ओव्हरटाईम सुरू आहे तर म्हणाला, होमवर्क झाला नाही ना शनिवारी दिलेला. कारण काय, तर भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आजूबाजूच्या सिग्नलवर झेंडे विकायचा ओव्हरटाईम सुरू आहे मी होमवर्क काय दिलाय ते बघत होतो. वहीमधे पाच-सहा वेळा बाराखडी लिहून आणायची होती.\nमी मुद्दामच त्याला म्हटलं, आता कधी होणार रे तुझी सात पानं लिहून\nयावर तो जबरदस्त काॅन्फीडन्सनं बोलला - काय नाय सर, एक पान झालंय.. आता सहाच पानं बाकी हैत. होतील आज रात्री\nपाॅझिटीव्ह अॅटीट्यूडवर कुणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर समीरचा पत्ता आहे - सिग्नल शाळा, तीन हात नाका, ठाणे.\n- मंदार शिंदे 9822401246\nजगात कुणाचंच कुणावाचून काहीच अडत नाही. आपण केलं नाही म्हणून काहीही घडायचं रहात नाही. आपल्यावाचूनच जग चालणार असेल, तर आजूबाजूला घडणा-या घटनांमधे भाग का नाही घ्यायचा या सर्व घटनांमध्ये भाग घेऊन जगाची आणि जगण्याची मजा लुटायची संधी प्रत्येकाला असते. ही संधी ओळखून भाग घेणारा स्वतः आनंद मिळवतो आणि इतरांनाही देतो. ही संधी न ओळखणारा किंवा ओळखूनही बाहेर राहणारा स्वतःच कोरडा राहतो. त्याच्याशिवाय काही घडायचं रहात नाहीच. या जगण्याच्या जत्रेत येऊन, हाताची घडी घालून गंभीर चेह-यानं कोप-यात उभं राहण्यात काय मजा या सर्व घटनांमध्ये भाग घेऊन जगाची आणि जगण्याची मजा लुटायची संधी प्रत्येकाला असते. ही संधी ओळखून भाग घेणारा स्वतः आनंद मिळवतो आणि इतरांनाही देतो. ही संधी न ओळखणारा किंवा ओळखूनही बाहेर राहणारा स्वतःच कोरडा राहतो. त्याच्याशिवाय काही घडायचं रहात नाहीच. या जगण्याच्या जत्रेत येऊन, हाताची घडी घालून गंभीर चेह-यानं कोप-यात उभं राहण्यात काय मजा आलोच आहोत जत्रेत तर, फुगे फोडू, पाळण्यात बसू, आइस्क्रीम खाऊ, पिपाण्या वाजवू, खेळणी घेऊ, सगळं करु... नाहीतर जत्रेत यायचंच कशाला\n- मंदार शिंदे ९८२२४०१२४६\nLabels: १००शब्द, marathi, मुक्तविचार, लेख\nहोमस्कूलिंग – स्वयंरचित शिक्षणपद्धतीच्या वाटेवर\nशिक्षण म्हटलं की शाळा आणि शाळा म्हटलं की वेळापत्रक. हे समीकरण गेल्या काही पिढ्यांपासून ��गदी पक्कं झालं आहे. शिक्षण किंवा जगभर ज्याला सार्वजनिक शालेय शिक्षण - पब्लिक स्कूलिंग – म्हटलं जातं, त्याची सुरुवात खरं तर एकोणिसाव्या शतकात झाली. त्यापूर्वी समान अभ्यासक्रम, समान बोर्ड, समान परीक्षा, वगैरे गोष्टींचे संदर्भ सापडत नाहीत. तेव्हा स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षणपद्धती रचल्या जात असत. त्या शिक्षणपद्धतीवर स्थानिक भाषा, स्थानिक व्यवसाय, सांस्कृतिक व राजकीय विचारसरणी यांचा मोठा प्रभाव असे. त्यामुळं भौगोलिक अंतर, नैसर्गिक आपत्ती, सत्ताबदल, अशा गोष्टींनीही शिक्षणाचे प्रवाह बदलले, असं जागतिक इतिहासकारांचं म्हणणं आहे.\nएकोणिसाव्या शतकात औद्योगिकीकरण आणि वसाहतवादाबरोबरच सार्वजनिक शालेय शिक्षणाचीही सुरुवात झाली. त्यामागचे हेतु काय होते, त्यातून फायदे जास्त झाले की तोटे, वगैरे गोष्टींची चर्चा करणं या लेखाचा उद्देश नाही. पण स्वयंरचित शिक्षणपद्धती किंवा सेल्फ-डिझाईन्ड एज्युकेशन सिस्टीम ही संकल्पना नवीन वगैरे नसून, उलट सार्वजनिक शालेय शिक्षणपद्धतीपेक्षा ती जुनी आहे, एवढंच सांगण्यासाठी हे इतिहासाचे दाखले. अर्थात, त्या काळी असे ‘स्वयंरचित’ वगैरे शब्द कुणी वापरलेही नसतील, पण संकल्पना मात्र तशीच आहे.\n हा एक ज्वलंत वादविवादाचा मुद्दा राहिलेला आहे. स्थल-काल-व्यक्तीपरत्वे याचं उत्तर वेगवेगळं असणार हे नक्की. पण सर्वसाधारणपणे, ज्ञानार्जनातून स्वतःचा व पर्यायानं समाजाचा विकास, अर्थार्जनाच्या अधिक संधी व त्यातून कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा, अशा काही ढोबळ प्रेरणा शिक्षण घेण्यामागं दिसून येतात. बदलती जागतिक परिस्थिती व रोजगाराच्या संधी यांच्यासाठी स्थानिक परिस्थितीनं रचलेल्या शिक्षणपद्धती अपु-या पडू लागल्या आणि समान अभ्यासक्रम, समान कौशल्ये, समान गुणमापन पद्धतीचं सार्वजनिक शालेय शिक्षण लोकांना सोयीचं, आश्वासक, आणि आवश्यक वाटू लागलं. म्हणूनच, व्यक्तिगत, कौटुंबिक, व सामाजिक प्रगतीसाठी शाळेत जाऊन शिक्षण घेतलंच पाहिजे, अशी भावना मोठ्या प्रमाणावर तयार झाली. या शिक्षणपद्धतीची यशस्वी उदाहरणं समोर येतील तसा अधिकाधिक लोकांचा कल शालेय शिक्षणाकडं वाढत गेला.\nअसं असलं तरी, आपल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितींमुळं समाज एकाच वेळी दोन टोकाच्या गटांत विभागत गेला. एका बाजूला पिढ्यांमागून पिढ्या शालेय आणि उच्च शिक्ष���ाच्या प्रवाहात पुढं जात असतानाच दुस-या बाजूला पिढ्यान्‍पिढ्या शाळेचं तोंड न बघितलेले लोकही इथं दिसतात. याबरोबरच, जागतिकीकरण, शहरीकरण, रोजगारासाठी स्थलांतर, तांत्रिक प्रगतीचा वेग, अशा अनेक घटकांचा या शिक्षणामुळं मिळणा-या संधींवर आणि कौशल्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळं या शिक्षणपध्दतीबद्दल ‘आवश्यक पण बेभरवशाची’ असं लोकांचं काहीसं संमिश्र मत बनलं आहे.\nयाशिवाय, सार्वजनिक शालेय शिक्षणपद्धतीबद्दल सध्याच्या शिकलेल्या पिढीच्या मनात काही तक्रारी तयार झाल्या आहेत. उदाहरणार्थ –\n* मुलांचा कल लक्षात न घेता साचेबद्ध शिकवण्याची पद्धत,\n* सर्वांना समान वागवण्यामुळं काही अंशी दडपली जाणारी मुलांची अंगभूत कौशल्यं,\n* परिक्षा आणि गुणमापन पद्धतींचा अतिरेक,\n* व्यक्तिगत मार्गदर्शनाचा अभाव,\n* शालेय शिक्षणासाठी मोजावी लागणारी किंमत, इत्यादी.\nया गोष्टींवर कुणाकडंही रामबाण उपाय तयार नसले तरी, या समस्या टाळण्याच्या दृष्टीनं लोकांनी पर्यायी शिक्षणपद्धतींचा विचार करायला सुरुवात केली आहे.\nआपल्या घरामधे, कुटुंबामधे, परिसरामधे ज्ञान मिळवण्याचे स्रोत उपलब्ध नसतील किंवा असले तरी ते पुरेसे नसतील तर सार्वजनिक शालेय शिक्षणपद्धतीतूनच ते मिळवावे लागेल. परंतु, ज्यांच्याकडे असे स्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी आपल्या मुलांचा कल, आपली परिस्थिती, व्यक्तिगत ध्येय आणि उद्दीष्टं, यांचा विचार करुन पुन्हा स्वयंरचित शिक्षणपद्धतीचे प्रयोग सुरु केले आहेत. त्यापैकी ‘घरी राहून शिक्षण’ म्हणजे ‘होम-बेस्ड एज्युकेशन’ हा या लेखाचा विषय आहे.\n‘होम-बेस्ड एज्युकेशन’साठी ‘होमस्कूलिंग’ हा शब्द सध्या प्रचलित आहे. खरं तर ‘होम-बेस्ड एज्युकेशन’च्या दोन महत्त्वाच्या पद्धतींपैकी ‘होमस्कूलिंग’ ही एक पद्धत आहे. यामधे मुलं शाळेत जात नसली तरी घरीच शाळेसारखं शिकतात. म्हणजे, घरी राहून अभ्यास करायचं वेळापत्रक पाळलं जातं. वयानुरुप त्या-त्या इयत्तेचा अभ्यास केला जातो. त्यासाठी लागणारी पुस्तकं, शैक्षणिक साधनं, चाचण्या, खाजगी शिकवणी, परीक्षा, आणि गुणमापन पद्धती जवळपास शाळेसारखीच असते. म्हणजे पूर्णवेळ कॉलेजमधे जाणं शक्य नसेल तर घरुन अभ्यास करुन बाहेरुन परीक्षेला बसता येतं, तसाच काहीसा प्रकार. वर सांगितल्याप्रमाणं शाळेबद्दलच्या तक्रारी टाळून तोच अभ्यास घरी राहून केला जातो. ���क्यतो दहावी किंवा बारावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडून मुलं पुन्हा उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतात.\n‘होम-बेस्ड एज्युकेशन’चा दुसरा प्रकार म्हणजे ‘अन-स्कूलिंग’ किंवा मुक्त-शिक्षण. यामधेही मुलं शाळेत न जाता घरी राहूनच शिकतात. पण शिकण्यासाठी इयत्ता, वेळापत्रक, परिक्षा, असा कोणताही साचा नसतो. मुलांना प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारण्याची आणि त्यांची उत्तरं शोधण्याची सवय लागावी, असं वातावरण देण्याचा प्रयत्न या पद्धतीत केला जातो. औपचारिक शिक्षणपद्धतीत ज्यांचा ‘छंद’ या प्रकारात समावेश केला जातो, त्या कला, कौशल्ये, खेळ, इत्यादींसाठी मुक्त-शिक्षणात जास्त वेळ देता येतो. वयानुरुप विशिष्ट विषय व संकल्पनांचं ज्ञान मिळण्यापेक्षा व्यक्ती म्हणून मुलांच्या विकासावर जास्त भर दिला जातो. यामधे ज्ञानाचे स्रोत पुस्तकांबरोबरच, व्यक्तिगत भेटी व ओळखी, प्रवास व निरीक्षण, परिसरातील उपक्रमांमधे सहभाग, स्वयंसेवी पद्धतीचे काम, असे निरनिराळे असतात. दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी मुख्य प्रवाहात परत येण्याचा पर्याय इथंही खुला असतोच.\nसाचेबद्ध शालेय शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून प्रायोगिक तत्वावर चालवल्या जाणा-या शाळाही (एक्स्पेरिमेंटल स्कूल्स) असतात. यामधे औपचारिक अभ्यासक्रम अनौपचारिक पद्धतीनं शिकवला जातो. वर्गात बसून शिकवण्यापेक्षा कृतीशील उपक्रमांवर जास्त भर दिला जातो. विषय, परिक्षा, वेळापत्रक यांचे नियम मुख्य प्रवाहातील शाळांच्या तुलनेत शिथील केलेले असतात. काही पालक आपल्या मुलांना औपचारिक शाळेतून थेट होमस्कूलिंग किंवा अन-स्कूलिंगमधे न आणता अशा एक्स्पेरिमेंटल स्कूलमधे पाठवणं पसंत करतात. परंतु, एक्स्पेरिमेंटल असली तरी ही शाळा असल्यानं ‘होम-बेस्ड एज्युकेशन’मधे या प्रकाराचा समावेश केला जात नाही.\nवर सांगितलेल्या ‘होमस्कूलिंग’ आणि ‘अन-स्कूलिंग’ या दोन्ही स्वयंरचित शिक्षणपद्धती – सेल्फ-डिझाईन्ड एज्युकेशन सिस्टीम – म्हणता येतील. मुलांच्या, पालकांच्या, कुटुंबातील इतर सदस्यांच्या वेळेचं आणि कौशल्याचं नियोजन करुन या पद्धतीनं शिकण्याची आखणी करावी लागते. मुलांना काही गोष्टी शिकवणं, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळवून देणं, त्यांच्यासोबत काही उपक्रम स्वतः करणं, त्यांच्या इतरांशी ओळखी व प्रवास घडवून आणणं, या सगळ्यासा���ी सर्वात महत्त्वाचा असतो पालकांचा वेळ. शाळेत जाऊन शिकणा-या आणि घरी राहून शिकणा-या मुलांमधे हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फरक असतो. त्यामुळं, ‘होम-बेस्ड एज्युकेशन’ ही फक्त मुलांसाठीची शिक्षणपद्धती न राहता हळूहळू ती त्या कुटुंबाची जीवनपद्धतीच बनून जाते.\nसुरुवातीलाच उल्लेख केल्यानुसार, शिक्षण म्हटलं की शाळा आणि शाळा म्हटलं की वेळापत्रक, हे समीकरण आपल्या मनात अगदी पक्कं झालेलं असतं. मग शाळेत न जाता घरी राहून मुलं शिकतात हे समजलं की पालकांना असंख्य प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. उत्तरं द्यावी लागतात असं मी म्हणत नाही, कारण सगळ्या प्रश्नांची सगळ्यांना पटणारी उत्तरं असतीलच असं नाही. शिवाय स्वयंरचित शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यामागची प्रत्येक पालकाची भूमिका आणि कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. काही निर्णय सखोल चर्चा आणि विचार करुन घेतलेले असतील, तर काहींचे निर्णय परिस्थितीजन्यही असू शकतील. पण या पालकांना विचारले जाणारे प्रश्न ठराविकच असतात, ते म्हणजे –\n* मुलं शाळेत गेली नाहीत तर अभ्यास कसा करणार\n* मुलांचं सोशलायजेशन कसं होणार समाजातले निरनिराळे घटक आणि स्तर त्यांना घरी राहून कसे बघायला मिळणार\n* मुलांना मित्र-मैत्रिणी कसे मिळणार मुलांचं शेअरिंग कुणाबरोबर होणार\n* मुलांना शिस्त कशी लागणार मुलांना कुणाचा तरी धाक कसा राहणार\n* दिवसभर घरी राहून मुलांना वेळेचं महत्त्व कसं कळणार\n* शाळेत न जाता सगळ्या विषयांचं ज्ञान कसं मिळणार\n* मुलांना स्पर्धेची, यशापयशाची सवय कशी होणार\n* मुलांना घरी राहून बक्षिसं, सर्टीफिकेटं, जाहीर कौतुक, वगैरे कसं मिळणार\n* शाळेत न गेल्यानं क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव यामधे भाग घेण्याची, कला-गुण दाखवण्याची संधी मुलांना कशी मिळणार\n* सतत घरी राहिल्यानं मुलांच्या आणि पालकांच्या नात्यावर परिणाम नाही का होणार\n* शाळेत न जाता मुलांचं करीअर कसं होणार\nहे सर्व प्रश्न पडण्यामागं महत्त्वाचं कारण म्हणजे या प्रकारच्या शिक्षणपद्धतीचे प्रॉडक्ट म्हणता येतील अशी उदाहरणं समोर न दिसणं. गेल्या काही वर्षांमधे पालकांनी ‘ट्रायल-अॅन्ड-एरर’ पद्धतीनं होमस्कूलिंग, अन-स्कूलिंग, एक्पेरिमेंटल स्कूलिंग या सर्व प्रकारांच्या मिश्रणातून मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. अगदी अलीकडं होमस्कूलिंग किंवा अन-स्क��लिंग केलेल्या मुलांना मोठ्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाल्याच्या किंवा नोकरी-व्यवसायात ही मुलं चमकल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण तरीही सध्याच्या प्रस्थापित शालेय शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून ही वेगळी पद्धत ताबडतोब स्वीकारली जाईल, इतकी ही उदाहरणं भरीव आणि भरपूर नाहीत.\nएकंदरीतच मुलांचा विकास ही हळू-हळू होणारी प्रक्रिया असल्यानं या पद्धतींचं यशापयश ठरवताना संयम राखण्याची गरज आहे. मुलांच्या शिक्षणाभोवती – विकासाभोवती आपली लाईफ-स्टाईल रचून पालक मुलांच्या आणि स्वतःच्याही भविष्यातील अनिश्चिततेचा धोका पत्करत आहेत. विशेष म्हणजे, मुलांचं ‘होम-बेस्ड एज्युकेशन’ राबवणारे पालक स्वतः लहानपणी औपचारिक शाळेत जाऊनच शिकले आहेत. त्यामुळं, मुलांच्या लर्निंगपूर्वी पालकांचं अन-लर्निंग होत असतं. हा विषय असाच शिकायचा असतो, हे असंच पाठ करायचं असतं, असले प्रश्न विचारायचे नसतात, अशा अनेक गोष्टी पालकांना ‘अन-लर्न’ कराव्या लागतात. मुलांना पुरेसा वेळ देण्यासाठी स्वतःच्या वेळेचं आणि कामाचं व्यवस्थित नियोजन करावं लागतं. मुलांना ज्ञानाचे स्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतःला ते माहिती करुन, शक्य झाल्यास पडताळून पहावे लागतात. संबंधित विषयतज्ञांशी मुलांच्या ओळखी करुन देण्याआधी स्वतःचं वर्तुळ विस्तारावं लागतं. थोडक्यात, मुलांच्या बरोबरीनं स्वतःच्या शिक्षणाची आणि विकासाची वाट धरावी लागते.\nस्वयंरचित शिक्षणपद्धतीमधे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांच्या मुलांकडून असणा-या अपेक्षांचं व्यवस्थापन. प्रस्थापित औपचारिक शिक्षणपद्धतीपासून फारकत घेताना, त्या शिक्षणपद्धतीचे संभाव्य फायदे आपल्या मुलांना मिळणार नाहीत याची जाणीव पालकांनी ठेवणं आवश्यक आहे. सध्याच्या तथाकथित स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना आपणच कुठली आयुधं देत आहोत हे त्यांच्या यशापयशाच्या मूल्यमापनाआधी तपासून पहावं. एक व्यक्ती म्हणून मुलांचा विकास घडवण्यासाठी पालक प्रयत्नशील असतील तर, योग्य वयात आपल्या मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याची आपली तयारी आहे का हेही स्वतःला विचारावं.\nसमाजातील सर्वच घटकांना एकाच वेळी एकसारखीच शिक्षणपद्धती लागू करता येणं शक्य नाही. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती आणि ध्येय यांच्यानुसार प्रत्येकाच्या गरजा व अपेक्षा वेगवेगळ्या असणार आहेत. आपल्या स्वतःच्या परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन आजूबाजूला उपलब्ध असणा-या पर्यायांमधून उत्तम पद्धती तयार करणं, हाच खरा मार्ग असणार आहे. ही आपणच आपल्यासाठी बनवलेली अथवा निवडलेली पद्धती स्वयंरचित शिक्षणपद्धतीच्या पर्यायांमधे आज ना उद्या स्थान मिळवेलच.\nहोमस्कूलिंग – स्वयंरचित शिक्षणपद्धतीच्या वाटेवर\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nन किसी की आँख का नूर हूँ...\n‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण\nसरकारी सेवा की धंदा\nभाषा आणि उच्चारांची गंमत\nबालशिक्षण की शालेय शिक्षणाची पूर्वतयारी\nहरकत नाही... (संदीप खरेंची कविता)\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी\nश्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग\nमी मांडतो शब्दांत भावना सा-या...\nहोमस्कूलिंग – स्वयंरचित शिक्षणपद्धतीच्या वाटेवर\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8780", "date_download": "2021-07-31T13:05:14Z", "digest": "sha1:6LFDDK4TU2JSVL5LSBMP5QMXMVPLMBUL", "length": 20236, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ, दि. 22 जून :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 11 जण पॉझेटिव्ह तर 15 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1005 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 11 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 994 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 62 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72656 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70808 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.\nआज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील दोन, दिग्रस एक, घाटंजी दोन, नेर दोन, पांढरकवडा एक, राळेगाव एक व वणी येथील दोन रूग्णांचा समावेश आह\nजिल्ह्यात आतापर्यत 6 ल��्ष 74 हजार 797 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 02 हजार 105 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.77 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.09 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.\nजीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 48 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2231 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 30 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 547 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 15 रुग्णांसाठी उपयोगात तर 511 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 3 उपयोगात तर 1173 बेड शिल्लक आहेत.\nPrevious: 24 तासात 25 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nNext: 24 तासात 13 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्य��� मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,059)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.androidsis.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A5%80-4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1-%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-31T11:43:13Z", "digest": "sha1:VO5TOYODM6SWSR6IOR4YVBZMVCJOEH5A", "length": 10587, "nlines": 117, "source_domain": "www.androidsis.com", "title": "मोटोरोलाने लवकरच मोटो जी 4 प्लसवर ओरिओची चाचणी सुरू केली | Androidsis", "raw_content": "\nव्हॉट्सअॅप विनामूल्य डाऊनलोड करा\nव्हाट्सएप प्लस विनामूल्य डाउनलोड करा\nAndroid साठी WhatsApp डाउनलोड करा\nटॅब्लेटसाठी व्हॉट्सअॅप डाउनलोड करा\nमोटोरोला मोटो जी 4 प्लसवर अँड्रॉइड ओरियोची चाचणी घेईल\nएडर फेरेनो | | मोटोरोलाने, Android आवृत्त्या\nकाल हे उघड झाले की हा मोटो जी 5 आणि जी 5 प्लस आहे ज्याला अँड्रॉइड ओरिओ प्राप्त झाला आहे, आणि फर्मकडून आधीच नवीन फोनबद्दल बातम्या येत आहेत. या प्रकरणात तो मोटो जी 4 प्लस आहे. मुळात हा फोन अद्ययावत मिळणार्‍या मॉडेलच्या यादीत नव्हता, परंतु वापरकर्त्यांच्या निषेधामुळे कंपनीला हे करण्यास भाग पाडले. आणि आता, त्यांची चाचण्या सुरू होतील.\nजरी या क्षणी मोटो जी 8.0 प्लसवर अँड्रॉइड 4 ओरियोसह या चाचण्या सुरू करण्यास कोणत्याही तारखा दिल्या गेलेल्या नाहीत. परंतु फोन अद्ययावत करण्याचा विचार करण्याच्या टणकाच्या निर्णयाने आश्चर्यकारक आहे, जरी हा फोन असलेल्या वापरकर्त्यांसाठी ही चांगली बातमी आहे.\nफोन अँड्रॉइड ओरिओ प्राप्त करणार असल्याची घोषणा केल्यापासून, एक वर्ष उलटून गेले आहे. म्हणूनच मोटो जी 4 प्लस असलेल्या वापरकर्त्यांची प्रतीक्षा खूपच लांब आहे आणि ती नेहमीच आनंददायक नसते. परंतु, या चाचण्यांची सुरूवात किमान तेथे येईल की नाही हे सिग्नल देते.\nजरी ते एकाच वेळी बर्‍याच शंका निर्माण करते. कारण या चाचण्या कधी सुरू होतील किंवा किती काळ टिकतील हे आम्हाला ठाऊक नाही सारखे. तार्किकदृष्ट्या, जर सर्व काही व्यवस्थित होत असेल आणि कोणतीही समस्या नसेल तर त्यास कमी वेळ लागेल आणि शक्य तितक्या लवकर फोनवर अद्यतन लागू केले जाईल.\nजरी ते एक म्हणून काम करते मोटो जी 4 प्लस मालकांसाठी अतिरिक्त पुष्टीकरण. मोटोरोला Android Oreo च्या अद्यतनावर कार्य करते, त्यांनी त्याशिवाय वापरकर्त्यांना सोडले नाही. परंतु ते मिळविण्यासाठी त्यांना आणखी थोडा काळ प्रतीक्���ा करावी लागेल.\nआम्ही फर्मकडून अधिक बातम्यांकडे लक्ष देणार आहोत. नक्कीच या गडी बाद होण्याचा क्रम आम्ही या चाचण्यांच्या उत्क्रांतीबद्दल अधिक जाणून घेऊ आणि शक्यतो तेथे कोणताही बीटा आहे किंवा नाही. मोटो जी 4 प्लसचे अद्यतन कधी येईल हे ते नमूद करू शकतात.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: Androidsis » शिकवण्या » Android आवृत्त्या » मोटोरोला मोटो जी 4 प्लसवर अँड्रॉइड ओरियोची चाचणी घेईल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: वास्तविक ब्लॉग\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nलॉन्च झाल्यानंतर एक वर्षापूर्वी मोटो जी 5 वर पोहोचला नाही, आता मोटो 4 ची आशा काय आहे\nआपला Android फोन गरम का होत आहे\nआपल्या फोनच्या एनएफसीमधून अधिक मिळविण्यासाठी युक्त्या\nआपल्या ईमेलमध्ये Android बद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/34359", "date_download": "2021-07-31T12:22:01Z", "digest": "sha1:NBJGJHLZDSK4O2VUYIAKW2YT7CE65YV6", "length": 18597, "nlines": 237, "source_domain": "www.misalpav.com", "title": "राणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nराणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत\n(फोटो नोकिया ६३० मोबाइलचे.)\n२ ) वेगळ्या कोनातून मनोरा\n३ ) जमलेले इच्छुक गाइड उषाकडून माहिती ऐकताना-\n४) जमलेले इच्छुक रिनी व्यास'कडून माहिती ऐकताना-\n५ ) कैलास्पतीचे फळ\n८) याच झाडाचं फ��ल आफ्रिकेतल्या महाकाय झाडाचा हा छोटा अवतार.\n९) अशोकाच्या जातीतले झाड ऊर्वशी आणि त्याचा गुच्छ.झाड हरिणांच्या कुंपणाच्या आत असल्याने जवळ जाता नाही आलं नियमाने.\n१०) पर्जन्य वृक्ष-याने खूप जागा व्यापली आहे.\nफुलांच्या प्रदर्शनाचा शोध घेताना एक बातमी दिसली - राणीचा बाग भायखळा येथे तीन तारखेस रविवार सकाळी नेचर वॅाक होणार आहे.दुसरं काहीच काम नसल्याने साडे आठलाच हजर झालो.दिलेल्या वेळेवर नऊला चाळीसजण जमले आणि Tree Appreciation Walk या ग्रुपतर्फे उषा यांनी तीन तास पंचवीस एक वृक्षांची माहिती दिली.इथली बरीच झाडे आफ्रिका/द अमेरिकेतली आहेत.झाडे आणली पण फुलांच्या परागीभवनातून फळ बनायला लागणारे खास कीटक नसल्यामुळे काहींना फक्त फुलेच येतात.फळ नाही धरत.उंबर जातीच्या प्रत्येक झाडासाठी वेगळा कीटक लागतो त्याबद्दलच्या लेखाबद्दल सांगितलं जगदीश याने\nअसे काही कार्यक्रम आपणही करुया अथवा अथवा असं करणारे आपल्या भागातले शहरातले गट असतील तर त्यात जमून काम करुया.थोडाफार विरंगुळा आणि सामाजिक दायित्व दोन्ही साध्य होईल नाही का\nसंदर्भ १ ) सहा वर्षांपुर्वी महानगरपालिकेने इथली झाडे तोडून ती जागा \"विकसित\" करण्याचा आराखडा आणला होता त्याला विरोध करण्यात यश मिळवले त्या ग्रुपबद्दल इथे- http://saveranibagh.org/ourStruggle.php २ ) नेचर वॅाक करणारा ग्रुपचे फेसबुक ग्रुप पेज TAWMumbai ३) अंजीर,वड ,पिंपळ इत्यादी focus पद्धतींच्या झाडांचे फळ तयार होण्यासाठी फुलांचे परागीभवन वेगवेगळे कीटक करतात.त्याविषयी लेख रविवार ३ जानेवारीच्या Indian Express पेपरात आला होता-- http://epaper.indianexpress.com/682553/Indian-Express-Mumbai/03-January-...\nहा कूटसंदेश आहे का की मलाच पडद्यावर काही दिसत नाहे\nकाही दिसत नाही ब्वा\nकाही दिसत नाही ब्वा\nमुंबईतल्या फुलांच्या * ४\nसॅारी माझा लेख (राणीच्या\nसॅारी माझा लेख (राणीच्या बागेत---) फक्त नाव नोंदले गेले आहे पण लेख अपलोड होत नाहीये error- website encountered unexpected वगैरे.नंतर करून पहातो\nसर्व फोटो आवडले. पण फक्त ९च फोटो का बारा अपलोडवले\nराणीच्या बागेत बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत.\nया निमित्ताने नुलकरकाकांनी काही दिवसांपूर्वी राणीच्या बागेतल्या विविध प्रकारच्या झाडांवर लिहिलेला लेख आठवला.\nजिजामाता उद्यान कट्ट्याचा दुवा टाकल्याबद्दल.. (इथे सविस्तर लिहायचे कष्ट वाचवलेत, म्हणून)\n@कंजूस : फोटो आवडले.\nआता उद्यानाला लवकरच भेट देणं आलंच.. कदाचित येत्या रविवारी (१० तारखेला)\nकुणी तयार आहे का\nजाणे नक्की होत असेल तर मी\nजाणे नक्की होत असेल तर मी येते आहे.\nफोटु दिसेना ,धागा कळेना\nनाखु खंत करी,जेपी काही केल्या बोलेना....\nराणी बागेचं आताचं पुर्वीचं\nराणी बागेचं आताचं पुर्वीचं प्राणि संग्रहालय हे महत्त्व जाऊन फक्त वनस्पती उद्यान राहिलं आहे.फोटो आणखी बरेच टाकता येतील परंतू इतरांनाही काही काम हवं नापंधराच्या वर फोटो गेले की मोबाइलवाले ओरडतात धागा उघडत नाही.\nपुढच्या महिन्यात BMC FRUIT\nपुढच्या महिन्यात BMC FRUIT FLOWER TREE SHOW असणार आहे ( बहुतेक १४-१६ फेब्रु) तेव्हा जाणार आहे.त्यावेळी मिपाकर ठरवून आले तर कट्टा + प्रदर्शन दोन्ही कामं होतील.\nशहरातले गट असतील तर त्यात जमून काम करुया.थोडाफार विरंगुळा आणि सामाजिक दायित्व\nकल्पना मस्तच आहे, वनस्पतींबद्द्ल फारशी माहिती नसलेली पण औत्सुक्य असलेली बरीच मंडळी असतील, अर्थात फुकट करावयाचे म्हटले की केव्हातरी उत्साह मावळण्याची शक्यता असते, या विषयातील जाणकारांनी 'नेचर गाईड' सारखा व्यवसाय म्हणूनही सुरु करण्यास हरकत नसावी. शाळा महाविद्यालयांचा विद्यार्थीवर्गही कदाचित ग्राहक म्हणून उपलब्ध होऊ शकेल.\nलेखात संदर्भ वाढवला आहे.उदा०\nलेखात संदर्भ वाढवला आहे.उदा० सेव रानीबाग साइट आणि नेचर वॅाक करणारा ग्रुप /फेसबुक पेज.\nनेहमीप्रमाणेच फोटो दिसत नाहीयेत.\nअशी अजस्त्र झाडे भीमाशंकरच्या जंगलात पाहिली आहेत. असाच एक कुठला तरी अतीप्रचंड वृक्ष मेणवलीच्या नाना फडणवीसांच्या वाड्याच्या पुढ्यात आहे.\nमनोर्‍याचं प्रवेशद्वार बघताना का कोण जाणे पण चैत्यकमान आणि गवाक्षांचा भास होतोय.\nसुंदर फोटो. मनोरा सकाळच्या\nसुंदर फोटो. मनोरा सकाळच्या उन्हात फारच छान दिसतोय.\nफोटो आवडले. कल्पना छान आहे ही, एकदा जायला हवं.\nमस्त फोटो. अजून सविस्तर\nमस्त फोटो. अजून सविस्तर वर्णनही आवडले असते.\n ही झाडे पाडून कसला विकास करणार होते ते कर्माचा\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-us-court-dismisses-riots-lawsuit-against-pm-4873099-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:23:04Z", "digest": "sha1:OCQY5MSRV2F37D2W6HPAMHGVS445WC4Q", "length": 4436, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "US court dismisses riots lawsuit against PM Narendra Modi in 2002 Riots | पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचा दिलासा, 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी निर्दोष मुक्त - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचा दिलासा, 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी निर्दोष मुक्त\nन्यूयॉर्क - अमेरिकेच्या एका कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा दिलासा दिला आहे. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली थांबवण्यात अपयश आल्याचा आरोप करणारी त्यांच्याविरुद्धची याचिका फेटाळण्यात आली आहे.\nअमेरिकन जस्टीस सेंटर या मानवाधिकार संघटनेने ही याचिका दाखल केली होती. मोदींच्या निमंत्रणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी हा निर्णय आला आहे, हे विशेष.\nन्यायमूर्ती अॅनालिसा टोरेस म्हणाल्या की, कोणत्याही देशाच्या प्रमुखाविरोधात खटला चालवला जाऊ शकत नाही. याचिकेत मोदींवर तीन गंभीर आरोप लावण्यात आले होते. पण कोर्टाने हे तिन्ही आरोप फेटाळले आहेत.\nविशेष म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिका दौ-यावर जाण्यापूर्वी न्यूयॉर्कच्या एका न्यायालयाने मोदींच्या विरोधात समन्स काढले होते. तसेच त्यांला उत्तर देण्यासही सांगण्यात आले होते. मोदी हे भारताचे प्रमुख आहेत, त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय त्यांना सर्व खटल्यांपासून दूर ठेवत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावेळी म्हटले होते. त्यालाच आधार मानून न्यूयॉर्कच्या न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-maharashtra-economic-survey-2017-18-growth-to-hit-three-year-low-5826421-PHO.html", "date_download": "2021-07-31T12:28:10Z", "digest": "sha1:KHOSGCZPZ3M7RTSE57L3266PKRTHW2TW", "length": 9897, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Economic Survey 2017-18, Maharashtra’s Growth To Hit Three-Year Low On Farm Output Contraction | परदेशी गुंतवणूक; सरकारने ‘फुगवला’ अाकडा, निर्यातीतही निम्म्याने झाली घट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरदेशी गुंतवणूक; सरकारने ‘फुगवला’ अाकडा, निर्यातीतही निम्म्याने झाली घट\nराज्याचे उत्पन्न २ लाख ४३ हजार कोटी रुपये असून राज्याचा खर्च २ लाख ४८ हजार कोटी असल्याने वित्तीय तूट ४५११ कोटी रुपये आहे.\nमुंबई- एकीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या चकचकीत सोहळ्यांमधून १२ लाख कोटींच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे दावे मुख्यमंत्री करत असताना राज्याचा यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल मात्र भलतेच चित्र स्पष्ट करत आहे. थेट परदेशी गुंतवणूक आणि परदेशी कंपन्यांच्या कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांची आकडेवारी ‘फुगवण्यासाठी’ चक्क गेल्या १७ वर्षांचे आकडे एकत्रित करण्याची करामत या अहवालात सरकारने केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा राज्याची निर्यातही जवळपास निम्म्यापेक्षा अधिक घटल्याचे जळजळीत वास्तवही या अहवालातून समोर आल्याने उद्योग वाढल्याचे सरकारचे दावे फोल ठरले आहेत.\nव्यवसाय सुलभीकरण, धोरणे, दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि कुशल मनुष्यबळ या घटकांच्या बळावर राज्यात थेट परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी नुकताच मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे केला. यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात परदेशी गुंतवणुकीची आकडेवारी देताना मात्र आपल्या कार्यकाळातील परदेशी गुंतवणुकीची आकडेवारी देण्याऐवजी राज्य सरकारने एप्रिल २००० ते सप्टेंबर २०१७ अशी तब्बल सतरा वर्षांची आकडेवारी दिली आहे. या सतरा वर्षांत राज्यात फक्त ६ लाख ११ हजार ७६० कोटींची गुंतवणूक आल्याचे हा अहवाल सांगतो. या शिवाय परदेशी कंपन्यांच्या आतापर्यंत मंजूर व कार्यान्वित प्रकल्पांची आकडेवारी फुगवून सांगण्यासाठी ऑगस्ट १९९१ ते डिसेंबर २०१७ अशी तब्बल २६ वर्षांची आकडेवारी देण्यात आली आहे.\nविशेष म्हणजे एवढी ‘बनवेगिरी’ करूनही या २६ वर्षांतील मंजूर व कार्यान्वित प्रकल्पांद्वारे झालेल्या परदेशी गुंतवणुकीचा आकडा २ लाख ९२ हजार २५२ कोटींच्या वर जात नाही. त्यामुळे निव्वळ मुख्यमंत्र्यांनी परदेशी गुंतवणुकीबाबत केलेले दाव्यांमधील पोकळपणा उघड होऊ नये, यासाठी हे आकडे फुगवण्याची बनवेगिरी केल्याचा अाराेप विराेधकांतून हाेत अाहे.\nराज्यातून मुख्यत्वे रत्ने आभूषणे, पेट्रोकेमिकल्स, तयार कपडे, सुती धागे, धातू, धातू उत्पादने, शेतमालावर आधारित उत्पादने, अभियांत्रिकी उपकरणे, औषधे, प्लास्टिक वस्तू अशा वस्तूंची निर्यात केली जाते. २०१२-१३ मध्ये ३ लाख ६१ हजार ४६० कोटी, २०१३-१४ मध्ये ४ लाख ३४ हजार ५९१, सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४ लाख ४५ हजार ३४९ कोटी, त्यापुढील वर्षी म्हणजे २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४ लाख ३६ हजार ४३५ कोटींची निर्यात झाली. २०१६-१७ मध्ये ४ लाख ५१ हजार ९७८ कोटींची निर्यात राज्यातून झाली. यंदा मात्र फक्त १ लाख ८० हजार ८४४ कोटींवर हा निर्यातीचा आकडा आला.\nविकासाच्या व्याख्येत बदल- सुधीर मुनगंटीवार\nराज्याच्या विकासाच्या व्याख्येत यापूर्वी बी फॉर बारामत' आणि पी फॉर पुणे असा उल्लेख होत असे परंतु आता त्यात बदल झाला असून बी फॉर बल्लारपूर आणि पी फॉर पोखर्णा अशी नवी व्याख्या झाल्याचा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक पाहणी अहवालावार बोलताना विरोधकांना लगावला. मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्याची कर्ज घेण्याची क्षमता असल्याने कर्जाची चिंता न करता शांतपणे झोपावे अशी टीका विरोधकांवर करीत म्हटले की, राज्याची क्षमता प्रचंड असून केवळ देशातील २९ राज्यातच नव्हे तर जगातील १९३ देशात आपण पुढे जाऊ शकू परंतु त्यासाठी विरोधकांनी एकत्रित आले पाहिजे. जगात महाराष्ट्राचा विकासदर जास्त असून जगातील १९३ देशांचा विकास दर 3 टक्के आहे तर राज्याचा यंदाचा विकास दर ७.३ टक्के टक्के इतका असून हा सध्याच्या काळात सर्वाधिक दर असल्याचा दावाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-temprature-down-in-dhule-5475063-NOR.html", "date_download": "2021-07-31T12:13:10Z", "digest": "sha1:IMNLB3NCVRQLM5IENGW74XY2W4P7GFSA", "length": 3608, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "temprature down in dhule | तापमान घसरल्याने दिवसभर जाणवताे गारठा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील त���ज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतापमान घसरल्याने दिवसभर जाणवताे गारठा\nधुळे - शहरात थंडीची हुडहुडी वाढली अाहे. गेल्या अाठवडाभरात तापमानात चार अंशांची घसरण झाल्यामुळे दिवसभरात अाता गारठा जाणवताे. यातून उबदार वस्त्रांची मागणी वाढत अाहे. थंडीची लहर वाढली अाहे. त्यामुळे सर्दी, पडशासारख्या अाजारांचे प्रमाणही वाढले अाहे. साेमवारी वातावरणात दिवसभर गारठा जाणवला.\nशहरात यंदा थंडीचे प्रमाण उशिराच वाढताना दिसत अाहे. नाेव्हेंबरमध्ये थंडी जाणवली नाही. मात्र नाेव्हेंबरच्या शेवटच्या अाठवड्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या तीन ते चार दिवसांत तापमान वेगाने घसरले अाहे. दिवसा ३४ अंशांवर असलेले तापमान साेमवारी २९.६ अंशांवर अाले. तर रात्रीचे तापमान ११.२ अंशांवर घसरले. परिणामी थंडी बऱ्यापैकी जाणवत अाहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदा थंडीही उशिरानेच दाखल झाली. सध्या गुलाबी स्वरूपाची थंडी जाणवत अाहे. मात्र, त्यातही हुडहुडी भरते. सकाळी सूर्याची किरणे उशिरानेच पडतात. सात वाजेनंतर सूर्य उगवत असला तरी थंडीमुळे उन्हाचे प्रमाण फारसे जाणवत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/big-relief-to-minority-students-ncp-nawab-maliks-new-announcement/articleshow/83465136.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-07-31T11:12:34Z", "digest": "sha1:ZTLWXWJMHXZJAQM4PEPW766JRI3RPYXB", "length": 13482, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नवाब मलिकांनी केली नवी घोषणा\nनवाब मलिक यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिलासा देत शासनाच्या नव्या निर्णयाची माहिती दिली आहे.\nअल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी\nशैक्षणिक कर्ज योजनेसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवली\nनवाब मलिक यांनी दिली माहिती\nमुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नवी घोषणा करत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.\nआतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असं मलिक यांनी सांगितलं आहे.\nशिवसेनेची डोकेदुखी वाढली; संजय राऊतांच्या बैठकीला 'ते' नगरसेवक गैरहजर\nनेमकी काय आहे योजना\nनवाब मलिक म्हणाले की, राज्य शासनाकडून मिळालेल्या भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाते. १८ ते ३२ वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. ३३ टक्के इतक्या व्याजदराने हे कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यानंतर ५ वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्याने या कर्जाची परतफेड करावयाची असते. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https://malms.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे. पुढील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केले.\nयाशिवाय, केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येते. या योजनेतून लाभासाठी शहरी भागाकरिता विद्यार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रुपये तर ग्रामीण भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ९८ हजार रुपये इतकी आहे. यासाठीही विद्यार्थी अर्ज करु शकतात, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\ncoronavirus in maharashtra updates करोना: आज राज्यात १०,६९७ नव्या रुग्णांचे निदान, ३६० मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nराष्ट्रवादी नवाब मलिक अल्पसंख्याक विद्यार्थी NCP leader nawab malik ncp\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\n महापुरानंतर महाडमध्ये साथीच्या रोगाचे थैमान\nदेश PM मोदी, अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\nLive Tokyo Olympic 2020 : बॅडमिंटन: ताइ विरुद्ध सिंधूने पहिला गेम गमावला\nदेश पोलिसांची जनमाणसातील नकारात्मक छवी सुधारणं हे मोठं आव्हानः PM मोदी\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nमोबाइल जिओ समोर एअरटेलचा स्वस्त प्लान फेल, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल ६ जीबी डेटा आणि मोफत कॉलिंग\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nफॅशन बोल्ड ड्रेसमधील मलायकाच्या दिलखेचक अदा, हॉट लुक पाहून नेटकरी म्हणाले 'मेरे बचपन का प्यार'\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel-Vi चे ग्राहक सावधान ‘असा’ मेसेज आल्यास पडू शकते महागात, बँक खाते होईल रिकामे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-31T11:36:05Z", "digest": "sha1:T3ZEMGIFIRI74GK4DU7U5VD7ZNW3JP6M", "length": 2270, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५७८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १५७८ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at १२:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/indian-territorial-army-bharti-2021/", "date_download": "2021-07-31T12:06:41Z", "digest": "sha1:X3WENEF3A26UET63GZPDKSOGGC5DJ4WE", "length": 5777, "nlines": 109, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती. (१९ ऑगस्ट)", "raw_content": "\nHome Daily Updates भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती. (१९ ऑगस्ट)\nभारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती. (१९ ऑगस्ट)\nIndian Territorial Army Bharti 2021: भारतीय प्रादेशिक सेना येथे भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर\n१८ ते ४२ वर्षे\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ ऑगस्ट २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nNext articleमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. येथे भरती.\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nब्रिगेड ऑफ द गार्डस रेजीमेंटल सेंटर नागपूर येथे भरती. (०७ ऑगस्ट)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती. (१० ऑगस्ट)\nSJVN लिमिटेड येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/09/13/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-31T12:40:10Z", "digest": "sha1:OOMCJGVP6SSOG7I7HEZNAGOD5MRVC4ZT", "length": 5004, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सॅमसंग आणणार ६ जीबी रॅमवाले स्मा���्टफोन - Majha Paper", "raw_content": "\nसॅमसंग आणणार ६ जीबी रॅमवाले स्मार्टफोन\nतंत्र - विज्ञान, मुख्य, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / samsung, स्मार्ट फोन / September 13, 2015 March 30, 2016\nआजच्या तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाचे महत्त्व वेळीच ओळखून सॅमसंगने ६ जीबी रॅम असलेले स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या दृष्टीने कामास सुरवात केली असल्याचे जाहीर केले आहे. लवकरच ६ जीबी रॅमचे स्मार्टफोन बाजारात दाखल होतील असे कंपनीतील सूत्रांकडून सांगितले गेले आहे. ही रॅम २० एनएम टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.\nसध्या बाजारात फोर जीबी रॅमपर्यंतचा वापर स्मार्टफोनमध्ये होत आहे. हे फोनही अतिशय वेगवान आणि पॉवरफुल आहेत. मात्र ६ जीबी रॅम आल्यानंतर स्मार्टफोनचा वेग आणखी वाढणार आहे. हे फोन सध्याच्या स्मार्टफोनच्या तुलनेत किमान ३० टक्के अधिक वेगवान असतीलच पण ते २० टक्के कमी पॉवर वापरण्यासही सक्षम असतील असे समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/more-powers-to-nia-to-curb-terrorism/?vpage=27", "date_download": "2021-07-31T13:17:00Z", "digest": "sha1:CGCQDAXQWSTVAOH2FPCRPEEPQA4WI7WX", "length": 34336, "nlines": 189, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दहशतवाद्यांची आर्थिक मदत थांबवण्याकरता एनआयएची चमकदार कामगिरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeनियमित सदरेदहशतवाद्यांची आर्थिक मदत थांबवण्याकरता एनआयएची चमकदार कामगिरी\nदहशतवाद्यांची आर्थिक मदत थांबवण्याकरता एनआयएची चमकदार कामगिरी\nAugust 3, 2019 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nदहशतवादी संघटनांना देशाबाहेरून होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) चौकशीचे अधिकार देण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत गेल्या आठवड्यात मंजूर झाले. या विधेयकाच्या मंजुरीनंतर ‘एनआयए’ने तामिळनाडूत १६ ठिकाणी छापेमारी करत देशात युद्ध घडविण्याच्या तयारीत असणार्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. ‘अन्सारूल्ला’ या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी असून भारतात इस्लामिक राज्यांची स्थापना करण्यासाठी या दहशतवाद्यांची धडपड सुरू होती. यांना परदेशी दहशतवादी संघटना ‘इसिस’, ‘सिमी’ ‘दाएश’ आणि ‘अल कायदा’ यांच्याकडून अर्थपुरवठा होता.\n‘टेरर मॉनिटरिंग ग्रुप’(‘टीएमजी’)चे गठन\n२९ मार्चला केंद्र सरकारने दहशतवादाला मुळापासून उखडून फेकण्यासाठी ‘टेरर मॉनिटरिंग ग्रुप’ म्हणजेच ‘टीएमजी’चे गठन केले. टीएमजीमध्ये सीबीआय,एनआयए आणि सीबीडीटीच्या अधिकार्यांचा समावेश आहे. काश्मिरींमध्ये राहुन दहशतवादासाठी आर्थिक रसद पुरवणार्यांना समोर आणण्याचे काम ‘टीएमजी’ करेल. दहशतवाद्यांना सहकार्य करणार्यां सरकारी अधिकारी वा कोणालाही सोडले जाणार नाही.\nआठ सदस्य असलेल्या ‘टीएमजी’चे अध्यक्ष जम्मू-काश्मिरचे पोलिस उपमहानिदेशनक आहेत. ‘टीएमजी’मध्ये जम्मू-काश्मिरच्या एक पोलिस महानिरीक्षकांचा तसे राज्याच्या आयबी शाखेचे अतिरिक्त निदेशक, केंद्रीय अन्वेषण विभाग, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड तथा सीबीआयसीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. टीएमजी’चे गठन दहशतवाद्यांच्या आर्थिक रसद पुरवठ्याविरोधात चालू असलेल्या कारवायांना एकत्र करेल आणि अन्य दहशतवादसंबंधित गतिविधींना आळा घालेल. सोबतच दहशतवाद्यांप्रति सहानुभूति बाळगणार्यांना समोर आणून दहशतवादी जाळ्यालाही उद्ध्वस्त करेल. ‘टीएमजी’ला दहशतवादाच्या सर्वच ज्ञात-अज्ञात चेहर्यांविरोधात कारवाई करण्याचे ठोस अधिकार सोपवले आहेत.‘टीएमजी’ आतापर्यंत नोंदलेल्या सर्वच दहशतवादी, दहशतवाद्यांचा आर्थिक रसद पुरवठा आणि दहशतवादसंबंधित घटनांवर कारवाई करेल.दहशतवादाच्या कोणत्याही रुपातल्या समर्थकांना समोर आणले जाइल.दहशतवादाच्या आर्थिक रसद पुरवठ्याशी संबंधित सर्वच मार्गांची चौकशी करुन त्यांना नेस्तनाबूत केले जाइल. ‘\nअकरा वर्षांत ‘एनआयए‘ने १८३ विविध प्रकरणे समोर\n२००८ साली घडलेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा कट परदेशातच रचल्याचे तपासादरम्यान समोर आले. या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या दहशतवाद्यांच्या हालचालींचा तपास करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज भारताला भासू लागली आणि त्यातूनच एनआयएचा उदय झाला. तत्कालीन सरकारने ‘एनआयए’ची स्थापन केली. ‘एनआयए’च्या आधी दहशतवादी कारवायांचा तपास हा प्रामुख्याने राज्यांतील पोलीस, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अन्य काही विविध यंत्रणांच्या बळावर होत असे. मात्र, दहशतवाद्यांच्या परदेशांतील हालचालींचा तपास करण्यासाठी या यंत्रणांना ‘आयबी’, ‘रॉ’, ‘इंटरपोल’ यांसारख्या संस्थांवर अवलंबून राहावे लागत असे. शिवाय प्रत्येक ठिकाणच्या दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे सारखेच आहेत का, हे तपासून पाहण्यासाठी वेळही अधिक खर्ची जात असे. त्यामुळे अशा घटनांचा तपास राष्ट्रीय पातळीवर एकाच संस्थेमार्फत होण्यासाठी ‘एनआयए’ची निर्मिती करण्यात आली. आत्तापर्यंत अकरा वर्षांच्या कालावधीत ‘एनआयए’ने आत्तापर्यंत दहशतवाद्यांसंबंधित देशांतर्गत सुरू असलेली १८३ विविध प्रकरणे समोर आणली आहेत,ज्यांपैकी ३७ प्रकरणे ‘एनआयए’च्या तपासामुळे निकाली निघाली आहेत. अनेक प्रकरणे अद्याप निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. अतिरेक्यांना शिक्षा सुनावण���यात ‘एनआयए’चा तपास आत्तापर्यंत ९४.४ टक्के यशस्वी झाला आहे.काही ठिकाणी ‘एनआयए’च्या अपुर्या पुराव्यां अभावी आरोपींची मुक्तता झाली. याचे मुख्य कारण म्हणजे देशाबाहेर तपास करण्याबाबत असणारे अधिकारांचे मर्यादित क्षेत्र. दहशतवाद्यांना परदेशांतून आर्थिक पुरवठा होतो. मात्र, अनेकदा पुरावा गोळा करण्यासाठी अधिकार नसल्याने ‘एनआयए’ दिलेल्या वेळेत दहशतवाद्यांविरोधात पुरावे जमवू शकत नव्हती. तरीही ‘एनआयए’ने ९४.४ टक्के यशस्वी तपास केल्याची आकडेवारीच सांगते.\n‘एनआयए‘ला बळ देणारे विधेयक संसदेत मंजूर\n‘एनआयए’ची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने ‘एनआयए’ला बळ देणारे विधेयक नुकतेच संसदेत मंजूर केले. २०१२ साली ‘एनआयए’ने पाकिस्तानी नागरिक अबू जुंदाल, फसीह मोहम्मद आणि ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या यासिन भटकळ या दहशतवाद्यांना गजाआड केले. यासिन भटकळच्या चौकशीनंतर यात आणखी तपास करून ‘एनआयए’ने भारत-नेपाळ सीमेवरून ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या आणखी दोन वरिष्ठ सदस्यांना अटक केली. २०१४ साली बांगलादेशातून चालणार्या दहशतवादी कारवायाही ‘एनआयए’नेच उजेडात आणल्या. पश्चिम बंगाल,आसाम आणि झारखंड येथील सीमावर्ती भागांत बांगलादेशी घुसखोर्यांना मदत करण्यासाठी दहशतवाद पसरविणार्या ‘जमात-उल-मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेच्या अनेक सदस्यांना ताब्यात घेतले. ‘एनआयए’ने आत्तापर्यंत अनेक दहशतवादी कारवाया उधळून लावण्यात यश मिळवले आहे. आता परदेशात तपास करण्याचे बळ ‘एनआयए’ला मिळाले असून यापुढे ते दहशतवाद्यांवर आणखी मोठी कारवाई करू शकणार आहेत.\nसायबर गुन्हे, मानवी तस्करी, परदेशात असलेल्या भारतीयांवर हल्यांचीही चौकशी\n‘एनआयए’ने केलेल्या तपासात उघडकीला आले की २०१३ साली पुलवामा जिल्ह्यातील हिंदू व शिखांना दहशतवादी/फुटीरवाद्यांनी त्रास द्यायला सुरूवात केली . तेव्हा मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी आपल्याला ‘‘आपण यात काहीही करू शकत नाही, तुम्ही फुटीरतावादी नेत्यांनाच भेटून आपले रक्षण करा असे सांगितले होते.\nएनआयए गेले अनेक महिने काश्मिरी खोऱ्यात फुटीरतावाद्यांच्या घरावर छापे मारत आहेत. काश्मिरी पोलीस व सीआरपीएफला सोबत घेऊन हे छापे टाकले जातात. यामध्ये सय्यद अली शाह गिलानीचा मुलगा नईम गिलानी,काश्मीरी फुटीरतावादी महिला नेता आसिया अंद्राबी,जेकेएलएफ न��ते यासिन मलिक, शबीर शाह, अशरफ सेहराई आणि जफर भट यांच्या घरावरदेखील छापे मारण्यात आले आहेत.हे फुटीरतावादी पाकिस्तानचे समर्थन करत असून दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहेत. यासाठी दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा करण्याचे कामदेखील हे फुटीरतावादी करत होते.\nआयएसआयएस संबंधप्रकरणात एनआयएची देशभरात छापेमारी सुरू आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये छापा टाकून ९ संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.’हरकत उल हर्ब-ए-इस्लाम’ या दहशतवादी गटाचा देशात मोठा घातपात घडवण्याचा कट एनआयएने २६ डिसेंबरलाच उधळून लावला. यानंतर एनआयएने दिल्लीसह उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली होती.\nदहशतवाद समूळ नष्ट झाला पाहिजे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचे जीवन सुरक्षित राहिले पाहिजे. सध्या जो कायदा अस्तित्वात आहे, त्यानुसार आपल्या तपास यंत्रणेला फक्त देशांतर्गत हल्ल्यांची चौकशी करण्याचेच अधिकार होते. पण, आता देशाबाहेर कुठे भारतीयांवर वा भारतीय ठिकाणांवर हल्ले झाले तर देशाबहेरही चौकशी करण्याचे अधिकार आता एनआयएला मिळणार आहेत. लोकसभेने पारित केलेल्या सुधारणा विधेयकामुळे सायबर गुन्हे, मानवी तस्करी आणि परदेशात असलेल्या भारतीयांवर हल्ले झाल्यास त्याचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेला करता येणार आहे. एनआयएचे अधिकार वाढविणे ही काळाची गरज होती.\nविधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल विरोधी पक्षांचे अभिनंदन\n२००१ डिसेंबर महिन्यात भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता. म्हणुन भारत सरकारने 2002 साली ‘प्रिव्हेन्शन र्ऑें टेररिस्ट अॅक्ट’, ‘पोटा’ हा कायदा संसदेत मंजूर करून अंमलात आणला होता. दहशतवादाच्या विरोधात भारताकडून ज्या कारवाया करावयाच्या होत्या, त्याला ‘पोटा’ने बळकटी मिळाली होती. त्यामुळे ‘पोटा’चे महत्त्व अनन्यसाधारण असेच होते. त्यात अतिशय कठोर तरतुदी होत्या. त्यामुळे दहशतवादी कृत्य करताना आणि अशा कृत्याला पाठिंबा देताना कुणालाही हजार वेळा विचार करावा लागे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हा कायदा अंमलात आला होता मात्र कॉंग्रेसप्रणीत संपुआचे सरकार येताच हा कायदा 2004 साली रद्द करण्यात आला. हा कायदा असता तर कदाचित मुंबईवर 2008 साली हल्ला झाला नसता. ‘पोटा’ रद्द करण्यामागे मतपेटीचे राजकारण होते.वास्तविक, तो कायदा रद्द करण्याऐवजी अधिक कडक करणे अपेक्षित होते. आता एनआयएची व्याप्ती वाढविणार्या सुधारणा विधेयकाला कॉंग्रेसने पाठिंबा दिला. देर आये दुरुस्त आये, असे म्हणायला वाव आहे.\nराष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला व्यापक अधिकार देणारे सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्याने देशविरोधी शक्तींना वठणीवर आणणे शक्य होणार आहे. सत्ताधारी भाजपाप्रणीत रालोआने मांडलेल्या या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक आदी विरोधी पक्षांचे अभिनंदन केले पाहिजे. दहशतवाद्यांना आणि त्यांची पाठराखण करणार्‍यांना कठोर शासन करण्याच्या दृष्टीने एनआयएची व्याप्ती वाढविणे गरजेचेच होते. ते अतिशय महत्त्वपूर्ण काम सरकारने केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची व्याप्ती वाढविली याचे प्रत्येक भारतीयाने स्वागतच केले पाहिजे.केंद्रातल्या सत्तेत कुणीही असो, सरकार जर देशहिताचा विचार करून कायदा करणार असेल, तर त्याला पक्षीय मतभेद विसरून सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t288 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nपाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज\nपाकिस्तान मध्ये चीनी व्हायरसचे थैमान आणि भारत लष्करप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा\nभारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संक्रमण ...\nअफगाणिस्तानात शिखांच्या गुरुद्वारावर आत्मघातकी हल्ला\nसर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे. करोनावरती असलेल्या अतिरेकी लक्ष्यामुळे मिडीयाने ...\nनेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज\nचुकीच्या माहितीचा व्हायरस रोखण्याकरता\nआपल्याकडे करोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (Information Overload ) झाला आहे. माहितीच्या ...\nजनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nकरोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nदेशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वास्तवात या 24 ...\nकरोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nकरोना विषाणू - रशिया-ओपेक तेल युध्द भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nतेल आयात खर्च निम्म्यावर\nदेशाची होमलँड सिक्युरिटी मजबुत करण्याकरता अमेरिकेच्या अनुभवाचा वापर\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील ३ अब्ज ...\nव्हीआयपी सुरक्षा आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा\nसुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस ...\nडोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीत तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती, तीन समझोता ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/nagpur-record-42000-people-have-been-corona-vaccinated-in-the-district-on-the-same-day-2-482432.html", "date_download": "2021-07-31T12:57:27Z", "digest": "sha1:CVXMA7SG2EEHU6Q3LILVFVKR56II4HLS", "length": 13929, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nNagpur | नागपुरात एकाच दिवशी 42 हजार नागरिकांचे लसीकरण, महापौर दयाशंकर तिवारी यांची माहिती\nकोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात एकाच दिवस तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. (Nagpur Record 42,000 people have been Corona vaccinated)\nटीव्��ी 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nराज्यात कोरोना लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग धरला आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात एकाच दिवस तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच नागपुरात लसीकरणाचा विक्रम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपुरात कालपासून 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यानंतर एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 41 हजार 881 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.\nनागपूर जिल्ह्यात आतापर्यंत हा सर्वाधिक आकडा आहे. विशेष म्हणजे फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल 18 हजार 18 नागरिकांनी लस घेतली. तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 22 हजार 221 नागरिकांनी लस घेतली आहे.\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nसहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना साद\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी47 mins ago\nमाजी दिग्गज क्रिकेटपटूचे BCCI वर आरोप, ‘या’ ली��मध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागण्याची धमकी\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nSchool Fee : खासगी शाळा 15 टक्के फी माफीविरोधात आक्रमक, ‘मेस्टा’चा न्यायालयात जाण्याचा सरकारला इशारा\nमराठी न्यूज़ Top 9\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nTokyo Olympics 2020 Live: पीव्ही सिंधू सेमीफायनलमध्ये पराभूत, सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं\n“कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय, संभाव्य धोका पाहता लसीकरणाचा वेग वाढवा”\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nरिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/celebrate-womens-day-on-behalf-of-the-alumni-association/", "date_download": "2021-07-31T13:32:52Z", "digest": "sha1:VJK7SS3AAACTX5MHKOZVA3XWWAEMBAKX", "length": 7544, "nlines": 106, "source_domain": "analysernews.com", "title": "माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nमाजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा\nमाजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने डाॅ.स्वाती शिरडकर, प्रा. डाॅ. माधुरी जोशी, डाॅ.नीता पाडळकर यांना सन्मान बहाल.\nशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने (AAGECA) महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक सचिव आणि महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापक डाॅ.माधुरी जोशी, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्राच्या प्राध्यापक डाॅ. स्वाती शिरडकर, मनपा औरंगाबादच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांना वुमन्स एंम्पावरमेंट अवार्ड देवून सन्म���नित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मुरनाळ उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अभियंता सुधीर बोंडेकर यांच्या हस्ते हे सन्मान मान्यवरांना बहाल करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष उद्योजक मा.नितीन सोमाणी यांनी प्रास्ताविक केले तर सचिव श्रीकांत उमरीकर यांनी आभार मानले.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डाॅ.सुमेधा कुरूंदकर बोर्डे यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन महिला प्रतिनिधी मेजर सईदा फिरासत यांनी केले होते. संघटनेचे कोषाध्यक्ष सुधीर शिरडकर, माजी अध्यक्ष अजीत सौंदलगीकर, प्रा. डाॅ. उत्तम काळवणे, प्रा.डाॅ. नितीन भस्मे, प्रा. डाॅ. संजय शिंद आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. प्रत्यक्षात कार्यक्रम शक्य नसल्याने ऑनलाईन असे विविध उपक्रम घेवून संघटना लोकाभिमुख करणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मकरंद राजेंद्र यांनी दिली.\nपं.स.सभापती यांच्या प्रयत्नाला यश\nमहीलांनीच महिलांचा सन्मान कराव-ऐश्वर्या गिरी\nभास्कर जाधवांचा राज्य सरकारवर हल्ला\nगलिच्छ राजकारणाचा कळस, नूतन जिल्हाधिकार्यांना पदभार नाकारला\nशरद पवार ठरले अपयशी\nऔरंगाबाद-पुणे नवीन रेल्वेमार्गाचा प्रस्ताव\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\nभाजप सरचिटणीस मारहाण प्रकरण, सेनेच्या जंजाळ यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल\nमहाराष्ट्रात लॉकडाउन नाही तर कडक निर्बध\nज्यु.. लक्षा सध्या काय करतोय..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/controversy-over-nia-summons-farmer-leader-sirsa-128132130.html", "date_download": "2021-07-31T11:04:25Z", "digest": "sha1:HCW6PRGRSTXEWERX3XM4G3EJAQAIDU37", "length": 10049, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Controversy over NIA summons farmer leader Sirsa | एनआयएने शेतकरी नेते सिरसांना चौकशीसाठी बोलावल्याने वादंग, 19 जानेवारीला होणार 11व्या टप्प्यातील चर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकलाटणी:एनआयएने शेतकरी नेते सिरसांना चौकशीसाठी बोलावल्याने वादंग, 19 जानेवारीला होणार 11व्या टप्प्यातील चर्चा\nशेतकरी आंदोलनास पाठिंबा देत किसान अलायन्स मोर्चाने शनिवारी मुंबईत निदर्शने केली.\nहा शेतकरी आंदोलनाची बदनामी करण्याचा सरकारचा कट : सिरसा\nसुमारे दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्राच्या ३ कृषी कायद्यांविरुद्ध सुरू ���सलेल्या शेतकरी आंदोलनाला शनिवारी नवी कलाटणी मिळाली. अतिरेकी हल्ले, कारवाया, त्यांना आर्थिक रसद पुरवण्याच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या ‘एनआए’ने (राष्ट्रीय तपास संस्था) शेतकरी आंदोलनातील नेते बलदेवसिंह सिरसा यांना समन्स बजावले आहे. दक्षिण दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयात चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. त्यांसोबत एका पत्रकारासह १२ जणांना हजर राहण्यास सांगितले आहे.\n‘सिख्स फाॅर जस्टिस’सह (एसएफजे) इतर देशविराेधी संघटनांकडून अनेक एनजीओंना फंडिंगप्रकरणी चाैकशीसाठी या लोकांना बोलावले आहे. सिरसा हे ‘लोक भलाई इंसाफ वेलफेअर सोसायटी’ ही संघटना चालवतात. एनआयएने एसएफजेशी संबंधित खलिस्तान समर्थक अतिरेकी गुरपतवंतसिंह पन्नुनविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यावर लोकांत असंतोष निर्माण करून त्यांना भारत सरकारविरुद्ध द्रोहासाठी चिथावणी देण्याचा आरोप आहे. एनआयएने गतवर्षी १८ डिसेंबरला या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. याच प्रकरणात सिरसा व इतरांची चौकशी केली जाणार आहे.\nपत्रकार बलतेज पन्नुनसह यांनाही समन्स : एनआयएने चाैकशीसाठी बोलावलेल्या लोकांत टुरिस्ट बस ऑपरेटर इंद्रपालसिंह जज (४७), नट बोल्ट निर्माता नरेशकुमार (५६), केबल टीव्ही ऑपरेटर जसपालसिंह (५६) व अमेरिका तसेच कॅनडात काम करणारे पत्रकार बलतेज पन्नुन (५२) यांचा समावेश आहे.\nशेतकरी आंदोलनात खोडता घालण्याचा प्रयत्न : सिरसा\nसिरसा म्हणाले, ‘मी ७ फेब्रुवारीपर्यंत कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र आहे. यामुळे रविवारी एनआयएसमोर हजर होणार नाही. आधी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. आता ते एनआयएचा सहारा घेत आहे.’ सिरसा हे कृषी कायद्यांबाबतच्या बैठकांत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांत त्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेले आहेत.\nसरकारने आपली चूक कबूल करावी : काँग्रेस नेते चिदंबरम\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम म्हणाले, शेतकऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ होण्यामागे सरकारच दोषी आहे. कायदे रद्द न करण्याच्या मुद्द्यावर सरकार अडून बसले आहे. दरम्यान, केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, या कायद्यांमुळे कृषी क्षेत्र मजबूत होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल. दुसरीकडे, भारतीय िकसान युनियन लाेकशक्ती या संघटनेने सुप्रीम काेर्टा��� अर्ज दाखल केला. सल्लागार समितीतून इतर तीन सदस्यांना हटवून नवीन नि:पक्ष समिती स्थापण्याची मागणी केली आहे.\nगतवर्षी १५ डिसेंबरला दाखल झाला होता एफआयआर\n1 सरकारच्या निर्देशावरून एसएफजेविरुद्ध एनआयएने गेल्या १५ डिसेंबरला एफआयआर दाखल केली होती. यात बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान टायगर फाेर्स व खलिस्तान जिंदाबाद फाेर्ससह इतर खलिस्तानी अतिरेकी संघटनांची नावे आहेत. त्यांच्यावर देशाविरुद्ध कट रचण्याचा आरोप आहे.\n2 त्यात म्हटले आहे की, भारत सरकारविरुद्ध अपप्रचार मोहीम चालवण्यासाठी त्यांनी विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी उभारला. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी व इतर ठिकाणी भारतीय दूतावासांबाहेर निदर्शने करण्यात आली. ती अतिरेकी गुरपतवंतिसंह पन्नुन, परमजित िसंह पम्मा, हरदीपसिंह निज्जर व इतरांनी प्रायोजित केली.\n3 परदेशातून उभारलेला निधी एनजीओंमार्फत भारतातील खलिस्तान समर्थकांना पाठवण्यात आला. त्यांच्यामार्फत देशात सरकारला अस्थिर करण्याच्या कारवाया करण्याचा कट होता. विशेष म्हणजे, शेतकरी आंदोलनात खलिस्तानी समर्थकांनी शिरकाव केल्याची माहिती सरकारने नुकतीच सुप्रीम कोर्टाला दिली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/rats-bites-patients-eyes-in-mumbai-rajawadi-hospital-icu-ward-bmc-mayor-kishori-pednekar-ordered-inquiry-mhds-568774.html", "date_download": "2021-07-31T12:41:11Z", "digest": "sha1:LM3KFG5FGGW5QRLZGOOFX5HUQAED4IBF", "length": 9176, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...– News18 Lokmat", "raw_content": "\nBMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...\nराजावाडी रुग्णालयात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nराजावाडी रुग्णालयात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nमुंबई, 22 जून: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या सर्व गोष्टीची खातरजमा करत होतो तेव्हा लक्षात आलं की, हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पण तळाला असल्याने आणि पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा. रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्याने निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्याने लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली. Shocking मुंबईत ICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले; नातेवाईकांच्या आरोपाने एकच खळबळ\nBMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...#Mumbai #BMC #RajawadiHospital #kishoripednekar pic.twitter.com/vVzIBpPHUt\nमहापौरांनी पुढे म्हटलं, आयसीयू वॉर्ड असल्याने तळ मजल्यावरच असायला हवा कारण रुग्णाला नेण्यासाठी बरं पडतं. इतकी खबरदारी घेतली असतानाही उंदीर आतमध्ये जातात. ही संपूर्ण घटना गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी काय म्हटलं याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सदरचा आयसीयू रूम हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा वावर आहे आणि प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचेच दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्य���चे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.\nBMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/ind-vs-nz-world-test-championship-final-day-3-live-cricket-score-and-update-from-the-rose-bowl-southampton/articleshow/83684629.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-07-31T11:42:49Z", "digest": "sha1:TFALJH6UBM4FERNSRGPPHRPZJ4WCLEBX", "length": 13821, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIND vs NZ WTC Final Day 3 Live: भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवसाचे Live अपडेट\nIND vs NZ WTC Final Day 3 Live: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला होता. भारताने दुसऱ्या दिवशी ३ बाद १४६ धावा केल्या होत्या.\nसाउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत तिसऱ्या दिवशी किती धावांपर्यंतपर्यंत मजल मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ३ बाद १४६ धावा केल्या होत्या. महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या या दुसऱ्या दिवसाचे अपडेट... सामन्याचा live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nभारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल Live अपडेट (World Test Championship final: India and New Zealand)\nतिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर बाद\nभारताला दुसरी विकेट, अर्धशतकवीर डेव्हॉन कॉनवे बाद\nन्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेचे अर्धशतक\nभारतासाठी आनंदाची बातमी, मिळवली पहिली विकेट\n>> दुसऱ्या सत्राचा खेळ संपला, न्यूझीलंडने विकेट न गमावता केल्या ३६ धावा\n>> १० षटकात न्यूझीलंडच्या १९ धावा\n>> तुम्हाला काय वाटते\n>> न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात\n>> भारताचा पहिल्या डावात ऑलआउट, जडेजा १५ धावांवर बाद- भारताच्या २१७ धावा\n>> कायले जेमीन्सन पाच विकेट घेतल्या, भारत ९ बाद २१३\n>> इशांत पाठोपाठ जसप्रीत बुमराह बाद\n>> भारत ८ बाद २१३\n>> भारताची आठवी विकेट, इशांत शर्मा ४ धावांवर बाद\n>> साउदम्प्टन येथे स्वच्छ हवामान, उन पडल्याने चेंडू कमी स्विंग होणार\n>> दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरूवात\nवाचा- क्रिकेट मॅच सुरू आहे मग तुमची काय इच्छा मी पुन्हा न्यूड...\n>> रविंद्र जडेजा नाबाद- १५, इशांत नाबाद २ धावांवर खेळत आहेत\n>> पहिल्या सत्राचा खेळ संपला, भारत ७ बाद २११\n>> भारताची सातवी विकेट, आर अश्विन २२ धावांवर बाद\n>> भारताचे द्विशतक- अश्विन आणि जडेजा मैदानावर\n>> भारत ६ बाद १८२\n>> उपकर्णधार अजिंक्य रहाणे ४९ धावांवर बाद\n>> भारत ५ बाद १५६\n>> पंतने केली निराशा, ४ धावा करून बाद\n>> ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला\n>> विराट कोहली ४४ धावांवर बाद, भारत ४ बाद १४९\n>> तिसऱ्या दिवसाच्या डावाला सुरुवात, विराट आणि अजिंक्य मैदानात\n>> काय आहे आजचा ग्रेम प्लॉन\n>> आनंदाची बातमी, तिसऱ्या दिवसाचा खेळ ३.३० वाजता सुरू होणार\n>> खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास विलंब\n>> क्रिकेट चाहत्यांसाठी वाइट बातमी, द रोझ बाउलवर अंधुक प्रकाश\nवाचा- Day 3: तिसऱ्या दिवशी पाऊस पडणार का\n>> पाऊस नाही पण ढगाळ वातावरण\n>> कर्णधार विराट कोहली ४४ तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे २९ धावांवर खेळत होते\n>> दुसऱ्या दिवशी खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने ३ बाद १४६ धावा केल्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIND vs NZ WTC Final: अंपायरने घातला गोंधळ, विराट कोहली भडकला; जाणून घ्या काय आहेत नियम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज ध्यानी मनी नसताना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला या प्रकारात निर्माण झाली पदकाची आशा\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nमुंबई पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावावर बनावट संस्थांचा महापूर; हे लक्षात ठेवा\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज शटल क्विन सिंधू पदकापासून एक पाऊल दूर; आज सेमीफायनल, कधी, केव्हा आणि कुठे पाहाल\nन्यूज नेमबाजी: ५० मीटर रायफल थ्री पोजिशन पात्रता फेरी, कोल्हापूरची तेजस्विनी सावंत...\nविदेश वृत्त परदेशातील नोकरीसाठी भारतीयांची अमेरिका नव्हे 'या' देशाला पसंती\nमुंबई मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात १५ टक्के पाणी कपात\nठाणे 'पैसे दे कारवाई करणार नाही', परमबीर सिंह यांच्यावर आणखी एक धक्कादायक गुन्हा दाखल\nसोलापूर आबासाहेबांना श्रमिकांचा लाल सलाम अखेर निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग मुलांच्या केस वाढीसाठी प्रयत्न करताय 'या' सोप्या घरगुती टिप्स ठरतील फायदेशीर, केस होतील घनदाट\nविज्ञान-तंत्रज्ञान टॉप-१०: पाण्यात देखील सुरक्षित राहतात हे वायरलेस इयरबड्स, सुरुवाती किंमत फक्त ७९९ रुपये\nटिप्स-ट्रिक्स ना ब्लू टिक ना चेकमार्क, असे माहित करा गृप चॅटमधील तुमचा मेसेज वाचला की इग्नोर झाला, पाहा टिप्स\nब्युटी एक महिन्यात साउथच्या अभिनेत्रींप्रमाणे सळसळते, घनदाट, लांबसडक होतील केस, करा हे 1 काम\nकार-बाइक भारतात येतेय BMW ची मॅक्सी स्कूटर, कंपनीने जारी केला अजून एक टीझर; बघा खासियत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-natsamrata-lost-cultural-field-ram-jadhav-passed-away-379417", "date_download": "2021-07-31T12:05:01Z", "digest": "sha1:2S7UHA4ZAZB5H337S5DARWUOMWLFSIDV", "length": 11416, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सांस्कृतिक क्षेत्रातील ‘नटससम्राटा’ची एक्झिट, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास", "raw_content": "\nज्येष्ठ रंगकर्मी, अकोला भूषण राममामा जाधव यांचे सोमवारी, ता. ३० नोव्हेंबर रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरविला आहे. मागील पाच दशकापासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली आहे. मृत्यसमयी मामांचे वय ८७ वर्ष होते.\nसांस्कृतिक क्षेत्रातील ‘नटससम्राटा’ची एक्झिट, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nअकोला : ज्येष्ठ रंगकर्मी, अकोला भूषण राममामा जाधव यांचे सोमवारी, ता. ३० नोव्हेंबर रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरविला आहे. मागील पाच दशकापासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली आहे. मृत्यसमयी मामांचे वय ८७ वर्ष होते.\nअगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान -मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले.\nअभ्यासक्रमाच्या कपातीवरून शिक्षकांचा गों��ळ\nरेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांची भूमिका वठविणे सुरूच होते. प्रयोगिक रंगभूमीला सन्मान मिळवून देण्याचे काम मामांनी केले. रंगभूमीला व्यवसाय न मानता पूजा मानणारे मामा होते.\nमामांनी अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. सन २०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद राम जाधव यांनी भूषविले.\nअनुसूचित जातीच्या ६० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद\nहा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. त्यांच्या जाण्याने अकोल्यातील सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शब्दसुमणांजली वाहली आहे.\nदिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nरासिकाश्रय नाट्य संस्था अकोल्याचे संस्थापक राममामा जाधव यांचे आज सकाळी ८.३० वाजता नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले. दोन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांचे धाकटे चिरंजीव आतरिक्त पोलिस महासंचालक हरियाणा सरकार श्रीकांत जाधव (भापोसे) यांचेकडे ते राहत होते. ज्येष्ठ चिरंजीव आतरिक्त प्रधान मुख्य संरक्षक मध्यप्रदेश प्रशांत जाधव या दोघांनी त्यांचे उपचारार्थ प्रयत्नांची पराकाष्ठा केली.\nमराठी नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना श्रद्धांजली\nमुंबई : मराठी नाट्य सृष्टीच्या वाढीसाठी, चांगल्या बदलांसाठी ध्यास घेतलेला मार्गदर्शक हरपला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना अर्पण केली आहे.\nआमदारांच्या वर्ष पूर्तीत निधी पळवापळवीचीच चर्चा\nमुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ रंगकर्मी, रत्नागिरीच्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष राममामा जाधव यांनी आपले संपूर्ण जीवनच रंगभुमिला समर्पित केले होते. कला क्षेत्रात विविध स्तरावर काम करताना त्यांनी नाट्य चळवळ सामान्य माणसांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले. नाट्य सृष्टीचा विकास व्हावा, तिच्यामध्ये चांगले बदल घडावेत यासाठी प्रयोग देखील केले. अकोल्यातील नाट्य चळवळ, तिचा विकास हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. विदर्भातील नाट्यसृष्टीला उभारी देण्यात देखील ते पुढे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीच्या बदलासाठी ध्यास घेतलेला ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-31T11:54:17Z", "digest": "sha1:2CYGE35HVFDCIRBCQDM2CDISBRHDEW2K", "length": 10837, "nlines": 97, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "अक्षय कुमार Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकाश्मीरमधील शाळेसाठी अक्षय कुमारने केला मदतीचा हात; केली एवढ्या कोटीची मदत\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अभिनयासोबतच बऱ्याच वेळा समाज कार्य देखील करत असतो. या कोरोना काळात प्रत्येकाला आर्थिक फटका बसल्यामुळे अक्षयने काश्मीरमध्ये शाळा सुरु करण्यासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच…\n‘मी गप्प बसले तर लोकांना…’;राज कुंद्रा प्रकरणात नाव आलेल्या अभिनेत्री फ्लोराने…\nमुंबई : काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा प्रकरणाशी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्लोरा सैनीचे ही नाव जोडले जात होते. आता या प्रकरणात फ्लोरा सैनीने आपले मौन सोडले आहे. शनिवारी एका वृत्तवाहिनीने काही व्हॉट्सअॅप…\nपेट्रोल पाकिस्तान, नेपाळ मध्ये ५८ रुपये भारतात १०६ रुपये लिटर का भारतात १०६ रुपये लिटर का \nमुंबई : पाकिस्तान, बांगलादेशात पेट्रोल प्रति लिटर ५८ तर नेपाळमध्ये ५६ रुपये आहे. मग भारतात १०६ रुपये लिटर का असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवणे बंद करून देशातील नागरिकांचे शोषण बंद करा, अशी मागणी…\n“…आता अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि अनुपम खेर मुग गिळून गप्प का\nमुंबई : कोरोनामुळे देशाची आर्थिक परिस्तिथी बिघडली आहे. त्यात पेट्रोल-डिझेलचे भाव अलिकडे गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या माहागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता काँग्रेसने या भाववाढीवर आक्रमक भुमिका घेेतली आहे. वाढत्या…\nनवीन बाटलीमध्ये जुनी वाईन; ‘चुरा के दिल मेरा 2.0’ गाण्यावर पुन्हा थिरकली शिल्पा शेट्टी\nमुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'हंगामा 2' या चित्रपटातून मोठा कमबॅक करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अशातच या चित्रपटातील ‘चुरा के दिल मेरा 2.0’ हे पहिलं गाणं देखील रिलीज झालं आहे.…\nसुपरस्टार धनुष बांधणार तब्बल १५० कोटींचं नवीन घर\nमुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे धनुष. येत्या काही दिवसात धनुष चेन्नईमध्ये एक घर बांधणार आहे. महत्वाचं म्हणजे या घरासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. धनुष्य चेन्नईतील…\n”जेव्हा खऱ्या फाईटला तयार असशील तेव्हा समोर ये”; ‘द अंडरटेकर’चे अक्षयला…\nमुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच त्याच्या अॅक्शन सीन्समूळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अश्याच अॅक्शनचा चित्रपट म्हणजे ‘खिलाडीयो का खिलाडी.’ यामध्ये अक्षय आणि डब्लूडब्लूईमधील द अंडरटेकर यांच्यामध्ये फाईट दाखवण्यात आली होती.…\nअक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ येतोय लवकर तुमच्या भेटीला\nमुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिन कैफ यांनी आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’मध्ये काम केले आहे. अद्यापही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता हा चित्रपट लवकरच…\nट्विंकल खन्नाने शेअर केला भन्नाट अवतारातला सेल्फी; फोटो पाहून अनेकांना झालं आश्चर्य\nमुंबई : ट्विंकल खन्ना नेहमी सोशल मीडियावर तिच्या फॅमिली सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक भन्नाट अवतार असलेला सेल्फी शेअर केलाय. हा फोटो पाहून ट्विंकलचा हा अवतार कुणी केला असा…\n‘बाला वो बाला’ गाण्यावर थिरकला द ग्रेट खली; व्हिडीओ झाला व्हायरल\nडब्लूडब्लूइच्या रिंगमध्ये भारताचे नाव गाजवणारा द ग्रेट खली सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे त्यामुळे तो इन्स्टाग्रामवर सध्या चांगलाच ऍक्टिव्ह राहत आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर डान्स करतानाचा त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो…\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीच�� माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/motapa-kam-karne-gharelu-upay", "date_download": "2021-07-31T11:37:15Z", "digest": "sha1:LY2AETLVAGXGAV5LJRVDZFDROOQI2VCW", "length": 5685, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWeight Loss : सुप्रसिद्ध अभिनेत्रीही लठ्ठपणापासून करू शकली नाही स्वत:चा बचाव, 105 वर पोहचलेल्या वजनाला इतक्या कुल पद्धतीने केलं बाय बाय\nTips for losing belly fat and love handles : कंबरेच्या कडांचे व हिप्सचे वाढलेले फॅट झटक्यात कमी करतात ‘हे’ 7 उपाय, Weight loss सुद्धा होईल\nझटपट वेट लॉससाठी खा उकळवलेल्या भाज्यांची 'ही' स्पेशल डिश, जाणून घ्या रेसिपी\nलठ्ठ बोलून हिणवायचे लोक, नाश्त्यात 'हा' सात्विक घरगुती पदार्थ खाऊन घटवलं २४ किलो वजन\nआईने बनवलेला डाएट प्लान फॉलो करून मुलाने घटवलं तब्बल ३७ किलो वजन, तुम्हीही ट्राय करा\nगुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे वाढलं गिरीशचं वजन, ‘या’ टिप्स फॉलो करून 1 महिन्यात घटवलं 8 किलो\n125 Kg वजनाच्या महिलेने ट्रिटमेंटविनाच घटवले तब्बल 50 किलो वजन, फक्त फॉलो केली ‘ही’ गोष्ट\nवजन घटवणारे लोक अनेकदा करतात 'या' 8 साधारण चूका, ज्यामुळे राहतात कायम लठ्ठच\nडिलिव्हरीनंतर 'या' २ ट्रिक्स वापरुन तब्बल २० किलो वजन केले कमी, मिळवली स्लिम-ट्रिम फिगर\nरोज सकाळी ‘या’ पद्धतीने बनवलेल्या आयुर्वेदिक चहाचं करा सेवन, वेट लॉस व आजारांवर आहे रामबाण\nघरचे 'हे' सात्विक पदार्थ खाऊन तरुणीने घटवलं तब्बल ५० किलो वजन, आजारामुळे बिघडली होती फिगर\nडाएटमध्ये ‘या’ २ गोष्टी खाऊन तरुणाने घटवले 52 kg वजन, लठ्ठपणामुळे शरीर बनलं होतं आजारांचं घर\n19 किलो वजन घटवून हा तरुण बनला फॅट टू फिट, ‘या’ योगाभ्यासामुळे मिळाली आयुष्याला कलाटणी\n‘या’ भाज्या किंंवा पदार्थ उकळवून खाल्ल्यास झटपट होते वेट लॉस व शरीराला मिळतात दुप्पट पोषक तत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7919", "date_download": "2021-07-31T12:34:54Z", "digest": "sha1:BIKVCMFDZDMY5SZTCKA7SMTYCOYDQDFN", "length": 23475, "nlines": 192, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "जिल्ह्यात आजपासून ‘आम्ही यवतमाळकर…. मात करू कोरोनावर’ मोहिमेला सुरवात घरी येणा-या पथकाला योग्य माहिती देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन ; जिल्हाभरात 1898 पथकांची निर्मिती, 218 पर्यवेक्षक नियुक्त… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nजिल्ह्यात आजपासून ‘आम्ही यवतमाळकर…. मात करू कोरोनावर’ मोहिमेला सुरवात घरी येणा-या पथकाला योग्य माहिती देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन ; जिल्हाभरात 1898 पथकांची निर्मिती, 218 पर्यवेक्षक नियुक्त…\nजिल्ह्यात आजपासून ‘आम्ही यवतमाळकर…. मात करू कोरोनावर’ मोहिमेला सुरवात घरी येणा-या पथकाला योग्य माहिती देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन ; जिल्हाभरात 1898 पथकांची निर्मिती, 218 पर्यवेक्षक नियुक्त…\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nजिल्ह्यात आजपासून ‘आम्ही यवतमाळकर…. मात करू कोरोनावर’ मोहिमेला सुरवात\nघरी येणा-या पथकाला योग्य माहिती देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन ; जिल्हाभरात 1898 पथकांची निर्मिती, 218 पर्यवेक्षक नियुक्त…\nयवतमाळ, दि. 11 :- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्युचे प्रमाण लक्षात घेता यावर नियंत्रण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 12 एप्रिलपासून ‘आम्ही यवतमाळकर….मात करू कोरोनावर’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात 1898 पथकांची निर्मिती करण्यात आली असून 218 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे. सर्व्हेक्षणासाठी घरी येणा-या पथकाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.\nसर्व्हेक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या 1898 पथकांमध्ये यवतमाळसाठी 137 पथके, बाभुळगाव 98, कळंब 130, घाटंजी 105, राळेगाव 124, पांढरकवडा 135, वणी 126, मारेगाव 99, झरी 59, आर्णि 77, दारव्हा 130, दिग्रस 119, नेर 87, उमरखेड 124, महागाव 170 आणि पुसद करीता 178 पथक निर्माण करण्यात आले आहे. तर पर्यवेक्षकांची संख्या 218 आहे.\n‘आम्ही यवतमाळकर….’ या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती आणि नगर पालिका क्षेत्रामध्ये नागरी कोरोना नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.\nसदर मोहिमेंतर्गत ग्रामस्तरावर व नगर पालिका स्तरावर पथकांची निर्मिती करून या पथकाद्वार��� घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात येणार आहे. यात कोव्हीडबाबत पंचसुत्री जसे मास्कचा सतत वापर करणे, सुरक्षित / सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, लक्षणे असल्यास / पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्वरीत कोव्हीड चाचणी करणे आणि 45 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांचे लसीकरण करणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.\nतसेच सर्व्हेक्षणदरम्यान कुटुंबातील व्यक्तिंना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे आहे काय, वृध्द / दिव्यांग / सहव्याधीग्रस्त व्यक्तिंना काही त्रास आहे काय, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोव्हीड रुग्णाच्या संपर्कात आला आहे काय, त्याला काही लक्षणे आहेत काय, कुटुंबातील 45 वर्षांवरील पात्र सदस्यांनी लसीकरण केले आहे काय, आदींची माहिती जाणून घेण्यात येईल. ही माहिती घेण्यासाठी घरी येणा-या पथकाला सहकार्य करून योग्य माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.\nPrevious: जिल्ह्यात दीड लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण ; जिल्ह्याला 12 हजार लसींचे डोज प्राप्त…\nNext: रेमडेसीवीरच्या वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण ; खाजगी कोव्हीड रुग्णालयातील डॉक्टरांसोबत जिल्हाधिका-यांचा संवाद…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्र��ल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,054)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8783", "date_download": "2021-07-31T12:21:55Z", "digest": "sha1:N3TTCSFU6ZZRJB6DQYVPVAB6KBNS653C", "length": 19172, "nlines": 195, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "कासारबेहळ परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन ; शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण ; वाघाला जेरबंद करण्याची मागणी – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nकासारबेहळ परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन ; शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण ; वाघाला जेरबंद करण्याची मागणी\nकासारबेहळ परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन ; शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण ; वाघाला जेरबंद करण्याची मागणी\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nरियाज पारेख : ९६३७८८६७७७\nपट्टेदार वाघाच्या दर्शनाने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दर्शनाने शेतकरी व मजुरात दहशत पसरली आहे.\nमहागाव वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या कासारबेहळ परिसरात वाघ आल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासुन होती. परंतु कालदि.२२जुन(मंगळवारी)कासारबेहळ गावालगत असलेल्या सागवानाच्या शेतात अचानक पट्टेदार वाघाच्या डरकाळ्या ऐकु येवु लागल्याने अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन घडून आले.त्यामुळे शेतकरी आणि मजुरांची चांगलीच धावपळ झाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.पेरणीच्या दिवसात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी पेरणी आणि मजुरा अभावी संकटात सापडला आहे. मजूर शेतात काम करण्याची हिम्मत करत नसल्याने एन हंगामात शेती पडीत पडण्याच्या मार्गावर असुन वनविभागाने तत्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा अशी शेतकरी मागणी करीत आहेत.\nPrevious: महागाव येथे कोविड योद्धा सत्कार सोहळा ; आरोग्य विभाग,पोलिसविभाग व सफाई कामगारांचा गौरव\nNext: कोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाचे कायदे लागू करा कोतवाल संघटनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन\nअंबोडानंतर लोणी येथील बोअरव��लमधून गरम पाणी\nअंबोडानंतर लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nनांदेड व हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र ; नागरिकांनी घाबरून जावू नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nनांदेड व हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र ; नागरिकांनी घाबरून जावू नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nपॉलिटिक्स स्पेशल 3 weeks ago\nग्रामपंचायत हिवरा च्या वतीने कोव्हीड योध्दा गौरव समारंभ संपन्न\nग्रामपंचायत हिवरा च्या वतीने कोव्हीड योध्दा गौरव समारंभ संपन्न\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nकोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाचे कायदे लागू करा कोतवाल संघटनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन\nकोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाचे कायदे लागू करा कोतवाल संघटनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nमहागाव येथे कोविड योद्धा सत्कार सोहळा ; आरोग्य विभाग,पोलिसविभाग व सफाई कामगारांचा गौरव\nमहागाव येथे कोविड योद्धा सत्कार सोहळा ; आरोग्य विभाग,पोलिसविभाग व सफाई कामगारांचा गौरव\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nइराणी टोळीने वृद्धास लुटले ; दोन अंगठ्या केल्या लंपास ; महागाव शहरातील घटना\nइराणी टोळीने वृद्धास लुटले ; दोन अंगठ्या केल्या लंपास ; महागाव शहरातील घटना\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुल�� करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,051)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/515/", "date_download": "2021-07-31T11:42:22Z", "digest": "sha1:HXH6WJKVRHJGBQKZOWOH2X2TR54X6BFX", "length": 7811, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "पराटीचा भडका ; जिल्हाधिकारी कार्यालयात युवस्वाभिमान कार्यकर्त्यांचे आंदोलन | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी पराटीचा भडका ; जिल्हाधिकारी कार्यालयात युवस्वाभिमान कार्यकर्त्यांचे आंदोलन\nपराटीचा भडका ; जिल्हाधिकारी कार्यालयात युवस्वाभिमान कार्यकर्त्यांचे आंदोलन\nशेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधात युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पेट्रोल ओतून पराटी पेटवताच आगीचा भडका उडाल्याने खळबळ उडाली.\nपक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मदतीसाठी निवेदन सादर करण्यास तिवसा, मोझरीसह विविध भागातील शेतकरी आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दालनात गर्दी झाल्याने केवक तिघे थांबा अन्यथा निवेदन स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतल्याने शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या दलनाबाहेर आले. यानंतर जितू दुधाने यांनी जि��्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यानंतर युवस्वाभिमान कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्यावी असे जितू दुधाने यावेळी म्हणाले.\nPrevious articleयशोमती ठाकूर राजीनामा द्या \nNext articleकमलताई गवई यांनी सोडले ‘कृष्णकमल’\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-31T12:34:20Z", "digest": "sha1:HGPMVQ7PZXJXRFQ5LCRO2IWNAMY6FRAI", "length": 5756, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘अशी ही आशिकी’ नंतर अभिनय खरंच करतोय का हेमलला डेट? - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘अशी ही आशिकी’ नंतर अभिनय खरंच करतोय का हेमलला डेट\n‘अशी ही आशिकी’ नंतर अभिनय खरंच ��रतोय का हेमलला डेट\n‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. इतकेच नव्हे तर या सिनेमातील स्वयम आणि अमरजा या ऑन स्क्रिन जोडीची भूमिका साकाराणारे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट तर करत नाहीएत ना… असा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच आला असेल. कारण ही नवीन जोडी प्रमोशनच्या दरम्यान जरा जास्तच एकत्र रुळली, त्यांच्या हावभावातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेस असं कुठेही जाणवत नाही.\nतसेच प्रमोशन दरम्यान अभिनय आणि हेमलमध्ये तयार झालेली जवळीक यामुळे आणि त्यांचे काही फोटोस् व्हायरल झाल्यामुळे ते डेट करत आहेत अशी चर्चा रंगत आहे. पण सध्या दोघेही या विषयावर काही बोलू इच्छित नसल्यामुळे खरं काय ते अजून कळलेलं नाही.\nपडद्यावरील त्यांची केमिस्ट्री ही उत्तम जुळली आहे आणि त्यांची आशिकी पाहिल्यावर प्रत्येकजण म्हणेल की वेड्यासारखं आणि मनापासून प्रेम करणारी ‘अशी ही आशिकी’. ख-या आयुष्यात खरंच ते दोघं एकमेकांसोबत आशिकी करण्याच्या बेतात आहे की नाही हे अजून तरी कळले नाही. पण सुंदर आशिकी अनुभवयाची असेल तर १ मार्चला स्वयम आणि अमरजाची ‘अशी ही आशिकी’ सिनेमागृहात नक्की पाहा.\nNext सोनी मराठीवर होणार ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/TsISEj.html", "date_download": "2021-07-31T11:07:27Z", "digest": "sha1:H24GVGRNX4GFDRSEITN4EMHQFP5LXV5R", "length": 10917, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अन्यथा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या वसुली गुंडाचे हातपाय तोडू", "raw_content": "\nHome अन्यथा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या वसुली गुंडाचे हातपाय तोडू\nअन्यथा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या वसुली गुंडाचे हातपाय तोडू\nसक्ती व बेशिस्त कर्जवसुली थांबवा अन्यथा हातपाय तोडू:- पँथर डॉ राजन माकणीकर\nकोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी सक्त बेशिस्त दमनकारी कर्जवसुली थांबवावी अन्यथा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या वसुली गुंडाचे हातपाय तोडू असा सणसणीत इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धा या सामाजिक संघटनेचे संस्थापक महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी वित्त मंत्रालयाला ईमेलद्वारे दिला आहे.\nप्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, जगासह संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊन सरकारने 23 मार्चपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाउन केला, यामध्ये छोटे-मोठे उद्योग, शेती जोडधंदे, व्यवसाय , दळणवळण, आर्थिक व्यवहार बंद होऊन अनेक संसारे उध्वस्त झाली आहेत, मंदी मूळे अनेकांचे रोजगार गेले यामुळे देशातील बहुतांश जनता आर्थिक संकटात सापडली आहे, कोणतेच उत्पन्न नाही आणि त्यात गॅसबिल विद्युतबील मेंटेनन्स, घर व नळपट्टी व अन्य दैनंदिन जवाबदाऱ्या शिवाय वाढती महागाई यामुळे जनता हवालदिल झाली आहे.\nया परिस्तिथी मध्ये बऱ्याच कर्जदारांना उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे, व्यवसाय शेती व पूरक उद्योगधंदे अडचणीत आल्यामुळे कर्जाचे मासिक हप्ते भरण्यास कर्जदार असमर्थ ठरत आहेत.\nवित्तीय संस्थांना कर्ज वसुली करणे विधीसंमत असले तरी अभूतपूर्व आर्थिक परिस्तिथी लक्षात घेता वसुलीसाठी मानहाणीच्या वसुली करणे, वारंवार तगादा लावणे, बळाचा वापर करणे, धमकावणे, अर्वाच्य भाषेत बोलणे व शिवीगाळ करणे, फोन करणे अशाप्रकारचे प्रकरणे आमच्या निदर्शनात आले आहेत, यामुळे कर्जदार हतबल होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतो () अश्यावेळी त्याच्या परिवाराचे काय) अश्यावेळी त्याच्या परिवाराचे काय असा प्रश्न डॉ माकणीकर यांनी उभारला आहे.\nवित्तीय संस्थांवर आवश्यक ते निर्बंध आणून सक्तीची वसुली थांबवली पाहिजे किंबहुना पुढे 6 महिने पर्यंत सरसकट वसुली थांबवून कर्जदाराला कर्जभरण्या ईतपत सक्षम होण्यासाठी वेळ देने आवश्यक असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.\nसरकारने त्वरित यावर कारवाई करून वित्तीय संस्थांनी कर्जदारांना 6 महिने मुभा देण्याचे निर्देश जारी करावेत अन्यथा हताश झालेला कर्जदार सक्तीने कर्ज वसुली करणाऱ्या गुंडाचे हातपाय तोडल्याखेरीज गप्प बसणार नाही असाही इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला.\nकर्जदाराला कोणती वित्तीय संस्था व संस्थेचे वसुली गुंड त्र���स देत असतील तर अस्यांनी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धच्या संस्थापक कार्याध्यक्ष पँथर श्रावण गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून सम्यक योद्धा अध्यक्ष पूज्य भदंत शिलबोधी व राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे आरपीआय यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जदाराला पुरेसे संरक्षण पुरविण्यात येईल. असा आशावाद डॉ माकनीकर यांनी व्यक्त केला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/dynamite/", "date_download": "2021-07-31T12:21:52Z", "digest": "sha1:DKU4JM3JCN7B3Y3ELHSDPBBXAAIYTA3L", "length": 2946, "nlines": 51, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Dynamite Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nधक्कादायक : १२ दिवसांपासून बेकायदेशीर कोळश्याचा खाणीत अडकले पाच मजूर; बचावासाठी घेणार नौदलाची मदत\nमेघालय : गेल्या १२ दिवसांपासून एका बेकायदेशीर कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या पाच मजुरांना सोडवण्यासाठीे मेघालय सरकारने शेवटी नौदलाची मदत मागितली आहे. गेल्या १२ दिवसांपासून हे मजूर या ख���णीमध्ये अडकलेले आहेत. मेघालयातल्या एका खाणीतल्या…\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-rasik-completed-its-six-year-5608738-NOR.html", "date_download": "2021-07-31T12:51:42Z", "digest": "sha1:BL4BNV46J44V4ITHUGLMTFLDLMWS7F3G", "length": 17655, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rasik completed its six year | व्यक्ति-अभिव्यक्तीचे व्यासपीठ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगेल्या सहा वर्षांत \"रसिक'ने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी अनेक धोकादायक वळणे वाचकांच्या नजरेस आणून दिली. काही वळणांवर जात आणि धर्मविचाराने पछाडलेल्या काही अविचारी व्यक्तींचा अस्मिताकेंद्री दाहदेखील अनुभवला. परंतु अशा कसोटीच्या क्षणी वाचकांमधील मोठ्या वर्गाने \"रसिक'ला नेहमीच मोलाची साथ दिली...\nमाणसांना स्वातंत्र्य हवे असते की सुरक्षितता हा प्रश्न जसा वर्तमानाच्या संदर्भात विचारता येतो, तसाच तो भूतकाळाच्या म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळाच्या संदर्भातही विचारता येऊ शकतो. काही जण स्वातंत्र्यपूर्व, मुख्यत: ब्रिटिश सत्तेच्या काळासाठी हा प्रश्न बेमतलब असल्याचे म्हणू शकतात. राष्ट्रविरोधी असल्याचेही म्हणू शकतात. पण त्याने मूळ प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. माणसाला दोन्ही हवे असते, हे यावरचे गुळमुळीत (बऱ्याच अंशी चलाखही) उत्तर असू शकते. पण त्यामुळे दोहोंत सर्वोच्च काय, हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीच राहतो.\nवास्तव मग ते आजचे असो वा कालचे असे सांगते की, सर्वसामान्य माणसासाठी जीवनात तगून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. माणूस वैयक्तिक स्तरावर स्वातंत्र्याची मागणी करत असला, किंवा प्रसंगी ते घेत असला तरीही, सार्वजनिक स्तरावर वावरताना त्याचा कल स्वातंत्र्याला दुय्यम स्थान देण्याकडे पर्यायाने धर्म-समाज आणि राज्यसत्तेने पुरवलेली सुरक्षितता स्वीकारण्याकडेच अधिक असतो. स्वातंत्र्याचे मूल्य सर्वोच्च खरे, पण ते पचायला जड ठरते. कारण, स्वातंत्र्य मिळाले वा मिळवले की, निर्णय घेण्याची जबाबदारीही अंगावर पडते आणि त्या निर्णयाचे परिणाम भोगण्याचीही तयारी असावी लागते. सुरक्षिततेचे अंगण तुलनेने अधिक मोहात पाडणारे असते.\nपरावलंबित्वाचे सुख मिळवून देणारे असते. त्यात जबाबदारी घेणारा राजकीय नेता असतो, सिनेमा वा समाजातला नायक असतो, नायिका असते,धर्मगुरू असतो, उद्योगपती असतो, नोकरशहा असतो, शिक्षक असतो आणि प्रशिक्षकही असतो. निर्णय घेण्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असते. परिणामांचा दाहसुद्धा त्यांनीच सहन करायचा असतो. म्हणूनही त्यांना प्रश्न करणे, विरोधातले मत नोंदवणे अक्षम्य मानले जाते. परंतु याच मानसिकतेमुळे ज्याला सुपर स्ट्रक्चर म्हणजेच सर्वोच्च रचना म्हणतात, ती अधिकाधिक बळकट, अजस्त्र होत जाते. तिचा तो अजस्त्रपणा पाहूनच सामान्य माणूस येता-जाता बिचकत राहतो. पण त्यात न बिचकणारे नसतात असेही घडत नाही. काळ कोणताही असो, असे हे न बिचकणारे, सुरक्षिततेची पर्वा न करता स्वातंत्र्याची मागणी करत राहतात. किंबहुना, दोहोंत निवड करण्याची वेळ आली तर स्वातंत्र्याचीच प्राधान्याने निवड करतात. असे व्यक्तिस्वातंत्र्य असो वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सुपर स्ट्रक्चरला सहन होणारे नसते. त्यातून पुढे सार्वजनिक स्तरावरचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष पेट घेतो.\nसुरक्षितता महत्वाची मानणारे एका उडीत सुपर स्ट्रक्चरमध्ये सामील होऊन नेता-अभिनेता-धर्मगुरूंची ताकद वाढवतात. एरवीसुद्धा चुकण्याचा मिळालेला हक्क म्हणजेच उदारमतवाद हे लोकशाहीला बळकटी देणारे तत्व तर त्यांना कधीच मान्य नसते. त्यामुळे जात-धर्म-पंथ आणि राष्ट्राच्या चौकटीत स्वातंत्र्याची सीमारेषा निश्चित केली जाते. राज्यसत्तेला प्रश्न करणे, वस्तुनिष्ठ इतिहासाचा आग्रह धरणे म्हणजे अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगणे अशी व्याख्या केली जाते. त्यातूनच जात-धर्म आणि पंथाच्या पातळ्यांवर अस्मितांचे राजकारण जोर पकडत जाते. ज्या क्षणापासून राजकीय नेत्यांना, सिनेमा वा समाजातल्या नायक-नायिकांना, महंत-मौलवींना, नोकरशहांना, शिक्षक-प्रशिक्षकांना प्रश्न करण्याचे स्वातंत्र्य, विरोधी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य संपवले जाते, त्या क्षणापा���ून ज्ञानाच्या, कलेच्या मुक्त निर्मितीला ओहोटी लागून समाजसमूहांवरचा अस्मितांचा अंमल वाढतच जातो. ज्ञान आणि जिज्ञासा गोठते. कला आणि कुतूहल कोमजते. असुरक्षिततेच्या भयाने व्यवस्थेचे आदेश पा‌ळणारी पिढी तेवढी जन्मास येत राहाते.\nही अवस्था प्रस्थपित राज्य आणि धर्मसत्तेच्या सोयीची असली तरीही देश म्हणून धोक्याच्या वळणावर घेऊन जाणारी ठरते. याचाच प्रत्यय सद्य:स्थितीत घडणाऱ्या घटनांतून सातत्याने येऊ लागला आहे. राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रद्रोही या दोन गटांत जणू देशाची विभागणी करण्यात आली आहे. ही मांडणी केवळ राजकारण-समाजकारण या क्षेत्रांतच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रात केली जात आहे. राज्य सत्तेला प्रश्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळा-महाविद्यालय पातळीवरच जरब बसावी, यासाठी विद्यापीठीय नियम आणि कायद्याचा सूडबुद्धीने वापर करून तळागाळातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेला निधी रोखला जात आहे. वलय असलेले कलावंत, संस्था-संघटनांमध्ये महत्वाची पदे भूषवणारे लोक कन्हैयाकुमारला फाशी द्या, अरुंधती रॉयना लष्कराच्या गाडीला बांधा म्हणत जाहीरपणे हिंसेचा पुरस्कार करू लागले आहेत. वलय नसलेले पण जात आणि धर्मभिमानाने पछाडलेले लोक कधी जाती-धर्माच्या नावाने तर कधी नुसत्याच संशयावरून एकेकट्या माणसांना लाठ्या-काठ्या दगडांनी ठेचू लागले आहेत. परंतु, हे सगळे किरकोळ प्रश्न आहेत, त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या ठायी असलेली विकासदृष्टी महत्वाची आहे, असे मीडिया-सोशल मीडियाचा राक्षसी वापर करून जनसामान्यांच्या मनावर ठसवले जात आहे.\nगेल्या सहा वर्षांत \"रसिक'ने अशी अनेक धोकादायक वळणे वाचकांच्या नजरेस आणून दिली आहेत. काही वळणांवर काही अविचारी व्यक्ती आणि संस्थांचा अस्मिताकेंद्री विखारदेखील प्रत्यक्ष अनुभवला आहे. परंतु अशा कसोटीच्या क्षणी वाचकांमधील मोठ्या वर्गाने \"रसिक'ला नेहमीच मोलाची साथ मिळत गेली आहे. यात जसा औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला या \"दिव्य मराठी'च्या प्रभावक्षेत्रातल्या वाचकांचा समावेश आहे, तसाच मुंबई-ठाणे-पुणे-कोल्हापूर या प्रभावक्षेत्रापलीकडे वास्तव्य करून असलेल्या सोशल मीडियावरील सजग वाचकांचाही समावेश आहे.\nवृत्तपत्र तसेच साहित्यसृष्टीतल्या जाणकार-समीक्षकांनी आवर्जून \"रसिक'ची दखल घेत पसंतीची म���होर उठवली आहे. प्रसंगी विधायक स्वरुपाची टीका आणि सूचनाही केली आहे. या सगळ्या घुसळणीतून \"रसिक'मध्ये प्रकाशित लिखाणातले संग्राह्य नि साहित्यमूल्यही अधोरेखित होत गेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या सहा वर्षांत, प्रशांत पवार (पालांवरच्या गोष्टी), रघुवीर कुल (खलनायक), डॉ. विजय कुलकर्णी (वात्स्यायनाचे जग), बुकशेल्फ (अभिलाष खांडेकर) आदी लेखकांच्या सदरलेखनाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. प्रदीप आवटे (अडीच अक्षरांच गोष्ट), वीरा राठोड (रग आणि धगधग), डॉ. सुनीलकुमार लवटे (आंतरभारती), डॉ. पृथ्वीराज तौर (कवितांजली), इब्राहिम अफगाण (बात फुलों की), राजा पटवर्धन (पुनर्शोध महाभारताचा) आदी मान्यवर सदरलेखकांची पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. गेल्या सहा वर्षांतल्या गाजलेल्या निवडक लेखांचेही पुस्तक व्हावे, अशी इच्छा \"रसिक'ची दर आठवड्याला आतुरतेने वाट पाहणाऱ्या अनेक जाणकार वाचकांनी व्यक्त केली आहे.\nया सगळ्यांतूनच रसिक आणि वाचकांत एकप्रकारचा विश्वास दृढ गेला आहे. या विश्वासाच्या बळावरच सहाव्या वर्धापनदिन विशेष पुरवणीची रचना करण्यात आली आहे. ही रचना कला आणि संवादाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सर्वोच्च मूल्यांचे, पुरोगामी नि उदारमतवादी विचारांचे महत्व अधोरेखित करणारी आहे. आमचा हा प्रयत्न सर्वांना समाधान देणारा ठरेल, या आशेसह सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-congress-alligation-of-land-scam-on-cm-devendra-fadnavis-5908062-PHO.html", "date_download": "2021-07-31T11:13:49Z", "digest": "sha1:4T3Q6RSMQSFBBIB43GVBWECNPQ2L2LB4", "length": 9465, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "congress alligation of land scam on cm devendra fadnavis | १७६७ काेटींचा भूखंड फक्त ३ काेटीत; CMच्या मदतीने घाेटाळा : काँग्रेसचा थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n१७६७ काेटींचा भूखंड फक्त ३ काेटीत; CMच्या मदतीने घाेटाळा : काँग्रेसचा थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप\nमुंबई- नवी मुंबई येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून २४ एकरचा माेक्याचा भूखंड अवघ्या ३ कोटींत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निकटवर्तीय बिल्डरला दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी केला. संबंधित जमीन सिडकोच्या ताब्यात असतानाही मुख्यमंत्री का���्यालयाकडून दबाव आणत या जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने तहसीलदारांमार्फत हस्तांतरण केल्याचे ते म्हणाले. भाजपने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचे सूतोवाच केले आहे. मात्र, बुधवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच हे आरोप झाल्याने सरकारला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांकडे चालून आली आहे.\nनिरुपम यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हेही उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, विस्थापितांना शेतीची जमीन देण्याचा नियम असताना या शेतकऱ्यांना शहरातील जमीन कशी दिली. शिवाय नियमाप्रमाणे १० वर्षे ही जमीन विकता येत नाही, मग हा व्यवहार कसा झाला याची चौकशी व्हावी. सुरजेवाला यांनी, हे जमीन हस्तांतरण ताबडतोब रद्द करून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.\nआरोप - प्रत्यारोपांच्या फैरीत जनतेचे प्रश्न पुन्हा लटकणार\nबुधवारपासून नागपुरात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. कर्जमाफीत गोंधळ, पीक कर्ज नियोजनाचा बोजवारा, प्लास्टिक बंदी व जमावाद्वारे मारहाणीच्या वाढत्या घटना अशा गंभीर व सर्वसामान्यांशी निगडित मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित असतानाच काँग्रेसच्या नव्या आरोपांमुळे अधिवेशनाचा नूर पालटण्याची शक्यता आहे. जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधक कसे आक्रमक होतात आणि त्याला सत्ताधारी कशा पद्धतीने तोंड देतात यावर अधिवेशनाचे भवितव्य ठरणार आहे.\nकाँग्रेस : जमीन सिडकाेची, उद्यानाचे अारक्षण, तरीही हस्तांतरण\n1 > काँग्रेसच्या आरोपानुसार, कोयना प्रकल्पात विस्थापित ८ शेतकरी कुटुंबांना नवी मुंबईतील नियोजित विमानतळाजवळ रांजणपाडा परिसरात २४ एकर जमीन दिली होती. मोक्याच्या ठिकाणच्या या जमिनीची बाजारभावानुसार किंमत १,७६७ कोटी इतकी असून अवघ्या ३.६० कोटींत खरेदी करण्यात आली.\n2 > जमीन खरेदी करणारे बिल्डर मनीष भटिजा, संजय भालेराव हे भाजप आ. प्रसाद लाड यांचे निकटवर्तीय आहेत. सिडकोच्या अखत्यारीतील या जमिनीवर उद्यानाचे आरक्षण आहे. तरीही तिचे हस्तांतरण तहसीलदारांमार्फत झाले. महसूल विभाग व मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस���तक्षेपाशिवाय ही बाब शक्य नाही.\nभाजप : रेडीरेकनरनुसार किंमत ५ कोटी, १७६७ कोटी अाले कुठून \n3 > काँग्रेसच्या या आरोपावर तातडीने पत्रकार परिषद घेत भाजपने खुलासा केला. काँग्रेसने केलेला जमीन घोटाळ्याचा आरोप फेटाळत असल्याची प्रतिक्रिया माधव भांडारी यांनी दिली आहे. आजच्या रेडी रेकनरनुसार या जमिनीची आजची किंमत ५ कोटी २९ लाख इतकी आहे. त्यामुळे १७६७ कोटी ही किंमत काँग्रेसने कोणत्या आधारावर निश्चित केली, असा सवालही त्यांनी केला.\nकाँग्रेस : बाजारभावाने अशी १७६७ कोटी किंमत\n4 > बाजारभावानुसार खारघर परिसरात व्यावसायिक वापरासाठीच्या जमिनीला साधारण १.८४ लाख रुपये प्रतिचौरस फूट इतका भाव मिळतो. या हिशेबाने २४ एकर म्हणजेच ९८,१२५ चौरस फूट क्षेत्रफळाला १,७६७ कोटी इतका भाव मिळाला असता, असा दावा काँग्रेसने केला.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-LCL-supreme-court-said-information-about-wedding-expenses-should-be-given-to-marriage-officer-5915543-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:30:15Z", "digest": "sha1:FV5KDTDUVLKNRSSXTAXOURXDEEFA2JSU", "length": 6774, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Supreme Court said, information about wedding expenses should be given to Marriage Officer | सुप्रीम कोर्ट म्हणाले, लग्नसोहळ्याच्या खर्चाची माहिती मॅरेज ऑफिसरला द्यायला हवी; खर्चातीलएक हिस्सा वधूला द्यावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुप्रीम कोर्ट म्हणाले, लग्नसोहळ्याच्या खर्चाची माहिती मॅरेज ऑफिसरला द्यायला हवी; खर्चातीलएक हिस्सा वधूला द्यावा\nनवी दिल्ली- हुंडा पद्धतीला आळा घालण्याच्या दृष्टीने लग्न सोहळ्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले आहेत. ही व्यवस्था निर्माण झाल्यास हुंडाबळी कायद्याचा आधार घेऊन दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींवरही नजर ठेवता येणार आहे.\nलग्नात होणारा खर्च जाहीर केला जावा यासाठी काय पावले उचलता येतील यावर विचार करायला हवा. लग्नावर केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती वधू-वर पक्षांनी मॅरेज ऑफिसरला देणे बंधनकारक करावी तसेच केंद्राने यावर लवकर नियम बनवावेत, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी केंद्राला केली. एका सुनावणी कोर्ट म्हणाले की, लग्न जर दोन्ही पक्षांच्या वतीने होत असेल आणि लग्नाव���ील खर्चाचा तपशील उपलब्ध असेल तर हुंडाबळी कायद्याप्रमाणे दाखल प्रकरणातील वाद सोडवण्यासाठी याची मदत होऊ शकेल. याशिवाय सोहळ्यात विनाकारण केल्या जाणाऱ्या खर्चात कपात करून त्यातील एक हिस्सा वधूच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो. भविष्यात गरज पडल्यास वधू या रकमेचा वापर करू शकते.\nया पूर्ण प्रक्रियेवर अंमल करण्यासाठी कोर्टाने केंद्र सरकारचे मत मागितले आहे. सरकारने त्यांच्या कायदे तज्ज्ञांकडून या सर्व बाबींवर आपले विचार कोर्टासमोर मांडण्याचे आदेश देण्यात आले. कोर्टाने अॅडीशनल सॉलिसिटर जनरल पी.एस. नससिंहा यांनाही मदत करण्यास सांगितले. दरम्यान, कौटुंबिक वाद असल्याने सुप्रीम कोर्टात एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यात एका महिलेने सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ होत असल्याचा खटला दाखल केला आहे. सासरचे लोक मात्र आरोप फेटाळत आहेत. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने नवीन नियम बनवण्यासाठी सरकारला सूचना दिली आहे. हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल होऊन अटक होणाऱ्यांची संख्या वाढल्याने सुप्रीम कोर्टाच्या वतीने या अगोदर चिंता व्यक्त करण्यात आली होती. हुंड्यासाठी छळाची तक्रार झाल्यानंतर हा गुन्हा जामीनपात्र नसल्याने अनेकजण या कायद्याचा दुरूपयोग करतात. हुंडाबळी व छळाच्या प्रकरणात बहुतांश आरोपी निर्दोष मुक्त होत असल्याचे चित्र आहे. शिवाय अशा प्रकरणात शिक्षेचे प्रमाणही केवळ ५% आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-ruckus-in-arvind-kejariwal-press-conference-4438073-NOR.html", "date_download": "2021-07-31T12:55:51Z", "digest": "sha1:AYKHWPJKGJ4KDEVGD4WGQTESXIGZX3NK", "length": 3964, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ruckus in arvind kejariwal press conference | केजरीवाल यांच्‍या पत्रकार परिषदेत गोंधळ, अण्‍णांना फसविल्‍याचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेजरीवाल यांच्‍या पत्रकार परिषदेत गोंधळ, अण्‍णांना फसविल्‍याचा आरोप\nआम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्‍या पत्रकार परिषदेमध्‍ये एका कार्यकर्त्‍याने अचानक गोंधळ घातला. हा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा असल्‍याची माहिती असून केजरीवाल यांनी अण्‍णा हजारेंच्‍या नावाचा वापर केल्‍याचा आरोप या कार्यकर्त्‍याने केला आहे.\nनचिकेत वाल्‍हेकर असे या कार्यकर्त्‍याचे नाव असून तो अहमदनगरचाच अ��ल्‍याची माहिती आहे. केजरीवाल यांनी अण्‍णांना फसविल्‍याचा आरोप त्‍याने केला. पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण बोलत असतानाच त्‍याने अचानक अण्‍णा हजारेंचे नाव घेत गोंधळ घातला.\nयासंदर्भात अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत स्‍पष्‍टीकरण दिले. अण्‍णा हजारेंनी एक पत्र पाठवून काही गोष्‍टी विचारल्‍या होत्‍या. 'इंडिया अगेंस्‍ट करप्‍शन' या संस्‍थेला भ्रष्‍टाचाराविरुद्ध आंदोलन आणि जनलोकपाल विधेयकाच्‍या लढ्यासाठी निधी मिळाला होता. त्‍याचा वापर निवडणुकीत तर करण्‍यात येत नाही ना, असा प्रश्‍न अण्‍णांनी केजरीवाल यांना विचारला होता. मी अण्‍णांना पत्राद्वारे उत्तर दिले असून आम्‍ही प्रत्‍येक पैशाचा हिशोब दिला आहे, असे केजरीवाल म्‍हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kamlesh-tiwari-assassinated-by-comments-on-the-prophet-three-masterminds-caught-in-surat-125920312.html", "date_download": "2021-07-31T13:26:07Z", "digest": "sha1:K44GOHAXWDK6JWGQ4PADIROCYQYMLOTO", "length": 6982, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kamlesh Tiwari assassinated by comments on the Prophet; Three masterminds caught in Surat | पैगंबरांवरील टिप्पणीमुळे कमलेश तिवारींची हत्या; सुरतमध्ये पकडले तीन मास्टरमाइंड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपैगंबरांवरील टिप्पणीमुळे कमलेश तिवारींची हत्या; सुरतमध्ये पकडले तीन मास्टरमाइंड\nलखनऊ - उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येचा २४ तासांत उलगडा केल्याचा दावा केला आहे. पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, मोहंमद पैगंबर यांच्याबाबत २०१५ मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिवारींची हत्या करण्यात आली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा कट दोन महिन्यांपूर्वी दुबईत रचण्यात आला होता. घटनास्थळी मिळालेल्या मिठाईच्या डब्याच्या आधारावर लखनऊपासून सुमारे १२५० किमी अंतरावरील सुरत येथून गुजरात एटीएसने मौलाना मोहसीन सलीम शेख, फैजान युनूसभाई जिलानी आणि रशीद अहमद खुर्शीद अहमद पठाण या तिघांना अटक केली आहे. दुबईत राहिलेल्या रशीदला संगणकाची माहिती आहे. तो शिलाई काम करतो. मौलाना मोहसीन सलीम शेख याच्या चिथावणीवरूनच २३ वर्षीय रशीदने सुरुवातीचा कट रचला होता. सुरतच्या दुकानातून मिठाई खरेदी करताना फैजान युनूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याच्यानंतर मौला��ा मोहसीन आणि रशीदला पकडण्यात आले.\nसूत्रांनुसार, रशीदनेच अश्फाक आणि मोइनुद्दीन नावाच्या शूटरला तिवारींच्या हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही मारेकऱ्यांनी १६ आॅक्टोबरला सुरत येथून मिठाईचा डबा खरेदी केला आणि त्यात पिस्तूल ठेवून गुजरात येथून रेल्वेने लखनऊला पोहोचले. मात्र, दोन्ही मारेकऱ्यांना अद्याप अटक झाली नाही. पोलिस महासंचालक सिंह म्हणाले की, या दोघांना लवकरच अटक केली जाईल. या घटनेत कुठलीही दहशतवादी संघटना सहभागी असल्याचे पुरावे अद्याप मिळाले नाहीत.\nतिवारींच्या आईने भाजप नेत्यावर केला हत्येचा आरोप\nकमलेश तिवारींच्या आईने सीतापूर येथील भाजपचे नेते शिवकुमार गुप्ता यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. आईने म्हटले आहे की, गुप्ता हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि त्याच्यावर ५०० पेक्षा जास्त खटले आहेत. एका मंदिराबाबत सुरू असलेल्या वादातून त्याने ही हत्या घडवली आहे.\nतिवारींवर दीड कोटी रुपयांचे बक्षीस ठेवणाऱ्या दोन मौलानांनाही केली अटक\nतिवारींची पत्नी किरण यांनी उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील दोन मौलानांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता. या दोघांनी वादग्रस्त वक्तव्यावरून तिवारींचे शिर कापण्यासाठी दीड कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांनी मोहंमद मुफ्ती नईम काझमी आणि इमाम मौलाना अनवरूल हक यांना अटक केली आहे. त्यांचीही सखोल चौकशी सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/now-it-is-time-for-narendra-modi-to-take-the-bag-congress-vaccine/", "date_download": "2021-07-31T12:40:11Z", "digest": "sha1:2PGVKQTBPRR4A33TYCG5EA6DP5MW7TLZ", "length": 8057, "nlines": 70, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "नरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली; काँग्रेसचं टीकास्त्र", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nनरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली; काँग्रेसचं टीकास्त्र\nनवी दिल्ली : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,069 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,91,981 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लसीकरण यावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अनेक���ंनी विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे.\nयाच दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याच विषयावर एका वाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. या चर्चासत्रात बोलताना काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात रागिनी नायक यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी दोघेही एकमेकांवर वरचढ होण्यासाठी पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं एकमेकांशी पटत नाही. भाजपशासित राज्यांमध्ये नुसता गोंधळ माजला असल्याचं रागिनी नायक यांनी म्हटलं आहे. कोरोना असो नाहीतर सत्ता दोन्हीही मोदीजींच्या हाताबाहेर जाऊ लागलेत. आता असं वाटतंय की बहुतेक झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आलेली आहे, असं रागिनी नायक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.\n‘त्यांचा स्वबळाचा आग्रह ‘शेवटपर्यंत’ टिकला तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रच लढणार’\n“३१ जुलैपर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर करा”, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश\nपुण्यातील आंबिल ओढा परिसरातील वाद पेटला; अंगावर रॉकेल ओतून नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न\nमंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल\n हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम तात्काळ पूर्ण करा\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया;…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा प्रकरणी…\nरणवीर दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत…\n“कें���्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-few-years-ago-joe-biden-told-about-his-5-relatives-lives-in-mumbai/", "date_download": "2021-07-31T11:52:37Z", "digest": "sha1:EHLI5R6CY6A5O2H32HH7RWYB4DSE4BQV", "length": 4575, "nlines": 80, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "बिडेन यांचे 5 दूरचे नातेवाईक मुंबईत राहतात? - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS बिडेन यांचे 5 दूरचे नातेवाईक मुंबईत राहतात\nबिडेन यांचे 5 दूरचे नातेवाईक मुंबईत राहतात\nजो बिडेन यांचे 5 नातेवाईक हे मुंबईत राहतात, असं खुद्द बिडेन यांनी सांगितलं होतं\n2013मध्ये जो बिडेन जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी मुंबईतील आपल्या दूरच्या नातेवाईकांबद्दल सांगितलं होतं\nतसेच त्याच्या 2 वर्षानंतर वॉशिंग्टनमध्ये पुन्हा आपले नातेवाईक मुंबईत राहत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता\nकाही दशकांनंतर त्यांना मुंबईहून बिडेनच्या आडनाव नावाचे पत्र आले होते\n24 जुलै 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला संबोधित करतांना बिडेन यांनी त्या पत्राचा उल्लेख करत आपल्या मुंबईतील नातेवाईकांबद्दल सांगितलं होतं\nसिनेटचा सदस्य झाल्यानंतर, बिडेन यांना समजले की त्यांचे “पणजोबाच्या पणजोबाचे पणजोबांनी” ईस्ट इंडिया कंपनीत काम केले होते\nबिडेन यांच्या वक्तव्यानंतर अद्यापपर्यंत मुंबईतील एकाही व्यक्तीने बिडेन यांचा नातेवाईक असल्याचा दावा केलेला नाही\nPrevious articleजपान : प्रिन्स फ्युमिहिटो यांना अधिकृतपणे सिंहासनाचा वारस म्हणून केलं घोषित\nNext article“बिडेन ओबामांना मागे टाकतील अशी कल्पना करणे अशक्य”\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-women-marries-3-men-in-3-month-and-flees-with-their-valuables/", "date_download": "2021-07-31T12:24:36Z", "digest": "sha1:DMOD4YDWTG4FEVSFBQX5UNLEQYSE5LAI", "length": 3249, "nlines": 79, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "3 महिने, 3 लग्न आणि नवरी पैसा लुटून गायब - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS 3 महिने, 3 लग्न आणि नवरी पैसा लुटून गायब\n3 महिने, 3 लग्न आणि नवरी पैसा लुटून गायब\nगेल्या 3 महिन्यात 3 लग्न करून महिलेने घातला तिघांना लुटलं\nऔरंगाबाद पोलिसांनी केली 27 वर्षीय विजया अमृते या महिलेला अटक\nलग्नाच्या बहाण्याने महिला पुरुषांना फसवायची आणि त्यानंतर दागिने, किंमती वस्तू घेऊन पळ काढायची\nलॉकडाऊनमध्ये तिची आणि नवऱ्याची नोकरी गेली असल्याने केलं होतं एक रॅकेट जॉईन\nPrevious articleबँकेच्या बाहेर अज्ञातांचा चाकू हल्ला; युवक गंभीर\nNext article‘परींदा’ सिनेमाला 31 वर्षे पूर्ण; काय म्हणाली माधुरी वाचा\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8488", "date_download": "2021-07-31T13:08:08Z", "digest": "sha1:ODJAZKR3DILADUSLEDQF4QRWEGM4CLAE", "length": 18433, "nlines": 186, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "भाजपचे जिल्हाध्यक्षा सह तीन आमदाराची पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयला भेट ; कोरोना महामारीवर मांडले विस्तृत मत…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nभाजपचे जिल्हाध्यक्षा सह तीन आमदाराची पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयला भेट ; कोरोना महामारीवर मांडले विस्तृत मत….\nभाजपचे जिल्हाध्यक्षा सह तीन आमदाराची पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयला भेट ; कोरोना महामारीवर मांडले विस्तृत मत….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nभाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा , विधान परिषद चे आमदार निलय नाईक , राळेगाव चेआमदार अशोक ऊईके , उमरखेड चे आमदार नामदेव ससाने यांनी पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयास भेट दिली आणि कोरोना महामारी बाबत करण्यात येणाऱ्या उपयोजने बाबत आपले मत व्यक्त केले या वेळी भाजपा डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष चंदन पांडे उपस्थित होते .मान्यवराचे पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित , यु.एन. वानखेडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.\nPrevious: 24 तासात 727 जण पॉझेटिव्ह, 824 कोरोनामुक्त ; जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह (चंद्रपूर) 15 मृत्यु….\nNext: जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह, 625 कोरोनामुक्त ; 16 मृत्यु….\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रु���्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्�� स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,059)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-31T13:03:34Z", "digest": "sha1:WYT4KXFPV4ME22M3QYUVJN2NU6LCRRXB", "length": 4041, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम | रयतनामा", "raw_content": "\nTags दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम\nTag: दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम\nदीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम; आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nअमर��वती अवघ्या दीड महिन्याचा बाळाला विहिरीत टाकून त्याची हत्त्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संशयाच्या आधारावर बाळाच्या आईला अटक केली. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत मी गुन्हेगार नाही...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/mseb-recruitment-2021/", "date_download": "2021-07-31T13:08:38Z", "digest": "sha1:R4UKUNXKK2WLVLHK2VIDM4IM4FMX7V75", "length": 7629, "nlines": 119, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लि. येथे भरती. (२८ जुलै)", "raw_content": "\nHome Daily Updates महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लि. येथे भरती. (२८ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लि. येथे भरती. (२८ जुलै)\nMSEB Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लि. येथे आवश्यकतेनुसार उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nमुख्य अभियंता (सिव्हिल) Chief Engineer (Civil)\nसंचालक (मानव संसाधन) – पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री / डिप्लोमा इन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (पीजीडीएम) किंवा (ए���बीए) कोणत्याही शाखेत किंवा मॅनेजमेंट स्टडीज मध्ये किंवा कोणत्याही शाखेत कार्मिक व्यवस्थापन (एमपीएम)\nमुख्य अभियंता (सिव्हिल) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान विषयात पदवी.\nसंचालक (मानव संसाधन) – ६० वर्षे.\nमुख्य अभियंता (सिव्हिल) – ५० वर्षे.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nचीफ जनरल मॅनेजर (एचआर) एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, एम.जी. रस्ता, फोर्ट, मुंबई. ४००००१.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ जुलै २०२१\nPrevious articleदूरसंचार विभाग मुंबई येथे भरती. (२८ ऑगस्ट)\nNext articleगेल इंडिया लिमिटेड येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nऑइल इंडिया लिमिटेड येथे भरती. (१६ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर)\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली येथे भरती. (२७, २९,...\nसशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे भरती. (१० सप्टेंबर)\nअकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून अर्ज सुरु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/breakign-news", "date_download": "2021-07-31T13:06:07Z", "digest": "sha1:YYIC6OIJXQGF7TUL3ECH6U34BOPBKLDZ", "length": 2271, "nlines": 56, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "breakign news", "raw_content": "\nकृषी बिलाच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत मैदानात\nमका उत्पादक मोबदल्यापासून वंचित\nकरोना टेस्टिंग लॅबमध्ये आजपासून स्वॅब तपासणी; दररोज किती नमुने तपासणार\nदिलासादायी : गाळेमालकाने केले ५५ हजारांचे भाडे माफ; सटाण्यातील युवकाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक\nसप्तशृंगी गडावरील चैत्र महिन्यातील यात्रोत्सव रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त व ग्रामस्थांचा निर्णय\nडहाणू नाशिक रस्त्यावर वऱ्हाडाच्या पिकअपला अपघात; एक ठार, २० ते २५ वऱ्हाडी जखमी\n६२ वर्षांनंतर दंडे हनुमान चौकात पुन्हा रहाडीचा आनंद\nपंचवटीत अवैध स्पा सेंटरवर निर्भया पथकाचा छापा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/robin-sharma-suvichar-in-marathi/", "date_download": "2021-07-31T12:45:19Z", "digest": "sha1:UUNEYB5XFGL6IQHPT4A3AOIN5FPXD23C", "length": 7807, "nlines": 91, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "रॉबिन शर्मा यांचे मराठी १५ सुविचार Best Robin Sharma Suvichar In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nरॉबिन शर्मा यांचे मराठी १५ सुविचार Best Robin Sharma Suvichar In Marathi\nRobin Sharma Suvichar In Marathi रॉबिन शर्मा हे अमेरिकेतील नावाजलेले नेतृत्व तज्ज्ञ आणि लेखक आहेत. जगातील अनेक कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गासाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. त्यांची स्वसुधारणा या विषयाशी संबंधित अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक भाषांतून त्यांची भाषांतरे झाली आहेत.\nरॉबिन शर्मा यांचे मराठी सुविचार Robin Sharma Suvichar In Marathi\nतुमचा जन्म महान बनण्यासाठी झालाय पण तुम्ही आधी सामान्य पानाचा राजीनामा द्यायला हवा.\nतुमचा पराभव तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही प्रयत्न सोडून देता.\nभीती बद्दल चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तिच्या दिशेने धावू लागल्यावर ती पळून जाते.\nयशासाठी १०% गुणांची आणि ९०% शिस्तीची गरज असते.\nज्या भयाचा आपण सामना करत नाही त्या भयाचे रुपांतर नंतर आपल्या मर्यादेत होते.\nतुमच्या जगण्याचा दर्जा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.\nभय म्हणजे सर्वात मोठ खोट आहे.\nप्रत्येक गोष्टीची निर्मिती दोनदा होत असते पहिली तुमच्या मनात आणि दुसरी प्रत्यक्षात.\nलोकांनी तुमच्या दिशेने फेकलेले दगड जमवा आणि त्यातूनच नवं यशाचं स्मारक उभ करा.\nRobin Sharma Suvichar In Marathi हे तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nसंत गाडगे महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार\nसंत कालिदासांचे 6 सुप्रसिद्ध सुविचार\nमहात्मा ज्योतिबा फुले यांचे सुविचार\nरवींद्रनाथ टागोर यांचे अनमोल विचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nगोस्वामी संत तुलसीदासांचे विचार\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nजवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार Best Jawaharlal Nehru Quotes In Marathi\nमहात्मा गांधींचे जगप्रसिद्ध सुविचार Mahatma Gandhi Suvichar In Marathi\nलोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार Best Lokmanya Tilak Quotes In Marathi\nब्रूस ली चे प्रेरणादायी विचार Bruce Lee Suvichar In Marathi\nअरनॉल्ड श्वार्झनेगर यांचे मराठी सुविचार Arnold Schwarzenegger Suvichar In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nमेरी प्रिय अध्यापिका हिंदी निबंध | My Favourite Teacher Hindi Essay\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के ���िए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/first-bajirao-peshava-leader-warrior/", "date_download": "2021-07-31T13:08:10Z", "digest": "sha1:W64O5SP5GTLZGFQQKGZUBZUNKH3AUITG", "length": 18256, "nlines": 82, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "पहिले बाजीराव पेशवे उपेक्षित पेशवा - अभेद्य योद्धा - Chittavedh Magazine - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nपहिले बाजीराव पेशवे उपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा\nउपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा\nदरवर्षीप्रमाणे या वर्षीही मी आणि अमरावतीचे श्रीधर जोशी मोटरसायकलीवरून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ, राजस्थान या चार राज्यांचा पंधरा दिवसात साधारणतः ५५०० किलोमीटर प्रवास करून आलो. या प्रवासात मध्यप्रदेशातील छिंदवाडा – पंचामढीचे सुंदर डोंगरघाट, ओंकारेश्वाराचे ज्योतिर्लिंग नि नर्मदेचे विस्तीर्ण पात्र, उज्जैनचे ज्योतिर्लिंगस्थान नि कृष्णकालीन पवित्रम वास्तू नि स्थाने, महेश्वर – मंडलेश्वर – धार इ. ऐतिहासिक नगरे, बाटवाबाटवीला म्हणजेच अधर्मांतरास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धडाडीने शुद्धिकरणाद्वारे चोख उत्तर देणारा नि हिंदुत्वनिष्ठांच्या यशस्वी लढ्याचे दर्शन घडविणारा दुर्गम झाबुआ जिल्हा, तसेच स्वाभिमानी गुजराथमधील दुर्दैवी गोध्रा, तथाकथित लोकशाहीला लाजविणा-या गायकवाडांच्या राजेशाही राजधानी अर्थात बडोदा, निसर्गरम्य पावागड, चाम्पानेर, सापुतारा आणि हिंदुधर्मरक्षक राजपुतांच्या हौतात्म्याची साक्ष देणा-या राजस्थानातील चितोडगड, उदयपूर, जयपूर अशा नगरांचे, नद्यांचे, पर्वतरांगांचे, विविध संस्कृतींचे मनोहारी दर्शन घडले. परंतु त्यातही भाग्याचा कळस म्हणजे मध्यप्रदेशातील सानावाद या नगराजवळील रावेर गांवात असलेल्या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या समाधीचे झालेले दर्शन होय. या समाधीच्या दर्शनाचे वेळी माझ्या मनात मनात जे विचार आले ते पुढे शब्दांत उतरवले आहेत.\nआजचा दिवस हा केवळ या प्रवासातील नव्हें तर आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. जगातील सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमधेही सर्वोत्तम योद्ध्याचे पद देण्यास कोणताच प्रत्यवाय नसलेल्या महानतम सेनापती पहिले बाजीराव यांची चिरेबंद आणि अडीचशेहून अधिक वर्षे निसर्गाशी आणि हिंदुंच्या कोडगेपणाशी झुंजत आजही बाजिन्प्रमाणेच धीरोदात्तपणे उभ्या असलेल्या भक्कम समाधीचे दर्शन होते आहे. परंतु वर्षानुवर्षे ही समाधी दुर्लक्षित उपेक्षित आहे, याहून मोठं दुर्दैव ते कोणतं हिंदुधर्म नि हिंदुराष्ट्र रक्शिण्याचे नि विस्थारिण्याचे अतुलनीय कार्य करणा-या त्या नरशार्दुलाची, त्याच्या कर्तुत्वाप्रमाणेच भव्य-दिव्य, राकट, स्पुर्तीदायक आणि पवित्रम असलेली समाधी आज या हतबल, शौर्याहीन, विवेकहीन, स्वभावाशुन्य हिंदुस्थानच्या नि महाराष्ट्राच्या गणतितहि नाही. समाधीच्या सभोवताली असलेल्या गांवांतही बाजीराव हे नांव जुन्या पिढीतील अगदी मोजक्या लोकांसच ठाऊक आहे. इतरांना नि विशेषतः नव्या पिढीस तर बाजीराव हे नांव माहीतच नाही. या समाधीस ते लोक “राजाची समाधी” म्हणतात. ही वाईट अवस्था पाहता त्या महापुरुषाची, त्याने घडवलेल्या इतिहासाची त्यांना ओळख असणे तर असंभवनीयच\nत्याहूनही भीषण अवस्था महाराष्ट्राची आहे. बाजीरावांची समाधी मध्यप्रदेशात आहे हे महाराष्ट्रात लाखांमध्ये एखाद्यासच ठाऊक असेल. या दुर्दैवी हिंदुस्थानात नि महाराष्ट्रात अनेक अधर्मी, क्रूर, अत्याचारीना देवत्व प्रदान करून राष्ट्रद्रोही नि धर्माद्रोहीना “महात्मा” बनवून आजही आमच्या छाताडावर नाचवले जात आहे, लादले जात आहे. असल्या धेण्डाञ्च्या प्रतिमेचे अभद्र दर्शन घेतल्याविना आमचे कोणतेहि दैदंदिन आर्थिक व्यवहारही होऊ नयेत अशी चिरकालीन व्यवस्था आमच्यावर थोपवली गेली आहे. यःकिश्र्चित नि कःपदार्थ नेत्यांच्या जयंत्या, मयंत्या, वाढदिवस साजरा करणा-या, त्यांचे पुतळे उभारणा-या, पाकिस्तानच्या जन्मदात्यांचा सर्वत्र जयघोष करणा-या या महाराष्ट्रात नि हिंदुस्थानात बाजीराव विस्मृतीत गेले आहेत. पूर्वी औरंगजेब नि अफ़जलखान यांच्यासारख्या धर्मांध शक्तींना गाडणा-या महाराष्ट्रात त्यांना पुन्हा थडग्यातून बाहेर काढले गेले आहे. त्यांची थडगी राजमान्य झाली आहेत. त्यांचे सुशोभिकरण, उदात्तीकरण चालू आहे. अफझलला फासावर लटकवण्याचे सोडून नवीन ‘अफजल’ निर्माण केले जात आहेत. हिंदुधार्माविरुद्ध आगपाखड करणारे, तो बुडवणारे, त्यासाठी कोणत्याही अधर्माचा स्वीकार करू पण हिंदुधर्माचा त्याग करू अशी को���्हेकुई यशस्वी करवणारे आज सर्वमान्य ‘महामानव’ झाले आहेत.\nपण बाजीराव, इतर पेशवे, वीर सावरकर आणि ‘गोड-असे’ कार्य करणारे अनेक धर्मरक्षक, क्रांतिकारक यांची आठवणही होऊ नये म्हणून हेतुपूर्वक रचलेली कट-कारस्थाने यशस्वीपणे पूर्णत्वास गेल्याचे विदारक चित्र दिसत आहेत. शिवाछात्रापातीन्ना ‘सर्वधर्मसमभावी’ तर रामदासस्वामींना ‘औरंग्याचा दलाल’ अशा भीषण उपाधी दिल्या जात आहेत. जातीविहीन समाजाचे ढोल बडवणा-या महाराष्ट्रात जातीयवादामुळे नि तथाकथित सर्वधर्मसमभावामुळे या राष्ट्रपुरुषांचे विस्मरण घडवून आणले गेले आहे. त्यातही हे राष्ट्रपुरुष सर्वधर्मसमभावी, मानवतावादी, शांततावादी म्हणजे थोडक्यात ढोंगी नसल्याने आज अडगळीत पडले आहेत. बाजींचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्याचे भाग्यही महाराष्ट्राच्या दैवी नाही.\nअवघ्या विसाव्या वर्षी सर्वोच्य पदावर अर्थात पेशवेपदावर आरूढ होऊन पुढील केवळ २० वर्षाचे आतं सर्व अधर्मी, रानाती, धर्मांध शक्तींना पराभूत करून शिवछत्रपतींचे हिंदुपदपातशाहीचे दिव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरवणा-या, उदेपूरच्या जयसिंहास दिल्लीचे ‘तख्ता’वर (सिंहासनावर) बसवून हिंदू चक्रवर्तीसम्राट निर्माण करू पाहणा-या, परकियांच्या प्राणांतिक आक्रमणापासून आपला धर्मबांधव असलेल्या छात्रासालाना ‘गजेन्द्रमोक्षा’प्रमाणे मुक्त करणा-या, निजामनामक मोगली धेन्द्यास पदोपदी धुळ चारणा-या, क्रूरकर्मा-धर्मांध नादिराशाहास केवळ दरा-याने पळवून लावणा-या, प्रत्यक्ष दिल्लीच्या बादशहास गुडघे टेकावयास लावणा-या बाजींचे स्मरण आज कधी कोणास झालेच तर मस्तानी या ऐतिहासिक नि राजकीयदृष्ट्या कवडीमोल असलेल्या व्यक्तीमुळे होते. जणू बाजीरावांनी मस्तानीसह काळ व्यतीत करण्याविना आयुष्यात दुसरे कांही केलेच नाही. नतद्रष्ट, विकृत साहित्यकारांना आयुष्यातील साधारणतः २५ युद्धांमध्ये एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य, अभेद्य बाजीराव न स्मरता प्रेमालाप करणारेच बाजीराव दिसतात. अर्थात, श्रीकृष्णाच्या केवळ उच्चाराने राधेचेच स्मरण होणा-या या हिंदुसमाजाकडून आणखी काय अपेक्षा करणार\nही भीषण परिस्थिती पालटणे हे हिंदूंचे कर्तव्य आहे. बाजींचे स्मरण आसेतुहिमाचल, यावच्चन्द्रदिवाकरौ जीवित ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी इतिहासप्रेमींनी एकत्र येऊन वर्षातून निदान १ दिवस तरी मध्यप्रदेशातील रावेरास्थित समाधीस्थळी जाऊन एक उत्सव करून सर्व हिंदुस्थानभर हे लोण पसरवून राष्ट्रधर्म स्फुल्लिंग चेतवणे आवश्यक आहे. धेण्डाञ्च्या आणि बाजारबुणग्यांच्या जयंत्या नि मयंत्यांच्या अतिरेकात आज जयंती वा मयंतीसाठी बाजींहून अधिक योग्य राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष मिळणे अशक्य आहे. महाराष्ट्रातही अशा उत्सवाची परंपरा चालू व्हांवी. बाजींच्या समाधीचे दरवर्षी दर्शन घेऊन तेथे उत्सव साजरा करण्याचा आम्ही संकल्प केला आहे; इतरांनीही त्यात तनमनधनाने सहभागी व्हांवे. त्या निमित्ताने हिंदूंनी एकजुटीचे नि सामार्त्याचे दर्शन घडवून नवे शिवाजी, बाजी, चिमाजी, भाऊसाहेब, नानासाहेब, माधवराव, सावरकर, फडके, चापेकर, टिळक, निर्माण झाले तर शिवशाहीचे-पेशवाईचे, जगावर राज्य करणा-या हिंदुसाम्राज्याचे वैभवशाली दिवस दूर नसतील, हे निश्चित.\nभावनांक – रणजित करंदीकर\nसंस्कार आणि आदर्श सांप्रत काळाची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/applications/", "date_download": "2021-07-31T12:21:11Z", "digest": "sha1:T5EV2SX2CSV5YRETEARVEH6UQQFHYNR7", "length": 2869, "nlines": 51, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Applications Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nघरच्या घरी कोरोना चाचणीसाठी ‘कोव्हिसेल्फ’ संच बाजारात उपलब्ध\nपुणे : मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने विकसित केलेल्या ‘कोव्हिसेल्फ’ या चाचणी संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता मिळाली आहे. घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी हे संच उपयुक्त ठरणार आहे. हा चाचणी संच संपूर्ण भारतीय…\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8786", "date_download": "2021-07-31T11:31:45Z", "digest": "sha1:ILIWQAQ4J7EJKCUI4KF7HFYSTALQNDAW", "length": 19641, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "24 तासात 13 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\n24 तासात 13 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह…\n24 तासात 13 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ, दि. 23 जून :-\nगेल्या 24 तासात जिल्ह्यात 15 जण पॉझेटिव्ह तर 13 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1080 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1065 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 64 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72671 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70821 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.\nजिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 76 हजार 05 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 03 हजार 171 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.39 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.\nजीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2233 बेड उपलब्ध\nजिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 46 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2233 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 26 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 551 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 17 रुग्णांसाठी उपयोगात तर 509 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 3 उपयोगात तर 1173 बेड शिल्लक आहे…\nPrevious: 24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nNext: चोरीच्या आठ मोटरसायकल सह आरोपींना अटक ; एलसीबी पथकाची कार्यवाही….\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले ह���्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,046)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णां��ी यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bollywood-kids-actor-flop-in-career/", "date_download": "2021-07-31T11:26:53Z", "digest": "sha1:ZMNAXIVMMX3KSXX2LW4VUECHWPYZPFGU", "length": 17596, "nlines": 141, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "फिल्मी बॅकग्राऊंड असूनही फ्लॉप ठरले ‘हे’ स्टार किड्स; पाचवा कलाकार तर सर्वात अनलकी!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nबुधवार, जुलै 28, 2021\nफिल्मी बॅकग्राऊंड असूनही फ्लॉप ठरले ‘हे’ स्टार किड्स; पाचवा कलाकार तर सर्वात अनलकी\nफिल्मी बॅकग्राऊंड असूनही फ्लॉप ठरले ‘हे’ स्टार किड्स; पाचवा कलाकार तर सर्वात अनलकी\nसुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सर्वांनाच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतच्या या मृत्यूला बाॅलिवूडची गटबाजी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कंगना राणावत, विवेक ओबराॅय सारख्या कलाकारांनीही याला दुजोरा दिला आहे.\nबाॅलिवूडमध्ये चालणारं नेपोटीझम यामुळं पुन्हा चर्चेत आलंय. रणबीर, आलिया असे अनेक स्टार किड्स सेलिब्रिटी झाले, मात्र घरात फिल्मी बॅकग्राऊंड असतानाही काही कलाकार फ्लाॅपच राहिले. बाॅलिवूडच्या पडद्यावर फ्लाॅप ठरलेल्या अशाच काही स्टार किड्स बद्धल जाणून घेऊया…\nप्रसिद्ध दिग्दर्शक यश चोपडांचा मुलगा म्हणून उदयला ओळखलं जातं. धूम व मोहब्बते या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच चर्चेत राहिली. मात्र बाॅलिवूडचा अभिनेता म्हणून तो फ्लाॅपच ठरला. यश चोपडा यांचे अनेक चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चा��गलेच सुपरहिट ठरले. मात्र वडिलांसारखं यश मुलाला मात्र काही केल्या मिळवता आलं नाही.\nहरमन बावेजा हे नाव कुणाच्या ऐकिवात असेल का, याविषयी थोडी शंकाच आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हैरी बावेजा यांचा हा मुलगा. २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘लवस्टोरी’ या चित्रपटातून त्यानं पदार्पण केलं. मात्र हा पहिलाच चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. हरमनला कारकिर्दीत ६ चित्रपट मिळाले. प्रियंका चोपडा सारख्या अभिनेत्री सोबत काम करूनही त्याला अभिनयात जम बसवताच आला नाही.\nबाॅलिवूडमधला नावाजलेलं नाव म्हणजे शेखर सुमन. अभिनेता,गीतकार, दिग्दर्शक, निर्माता या विविध क्षेत्रात वावर असलेला हा अवलिया यशाच्या शिखरावर पोहचला. मात्र शेखरचा मुलगा अध्ययन सुमन मात्र बाॅलिवूडमध्ये फ्लाॅपच ठरला. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या हाल ए दिल चित्रपटातून त्यानं बाॅलिवूडमध्ये प्रवेश केला. अनेक चित्रपटात काम करूनही मात्र त्याचं करियर फ्लाॅपच ठरलं.\nबाॅलिवूडमध्ये कपूर घराण्याचा चांगलाच दबदबा पहायला मिळतो. मात्र संजय कपूरला या वलयाचा फायदा मिळाला नाही. बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोनी व अनिल कपूर यांचा हा भाऊ. १९९५ पासून अभिनयाच्या कारकिर्दीत प्रवेश करूनही संजय यशापासून लांबच राहिले. चित्रपटच नाही तर मालिकेत काम करूनही संजय कपूर बाॅलिवूड सेलिब्रिटी म्हणून नावारूपास आले नाहीत.\nराज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी…\n‘एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाहीस’; शिल्पा…\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या…\nतुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आणि टीआरपी क्वीन एकता कपूरचा भाऊ आहे, परंतु तरीही तो बॉलिवूडमध्ये कुचकामी ठरला आणि त्याच्या करिअरचा आलेखही चांगला राहिलेला नाही. तुषारने ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले, जे काहीसे यशस्वी ठरले पण त्यानंतर त्याने अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. अजय देवगनचा गोलमाल सिनेमा हा त्याच्यासाठी लकी ठरला, या सिनेमाच्या पुढील भागांमध्ये देखील त्याची वर्णी लागली.\nसलमान सारखा भाऊ असतानाही सोहेल अभिनेता म्हणून फ्लाॅपच ठरला. सलमान म्हणेल ती बाॅलिवूडसाठी पूर्व दिशा असं चर्चेत असतं. मात्र सलमानचा भाऊच अभिनेता म्हणून फ्लाॅप ठरला. सोहेलनं पदार्पणा���्या काळात अनेक चित्रपटात अभिनयाची भूमिका बजावली. मात्र त्याचे बहुतांश चित्रपट फ्लाॅप ठरले. सध्या दिग्दर्शक म्हणूनही त्यानं हात आजमवला. जय हो सारख्या बिग बजेट चित्रपटाचा तो दिग्दर्शक राहिला. मात्र सोहेलच नव्हे तर सलमानच्या कारकिर्दीलाही हा सर्वात फ्लाॅप चित्रपट ठरला.\nसलमान खानचा दुसरा भाऊ अरबाज खानची परिस्थितीही बॉलिवूडमध्ये फारशी चांगली नाही. अरबाजने बर्‍याच वेळा स्वत: ला अभिनेता म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच चित्रपटात केलेल्या नकारात्मक भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, पण जेव्हा जेव्हा अरबाज मुख्य भूमिका म्हणून काम करत असे तेव्हा त्याची जादू काही चालत नसे. तसं दिग्दर्शक म्हणून अरबाजला यश मिळालं, त्याने सलमानचा दबंग 2 हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.\nअभिनेता फरदीन खान सध्या गायब होऊन आयुष्य जगणार्‍या कलाकारांपैकी एक आहे. तो प्रसिद्ध दिग्दर्शक फिरोज खानचा मुलगा आहे, परंतु त्याच्या अभिनय कारकीर्दीने कधीही यशाच्या उंचीला स्पर्श केला नाही. या अभिनेत्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले, रोमान्सपासून कॉमेडीपर्यंतचे सर्व प्रयत्न केले, पण लोकांची मने तो जिंकू शकला नाही. ‘ऑल द बेस्ट’ आणि ‘हे बेबी’ या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.\n..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात\n“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”\nमहाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य, अन्याय अत्याचार इथे खपवून घेणार नाही- गृहमंत्री\n“पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल\n20 जवानांना मारलं तरी आणखी डिवचायचं राहिलंय काय, सामनातून आज पुन्हा एकदा मोदींवर टीकेची झोड\nमहाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य, अन्याय अत्याचार इथे खपवून घेणार नाही- गृहमंत्री\nकोरोनाने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, काल एकाच दिवशी तब्बल ‘एवढे’ रूग्ण\nराज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये\n‘एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाहीस’; शिल्पा शेट्टी राजवर भडकली\n‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला…\nराज कुंद्राची अटक बेकायदेशीर; न्यायालयात दाखल 2 याचिक���ंवर आज होणार सुनावणी\n“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”\nराज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये\n“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”\n पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अभिनेत्रीचा मृत्यू\nकाळजाचा ठोका चुकवणारी घटना; विहिरीत पडलेल्या सासूला वाचवण्यासाठी सुनेनं…\nपीव्ही सिंधूकडून पदकाची आशा कायम; प्री- क्वाॅर्टर फायनलमध्ये धडक\n‘आता माघार नाहीच’; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले\n“पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार खुर्ची बचाव कार्यात व्यस्त आहे”\n युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत ‘या’ 2 भारतीय वास्तूंची निवड\n‘मी काय राज कुंद्रा आहे का’; राज ठाकरेंच्या वक्तव्यानं पिकला हशा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/man-murder-his-brother", "date_download": "2021-07-31T13:04:43Z", "digest": "sha1:NI2WPMMW4Q565GWG2IIQL3QBJXRBZR65", "length": 13036, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकून हत्या\nउल्हासनगरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Man killed his brother over dispute ...\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nSanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर\nUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप, थेट LIVE\nSanjay Raut | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा ‌झेंडा, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा येईन : संजय राऊत\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी2 hours ago\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : ऑलिम्पकच्या मैदानासह खऱ्या आयुष्यातही आहेत या ’10’ जोड्या हिट, कोणी लग्न करुन तर कोणी रिलेशनशिपध्ये एकत्र\nस्पोर्ट्स फोटो3 hours ago\nLookalike : नर्गिस फाखरी सारखीच दिसते मॉडेल करिश्मा कोटक, तुम्हालाही वाटेल नवल\nफोटो गॅलरी5 hours ago\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये\nफोटो गॅलरी6 hours ago\nMonalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी7 hours ago\nAshnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल\nफोटो गॅलरी8 hours ago\nKangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nAni kay hava 3 : रिअल लाईफ टू रिल लाईफ, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनसाठी उमेश आणि प्रिया सज्ज\nफोटो गॅलरी9 hours ago\nPooja Sawant : पुन्हा फुलणार प्रेमाचं नातं, ‘भेटली ती पुन्हा 2’च्या निमित्तानं पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी11 hours ago\nTokyo 2020: हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार, सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी लढणार, असे असेल 1 ऑगस्टचे वेळापत्रक\nकाँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान; रविवारपासून टिळक वाड्यातून सुरुवात\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nआजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू\nअन्य जिल्हे28 mins ago\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम, खासदारकीचाही राजीनामा; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशम���ख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे58 mins ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/vijays-master-given-much-needed-push-to-theatrical-business-in-india-with-crossing-150-cr-opening-weekend-128143400.html", "date_download": "2021-07-31T12:22:06Z", "digest": "sha1:V4LTJWENOK5LZ7B2QS3DXBTXDMNFHCBW", "length": 5718, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vijay's Master Given Much Needed Push To Theatrical Business In India With Crossing 150 Cr Opening Weekend | विजय स्टारर 'मास्टर'ने 7 दिवसांत जमवला 100 कोटींहून अधिकचा गल्ला, ठरला कोरोना काळातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमास्टर ब्लास्टर:विजय स्टारर 'मास्टर'ने 7 दिवसांत जमवला 100 कोटींहून अधिकचा गल्ला, ठरला कोरोना काळातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट\nविजयच्या चित्रपटाने तिकीटबारीवर 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.\nदाक्षिणात्य अभिनेता विजयचा 'मास्टर' हा चित्रपट तमिळनाडूतील काही चित्रपटगृहांत 100 टक्के ऑक्युपेंसीसह रिलीज करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी ज्या थिएटर मालकांनी कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पण आता याचा फायदा चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर कलेक्शनला होत आहे. विजयच्या चित्रपटाने तिकीटबारीवर 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.\nदक्षिणेत चालली चित्रपटाची जादू\nदीडशे कोटींच्या आकड्याला स्पर्श करणारा विजयचा हा पाचवा चित्रपट आहे. राज्यनिहाय कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास, पहिल्याच आठवड्यात तामिळनाडूमध्ये चित्रपटाने 96 कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला. त्याशिवाय आंध्र प्रदेशात केवळ 24 कोटी, कर्नाटकात 14 कोटी आणि उत्तर भारतात केवळ 5 कोटी रुपये जमा करण्यात चित्रपटाला यश आले.\nओव्हरसीज बद्दल बोलायचे झाल्या, ओव्हरसीज ओपनिंग वीकेंड कलेक्शन 4.6 मिलियन डॉलर राहिले.\nओटीटीवर रिलीज होणार 'मास्टर'\nनिर्मात्यांनी आता मास्टर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट सुमित कदेल यांच्या म्हणण्यानुसार, व्हॅलेंटाईन वीकमध्ये मास्टर 12 फेब्रुवारीला अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होईल. रवि तेजाच्या क्रॅक च��त्रपटाच्या थिएटर आणि डिजिटल रिलीजमध्ये जवळपास एक महिन्याचे अंतर होते. क्रॅक 29 जानेवारी रोजी डिजिटली रिलीज होत आहे.\nमास्टर या चित्रपटामध्ये मालविका मोहनन, अर्जुन दास, एंड्रिया जेरेमिया, आणि शांतनु भाग्यराज मुख्य भूमिकेत आहेत. अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत असलेला हा चित्रपट 2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-swatee-ganoo-writes-about-different-personalities-5907824-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:29:58Z", "digest": "sha1:4RH74WIF6TIAB7R4SGTMHQFXZB2MGDPC", "length": 16435, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Swatee Ganoo writes about different personalities | भिडस्त ते खंबीर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभिडस्त व्यक्ती दयाळू, प्रेमळ असतात. खरं तर सद्गुणी माणूस म्हणून आवश्यक असणारं सारं काही त्यांच्यात असतं. नसते ती स्वअस्तित्वाची जाणीव. म्हणूनच त्यांना अशा जीवनशैलीमधून बाहेर काढून स्वत:करिता जगण्यासाठी तयार करायला हवं. आपल्या दोषांवर अधिक जोर न देता आपल्यातली गुणैवशिष्ट्ये अगदी सहजपणे सांगायला त्यांना प्रवृत्त करायला हवं.\nअप्पासाहेबांना कोणी फोन केला किंवा फोन त्यांनी उचलला तर ते फक्त कोण बोलतंय एवढं बोलून लगेच तो फोन त्यांच्या बायकोकडे म्हणजे सुधाकडे देत. समोरच्याला जे काही बोलायचंय, विचारायचं असेल ते सारं सुधा वहिनीच सांगतात. घरातली एखादी वस्तू कितीला घेतली, दवाखान्याचा किती खर्च आला, याबद्दल विचारलं तर ते ‘अगं सुधा... सगळ्या प्रश्नांची उत्तरं हिला माहीत,’ असं म्हणतात. अगदी हॉटेलचं बिल, क्रेडिट कार्डाचा वापर, असं सारं काही त्यांनी सुधा वहिनींवर सोपवून टाकलंय. त्यांच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटतं. असंही ऐकायला मिळतं की, अप्पासाहेबांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुधा वहिनी आहेत. जणू काही अप्पांचं वकीलपत्रच त्यांनी घेतलंय. विविध व्यक्तिमत्त्वांमधला आणखी नमुना म्हणजे भिडस्त व्यक्तिमत्त्व किंवा सबमिसिव्ह पर्सनॅलिटी.\nऑफिसात अधिकाऱ्यांमध्ये बोलणं सुरू होतं की, हे वेळखाऊ आणि कंटाळवाणं काम कुणाकडे द्यावं कारण हे काम ज्याला दिलं जाईल तो शंभर टक्के प्रश्न विचारेल, मलाच का, म्हणून कटकट करेल. तेवढ्यात सुपरवायझर निकम म्हणाले, \"अगदी सोप्पं आहे. गिरासे मॅडमना द्या हे काम. त्या काही विचारणार नाहीत, काही बोलणार नाह���त. रायते साहेबांनी काम दिलंय म्हणजे कोणतीही शंका न घेता ते करायचं एवढंच त्यांना माहीत आहे.’ आणि ते सगळे हसायला लागले. पण पाठक साहेब मात्र म्हणाले, \"अहो, त्या भिडस्त आहेत म्हणून त्यांचा गैरफायदा घेणं, त्यांची चेष्टा करणं योग्य नाही.’\nअप्पासाहेब, गिरासे मॅडम यांच्यासारखी संकोची, भिडस्त आणि सोशिक व्यक्तिमत्त्वं आपल्याला अधूनमधून भेटत असतात. त्यांच्या वागण्याची आपल्याला कधी दयाही येते. ही मंडळी सहन करतात. कुणाला त्रास देणं यांना पटत नाही. जमत नाही. घरात अशा भिडस्त व्यक्तींवर कामं ढकलली वा लादली जातात. आणि अशा व्यक्ती ती कामं निमूटपणे करतात. त्यामुळे अशा व्यक्तींसमोर लबाड, ढोंगी लोक मुद्दाम आपण अडचणीत असल्याचं नाटक करतात. मग भिडस्त माणसाला लगेच दया येते. अतिसंवेदनशील असल्यानं दुसऱ्याला मदत करण्यासाठी ते स्वत:च्या गरजा बाजूला ठेवून कामाचा डोंगर उपसत राहतात. काही वेळेला ज्या गोष्टी त्यांच्या मनाला पटत नाहीत त्याही भिडस्तपणे करत राहतात. सहानुभूती वाटल्यानं आणि मदत करण्यानं त्या स्वत:चा विचार क्वचित करतात.\nभिडस्त व्यक्ती स्वत:हून आपल्या आयुष्याचे सारे अधिकार दुसऱ्यावर सोपवून देते. अनेकदा त्यांची वृत्ती नोकरीच्या दृष्टीने अनुरूप असते. वरिष्ठांकडून आदेश घेणं, त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे काम करत राहिलं की, त्यांचं डोकं शांत राहतं. भिडस्त स्वभाव निरोगी वातावरणासाठी उपयोगात येत असेल तर चांगलेच, परंतु हा स्वभाव स्वार्थासाठी, ताकदीच्या प्रदर्शनासाठी उपयोगात आणला जात असेल तर वातावरण गढूळ होतं.\nअशा नमतं घेणाऱ्या व्यक्तीही असतात ज्या दुसऱ्यावर आंधळा विश्वास टाकतात. या विश्वासामुळे दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या आज्ञांचं पालन करणं ते सहज करतात. प्रेम किंवा लग्नाच्या नात्यातसुद्धा एक जण दुसऱ्याच्या ताब्यात राहणं पसंत करतात. भांडणं नकोत, वाद नकोत, डोक्याला ताण नको म्हणून दुसऱ्यांचं ऐकणं असा प्रकार भिडस्त व्यक्तींबाबत दिसतो. समाजानं ठरवून दिल्याप्रमाणे वागणं त्यांना योग्य वाटतं. वर्तन आदर्श असलं पाहिजे याची काळजी घेतात. आपल्याला काय करायचंय, आपलं ध्येय काय याकडे दुर्लक्ष करतात.\nत्याग करणं, सोसत राहणं यामुळे लोक आपल्याला चांगलं म्हणतील म्हणूनही त्यांचं मन असं भिडस्तपणे वागायला तयार असतं. कोणी त्यांच्याबद���दल वाईट बोललं, टीका केली, ते अपेक्षित दर्जाचं काम करू शकले नाहीत असं म्हटलं, तर ते सहन करू शकत नाहीत. असं काही ऐकण्यापेक्षा दुसऱ्याला जे आवडतं जे पटतं तसेच ते वागतात.\nते स्वत:ला दुसऱ्यावर सोपवतात, कारण मग त्यांना कसलीही भीती राहत नाही. आपण स्वत:ची अशी काही बाजू मांडायची असते, स्वत:साठीही काही विचार करायचा असतो हे त्यांना कळत नाही. नियमांचं पालन करायचं, दुसऱ्यांचा आदर करायचा हे त्यांना पटतं. शाळेत अशी मुलं गुणी मुलं म्हणून नावाजली जातात, मात्र त्यांचं स्वत्व दाबून टाकलं जातं याकडे मोठ्यांचं दुर्लक्ष होतं. दुसऱ्याच्या हाताखाली काम करत राहिल्यानं त्यांची विचारप्रक्रिया सुरू होत नाही. ती सुरू करण्यासाठी आपण त्यांची मदत करणं अपेक्षित आहे. मात्र, लोकांमध्ये बहुधा शोषण करण्याची वृत्तीच दिसून येते. अशा भिडस्त व्यक्तींचा कॉलेजमध्ये छळ केला जातो, तसंच कामाच्या ठिकाणीही होतं. म्हणूनच त्यांना त्यांच्यातील दोष सांगण्यापेक्षा यांच्यामध्ये कोणती गुणवैशिष्ट्यं आहेत याच्याशी परिचय करून देता येईल. काय करू नये याऐवजी काय करता येईल, याची जाणीव करून देता येईल.\nभिडस्त व्यक्ती दयाळू, प्रेमळ असतात. खरं तर सद्गुणी माणूस म्हणून आवश्यक असणारं सारं काही त्यांच्यात असतं. नसते ती स्वअस्तित्वाची जाणीव. म्हणूनच त्यांना अशा जीवनशैलीमधून बाहेर काढून स्वत:करता जगण्यासाठी तयार करायला हवं. तुम्हाला जी भीती वाटतेय ती तुम्ही स्वत:च स्वत:मध्ये तयार केली आहे. अशा व्यक्तींना सांगायला हवं की, चांगलं वागणं म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करणं असतं. म्हणून त्यांच्या मनात स्वत:विषयी आदर निर्माण करणं आवश्यक आहे. तुमचा शब्दही महत्त्वाचा आहे. त्यासाठी कठोर होण्यापेक्षा समजून घेणं या पद्धतीनं काम करता येईल, हे पटवून द्यायला हवं. उच्च दर्जाची स्वप्रतिष्ठा, स्वजाणीव, विश्वास, अपार कष्ट, स्वत:च्या मर्यादा सांभाळणे, मनाची शांतता अशा गुणांनी युक्त असणाऱ्या या भिडस्त व्यक्तींच्या मनातील चीड नाहीशी करून त्यांना स्वत:साठी जगायला शिकवलं, तशी संधी दिली तर त्यांच्याइतकं यशस्वी कुणी होऊ शकत नाही.\nचांगलं काम कुणी करू शकत नाही. त्यांना भिडस्तपणा सोडून खंबीर व्यक्ती म्हणून होण्याकरिता सकारात्मक विचार देऊन स्वत:ची आणि दुसऱ्याची मते मांडणे, ऐकणे खूप मदत करते. आपल्या दोषांवर अधिक जोर न देता आपल्यातली गुणवैशिष्ट्ये अगदी सहजपणे सांगायला त्यांना प्रवृत्त करायला हवं. आपल्या विचार आणि मतांना महत्त्व देणं हे स्वत:चं व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी आवश्यक आहे. शेवटी भिडस्त का तर लोकांना आवडावं, लोकांना आपण का आवडावं कारण त्यांनी आपल्याला नापसंत करणं आपल्याला आवडत नाही म्हणून. म्हणजेच आपण लोकांचा अतिविचार करतो. असं का, कारण आपली स्वत:विषयीची प्रतिष्ठा कमी पडतेय. आपल्याला स्वत:चा अभिमान वाटेल असं वागण्यासाठी हे दुष्टचक्र भेदलं तर भिडस्त व्यक्तिमत्त्वाकडून खंबीर व्यक्तिमत्त्वाकडे निश्चित वाटचाल करता येईल.\n- डॉ. स्वाती गानू, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-jalgoan-municipal-corporation-news-in-divya-marathi-4964690-NOR.html", "date_download": "2021-07-31T12:58:09Z", "digest": "sha1:YODGRU3XXXMYR6HVZ3BLW7MPPD5ZWCDT", "length": 12174, "nlines": 80, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgoan Municipal corporation news in divya marathi | सहीच्या एका फटकाऱ्यानिशी ७३ नगरसेवक ठरतील अपात्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसहीच्या एका फटकाऱ्यानिशी ७३ नगरसेवक ठरतील अपात्र\nजळगाव - महापालिका आयुक्तांच्या एका सहीच्या फटकाऱ्यानिशी महापौर-उपमहापौरांसह ७३ नगरसेवक अपात्र ठरू शकतात, असे निदर्शनास आले आहे. पालिका अधिनियमानुसार नगरसेवकांनी प्रत्येक सहा महिन्यांच्या कालावधीत दोन क्षेत्रसभा घेणे अनिवार्य असून, या सभा घेतल्या नसल्यास पालिका आयुक्त अथवा राज्य शासन नगरसेवकांना अपात्र ठरवू शकते. या नियमानुसार जळगाव महापालिकेतील नव्या सभागृहात गेल्या वर्षभरात केवळ दोनच नगरसेवकांनी क्षेत्रसभा घेतल्या अाहेत. त्यामुळेच आयुक्तांनी ठरवल्यास महापौर-उपमहापौरांसह ७३ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.\nजळगाव महापालिकेची सन २०१३मध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर प्रभाग ३५ (मेहरूण)मधील नगरसेवक सुनील पाटील आणि नगरसेविका सुमित्रा सोनवणे यांनी जून २०१४ आणि २२ जानेवारी २०१५ राेजी अशा दोन क्षेत्रसभा घेतल्या अाहेत. त्यात नागरिकांच्या समस्यांवर चर्चा होऊन रीतसर इतिवृत्तही तयार करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महापालिका हद्दीतील इतर प्रभाग समित्यांमध्ये क्षेत्रसभा झाल्याच नसल्याचे निदर्शनास आले आहे.\nअपात्रते संदर्भात अशी अाहे तरतूद\nमहाराष्ट्रमहापालिका अधिनियमातील कलम २९मध्ये क्षेत्रसभेसंदर्भात माहिती देण्यात अाली अाहे. २९ (क) नुसार दाेन क्षेत्रसभांमध्ये उलटलेला कालावधी हा सहा महिन्यांहून अधिक असणार नाही. तसेच २९ (क) २नुसार कार्याध्यक्ष, पाेटकलम (१)मध्ये तरतूद केल्याप्रमाणे दाेन वर्षांच्या कालावधीत सलग चार क्षेत्रसभा बाेलावण्यात कसूर करील, तर राज्य शासन राजपत्रातील अादेशाद्वारे अायुक्तांनी दिलेल्या निर्देशावरून पालिका सदस्य असण्यापासून त्यास अनर्ह ठरवेल.\nग्रामीणभागातील नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी ज्याप्रमाणे ग्रामसभेची तरतूद करण्यात आली अाहे, त्याप्रमाणे महापालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या साेडवण्याकरिता महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २९ 'ब'मध्ये त्यांच्या क्षेत्रात जाऊन क्षेत्रसभा घेण्याची तरतूद करण्यात अाली अाहे. या क्षेत्रसभेत उपस्थित नागरिकांकडून सुचवल्या जाणाऱ्या िवकास कामांना समस्या साेडवण्याला प्राधान्यक्रम देण्यासाठी क्षेत्रसभांचे महत्त्व अाहे. क्षेत्रसभेत राबवायच्या याेजना विकास कार्यक्रमांचे प्राधान्यक्रम सुचवून ते प्रभाग समिती किंवा महानगरपालिकेच्या विकास याेजनांमध्ये अंतर्भूत करण्यासाठी प्रभाग समित्यांकडे पाठवण्याचे काम क्षेत्रसभेचे असते. मात्र, प्रभाग समित्यांचे गठन झाले नसल्याचे कारण पुढे करत क्षेत्रसभा घेण्यात अाल्या नसल्याचे सांगण्यात येत अाहे. याबाबत राज्य शासन किंवा अायुक्तांनी ठरवल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम २९ (क) २नुसार गेल्या अाणि या पंचवार्षिकमध्ये निवडून अालेल्या बहुतांश नगरसेवकांवर अपात्रतेचे संकट अाेढवू शकते.\nही अाहेत क्षेत्रसभेची कर्तव्ये\n1) त्या भागात राबवायच्या याेजना विकास कार्यक्रमांचा प्राधान्यक्रम सुचवणे.\n2) अशा याेजना कार्यक्रम प्रभाग समिती किंवा महापालिकेच्या विकास याेजनांमध्ये अंतर्भूत करण्यासाठी पाठवणे.\n3) त्या भागातील रस्त्यांवर पथदिवे लावणे, सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे नळ बसवणे, सार्वजनिक विहिरी स्वच्छतागृहे बांधण्यासह इतर साेयी-सुविधांसाठी जागा सुचवणे.\n4) त्या भागातील पाणीपुरवठा, मलप्रवाह, सार्वजनिक स्वच्छता, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन दिवाबत्तीच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी उपाययाेजना सुचवणे.\n5) त्या भागातील सार्वजनिक अाराेग्य केंद्रात राबवल्या जाणारे राेगप्रतिबंधक उपक्रम, कुटंुबकल्याण, साथीचे राेग, नैसर्गिक अापत्ती या घटनांची माहिती कळवण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे.\n6) त्या भागातील नागरिकांना 'महापालिका कर' 'वापर कर' अाकारण्याबाबत अाठवण करून देणे.\nक्षेत्रसभा हाेत नसल्याने समस्यांकडे दुर्लक्ष\nनिवडून अाल्यावर काही नगरसेवक पाच वर्षे वाॅर्डात फिरकतही नाहीत. क्षेत्रसभा झाल्यास संबंधित वाॅर्डाचा नगरसेव अाणि पालिका अधिकाऱ्यांसमाेर नागरिक अापल्या समस्या मांडून त्या मार्गी लावून घेतल्या जाऊ शकतात. मात्र, क्षेत्रसभाच हाेत नसल्याने समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.\nदीपक गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता\n^महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २९-क (१), (२) नुसार सहा महिन्याच्या अंतरात दाेन सभा किंवा दाेन वर्षाच्या कालावधीत सलग चार क्षेत्रसभा बाेलवण्यात कसूर केल्यास सभेचा कार्याध्यक्ष पालिका सदस्य अपात्र ठरू शकताे. अॅड.संजय राणे\nमहापालिका बरखास्त होणार नाही\nसर्व काही महापालिका सत्तेचे विकेंद्रीकरण रोखण्यासाठी\nमहापालिका निवडणूक: प्रचारासाठी नऊ प्रकारच्या परवानग्या\nमहापालिका निवडणूक: शंभर कोटींच्या उलाढालीची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-govt-create-2-3668756-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:32:36Z", "digest": "sha1:KTAXERWM6CCIT4OGREOFCGAXQAUQUXJL", "length": 7753, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "govt create 2.5 cr new job | 2.5 कोटी नोकर्‍यांचे 'स्वप्न'वत उद्दिष्ट; गरिबी कमी करण्यावर भर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n2.5 कोटी नोकर्‍यांचे 'स्वप्न'वत उद्दिष्ट; गरिबी कमी करण्यावर भर\nनवी दिल्ली- विकासाच्या योजना तयार करणार्‍या नियोजन आयोगावर विश्वास ठेवला तर 2017 पर्यंत देशाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल व देश नव्या सुविधांनी संपन्न होईल. पुढील पंचवार्षिक योजनेत अडीच कोटी नव्या नोकर्‍या देण्याचे 'स्वप्न'वत उद्दिष्टही आयोगाने निर्धारित केले आहे.\nयोजना आयोगाच्या पुढील पाच वर्षांच्या अहवालात देशातील सर्व गावांत व घराघरांपर्यंत वीज पोहोचवणे, प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडणे, अकृषी क्षेत्रात अडीच कोटी नव्या नोकर्‍या निर्माण करणे, गरिबांची संख्या 10 टक्क्यांपर्यंत कमी करणे यासारखी आकर्षक उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. आयोगाने 12 व्या पंचवार्षिक य���जनेअंतर्गत (2012-2017) कार्य करण्यासाठी मुख्य लक्ष्ये निश्चित केली आहेत. ही सर्व उद्दिष्टे शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याशी निगडित आहेत. आयोग 12 व्या पंचवार्षिक योजनांच्या कागदपत्रांना तसेच त्याच्याशी निगडित सर्व प्रकरणांना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. 15 सप्टेंबरला योजना आयोगाची अध्यक्ष पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता असून त्यात या सर्व कागदपत्रांचे सादरीकरण करून आयोग त्यावर आपला सल्ला देणार आहे. या बैठकीत पंतप्रधानांनी त्यास स्वीकृती दिल्यास ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत पंचवार्षिक योजनेस अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची देशभर अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू होईल.\nएका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, विकासासंदर्भात सरकार व अन्य संबंधित संस्थांचे प्रयत्न योग्य दिशेने होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विकासाचे संकेतांक (इंडिकेटर्स) निश्चित केले गेले पाहिजे. त्याआधारे विकासाच्या दिशेने केल्या जाणार्‍या प्रयत्नांच्या प्रगतीची समीक्षा करता येऊ शकेल. अर्थात देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आयोगासमोर विकासाचे र्मयादित लक्ष्य सुनिश्चित करून त्यात सर्वसमावेशकता आणण्याचे आव्हान होते. त्यादृष्टीने आयोगाने पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट निश्चित केले असून त्यात केंद्र, सर्व राज्य सरकारे यांच्याशिवाय सिव्हिल सोसायटी व आंतरराष्ट्रीय संस्थांची भागीदारी असेल.\nप्राप्त माहितीनुसार आयोगाने 12 व्या योजनेचा कालावधी संपण्याआधी देशातील सर्व शालेय शिक्षणाच्या प्रवेशाचे सरासरी वय 7 वर्षापर्यंत आणले जाणार आहे. सध्या हे वय 4.4 वष्रे आहे. चीनमध्ये शालेय शिक्षणाचे सरासरी प्रवेश वय 7.7 वष्रे आहे.उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याची विद्यार्थ्यांची सरासरी वाढवण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाशी निगडित प्रशिक्षण केंद्रांमध्ये 20 लाख जागा वाढवण्याचा प्रयत्न आहे. बाल मृत्यूदर कमी करून 28 व एकूण प्रजनन दर कमी करून 2.1 टक्क्यांवर आणणे, शून्य - 3 वर्षांपर्यंत मुलांचे कुपोषण व मुलींमधील अँनिमियाचा सध्याचा दर घटवणे आदी उद्दिष्टे आयोगाने निश्चित केली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/shiv-sena-should-close-the-match-now-and-issue-a-babarnama-bjps-harsh-criticism/", "date_download": "2021-07-31T11:46:56Z", "digest": "sha1:AOGLVOYOM5FHYWRMKY3LRBNIIH4ZV63D", "length": 6738, "nlines": 70, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपाची घणाघाती टीका", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nशिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, भाजपाची घणाघाती टीका\nमुंबई : अयोध्यामधील राम मंदिरातून शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत असताना बुधवारी मुंबईत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. तसेच, यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असून राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.\nया सामन्यातून शिवसेना भाजपला प्रत्युत्तर देत असताना, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा असा टोला लगावला आहे. तसेच अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.\nराम मंदिराच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी इटालियन कॉंग्रेसकडून रिकव्हरी सैन्याने आदेश घेतले आहेत. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिराच्या इमारतीची बदनामी करण्याचे आणखी प्रयत्न केले जातील. लोक त्यांच्या अंगात अंगणांपासून सावध राहिले पाहिजेत, “असे भातखळकर यांनी ट्विट केले. भातखळकर यांच्याप्रमाणेच इतर भाजप नेत्यांनी देखील शिवसेनेला लक्ष्य केले आहे.\n“काँग्रेस पक्ष म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय”\n“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी भाजपला सुनावलं\n“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”\nउद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार : किरीट सोमय्या\n“लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ”, चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर प्रहार\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया;…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\n“केंद्राकडू�� 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/Ctgl5q.html", "date_download": "2021-07-31T13:33:31Z", "digest": "sha1:XIJSBBTYK3644O5V7BPR3PYLZFZTHQND", "length": 11555, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना विनाशुल्क कोविड-१९ उपचार", "raw_content": "\nHomeमहात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना विनाशुल्क कोविड-१९ उपचार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना विनाशुल्क कोविड-१९ उपचार\n२३ मे रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्याचे रहिवासी असलेल्या सर्वांना विनाशुल्क कोविड-१९ उपचार पुरवण्यात येतील. उपचारांचा खर्च हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाकडून उचलण्यात येतोय. ही योजना आधी फक्त कमी उत्पन्न गटासाठी होती. पण कोविड-१९ च्या उपचारासाठी \"सर्व\" रहिवाशांना लाभ मिळणार आहे. रुग्णाचं आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी हे रहिवास दाखवण्यासाठी पुरेसं आहे. अंगीकृत रुग्णालय (राज्यभरात ९७३ आहेत) खाजगी असो वा शासकीय रुग्णालय, आहार, ते किरकोळ तपासण्या ते आयसीयू यापैकी कशाचीच शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. पण नफ्याला चटावलेल्या बिगर-शासकीय रुग्णालयांना नेहमीप्रमाणे नफेखोरी करता येत नसल्याने ते काहीप्रमाणात योजनेच्या अंमलबजावणीत आडकाठी आणत आहेत.\nकोविड-१९ च्या उपचारासाठी शासनाने कोविड-१९ केंद्र म्हणून मान्यता दिलेल्या एका बिगरशासकीय रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयाने या योजनेबद्दल दाखल होणाऱ्या रुग्णांना माहिती देण्यासाठी काहीच केलेलं नाही. साधं एक पत्रक पण कुठे चिटकवलेलं नाही. आधीच मंदीने आणि लॉकडाऊनने आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेले लोक फक्त योजनेबद्दल माहित नसल्याने हजारो, लाखो रुपये कोविड-१९ उपचारांवर खर्च करत आहेत. नंतर उशिराने योजनेबद्दल कळल्यास आणि रुग्णालयात विचारपूस केल्यास \"योजनेतून खर्च करायचा हे आधीच सांगायला हवं होतं, आता तुम्हाला योजनेचा फायदा नाही मिळू शकत.\" वगैरे अशाप्रकारची उत्तरं दिली जात आहेत. योग्य प्रकारे रुग्णालय प्रशासनाला त्यांच्या असंवेदनशील नफेखोरी बद्दल धारेवर धरल्यास ते वठणीवर येतातच. पण त्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसं माझ्या माहितीतली अशी घटना एकाच रुग्णालयातली असली तरी अशाच प्रकारच्या गोष्टी सगळीकडे होत असणार हा अंदाज आपल्या आरोग्यव्यवस्थेच्या नेहमीच्या कार्यपद्धतीवरून लावत आहे.\nकोणाला या प्रकारचा त्रास सहन करायला लागू नये म्हणून रुग्णाचं रेशन कार्ड, आधार कार्ड आणि शासन निर्णयाची प्रत ही सुरवातीलाच रुग्णालयाकडे द्या आणि या योजनेअंतर्गतच उपचार करण्याचा आग्रह धरा. जर त्यांनी स्वीकारण्यास मनाई केली तर प्रथम हॉस्पिटलला ही कागदपत्र ई-मेलने पाठवा म्हणजे पाठवल्याचं रेकॉर्ड राहील. रुग्णालय प्रशासन न बधल्यास वर तक्रार करा. या योजने संदर्भात राज्य सरकारनं अनेकदा पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलंय. आणि अंमलबजावणी न केल्याबद्दल पुण्या-मुंबईत काही खाजगी रुग्णालयावर कारवाई देखील केली आहे. हे देखील रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या.\nकोविड-१९ च्या रुग्णाची कशी हाताळणी करायची याबद्दलच्या सूचनादेखील एका दुसऱ्या शासननिर्णयात आहेत. त्या वाचून घ्याव्या त्यातून रुग्णाच्या काळजी संदर्भात योग्य प्रश्न रुग्णालय स्टाफला विचारायला मदत होईल. कोविड-१९ रुग्ण हे सतत नजरेआड असल्याने, योग्य काळजी घेतली जाते की नाही, याबद्दल चिंता वाटणं साहजिक आहे.\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेची लिंक:\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० ���ाली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/tDH6KA.html", "date_download": "2021-07-31T11:33:10Z", "digest": "sha1:YKOBRWRWC6636YVFG3KGXPOZWTKAVNB3", "length": 13262, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अन्यथा ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटना १ ऑक्टोबरपासून संपावर", "raw_content": "\nHomeअन्यथा ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटना १ ऑक्टोबरपासून संपावर\nअन्यथा ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटना १ ऑक्टोबरपासून संपावर\nअन्यथा ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटना १ ऑक्टोबरपासून संपावर\nमागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम;\nप्रकाश आंबेडकरांनी घेतली साखर आयुक्तांची भेट\nमजुरांना २५० ग्रॅम साखर दररोज मोफत द्यावी, नोंदणीकृत संस्थेमार्फत कोटा गाडी मुकादम यांची नोंद करावी, मंडळाकडे तोडणी मजूर कामगार व वाहतूकदारांना प्रोविडेंट फंड, ग्रॅच्युईटी, विमा व वैद्यकीय सुविधा हक्कांच्या शैक्षणिक सवलती लागू कराव्यात, ऊस तोडणी दरात प्रत्येकी चारशे रुपये टन करावा व वाहतुकीच्या दरात वाढ करावी, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी, पद्मश्री विखे-पाटील विमा योजनेअंतर्गत प्रत्येक तोडणी व कामगार वाहतूकदारांचा मुकादमाला प्रत्येकी पाच लक्ष रुपये मोबदला मिळावा, बैल जोडीला एक लक्ष रुपये तसेच बैलगाडी व सोबत असलेल्या गाई म्हशी कालवडी बगार यांचाही विमा भरावा, विम्याचा हप्ता प्रीमियम ५० टक्के रक्कम कारखाना व ५० टक्के रक्कम राज्य सरकारने भरावी, या व इतर मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने 21 साखर आयुक्तांची पुण्यात भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले.\nराज्यातील ऊस तोडणी मजूर वाहतूक कामगार मुकादम यांची मजुरी व कमिशन वाढ व इतर सुविधांच्या बाबत���त ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या त्रिपक्षीय कराराची मुदत संपली असून गळीत हंगाम २०२० ते २०२१ सुरू होण्यापूर्वी मजुरीत वाढ तसेच कमिशन मागण्याबाबत नवीन त्रिपक्षीय करार तातडीने करण्याची गरज आहे. २०१५ च्या कराराची मुदत पाच ऐवजी तीन वर्षे करणे गरजेचे आहे. गेली पाच वर्ष कुठलीच वाढ मिळालेली नाही. ऊसतोडणी मजूर कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण केल्याची घोषणा सन २०१९ ला सरकारने जाहीर केली आहे. परंतु हे महामंडळ केवळ कागदपत्रांवर आहे. अद्याप कामकाजाला सुरुवात झालेली नाही. मजूर कामगार मुकादम यांना अद्याप सामाजिक सुरक्षा, सोयी सवलती मिळाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर त्रिपक्षीय बैठकीचे आयोजन करून नवीन सामंजस्य करार करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्रिपक्षीय करार पाच ऐवजी तीन वर्षांचा करावा. सेवा पुस्तिका देण्यात यावी महामंडळाला निधी उभारण्यासाठी राज्यातील साखर उत्पादनावर किमतीच्या एक टक्का इतका उपकार लावावा. ऊस तोडणी व वाहतूक मजुरांना साखर कारखान्याने वैद्यकीय सोयी सुविधा पुरवाव्यात. अनेक महिला तीन-चार महिन्यांच्या गरोदर असतात. वैद्यकीय सोयी सुविधां अभावी त्यांना गर्भपाताला सामोरे जावे लागते. या महिला सहा महिने गरोदर व नोंदणीकृत मजूर असेल तर तिला प्रसूतीपूर्वी तीन महिने व प्रसूतीनंतर तीन महिन्यांची भरपगारी रजा देण्यात यावी. तिची डिलीव्हरी सुरक्षित आरोग्य केंद्रात करावी. बैलांना खुरकूत, घटसर्प या सारख्या आजाराच्या लशी मोफत देण्याची सोय करावी. ऊसतोडणी मजुरांच्या मुला-मुलींसाठी त्या कोणत्याही प्रवर्गातील असल्या तरी गावाजवळच्या वस्तीगृहात, आश्रम शाळेत किंवा ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत प्रवेश विनाअट द्यावा. कारखान्याला जाण्या-येण्याचे भाडे १००% कारखान्यांनी द्यावे,\nया सर्व मागण्या मंजूर कराव्यात व ऊस तोडणी मजूर वाहतूक कामगार मुकादमाच्या मानव अधिकारांचे होत असलेले उल्लंघन थांबवावेत. संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरवून दिलेली मानवतावादी मानकांचा गांभीर्याने विचार करावा, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनांच्या एका शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेतली. सर्व माग��्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात. अन्यथा महाराष्ट्रातील नोंदणीकृत सर्व संघटना सोबत घेऊन कोयता बंद आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा इशारा यावेळी देण्यात आला. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/it-is-a-shocking-act-to-make-union-minister-nitin-gadkaris-brother-sagant-baap-lake-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-31T11:31:25Z", "digest": "sha1:LQQERROXM72RBPYPCSJEFHNHMFM5W7MS", "length": 10934, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "केंद्रीय मंत्री नितीन गडकरींंचा भाऊ सांगत बाप-लेक करायचे ‘हे’ धक्कादायक कृत्य", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींंचा भाऊ सांगत बाप-लेक करायचे ‘हे’ धक्कादायक कृत्य\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींंचा भाऊ सांगत बाप-लेक करायचे ‘हे’ धक्कादायक कृत्य\nमुंबई | देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भाऊ असं सांगत मुुंबईतील पिता-पुत्रांनी अनेक लोकांना गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पिता-पुत्रांना पोलिसांनी अटक केली आहे. राजन गडकरी आणि मु���गा आनंद गडकरी असं पिता-पुत्रांचं नाव आहे. नोकरीचं अमिष दाखवत स्वस्त दरात सोनं देतो असं सांगत अनेक लोकांची फसवणूक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राजन गडकरींच्या सुनेने या प्रकाराबाबत माहिती दिली.\nमाझे भाऊ नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत. तुम्हाला नोकरी लावतो, स्वस्तात सोने खरेदी करून देतो म्हणत डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या अनेक जणांकडून राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी यांनी लाखो रूपये घेतले पण कुणालाच नोकरी लागली नाही किंवा सोने मिळालं नाही.\nलोकांना समजलं की त्यांची फसवणूक होत आहे त्यानंतर त्यांनी या पिता-पुत्रांकडे पैशासाठी तगादा लावला. राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी, राजनची पत्नी आणि आनंदच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन पळून गेले. मात्र आनंदची पत्नी गीतांजलीला त्यांनी सोबत नेलं नाही. सून गीतांजलीने गडकरीने आपल्या मुलाला पळवून नेल्याची पोलिसात तकार देत सर्व प्रकरणाबाबत भांडाफोड केली.\nदरम्यान, या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी फसवणूक झालेल्या अमोल पलसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. गीतांजलीच्या कबुली जबाबानुसार ती माफीची साक्षीदार झाली आणि सासरे आणि पतीचे सगळे कटकारस्थान पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी पिता-पुत्राला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक…\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n दोन लहान मुलांसह सगळ्या कुटंबाला डंपरने चिरडलं, काळीज घट्ट करून पाहा व्हिडीओ\nकोरोनाच्या या भारतीय लस कंपनीला मोठा झटका, लसीच्या आतप्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार\n ‘या’ कारणामुळे पाच वर्षाच्या मुलाला मातीत पुरलं अन्….\nभारतीय संघात निवड होणारा पिंपरी-चिंचवडचा ‘हा’ पहिलाच क्रिकेटपटू\n“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला धमकी”\nविनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीची महिला पोलीस हवालदारानं काढली आरती, पाहा व्हिडीओ\nव्हॉट्सअॅप मेसेज पुर्णपणे सुरक्षित तरी कसे होतात प्रायव्हेट चॅट, फोटो लीक; वाचा सविस्तर\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मर��ठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nकोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत\n‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/nitin-gadkari-remembered-late-cm-manohar-parrikars-memories-38803.html", "date_download": "2021-07-31T12:31:46Z", "digest": "sha1:TZQCANLQA6BYY2GM6RSS2ZQ2KXJZ3AWK", "length": 17872, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nपर्रिकर गडकरींना म्हणाले होते, हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल…\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17 मार्च) निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. मात्र, या आजाराशी काल त्यांची झुंज अपयशी ठरली आणि पर्रिकर काळाच्या पडद्याआड गेले. गोव्यात आज पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोहर पर्रिकरांच्या निधनाने भाजपने एक मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.\nपर्रिकरांच्या आठवणीत गडकरी भावूक झाले. “जेव्हा भाजपने मला गोव्याची जबाबदारी दिली होती, तेव्हा मनोहर पर्रिकर, श्रीपाद नाईक, संजीव देसाई आणि दिगंबर कामत या चौघांच्या टीमसोबत मी काम केलं. मी पर्रिकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात पाहिली आहे”, असे गडकरी म्हणाले.\nपर्रिकरांच्या आठवणीत गडकरींनी त्यांच्या साधेपणाचा आणि त्यांच्या नम्र स्वभावाचा एक किस्सा सांगितला. “आयआयटी शिक्षित असूनही त्यांचं राहाणीमान अगदी साधं होतं. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्या राहाणीमानात, स्वभावात कुठलाही बदल झाला नाही, त्यांनी कधी महागडे कपडे वापरले नाहीत. जसे ते आधी राहायचे तसेच ते मुख्यमंत्री झाल्यावरही होते आणि संरक्षण मंत्री झाल्यावरही ते तसेच राहायचे. जेव्हा मनोहर पर्रिकर हे दिल्लीला आले, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आपले कपडे बदलून घ्या, इथे खूप थंडी असते. हाफ शर्ट दिल्लीमध्ये चालणार नाही. तेव्हा ते म्हणाले की, मी असाच राहणार.”\nनितीन गडकरी यांनी पर्रिकरांसोबत घालवलेल्या क्षणांनाही उजाळा दिला. “पणजीमध्ये मांडवी नदीवर एक मोठा पूल बांधण्यात आला. या पुलाच्या उद्घाटनासाठी पर्रिकरांनी मला आमंत्रण दिले. तुम्ही या पुलाच्या उद्घाटनासाठी यावं अशी माझी इच्छा असल्याचं पर्रिकर म्हणाले. हा माझ्या आयुष्यातील असा कार्यक्रम आहे, जिथे माझी जायची इच्छा आहे. हा माझा शेवटचा कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले होते. या कार्यक्रमाला ते खुर्चीवर बसून आले. त्यांनी दोन मिनिटांपर्यंत भाषणही दिलं. उद्घाटन झालं आणि ते निघाले”, असे सांगत गडकरींनी पर्रिकरांची आठवण केली.\n“पर्रिकरांच्या निधनाने माझ्या व्यक्तीगत जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे गोव्याला समर्पित केलं. त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती अनेकदा मला आश्चर्यचकित करुन सोडायची. त्यांचं निधन माझ्यासाठी अत्यंत दु:खदायक प्रसंग आहे”, असे म्हणत गडकरींनी मनोहर पर्रिकरांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं.\nIIT शिक्षित पहिले आमदार ते संरक्षणमंत्री, पर्रिकरांचा प्रवास\nमनोहर पर्रिकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या गोष्टी\nसंरक्षणमंत्री म्हणून पर्रिकरांचे दोन निर्णय, देश कधीही विसरणार नाही\nस्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nराष्ट्रीय 2 mins ago\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे 2 mins ago\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nरिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला\nकाल गडकरी म्हणाले, मी जबरदस्तीने दिल्लीत, आज उद्धव म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी1 hour ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nTokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क ��ार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/stop-looting-farmers/", "date_download": "2021-07-31T13:27:50Z", "digest": "sha1:KZMQ7TEQ2XA2HWN6TSH7ZR2AWYWEEWMQ", "length": 8121, "nlines": 108, "source_domain": "analysernews.com", "title": "शेतकऱ्यांची लुट थांबवा", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nशेतकऱ्यांची लुट थांबवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी दिपक मूगळीकर यांची भेट घेतली.\nपरभणी: कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आडतीद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये काटा घोळ करून मोठया प्रमाणावर लुट केली जात आहे. ही होणारी शेतकऱ्यांची लुट थांबवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी दिपक मूगळीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.\nसीसीआय मार्फत केली जाणारी कापुस खरेदी बंद झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कापुस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव कापुस विकावा लागत आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाकडेही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. ज्यात म्हटले आहे, शेतकरी कापुस घेवून अडतीकडे आल्यावर त्यांचे पट्टी, माप झाल्यावर १ क्विंटल कापसामागे १ किलो कापसाची कटाई धरली जात आहे. त्याशिवाय ज्या चवाळ्यामध्ये (गोणी) शेतकरी कापुस आणतो. त्या चवाळयाचे वजन सरासरी १ किलो गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याचे वजन २०० ते २५० ग्रॅम असते.\nयामुळे आर्थिक लुट होत आहे. त्याशिवाय तूर, हरभरा व कापुस खरेदी मध्येही एकुण वजनात ९०० ग्रॅम पर्यंतचे वजन ग्राहय धरले जात नाही. या सर्व बाबी कृषी उत्पन्न बाजार समितीला माहित असूनही कृउबा प्रशासन शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या मागे उभे असलेले दिसते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या अडत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुट त्वरीत थांबवावी व संबंधीत प्रकारणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा ईशाराही दिला आहे.\nनिवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटू कदम, नारायण ढगे, बंडू पावडे व लक्ष्मण राठोड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.\nआम्ही गोट्या खेळत नाही\nगलिच्छ राजकारणाचा कळस, नूतन जिल्हाधिकार्यांना पदभार नाकारला\nशरद पवार ठरले अपयशी\nऔरंगाबाद-पुणे नवीन रेल्वेमार्गाचा प्रस्ताव\nनगर परिषदेच्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nराष्ट्रवादीचे नेते विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप\nशरजील उस्मानीवर कारवाई करा\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\nपरभणी मतदान केंद्राच्या परिसरात दगडफेक; गाड्याही फोडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8788", "date_download": "2021-07-31T11:45:41Z", "digest": "sha1:WUH7I5UFZPW32GA6N5LNZRUB3WOLDXR3", "length": 19821, "nlines": 195, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "कोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाचे कायदे लागू करा कोतवाल संघटनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nकोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाचे कायदे लागू करा कोतवाल संघटनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन\nकोतवाल कर्मचाऱ्यांना शासनाचे कायदे लागू करा कोतवाल संघटनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nरियाज पारेख : ९६३७८८६७७७\nशासनाणे फेब्रुवारी महिन्यात परिपत्रक काढून कोतवालांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला.परंतु त्याची अंबलबजावणी करण्यात आली नसल्याने शासनाने लागू केलेल्या योजना तत्काळ लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी महागाव तालुका कोतवाल संघटनेकडून विविध मागण्याचे निवेदन महागाव तहसीलदार यांना दिले आहे.\nमहागाव तहसील अंतर्गत सर्व कोतवाल कर्मचारी यांना अटल निवृत्ती वेतन योजना राज्य शासकीय समूह वैयक्तिक योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचा त्या त्या अटीनुसार देण्यात यावा व त्याकरिता देण्यात येणारे योजनेचे हप्ते शासनाकडून घेण्यात यावे सदर हप्ते कोतवाल कर्मचारी भरेल त्यांना त्या सदर हप्ता एवजी वाढीव रक्कम देण्यात यावी .शासनाने लागू केलेला शासन निर्णय हा १ फेब्रुवारी पासून अमलात आणण्यात आला आहे.त्यामुळे योजनेची अंबलबजावणी १ फेब्रुवारी पासून ग्राह्य धरावी व त्वरित निर्णय घेवून तात्काळ कोतवाल कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा अशा आशयाचे निवेद्दन महागाव तहसीलदार यांना देण्यात आले.\nयावेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चव्हाण,तालुका अध्यक्ष भगवान गरडे,तालुका उपाध्यक्ष शरद वंजारे,तालुका सचिव दत्तराव हिंगडे उपस्थित होते.\nPrevious: कासारबेहळ परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन ; शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण ; वाघाला जेरबंद करण्याची मागणी\nNext: ग्रामपंचायत हिवरा च्या वतीने कोव्हीड योध्दा गौरव समारंभ संपन्न\nअंबोडानंतर लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी\nअंबोडानंतर लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nनांदेड व हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र ; नागरिकांनी घाबरून जावू नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nनांदेड व हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र ; नागरिकांनी घाबरून जावू नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nपॉलिटिक्स स्पेशल 3 weeks ago\nग्रामपंचायत हिवरा च्या वतीने कोव्हीड योध्दा गौरव समारंभ संपन्न\nग्रामपंचायत हिवरा च्या वतीने कोव्हीड योध्दा गौरव समारंभ संपन्न\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nकासारबेहळ परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन ; शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण ; वाघाला जेरबंद करण्याची मागणी\nकासारबेहळ परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन ; शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण ; वाघाला जेरबंद करण्याची मागणी\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nमहागाव येथे कोविड योद्धा सत्कार सोहळा ; आरोग्य विभाग,पोलिसविभाग व सफाई कामगारांचा गौरव\nमहागाव येथे कोविड योद्धा सत्कार सोहळा ; आरोग्य विभाग,पोलिसविभाग व सफाई कामगारांचा गौरव\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nइराणी टोळीने वृद्धास लुटले ; दोन अंगठ्या केल्या लंपास ; महागाव शहरातील घटना\nइराणी टोळीने वृद्धास लुटले ; दोन अंगठ्या केल्या लंपास ; महागाव शहरातील घटना\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या व��ीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर ड���्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,048)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/chhatra-prabodhan-alibaug/", "date_download": "2021-07-31T11:46:29Z", "digest": "sha1:DLGU7KXDUBYIERL5DBUDFJPXNJFLYLAK", "length": 25894, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "छात्र प्रबोधन, अलिबाग – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nJune 24, 2011 अनिकेत जोशी संस्था\nकिशोरवय हे वय स्वतःला शोधण्याचं असतं, समाजामध्ये स्वतःच स्थान मोजण्याचं असतं आणि या विश्वाच्या अफाट पसार्‍यात स्वतःच्या बिंदुभर अस्तित्वाला जपण्याचसुध्दा असतं. या वयात जर मुलांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक मिळाला, तर पुढे नक्कीच ते जीवनात काहीतरी भव्य दिव्य असं करू शकतात. या वयात जर मुलांना विविध छंद जोपासण्याची, आपल्यामधील क्षमता पारखून घेण्याची, व स्वतःमधील शारिरीक आणि बौध्दिक शक्ती योग्य ठिकाणी वापरण्याची जर हक्काची जागा मिळाली तर त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याच्या प्रक्रेला वेग प्राप्त होतो आणि जर समवयीन मुलामुलींमध्ये मिसळून त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करुन जर त्यांना घडवणारे छात्र-प्रबोधन सारखे व्यासपीठ मिळाले तर विचारायलाच नको. या वयात जर मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास शिकवले, त्यांना प्रत्येक गोष्टींकडे बघण्याची स्वतःची नजर विकसीत करण्यास शिकवले, तर त्यांच्या आयुष्याला ते एखाद्या शिल्पाप्रमाणे रेखीव आणि कलात्मक बनवू शकतात. या विचारांनी प्रभावित झालेले, राज जोशी आणि त्यांचे काही सहकारी यांनी अलिबागमध्ये छात्र प्रबोधन सुरू केले आणि किशोरवयीन मुलांच्या अलोट प्रतिसादामुळे आणि उत्साही सहभागामुळे ते अल्पावधीतच बहरले. छात्र प्रबोधनने या मुलांना विविधांगी विचार करण्यास शिकवले, त्यांच्यात कृतीशिलतेची बीजे पेरली आणि रुजवलीसुध्दा, व त्यांना प्रत्येक गोष्टींकडे जबाबदारीने आणि कलात्मतेने बघण्यास सुध्दा शिकवले.\nछात्र प्रबोधनतर्फे अनेक गिर्यारोहक भटकंती शिबीरे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आयोजित करण्यात आली व हरवत चाललेल्या गड संस्कृतीला तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळाला. अलिबागमधील अनेक युवकांनी या शिबीरांना हजेरी लावली मजा आणि मनोरंजन हा या भटकंतीमधील भाग होता, तिच्यामागचा उद्देश किंवा हेतु नाही. कारण याशिवाय या शिबीरामध्ये अनेक उपक्रम राबवले गेले, डोंगरांवर आणि पठारांवर बिया उधळण्याचा कार्यक्रम घेतला गेला, स्फुर्तीगीते गाऊन देशप्रेमाची आणि स्वाभिमानाची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवती ठेवली गेली, ज्या जागेवर आपण उभे आहोत त्या जागेचा इतिहास आणि भुगोल सर्व गिर्यारोहकांना सोप्या भाषेत समजावून सांगितला गेला, सर्व गिर्यारोहकांना पर्यावरणाविषक संदेश देवून अशा ठिकाणी कचरा न फेकण्याचा कानमंत्र दिला गेला, अनेक संवेदनशील सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर चर्चासत्रे ठेऊन सगळयांना मुक्त बोलण्याची परवानगी दिली गेली. थोडक्यात काय, तर या शिबीरांमार्फत तरूणांचे डोळे उघडले गेले, आजूबाजूचे डोंगर आणि झाडे त्यांना मित्रांसारखी वाटायला लागली. व त्यांच शरीर काटक आणि लवचिक तर झालचं, शिवाय त्यांच मन डोंगराप्रमाणे विशाल आणि खळखळत्या झर्‍याप्रमाणे निर्मळ आणि पारदर्शी बनले. छात्र प्रबोधनने सर्व तरूणांना कुणालाही हानी न पोहोचवणारी निखळ मजा करण्यास शिकवले. ही मजा निरागस तर होतीच, शिवाय ती निर्दोषसुध्दा होती. या गिर्यारोहक शिबीरांद्वारे तरुण स्वतःच्या मर्यादा ओळखायला तर शिकलेच त्याचबरोबर प्रचंड जिद्दीने आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करायलासुध्दा शिकले. नेहमीच्या शाळा, अभ्यास, टीव्ही आणि संगणक यांच्या चाकोरीतून मुक्त होवून ते निसर्गाशी समरस व्हायला शिकले, कमीत कमी सुविधांमध्ये जास्तीत जास्त मजा करायला शिकले, व स्वतःच्या शारिरीक क्षमता अधिक ताणायलासुध्दा शिकले. उभ्या उभ्या जेवण, विविध सामुहिक खेळ, गटचर्चा, सर्व डबे आपापसात वाटून खाणं, यामुळे अनोळखीपणाच्या बेडया तर तुटल्याच शिवाय मैत्रीच्या बंधांनी तरुणाईची मने जुळली, विचारसुध्दा जुळले आपण कुणीतरी खास आहोत किंवा दिव्यत्चाचा थोडा अंश आपल्यातसुध्दा आहे, याची जाणीव सर्व प्रबोधकांना झाली.\nया शिबीरांद्वारे त्यांना स्वावलंबनाची शिकवणसुध्दा दिली गेली. या शिबीरांच्या सर्व न��योजनाची जबाबदारी सर्व प्रबोधकांवरच सोडली जायची. ट्रेकचे ठिकाण ठरवणे, सर्व खर्चाचा अंदाज बांधणे, सर्वांना या सहलीमध्ये सहभागी करून घेणे, नकाशे घेवून त्या ठिकाणाच्या आसपासच्या खुणा जसे रस्ते, नद्या, कंपन्या, डोंगर इ. तपासणे, त्या जागेचा इतिहास, भुगोल, वातावरण आणि विशेष गुणांचा आढावा घेणे, या सर्व जबाबदार्‍यांमधून मुलं आतून विचार करण्यास शिकली त्यांच्या नेतृत्वगुणांना, तसेच आपापसातील सहकार्याला वाव मिळाला.\nअलिबागमध्ये आकाशदर्शनाचा घाट सर्वात पहिल्यांदा शुक्राचे अधिक्रमण या १२५ वर्षांनंतर घडणार्‍या एका घटनेच्यावेळी घातला गेला. या ऐतिहासिक घटनेच्या आधी काही दिवस आर. सी. एफ. क्रीडा संकुलामध्ये या घटनेबद्दल सविस्तर माहिती देणारं प्रदर्शन, चित्रे तक्ते व प्रतिकृतींसह भरवले गेले. १० ते १२ उत्साही युवकांनी आधी स्वतः या घटनेचा सखोल अभ्यास केला, व मग इतर लोकांना या दुर्मिळ घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. ८ जूनला, म्हणजे प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी जवळपास १००० लोकांनी वाचनालयाच्या भिंतीवर लावलेल्या प्रोजेक्टद्वारे तर काहींनी टेलिस्कोप लावून ही ऐतिहासिक घटना बघण्याचा आनंद घेतला. यानंतर आकाश अभ्यासण्याची आवड व गोडी असलेले काही तरुण आपणहून पुढे आले, व मग उल्कावर्षाव, चंद्रग्रहण, सुर्यग्रहण, विधानयुती आणि शुक्राची कोर पाहणे, अशा विविध सामुहिक कार्यक्रमांद्वारे आकाशदर्शनाचा पाया रचना गेला.\nवाचक मेळावा :- मे महिन्याच्या सुट्टीत अलिबागमध्ये मुलांच्या प्रतिभाशक्तीला आणि निर्माणशक्तीला वाव देणारी अनेक शिबीरे आयोजित करण्यात आली, या सर्वांमध्ये लक्षणीय ठरलेले शिबीर म्हणजे वाचक मेळावा. या मेळाव्यात प्रत्येक वाचकाचा वाचनवेग मोजण्याचा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला व चुकीच्या वाचनाच्या पध्दती टाळण्यासाठी, तसेच नजरेचा आवाका वाढवून आकलनासहित वेगाने वाचन करण्यासाठी अनेक सोपी तंत्रे व क्लुप्या वाचकांना शिकवल्या गेल्या.\nसायकल सहली:- अलिबाग परिसरात तसेच रायगड जिल्हयात मिळून ४ सायकल सहली घेण्यात आल्याण् त्यांना प्रबोधकांचा तुडुंब प्रतिसाद लाभला. यातील रायगड जिल्हा सायकल सहलीमध्ये पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे युवकसुध्दा सहभागी झाले होते, ही सायकल सहल अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, म्हसळा, पाली, नागोठणे या निसर्गरम्य टुमदार गावांना प्रदक्षिणा घालून पार पडली.\nग्रामीण परिचय शिबीर:- पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्राच्या आसपास पसरलेल्या अनेक खेडयांमध्ये ग्रामीण परिचय शिबीरे घेण्यात आली, ज्यात ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्‍या अनेक गावांच्या पर्यावरणाची, रिवाजांची, परंपरांची, व्यवस्थेची आणि आर्थिक उलाढालीची ओळख शहरी युवकांना करून देण्यात आली. आतल्या गावांमध्ये कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय राहायचं, तिथल्या गावांचे, गावकर्‍यांचे, स्त्रियांचे प्रश्न जाणून घ्यायचे, ग्रामसेवकांची भेट घेवून त्यांच्या मदतीने स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम आखायचे व राबवायचे, सामुहिक खेळांमध्ये आणि विवीध उपक्रमांमध्ये तिथल्या मुलांना सहभागी करून घ्यायच, हा या शिबीरांमागचा हेतु होता.\nकथाकथन आणि महाभारती ः- मुलांच वक्तृत्व सुधारावं, त्यच्या हावभावांमध्ये आणि गोष्टींमधील पात्र रंगवण्यामध्ये सादरीकरणाच तंत्र आजच्या युवकांनी आत्मसात करावं या अनेक हेतुंमुळे सामुहिक कथाकथनाचा उपक्रम अलिबागमध्ये योजण्यात आला. त्यात प्रत्येक मुलाने एक प्रभावी गोष्ट तयार करावी, इतरांना सांगावी, इतरांनी जिवंतपणा यावा, लोकांबरोबर एखादी गोष्ट शेअर करताना येणारी भीड चेपावी आणि प्रभावी त्याने गोष्ट सांगताना केलेल्या चुकांच आणि आलेल्या उठावदारपणाच विश्लेषण करावं अस ठरलं. आणि बरेच आठवडे हा उपक्रम चालला.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/tag/editorial/", "date_download": "2021-07-31T12:24:28Z", "digest": "sha1:3IQHPJYILXBYM7UQ7Z4YVAF33Z4L7HDX", "length": 10292, "nlines": 296, "source_domain": "krushival.in", "title": "Editorial - Krushival", "raw_content": "\nजीवन सुरळीत चालले आहे याची अनुभूती येण्यासाठी घरात वीज असावी लागते, इतके आपले आयुष्य विजेच्या असण्यावर अवलंबून आहे. घरातील अनेक ...\nगेले चार महिने लॉकडाऊनमध्ये दिवस कंठणार्‍या राज्यातील निदान काही भागांतील जनतेला येत्या रविवारपासून निर्बंध शिथीलतेचा अनुभव घेण्याची शक्यता असल्याने दिलासा ...\nमुसळधार पावसाने निर्माण केलेले संकट अनेक जिल्ह्यांना पूरग्रस्त करून गेले. आता पाण्याच्या वेढ्यातून, दगडमातीच्या खचातून बाहेर येत असताना आपत्तीग्रस्तांच्या मनावर ...\nमुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे संकटग्रस्त करून टाकलेले आहेत. अशा अस्मानी संकटानंतर या प्रदेशातील लोक आपल्या हरवलेल्या आप्तांना शोधण्यात, आसरा ...\nमहाराष्ट्रातील सुमारे पंधरा जिल्ह्यांना गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी, रायगड आणि मुंबईसह कोल्हापूर, सातारा, ...\nकवी अंतर्मुख असतो, त्याचे जगणे या जगातील असूनही त्याचे स्वत:चे एक वेगळे या जगापासून फारकत घेतलेले एक जग असते असे ...\nमहाराष्ट्रातील किनारपट्टीला विशेषतः कोकण रायगड ठाण्याला पावसाचा कहर हा काही नवीन नाही. याआधीही मुसळधार पावसाने इथल्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत केले ...\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशातील प्राथमिक शाळा सुरू करण्याची शिफारस केली आहे. लहान मुले हे सध्याच्या साथीचा प्रतिकार करण्यास अधिक ...\nगायब झाला म्हणून ज्या पावसासाठी लोक प्रार्थना करीत होते, त्या पुन्हा सक्रीय झालेल्या पावसाने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. किनारपट्टी भागात ...\nनवे सरन्यायाधीश एन बी रामण हे नवीन पदभार सांभाळताना आधीच्या सरन्यायाधीशांच्या काळात सर्वोच्च न्यायालयाची घसरलेली पतही सक्षमपणे सांभाळताना दिसतात. याच ...\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (47) sliderhome (582) Technology (3) Uncategorized (91) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (154) ठाणे (10) पालघर (2) रत्नागिरी (96) सिंधुदुर्ग (10) क्राईम (27) क्रीडा (88) चर्चेतला चेहरा (1) देश (224) राजकिय (101) राज्यातून (327) कोल्हापूर (11) नाशिक (7) पं��रपूर (31) पुणे (20) मुंबई (142) सातारा (8) सोलापूर (7) रायगड (911) अलिबाग (227) उरण (65) कर्जत (69) खालापूर (22) तळा (6) पनवेल (98) पेण (55) पोलादपूर (29) महाड (91) माणगाव (38) मुरुड (62) म्हसळा (17) रोहा (60) श्रीवर्धन (14) सुधागड- पाली (33) विदेश (45) शेती (34) संपादकीय (67) संपादकीय (31) संपादकीय लेख (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/575/", "date_download": "2021-07-31T11:24:54Z", "digest": "sha1:BQQFRPFW2Z2DZASLVHDALOMR5PQGOY7D", "length": 7007, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "मुंबईत फटाक्यांवर निर्बंध | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी मुंबईत फटाक्यांवर निर्बंध\nकरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरीही दिवळीतही सुरक्षिततेचे उपाय म्हणून मुंबई पालिकेकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याबाबत मुंबई पलिकेकडून लवकरच नियमावली जाहीर केली जाणार आहे.\nमुंबई पालिकेकडून करोना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून उपाय हाती घेतले जात आहेत. यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातही गर्दी होऊ नये, यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले होते. यंदा दिवाळीवरही करोनाचे सावट कायम असल्याने फटाक्यांवर निर्बंध येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर फटाके फोडल्यास साथ नियंत्रण कायद्याखाली कारवाईस सामोरे जावे लागेल. त्यासंदर्भात पालिकेकडून लवकरच नियमावली जाहीर केली जाणार आहे.\nPrevious articleआता लवकरच अध्यक्षपदाची घोषणा – जो बायडन\nNext articleप्रभास तिचा फॅन अन ती प्रभासची आई \nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-31T11:37:12Z", "digest": "sha1:5F5UOOW6R5MJYZPGO4W7TWRHZIJB6JDZ", "length": 4675, "nlines": 70, "source_domain": "rayatnama.com", "title": "पराटीवर फिरवला ट्रॅक्टर | रयतनामा", "raw_content": "\nTags पराटीवर फिरवला ट्रॅक्टर\nTag: पराटीवर फिरवला ट्रॅक्टर\nदुर्दैव : पराटीवर फिरवला ट्रॅक्टर; संगीता ठाकरे यांनी केले शेतकऱ्यांचे सांत्वन\nअमरावती बोंड अळीमुळे कापसाचे पिक हातातून गेले असताना पुसदा येथील शेतकरी मंगेश शिंदे यांनी दुर्दैवानेउभ्या असलेल्या कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर चालविला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष...\nपराटीवर फिरवला ट्रॅक्टर ; बोंड अळीमुळे शेतकरी झाला हवालदिल\nवर्धा ऐन दिवाळीच्या पर्वावर वर्धा जिल्ह्यात खंबीत तालुक्यात येणाऱ्या आष्टी गावातील शेतकरी बाळू शामराव सव्वालाखे यांच्या शेतामध्ये बोंड आळी आल्यामुळे संपूर्ण पराटी ट्रॅक्टरच्यासाह्याने पाच एकर...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे ग��ल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bihar-regiment-history/", "date_download": "2021-07-31T12:20:14Z", "digest": "sha1:UI2XVMV4YMVSL33OCS2UHRMA6J2UJLUK", "length": 13880, "nlines": 131, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\n..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात\n..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात\nवाळवंट, बर्फाची महाकाय शिखरं, डोंगरदरीचा भाग या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आपलं शौर्य दाखवणारी भारतीय सैनिकांची तुकडी म्हणजे बिहार रेजिमेंट. भारतभूमीला सुरक्षित ठेवण्याचा गौरवशाली इतिहास याच तुकडीच्या नावावर आहे. या सैनिकांचा दरारा इतका की शत्रू राष्ट्र या तुकडीला किलर मशीन, जंगल वाॅरियर्स व बजरंग बली आर्मी अशी बिरूद लावूनही ओळखतो.\nगलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर चीननं भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू देखील या हल्ल्यात शहीद झाले. या घटनेमुळं देशभरात तिव्र संतापाची लाट उसळली असताना, बिहार रेजिमेंटच्या शौर्याचंही भरभरून कौतुक केलं जातंय.\nबिहार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली ब्रिटिश सरकारच्या काळात झाली. या तुकडीचं मुख्यालय दानापूर कैंट, पटना याठिकाणी आहे. भारतातील सर्वात जुन्या कॅन्टोन्मेंटपैकी बिहारची सर्वात जुनी ओळख आहे. सध्या बिहारमधूनच नाही तर देशभरातून तरूण या तुकडीत सेवा करायला मिळावी, असं स्वप्न मनाशी बाळगून असतात. भारताच्या जवळपास सर्वच लढाईत या रेजिमेंटच्या सैनिकांनी मोलाचं योगदान दिलं आहे.\nबांग्लादेश मुक्तीसंग्राम हा भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं देशपातळीवरच पहिलं आव्हान ठरलं. पाकिस्तानच्या ९६ हजार सैनिकांनी बिहार रेजिमेंटच्या समोरच शरणागती पत्करली होती. पाकिस्तानचे सैनिक या रेजिमेंटच्या सैनिकांना एवढे घाबरून होते, की त्यांनी युद्ध करण्यास साफ नकार दिला होता.\nजगाच्या इतिहासातली ही पहीलीच लढाई असावी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष लढाई न होता एवढ्या सैनिकांनी शरणागती पत्क��ली असावी. हा करिश्मा केवळ बिहार रेजिमेंटच करू शकतं. बिहार रेजिमेंटच्या या कामगिरीवरून त्यांच्या कुवतीचा अंदाज बांधता येणं शक्य होईल.\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक…\nकारगिल युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानी घुसखोरांनी पाॅइंट ४२६८ वर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिहार रेजिमेंटच्या शूरवीरांनी पाकिस्तानचे हे मनसुबे उधळून लावले. एवढंच नव्हे तर बिहार रेजिमेंट बटालीयनचं नाव काढलं तरी पाकिस्तानी सैनिक थरथर कापत असत, एवढा या सैनिकांचा युद्धात दबदबा कायम होता.\nबिहार बटालियनचं घोषवाक्य ‘कर्म ही धर्म है’ असा आहे. या रेजिमेंटचे सैनिक जेव्हा शत्रूवर हल्ला करतात तेव्हा ‘जय बजरंगबली’ आणि ‘बिरसा मुंडा की जय’ अशा घोषणाही देतात. हा आवाज कानावर पडला की शत्रू सैनिकांना अती सावध राहणं गरजेचं बनतं. या रेजीमेंटच्या शौर्याचा परिणाम म्हणून त्यांना किलर मशीन व जंगल वाॅरियर या नावानंही ओळखलं जातं.\nसद्यस्थितीत बिहार रेजिमेंटच्या २० तुकड्या, ४ राष्ट्रीय रायफल आणि २ प्रांतिक लष्करी तुकड्या देशसेवेच्या कार्यात रूजू आहेत. बिहार रेजिमेंटच्या कर्तृत्वाचा विचार करायचा झाल्यास, ५ मिलिट्री क्राॅस, ७ अशोक चक्र, ९ महावीर चक्र व ७० शौर्य चक्र एवढ्या पदकांनी रेजिमेंटला सन्मानित करण्यात आलंय.\n“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”\nचीननं कसा केला भारताचा विश्वासघात, भारतीय जवानांनी सांगितली इनसाईड स्टोरी\nराज्य सरकारच्या खात्यात जमा झाले एकाच दिवशी तब्बल 6500 कोटी, कसे ते बघा…\nदररोज किती परप्रांतीय महाराष्ट्रात येतात\nफडणवीसांना तो धोका आणखी दिसतोय, उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांची केंद्राकडे ‘ही’ विशेष मागणी, केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष\nआरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कोरोनाबाबत दिली दिलासादायक बातमी\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात ��ररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nकोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/marriage/", "date_download": "2021-07-31T12:30:21Z", "digest": "sha1:JJ2EFKCZYZK6SNJS5DLZRSK5ZIOFG5B3", "length": 3620, "nlines": 49, "source_domain": "jaihindbks.com", "title": "marriage – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nरॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित.\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/bank-frauds-rise-to-rs-71543-crore-in-2018-19-rbi-annual-report/articleshow/70897739.cms", "date_download": "2021-07-31T11:04:35Z", "digest": "sha1:OKB3MERH6V3AGTH4A2KNFLRSHCA4YBGY", "length": 12572, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "bank frauds: वर्षभरात ७१ हजार ५४३ कोटींचे बँक घोटाळे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवर्षभरात ७१ हजार ५४३ कोटींचे बँक घोटाळे\nदेशात गेल्या वर्षभरात बँक घोटाळ्यांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली असून घोटाळ्यांची रक्कम तब्बल ७३.८ टक्क्यांनी वाढून ती ७१ हजार ५४२.९३ कोटी इतकी झाली असल्याचे भारतीय रीझर्व बँकेच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.\nरिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातील धक्कादायक माहिती\nबँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण कमी होणे अपेक्षित असताना, गेल्या आर्थिक वर्षामध्ये बँक गैरव्यवहारांमध्ये वार्षिक निकषाच्या आधारे तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल गुरुवारी येथे प्रसिद्ध केला. गेल्या आर्थिक वर्षात बँकांमध्ये एकूण ६,८०१ आर्थिक घोटाळे झाले व त्यांची एकूण व्याप्ती ७१,५४२.९३ कोटी रुपये होती असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. यामध्ये १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या घोटाळ्यांचा आकडा सर्वाधिक म्हणजे ५२,२०० कोटी रुपयांवर आहे.\nया घोटाळ्यांमध्ये सरकारी बँका 'आघाडीवर' असून त्यानंतर खासगी व विदेशी बँकांचा क्रमांक लागतो. या कालावधीत सरकारी बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांची ३,७६६ प्रकरणे घडली व त्यांतून ६४,५०९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nयातील धक्कादायक बाब म्हणजे हे आर्थिक घोटाळे उघडकीस येण्यास कमालीचा विलंब झाल्याचे दिसते. घोटाळ्याचा दिनांक व ते बँकांच्या लक्षात येण्याच्या कालावधीत सरासरी २२ महिन्यांचे अंतर आहे. शंभर कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या घोटाळ्यांच्या प्रकरणी तर हा कालावधी ५५ महिन्यांचा आहे. हे घोटाळे प्रामुख्याने कर्जविषयक असून त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या साह्याने झालेले गैरव्यवहार, कार्ड/इंटरनेटसंबंधी फसवणूक आदींचा क्रमांक लागतो.\nकेंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेने एकूण १.७६ लाख कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना बँकेची स्थिती अतिशय भक्कम असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सरकारला हा निधी दिल्यानंतरही अचानक उद्भवणारे खर्च भागवण्यासाठी बँकेकडे जूनअखेरीस १.९६ लाख कोटी रुपयांचा राखीव निधी (कंटिन्जन्सी फंड) आहे, अशी माहिती या अहवालात दिली आहे. सरकारला दिलेल्या १.७६ लाख कोटी रुपयांच्या निधीमध्ये कंटिन्जन्सी फंडातील गेल्या वर्षीच्या अतिरिक्त ५२ हजार कोटी रुपयांच्या हिश्श्याचा समावेश होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'एअर इंडिया'साठी अनेक खरेदीदार उत्सुक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nसिनेमॅजिक 'पार्टी करायला सगळे येतात', शिल्पाच्या बाजूने बोलले हंसल मेहता\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nदेश PM मोदी, अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका\nअहमदनगर 'तो नारायण राणे आमका असं म्हणत नाही तर...', संजय राऊतांचा राणेंना टोला\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nविदेश वृत्त ...तर जगातून करोनाचा खात्मा करणे शक्य\nन्यूज पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार झाली कमलप्रीत कौर; जाणून घ्या तिचा प्रवास\nठाणे ...तोपर्यंत जीएसटी भरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nविज्ञान-तंत्रज्ञान Friendship Day: बेस्ट फ्रेंड्ससाठी भेट वस्तू सुद्धा बेस्टच हवी, पाहा ही मॉडर्न-स्मार्ट आणि बजेट गिफ्ट्सची लिस्ट\nफॅशन बोल्ड ड्रेसमधील मलायकाच्या दिलखेचक अदा, हॉट लुक पाहून नेटकरी म्हणाले 'मेरे बचपन का प्यार'\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel-Vi चे ग्राहक सावधान ‘असा’ मेसेज आल्यास पडू शकते महागात, बँक खाते होईल रिकामे\nहेल्थ 32 वेळा घास चावला नाही तर होतील गंभीर परिणाम, हेल्थ एक्सपर्ट्सनी केला नियमामागील खुलासा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/one-dead-and-6-injured-in-an-accident-jalna-district/articleshow/83502557.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-07-31T11:31:35Z", "digest": "sha1:V42GXZV7W2EIRRJUFPG7IFONMUFWTSPT", "length": 12934, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "जालना अपघात: रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला दोन वाहनं धडकली; तिहेरी अपघातात एक ठार - one dead and 6 injured in an accident jalna district | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला दोन वाहनं धडकली; तिहेरी अपघातात एक ठार\nउभ्या ट्रकला वाहने धडकून तिहेरी भीषण अपघात झाल्याची आज सकाळी घटना घडली आहे. या विचित्र अपघातात एक जागीच ठार झाला असून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहे.\nअंबड चौफुलीपासून काही अंतरावर पुन्हा अपघात\nरस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला वाहनं धडकली\nएकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी\nम. टा. प्रतिनिधी जालनाः अंबड चौफुलीपासून काही अंतरावर सोमवारी सकाळी पुन्हा अपघात झाला आहे. रोडलगत उभ्या असलेल्या ट्रकला वाहने धडकून विचित्र अपघात झाला आहे. या तिहेरी अपघात एक जण जागीच ठार झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nअंबड चौफुलीकडून मंठा चौफुलीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर रोडलगत एक ट्रक उभा होता. या ट्रकवर पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठीमागून एक आयशर वाहनानं जोरदार धडक दिली. त्यापाठोपाठ पाठीमागे असलेली भरधाव कार देखील जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की तीनही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर, कार मधील एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. तसेच अन्य काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.\nरस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रक (क्रमांक एमएच १५ सीके १५५५) ला आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिली. तर आयशरला मागच्या कार जोरात धडकली. यात कार मधील एक व्यक्ती जागेवर ठार तर तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जालना शहरालगत अंबड ते मंठा वळण रस्त्यावर सोमवारी पहाटे पाचच्या दरम्यान हा अपघात झाला.\nजालना: अंबड टी पाँइंट येथे बस-जीपचा भीषण अपघात, महिला ठार, ८ गंभीर जखमी\nनाशिकहून नांदेडला जाणाऱ्या ट्रकचे टायर रात्री दिड वाजेच्या सुमारास फुटल्यानंतर संबधित ट्रक ड्रायव्हरने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करून तो टायर बदलत होता तेवढ्यात याच मार्गाने जाणाऱ्या आयशर ट्रकने या उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली यात आयशरचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. याच अवस्थेत उभ्या आयशर ट्रकला नाशिकहून सिंदखेडराजाला जात असलेल्या कार ( क्रमांक एमएच १५जीव्ही १४०४) ने पाठीमागून भरधाव वेगात धडक दिली. यात किरण संजय धोंगडे( वय २५, रा. खैरखेडा, ता.सिंदखेडराजा जि बुलडाणा) हे जागेवर ठार झाले तर अर्थव हा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. कार मधील पाच प्रवासी किरकोळ जखमी आहेत.\nवाचाः जलसमाधी मिळालेल्या त्या कारला १२ तासांनंतर बाहेर काढण्यात यश\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nऔरंगाबादेत लसीकरण थंडावले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश पोलिसांची जनमाणसातील नकारात्मक छवी सुधारणं हे मोठं आव्हानः PM मोदी\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nसिनेमॅजिक फोटो काढताना लीक झाले श्रद्धा कपूरचे पर्सनल चॅट्स\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई 'पंतप्रधान मोदींनी 'चायवाला' असल्याचं सांगून देशाला मुर्ख बनवलं'\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nमुंबई नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक\nन्यूज पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार झाली कमलप्रीत कौर; जाणून घ्या तिचा प्रवास\nन्यूज दोन दिवसांनी आपण इतिहासाचे साक्षिदार होणार; माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचे ट्विट\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत\nमोबाइल धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nफॅशन बोल्�� ड्रेसमधील मलायकाच्या दिलखेचक अदा, हॉट लुक पाहून नेटकरी म्हणाले 'मेरे बचपन का प्यार'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/loving-predictions-of-saif-ali-khan-and-taimur-photos-shared-by-kareena/", "date_download": "2021-07-31T12:11:13Z", "digest": "sha1:QWTI3GBYRKVYVX4MIK5L3IF6T5ZI5WLT", "length": 3786, "nlines": 82, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "सैफ अली खान आणि तैमुर चा प्रेमळ अंदाज ;करिनाने शेअर केले फोटो... - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Entertainment सैफ अली खान आणि तैमुर चा प्रेमळ अंदाज ;करिनाने शेअर केले फोटो…\nसैफ अली खान आणि तैमुर चा प्रेमळ अंदाज ;करिनाने शेअर केले फोटो…\nबॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आजकाल धर्मशाळेत भूत पोलिस या चित्रपटाच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करीत आहे\nसैफबरोबर तैमूर अली खान आणि करीना कपूर खान देखील सध्या धर्मशाळेत आहेत\nआता करिनाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे\nया फोटोत सैफ अली खान ने तैमुर ला पाठीवर घेतले आहे\nहा फोटो शेअर करत ती म्हणाली, ‘ऑलवेज लुकिंग अहेड’\nतसेच अर्जुन कपूरला फोटो चे क्रेडिट दिले\nPrevious articleऑलिम्पिकमधील मेडलिस्टवर डिलिव्हरी बॉय बनण्याची वेळ\nNext articleबाळासाहेब ठाकरेंच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी परिवारासह वाहिली श्रद्धांजली\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/", "date_download": "2021-07-31T11:38:29Z", "digest": "sha1:JWIQES5CDB4J6XZ2PLUUR4NXF475QWV6", "length": 14269, "nlines": 178, "source_domain": "nandednewslive.com", "title": "NandedNewslive| Breaking News July 31, 2021 https://nandednewslive.com/", "raw_content": "\nपूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेच्या विकासकामांचा आराखडा तयार करा – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश -NNL\nनांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे -NNL\nकोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी -NNL\nनांदेडहुन हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी ३ ऑगस्ट पासून विशेष गाडी पुन्हा सुरु -NNL\nकायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे -NNL\nबोगस संस्थाचालक दोन महिन्यापासून मोकाटच, पोलिसांना थांग पत्ताच नाही -NNL\nअनाधिकृत ले-आऊट टाकणाऱ्या मालमत्ता धारकांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद -NNL\n१२ हजारची लाच प्रकरणी बिलोलीचे कृषिअधिकारी रमेश पासलवाड एसीबीच्या जाळ्यात -NNL\nजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्या 15 व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही – NNL\nविक्की ठाकूर खुन प्रकरणी २ महिलासह आणखी ८ जणांना अटक -NNL\n‘स्वारातीम’ विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे निकाल जाहीर; अर्चना चौधरी सर्वप्रथम -NNL\nकोरोनाग्रस्त शैक्षणिक वर्षांना जोडणारा सेतू : ब्रिज कोर्स -NNL\nग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे पदवी वितरण समारंभाचे आयोजन -NNL\nगणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले -NNL\nपूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेच्या विकासकामांचा आराखडा तयार करा – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश -NNL\nसांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ..\nकाम हाच श्वास व नाविण्यपूर्ण उपक्रम हाच ध्यास : मा.वैजनाथ खांडके -NNL\n(आज दि.३१ जुलै २०२१ रोजी ..\nबोगस संस्थाचालक दोन महिन्यापासून मोकाटच, पोलिसांना थांग पत्ताच नाही -NNL\nकिनवटला स्वतंत्र कायमस्वरूपी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करा – युवानेते संजय सिडाम -NNL\nकिनवट, गौतम कांबळे| किनवट/ ..\nसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा -NNL\nनांदेड| राज्याचे पर्यावरण ..\nशिक्षण विभागाच्या 57 तर अर्थ विभागाच्या 7 बदल्या -NNL\nनांदेड| नांदेड जिल्‍हा ..\nनांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे -NNL\nनांदेड| जिल्ह्यात आज प्राप्त ..\nसालाना बरसी निमित्त 3 व 4 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा आणि फिजियोथेरेपी शिबिर-NNL\nनांदेड| लंगर साहिब गुरुद्वारा ..\nजातीयवादी देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते -NNL\nसेवादल काँग्रेसचा कणा आहे ..\nशिक्षण विभागाच्या 57 तर अर्थ विभागाच्या 7 बदल्या -NNL\nनांदेड| नांदेड जिल्‍हा ..\nटेंभुर्णी शिवारातुन गेलेला टेल मायनर कॅनॉल पावसाच्या पहिल्याच पाण्यांत वाहुन गेला -NNL\nसार्वजनिक बांध��ाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा -NNL\nजातीयवादी देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते -NNL\nकायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे -NNL\nभाजपवाशी झालेल्या बापूसाहेबांचा पुन्हा राष्ट्रवादीत दाखल-NNL\n हदगाव नगरपरिषद ताब्यात घेण्याची तयारी -NNL\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गंत रब्बी हंगामातील अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन -NNL\nअतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करुन आर्थीक मदत देण्याची मनसेची मागणी -NNL\nअतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या -NNL\nपूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी – NNL\nपूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेच्या विकासकामांचा आराखडा तयार करा – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश -NNL\nसांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त परिसराची ..\nनांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे -NNL\nनांदेड| जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ..\nकोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी -NNL\nपूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन ..\nनांदेडहुन हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी ३ ऑगस्ट पासून विशेष गाडी पुन्हा सुरु -NNL\nनांदेड| कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या ..\nकिनवटला स्वतंत्र कायमस्वरूपी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करा – युवानेते संजय सिडाम -NNL\nकिनवट, गौतम कांबळे| किनवट/ माहुर तालुक्यातील ..\nपुरग्रस्तांसाठी नांदेड जिल्ह्यातून पहिल्यांदाच मदतीचा खारिचा वाटा; शेकडो साडी-चोळीचे होणार वाटप -NNL\nवाढदिवसाच्या व्यर्थ खर्चास टाळून ..\n….अन आमदार बांगर यांनी अडचणीत आलेल्या कुटुंबीयास तातडीने खिशातुन भरीव मदत दिली -NNL\nहिंगोली| तरुण मुलगा अकाली निधन पावल्याने ..\nउमरखेड येथे रविवारी परिवर्तनवादी रविदास पद्धती आदर्श लग्न सोहळा -NNL\nनांदेड/उमरखेड| आर्य वैश्य भवन, उमरखेड ..\nnandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तव��हिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7899", "date_download": "2021-07-31T12:27:42Z", "digest": "sha1:OFG3MHOECHW4G7JRFJ3X5NWVN4AQNESF", "length": 23497, "nlines": 189, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "लैंगिक छळाच्या तक्रारी साठी कार्यालया अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nलैंगिक छळाच्या तक्रारी साठी कार्यालया अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक….\nलैंगिक छळाच्या तक्रारी साठी कार्यालया अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nलैंगिक छळाच्या तक्रारी साठी कार्यालया अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक….\nयवतमाळ, दि. 9 :- कामाचा ठिकाणी होणा-या महिलांच्या लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 व दिनांक 9 डिसेंबर 2013 रोजी नियम प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यामुळे विशाखा जजमेंटमधील तरतुदीनुसार निर्गमित शासन निर्णय अधिक्रमित होत असून या अधिनियमातील कलम 6 (1) अंतर्गत जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतुद आहे.\nसदर अधिनियमांतर्गत दिलेली कार्य पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा अधिकारी म्हणून घोषित केले आहे. ज्या कार्यालयामध्ये 10 पेक्षा कमी अधिकारी, कर्मचारी असतील किंवा जेथे विभाग प्रमुखाविरुध्द तक्रारी आहेत. अशा कार्यालयातील लैंगिक छळाच्या तक्रारी जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे करावयाच्या आहेत.\nकामाच्या ठिकाणी लैंगिक छळास प्रतिबंध कायद्यानुसार ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश असेल, अशा प्रत्येक नियोक्त्याने आपल्या आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करावयाची आहे. महिलांची कामाच्या ठिकाणावर होणारी लैंगिक छळवणूक विरोधी संरक्षणासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय का��्यालय, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था शाखा ज्यांची शासनाने स्थापन केली असेल, स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम, संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इ. सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले इ. ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या कामाच्या ठिकाणी तक्रार समिती गठित करावयाची आहे.\nजर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही तर अधिनियमातील कलम नुसार कारवाई केली नाही. या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रुपयापर्यंत दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास लायसन्स रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे. या अंतर्गत तक्रार समिती तात्काळ गठीत करून तसा अहवाल या कार्यालयास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय दुरध्वनी क्र. 07232-295022) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नविन प्रशासकीय इमारत, यवतमाळ येथे त्वरीत सादर करावा तसेच ई-मेल – dwomenchild@yahoo.com मेल आयडीवर पाठविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.\nPrevious: जिल्हाधिकारी आर्णि, महागाव व उमरखेडमध्ये ‘ऑनफिल्ड’ ; कोरोना संदर्भात तालुकास्तरीय यंत्रणेचा घेतला आढावा…\nNext: दस्त नोंदणीच्या सोयीसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध ; गर्दी टाळण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे आवाहन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गो��ीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तास��त 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,054)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटि��्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/sarvmat-sanvad-katta", "date_download": "2021-07-31T11:22:36Z", "digest": "sha1:SXJD7B64FNLGCRYNBSMSFD7IVIHRNS3M", "length": 1748, "nlines": 56, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "sarvmat sanvad katta", "raw_content": "\nVideo : म्युकरमायकोसिस आजार आहे तरी काय \nसंवाद कट्टा : परीक्षा रद्द...मुल्यमापन कसे\nहक्कांची जाणीव ठेवत ग्राहकानेच व्हावे राजा\nप्रवाह कवेत घेण्यास मराठी सक्षम\nसार्वमत संवाद कट्टा : मुबलक पाणी, शेतीचे भविष्य\n‘सार्वमत संवाद कट्टा’ : बदलते शिक्षण, शिक्षक आणि समाज\nसार्वमत हम दोनो : पद्मश्री पोपटराव पवार व सौ.शोभाताई पवार\nसार्वमत संवाद कट्टा : राष्ट्रीय शिक्षण धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/11/11/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-31T13:14:05Z", "digest": "sha1:MYETGBLDHBZXA4QEYOD6FOR4LQ3PDCAC", "length": 4882, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत - Majha Paper", "raw_content": "\nविधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / महाराष्ट्र विधानसभा / November 11, 2014 November 11, 2014\nमुंबई – विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड रिंगणात उतरल्या असून राष्ट्रवादीने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरवले आहे.\nतर भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसेनेतर्फे पारनेरचे आमदार विजय औटींनी उम���दवारी अर्ज दाखल केल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा मान कोणत्या पक्षाकडे जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nदरम्यान शिवसेना आमदारांच्या गोंधळानंतर अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली असून त्यानुसार दुपारी १२ ऐवजी ३ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमदेवारी अर्ज दाखल करता येणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/IrexZ-.html", "date_download": "2021-07-31T13:30:40Z", "digest": "sha1:Y4UOUS36XGFIJOOQBX5D64X6D3NYXEVP", "length": 8851, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शेतीची कामं करणारी नगरसेविका, नवी मुंबईतील कुतूहलाचा विषय", "raw_content": "\nHomeशेतीची कामं करणारी नगरसेविका, नवी मुंबईतील कुतूहलाचा विषय\nशेतीची कामं करणारी नगरसेविका, नवी मुंबईतील कुतूहलाचा विषय\nशेतीची कामं करणारी नगरसेविका, नवी मुंबईतील कुतूहलाचा विषय\nनवी मुंबई महापालिकेतील कोपरखैरणे प्रभाग क्रमांक ४७ मधून सौ लता भालचंद्र मढवी या पाच वर्षापूर्वी नगरसेविका म्हणून बहुमताने निवडून आल्या.\nसौ. लताताई यांची मुरबाड तालुक्यातील चिरड म्हसा येथे शेत जमीन असून येथील शेतजमिनीत त्या राब, पेरणी, आवनी, लावणी, बेननी, कापणी अशी शेतीची सर्व प्रकारची कामे त्या स्वतःच करतात. यात त्यांना कसल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही. त्यांना शेजारणी, मैत्रिणी म्हणतात मॅडम, तुम्ही नगरसेविका आणि तुम्ही शेतीची कामे करता तेव्हा त्या म्हणतात \"अहो शेतकऱ्याच्या मुलीला शेतीची कामे करायला कसली आली लाज तेव्हा त्या म्हणतात \"अहो शेतकऱ्याच्या मुलीला शेतीची कामे करायला कसली आली लाज\" साधी राहणी आणि उच्च विचार अंगी बाणलेल्या सौ लताताई यांच्या विचारांचं हे सौंदर्य आज समाजात आदर्श निर्माण करतात. नवी मुंबई सारख्या शहरातील एक सुखवस्तू घरातील सुशिक्षित, सुसंस्कारित नग��सेविका चिरड म्हसा येथील आपल्या शेतात लावणीची कामे करताना आज सर्वांचंच लक्ष वेधून घेताना दिसते.\nनगरसेवक म्हटला म्हणजे तो त्या विभागाचा एक सामान्य सेवेकरी असतो परंतु नगरसेवकाची ही व्याख्या आज पुरती कालबाह्य होताना दिसते. निवडणूक होई पर्यंतच नगरसेवक हा सेवेकरी असतो निवडून येताच तो त्या प्रभागाचा स्वतःला मालक समजू लागतो. रिक्षा चालविणारा किंवा भाजी विकणारा माणूसही नगरसेवक होतो आणि मग तो कोटीच्या कोटी उड्डाणे घेतो आणि त्याचं सारं आयुष्यच राजेशाही होऊन जातं. माणसाकडे सत्ता आली की तो वेगळ्या दुनियेत रममाण होतो. अहंकार मनाला शिवतो आणि मग तो हवेत उडू लागतो. परंतु नगरसेविका सौ. लताताई यांच्याकडे पाहिलं तर याचा कुठेही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही की त्यांच्या दैनंदिन जीवनातील साध्या राहणीत जराही फरक पडलेला पहावयास मिळत नाही. एक सेवेकरी म्हणूनच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात त्या आपला संपूर्ण दिवस व्यतीत करतात. त्याच बरोबर आजही एक उत्तम गृहिणी म्हणून घरातील सर्व प्रकारची कामे त्या स्वतःच करतात.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्�� करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/ajit-pawar-hinted-that-free-corona-vaccine-will-be-announced-in-the-state-on-may-1/articleshow/82232193.cms", "date_download": "2021-07-31T11:46:30Z", "digest": "sha1:FON3A464TO3KTI367SUUOEAZII36D6IG", "length": 15092, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Corona Vaccine: राज्यात करोना लस मोफत देणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यात करोना लस मोफत देणार; १ मे रोजी राज्य सरकार करणार मोठी घोषणा\nराज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.\nकरोना प्रतिबंधक लशीसंदर्भात राज्य सरकार येत्या १ मे रोजी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.\nराज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे.\nतसे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.\nपुणे: करोना प्रतिबंधक लशीसंदर्भात राज्य सरकार येत्या १ मे रोजी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेले लसीकरण, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या बरोबरच कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले जाईल, असेही पवार म्हणाले. (Ajit Pawar hinted that free corona vaccine will be announced in the state on May 1)\nदेशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आपल्या राज्याला ऑक्सिजनची अधिक गरज होती आणि ती भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वांनी प्रयत्न केले, असे पवार म्हणाले. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी देखील चर्चा केली. त्यानंतर ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी देण्यात आल्याचे ते म्हणाले. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी देण्यात आली असून भरलेले टँकर रेल्वे आणि रस्तेमार्गे आणण्यात येतील, अशी महत्वाची माहितीही त्यांनी दिली आहे.\n'लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार'\nकरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करता बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेत आहोत. केंद्र सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यासाठी आम्ही ५ सदस्यीय समिती बनवत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.\nक्लिक करा आणि वाचा- रेमडेसिवीरसाठी खासदार विखेंचा गोपनीय ‘करेक्ट कार्यक्रम’\nयासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लशीचा विचार करण्यात येत आहे. या टेंडरमध्ये सर्व कंपन्यांच्या लशींना परवानगी देण्यात येत आहे. लस सीरमची असो, भारत बायोटेकची असो, फायजरची असो, अशा सर्व लशींचा ग्लोबल टेंडरमध्ये उल्लेख असणार आहे, असे पवार पुढे म्हणाले. १ मे पासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यात लसीकरण सुरू करण्याची राज्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- धक्कादायक दारू समजून सॅनिटायझर प्यायले, ५ जणांचा मृत्यू\nराज्यातील बंद पडलेले ऑक्सिजनचे प्लांट आम्ही सुरु करत आहोत. यांपैकी काही प्लांट वीजेअभावी, तर काही आर्थिक स्थितीमुळे बंद होते. ते आता सुरु होतील. त्याच प्रमाणे साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तशा सूचना शरद पवार यांनी दिल्याचेही अजित पवार म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- ...अन् ‘मृतदेह’ उठून उभा राहिला, पोलिसांसह सर्वच चक्रावले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोनावर मात करून पुन्हा रुग्णसेवेत रुजू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार झाली कमलप्रीत कौर; जाणून घ्या तिचा प्रवास\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी ला��; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nदेश पोलिसांची जनमाणसातील नकारात्मक छवी सुधारणं हे मोठं आव्हानः PM मोदी\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nअहमदनगर 'विरोधी पक्षाला काही काम नसतं, डोकं मोकळं असल्यानं ते काहीही आरोप करतात'\nविदेश वृत्त ...तर जगातून करोनाचा खात्मा करणे शक्य\nमुंबई नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक\nमोबाइल धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा अभिनेत्री वापरतात असे 7 उपाय\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/mmrcl-recruitment-2021/", "date_download": "2021-07-31T12:41:31Z", "digest": "sha1:YGNXYXFVGSR57PIX2XUH36W3NQGGRKBY", "length": 6658, "nlines": 122, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.अंतर्गत भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.अंतर्गत भरती.\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.अंतर्गत भरती.\nMMRCL Recruitment 2021: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 06 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\n(इतर सर्व पदे ) – ऑनलाईन\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 16 एप्रिल 2021\n(येथे PDF जाहिरात बघा) – 01\n(येथे. PDF जाहिरात बघा) – 02\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious article(आज शेवटची तारीख) दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भरती.\nमहाराष्ट्र र��ज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nभारतीय रिजर्व बँक येथे भरती. (०६ ऑगस्ट)\nसशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे भरती. (१० सप्टेंबर)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nभारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nभारतीय हवाई दल येथे भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nhm-raigad-bharti-2021-2/", "date_download": "2021-07-31T12:55:38Z", "digest": "sha1:ODJ2JU5TUEINKB2EB36PNKDG4A3MP7CM", "length": 6175, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(उद्या शेवटची तारीख) राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत भरती. (१९ जुलै)", "raw_content": "\nHome Daily Updates (उद्या शेवटची तारीख) राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत भरती. (१९ जुलै)\n(उद्या शेवटची तारीख) राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत भरती. (१९ जुलै)\nNHM Raigad Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड येथे २१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nकमाल वय ३८ वर्षे.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nएनएचएम कार्यालय, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, कक्ष क्रमांक २१३\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ जुलै २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious article(आज शेवटची तारीख) जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर येथे भरती.\nNext articleCRPF केंद्रीय राखीव पोलीस दल येथे भरती. (२९ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nभारतीय हवाई दल येथे भरती.\nसंघ लोकसेवा आयोग येथे भरती. (१२ ऑगस्ट)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nविक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र येथे भर���ी. (०४ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/JGJcLE.html", "date_download": "2021-07-31T12:03:17Z", "digest": "sha1:QBDYHVHYQ3CG7JTYMRTFR7KBKS5JVRRM", "length": 13760, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठामपा वृक्ष प्राधिकरणाला राज्य माहिती आयोगाची चपराक", "raw_content": "\nHomeठामपा वृक्ष प्राधिकरणाला राज्य माहिती आयोगाची चपराक\nठामपा वृक्ष प्राधिकरणाला राज्य माहिती आयोगाची चपराक\nन्यायप्रविष्ट माहिती देण्यात येऊ नये असे कोणतेही आदेश नाहीत\nठामपा वृक्ष प्राधिकरणाला राज्य माहिती आयोगाची चपराक\nठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी १३ फेब्रुवारी २०१९ रोजी वृक्ष प्राधिकरणाशी संबंधित विषयांवर ३ वेगवेगळे माहिती अधिकार अर्ज दाखल केले होते. अनेकवेळा पाठपुरावा करूनदेखील वृक्ष प्राधिकरणातर्फे माहिती दिली गेली नाही. तब्बल १ वर्षानंतर १७ जून २०२० रोजी राज्य माहिती आयोगाकडे दाखल द्वितीय अर्जावर सुनावणी झाली. अपिलार्थीनी भक्कमपणे आपली बाजू मांडत वृक्ष प्राधिकरणातर्फे माहिती अधिकार कायद्याच्या नियमांचे कशा प्रकारे उल्लंघन केले गेले हे सविस्तर पणे विशद केले. तसेच सुनावणीच्या आदल्या रात्री दिनांक १६ जून २०२० रोजी धावडे यांनी विचारलेल्या तीनही प्रकरणाची माहिती अपिलार्थीना ईमेल वर रात्री १० वाजता पाठविण्यात आल्याचे सांगितले. उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आयोगातर्फे न्यायप्रविष्ठ माहिती देण्यात येऊ नये आशा प्रकारचे कोणतेही आदेश नाहीत त्यामुळे जनमाहिती अधिकारी यांनी चुकीचे उत्तर देऊन जाणून बुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे त्यामुळे जन माहिती अधिकारी यांचेवर माहिती अधिकार कायदा २००५, कलम २०(१) द्वारे शास्तिची कारवाई का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा ३० दिवसात मागितला आहे. ही ऑर्डर अलीकडेच राज्य माहिती आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाली आहे\n१३ फेब्रुवारी २०१९ रोजी केलेल्या अर्जाबाबत ३० दिवसात यावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने १६ मार्च २०१९ रोजी त्यांनी प्रथम अपील दाखल केले. प्रथम अपिलीय अधिकारी यांनी विहित मुदतीत आदेश पारित न केल्यामुळे त्यांनी दिनांक २७ मे २०१९ रोजी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केले. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी तत्कालीन प्रथम अपिलीय अधिकारी श्रीमती अनुराधा बाबर यांनी १६ ऑगस्ट २०१९ रोजी प���रथम अपिलावर मुदतबाह्य सुनावणी घेतली होती. प्रथम अपिलाच्या अशा प्रकारे मुदतबाह्य सुनावणीवर आक्षेप घेत अपिलार्थीनी अगोदरच द्वितीय अपील दाखल केल्याचे सूचित केल्यावर श्रीमती अनुराधा बाबर यांनि निवडणूक कामामुले वेळ मिळाला नसल्याचे कारण सांगितले आणि अपिलार्थीना ७ दिवसात माहिती पुरवण्याचे आदेश जनमाहिती अधिकारी कृष्णनाथ धावडे यांना पारित केले.\nत्या अनुषंगाने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जन माहिती अधिकारी कृष्णनाथ धावडे यांनी अपिलार्थीना २२ ऑगस्ट २०१९ रोजी पत्रान्वये \"मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक ११९/२०१७ व सिव्हिल अप्लिकेशन क्रमांक ३९/२०१९ अन्वये याचिका दाखल आहे. सदर याचिका वृक्ष प्राधिकरण विभागाशी संबंधित असल्याने आपण विचारलेली माहिती न्यायप्रविष्ठ आहे\" असे त्रोटक उत्तर दिले. मुळात पात्रात नमूद केलेल्या दोनही याचिका या रोहित जोशी यानींच दाखल केलेल्या होत्या. तसेच वृक्ष प्राधिकरण विभागातील गैरकारभार बाहेर काढण्यासाठी न्यायालयीन कामकाजाकरिता या माहितीची अत्यंत आवश्यकता होती. या अगोदर याच याचिकांच्या सुनावणीदरम्यान ३ वेळा ठाण्याचे वृक्ष प्राधिकरण मा. उच्च न्यायालयाने बरखास्त केले होते. तसेच नियम डावलून वृक्ष अधिकारी पदाचा उपभोग घेणाऱ्या उद्यान तपासनीस दर्जाच्या केदार पाटील याना पदावरून काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गैरकारभार चव्हाट्यावर येण्याच्या भीतीने येन केन प्रकारेण अपिलार्थीनी विचारलेली माहिती दडविण्यासाठी असे उत्तर जन माहिती अधिकाऱ्यांनी दिले होते.\nयानंतर केलेल्या याचिकांमध्ये वृक्ष प्राधिकरणातर्फे तोडण्यात येणारे वृक्ष, पुनर्रोपित वृक्ष जगले का मेले, किती बिल्डरांनी वृक्ष जगवले, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकांचे ठराव, वृक्ष प्राधिकरणाच्या कामांची माहिती, याकरता केला गेलेला खर्च, वृक्ष गणनेचा अहवाल अशा अनेक महत्वपूर्ण माहिती आपल्या वेबसाईट वर प्रकाशित करत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. तसेच माहिती अधिकार कायदा २००५, कलम ४ (१) (ब) अंतर्गत सार्वजनिक हिताची सर्व माहिती आपणहून वेबसाईट वर सरसकट टाकण्याचे आदेश असताना वृक्ष प्राधिकरणाने गेले १५ वर्षे त्याची पूर्तता केलेली नाही त्यामुळे नागरिकांना या माहितीसाठी वृक्ष प्राधि���रण कार्यालयात खेटे मारावे लागतात हे गंभीर आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sunday-corona-virus-update-in-india/", "date_download": "2021-07-31T13:20:53Z", "digest": "sha1:6V364VJYMFQD75KZHGQVG2ZPXK52VD47", "length": 10849, "nlines": 124, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "देशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nदेशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी\nदेशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी\nनवी दिल्ली | देशात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत आहे. मात्र अनलॉकिंग केल्यापासून कोरोनाचे नवे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. गेल्या 24 तासांत 11, 504 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्या आहेत.\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून परवा दिवशी म्हणजेच शनिवारी आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ कोरोनाग्रस्तांमध्ये झाली होती. काल हा आकडा थोडासा कमी झाला आहे. रविवारी 11, 504 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्याने देशातली एकूण रूग्णसंख्या आता 3 लाख 32 हजार 424 वर जाऊन पोहचली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आपातपर्यंत 9520 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.\nदेशात सध्या 1 लाख 53 हजार 106 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 69 हजार 798 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.\nदुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची वाढ होतो आहे.महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.\nराजकारणातील एका सत्वशील पर्वाचा अस्त; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख…\nमहाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय; पाहा आजचे सकारात्मक…\n पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट\n पुण्यात एकाच दिवसात 320 नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n‘…अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है’; सुशांतच्या आत्महत्येनंतर संजय राऊत हळहळले\nसुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…\nसुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… ; पोलिसांचा कडक इशारा\nसुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलंय माहितीये…. पाहा-\nसुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…\nहात जोडून सांगतो… द्वारकारनाथ संझगिरी यांची कोरोनाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी पोस्ट\nराजकारणातील एका सत्वशील पर्वाचा अस्त; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड\nमहाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय; पाहा आजचे सकारात्मक आकडे\n पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट\n‘अहो, हे खरं असुच शकत नाही’; मीराबाई चानुच्या ‘त्या’ फोटोवर…\nराजकारणातील एका सत्वशील पर्वाचा अस्त; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड\nमहाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय; पाहा आजचे सकारात्मक आकडे\n पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट\n‘अहो, हे खरं असुच शकत नाही’; मीराबाई चानुच्या ‘त्या’ फोटोवर आर.माधवन म्हणतो…\nअनिल देशमुख नॉट रिचेबल; ईडीकड���न देशमुख कुटुंबाला समन्स, हजर न राहिल्यास…\nमुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी\nस्तनपान करतानाचा फोटो शेअर करत ‘ही’ बडी अभिनेत्री म्हणाली…\n हाॅकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यास ‘हे’ सरकार प्रत्येक खेळाडुला देणार एवढे कोटी रूपये\nरिलायन्स जियोने आणला सर्वात स्वस्त धमाकेदार प्लान; वाचा सविस्तर\n“मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाय अन् आता परत आलाय”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-who-to-set-up-global-center-on-traditional-medicine-in-india-says-pm-modi/", "date_download": "2021-07-31T13:40:25Z", "digest": "sha1:4ZPELJCLYGCNV5NIREY3FTJCXIWQTS6Y", "length": 3420, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "डब्ल्यूएचओ भारतात पारंपारिक औषधांवर ग्लोबल सेंटर सुरू करणार - पंतप्रधान मोदी - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS डब्ल्यूएचओ भारतात पारंपारिक औषधांवर ग्लोबल सेंटर सुरू करणार – पंतप्रधान मोदी\nडब्ल्यूएचओ भारतात पारंपारिक औषधांवर ग्लोबल सेंटर सुरू करणार – पंतप्रधान मोदी\n“भारतात पारंपारिक औषधांसाठी ग्लोबल सेंटर उभारणार”\nजागतिक आरोग्य संघटनेने केली घोषणा\n“ज्याप्रमाणे देश ‘जगातील फार्मसी’ बनला आहे त्याप्रमाणे डब्ल्यूएचओ संस्था जागतिक निरोगीपणाचे केंद्र बनेल”\nपंतप्रधान नरेंद्र यांनी व्यक्त केला आत्मविश्वास\nPrevious article“कोविशिल्ड ही भारतातील मानवी चाचणीतील सर्वात प्रगत लस”\nNext article15 नोव्हेंबरला NDAची महत्वपूर्ण बैठक\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/couple/", "date_download": "2021-07-31T13:15:26Z", "digest": "sha1:DZBQRJOU3PIUC75MJODOAZBEKRMGZFZV", "length": 3340, "nlines": 80, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "#couple Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nपह��ल्या नजरेतच अक्षय कुमार पडले ट्विंकल खन्नाच्या प्रेमात; आज लग्नाला २० वर्ष पूर्ण..\nसाक्षीने धोनीसोबतचे फोटो शेअर करत दाखवला १३ वर्षांचा आनंदी प्रवास…\nनेहा अन रोहणप्रितची क्युट केमिस्ट्री \n‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा गोंडस सरदार बनणार नवरदेव ;ही आहे नवरी बघा…\nपुलात रोमांन्स करतायेत विराट आणि अनुष्का; एबी डिविलियर्स ने क्लिक केले फोटोज\nधनश्री वर्माला चाहत्यांनी विचारले केसांबद्दल प्रश्न; मंगेतर युजवेंद्र चहल यांनी दिले हे उत्तर\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87)", "date_download": "2021-07-31T13:31:53Z", "digest": "sha1:UFV2NO6EQEJNNAUBME4DGKJHMZH2IQOA", "length": 4361, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदापूर (पुणे) - विकिपीडिया", "raw_content": "\nइंदापूर (रायगड) याच्याशी गल्लत करू नका.\nइंदापूर हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\nशाहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचे समाधीस्थान.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१९ रोजी १९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/2178/", "date_download": "2021-07-31T12:49:33Z", "digest": "sha1:4YZK4BRTOLUIOKNMZ4NPDNAZVR6GCB35", "length": 10020, "nlines": 101, "source_domain": "rayatnama.com", "title": "समर्थ विद्यालयात ५ वी प्रवेशअर्ज वितरण सुरू | रयतनामा", "raw_content": "\nHome विदर्भ समर्थ विद्यालयात ५ वी ��्रवेशअर्ज वितरण सुरू\nसमर्थ विद्यालयात ५ वी प्रवेशअर्ज वितरण सुरू\nस्थानिक शिक्षण क्षेत्रात नामवंत असलेल्या श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचव्या वर्गाच्या प्रवेशअर्जांचे वितरण आजपासून सुरू झाले आहे .\n३१ मेपर्यंत लाॅकडाऊनचे निमित्य करून चौथी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व टीसींचे वितरण बऱ्याच प्राथमिक शाळांनी थांबऊन ठेवल्याने ५ वा वर्ग प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले होते.गेल्या दोनतीन दिवसात काही प्राथमिक शाळांनी चौथी इयत्ता उत्तीर्णच्या गुणपत्रिका व टीसीचे वितरण सुरू केल्याने श्री समर्थ विद्यालयाने पाचवा वर्ग प्रवेशाचे अर्ज आजपासून खुले केले.\nशाळा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ विद्यालयात ५ वी च्या एकूण २६० जागा असून त्यातील २३५ जागा जाती व संवर्गनिहाय आरक्षणासह भरल्या जातात तर २५ जागा वयवस्थापन कोट्यातून भरल्या जातात. प्रवेश प्रक्रियेतील टप्प्यांनुसार दि. १५ जूनपर्यंत अर्ज वितरण व अर्ज स्विकारण शाळेमध्ये सकाळी ११ ते २ या कालावधीदरम्यान सुरू राहील.\n१५ तारखेनंतर आवश्यकतेनुसार प्रवेशाच्या जाती व संवर्गनिहाय लाॅटरी सोडती काढल्या जातील.\nप्रवेशअर्ज शाळेत सादर करतेवेळी प्रवेशअर्जाला प्रवेशोत्सुक विद्यार्थ्याची चौथ्या इयत्तेची गुणपत्रिका ,टीसी, आधारकार्ड तसेच जात- संवर्ग आरक्षण हवे असल्यास विद्यार्थी किंवा पालकाचे जात प्रमाणपत्र या चार महत्वाच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडाव्या लागतील. प्रवेश सोडतीचा कार्यक्रम १० जूनच्या सुमारास जाहीर केला जाईल असे समर्थ विद्यालयाच्या सुत्रांनी सांगितले. सिबलिंग प्रवेशाच्या नियमानुसार समर्थ विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावंडांना ५ व्या वर्गात थेट प्रवेश देण्यात येतो , या नियमांतर्गच्या सिंबलिंग प्रवेशांची सुरूवात शाळेने केली आहे.\nपालकांनी प्रवेशअर्जांसाठी शाळेत येतांना कोविड प्रतिबंधक नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. मास्कशिवाय शाळेत प्रवेश मिळणार नाही असेही कळविण्यात आले आहे.\nPrevious articleतिस-या लाटेचा धोका रोखण्यासाठी खबरदारी बाळगणे आवश्यक: ॲड. यशोमती ठाकूर\nNext articleहॉटेच्या वरून इसम पडला; जागीच ठार\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भी��ण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/_wM9ne.html", "date_download": "2021-07-31T13:12:57Z", "digest": "sha1:2D26C4DNBYPVWPWRUOKR4TULV2LCWHAB", "length": 6653, "nlines": 57, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शहापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कामगारांना मदत", "raw_content": "\nHomeशहापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कामगारांना मदत\nशहापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कामगारांना मदत\nआदिवासी विकास विभाग शहापूर एकात्मिक आदिवासी विकास यांच्या वतीने लॉक डाऊनमुळे ठाणे जिल्हयातील विविध भागात अडकलेल्या मजूर व कामगारांना त्यांच्या स्वतःच्या मुळगावी जाण्यासाठी कल्याण ते शहादा येथील २२ प्रवाशांना तर भाईंदर (मिरारोड ) ते अक्कलकुवा येथील २३ प्रवाशांना अशा एकूण ४५ प्रवाशांना आपल्या गावी पाठविण्यासाठी शहापूर प्रकल्प कार्यालयाने मदत केली समाजाप्रती आपली एक सामजीक बांधिलकी म्हणून शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता शहापूर प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंंद व सहकाऱ्यांनी मिळून कामगारांना सदर प्रवासा दरम्यान प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रवास खर्च ,जेवण ,पाणी आदी मदत करण्यात आली शहापूर प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या या अमुल्य अशा सेवेबद्दल सर्व आदिवासी मजूरांनी व कामगारांनी प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांचे खास आभार मानले .\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/uZtPDR.html", "date_download": "2021-07-31T12:28:17Z", "digest": "sha1:CHHZMPCVDMHAMMWLRQOLYTQBBASVU37O", "length": 10395, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील", "raw_content": "\nHomeनियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील\nनियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- ��ॉ. संग्राम पाटील\nकोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या,\nनियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील\nमानवी जीवन मौल्यवान असून प्रत्येकाने विवेकशीलता जपली पाहिजे. आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे. कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य दिल्यास कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणं शक्य आहे\", असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील यांनी व्यक्त केले. येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात \"कोरोना कडून आपण काय शिकावे \" या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते.\nडॉ. संग्राम पाटील पुढे म्हणाले, \"राजकीय सजगतेचा आभाव आपल्या देशात दिसतो. देशात या आजाराची गंभीर परिस्थिती असताना धार्मिक कार्यक्रम घडवले जातात. कष्टर्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षा एका अभिनेत्याची आत्महत्या हा मुद्दा जास्त महत्वाचा ठरतो. माध्यमे या बाबतीत गांभीर्य जपत नाहीत. धर्म प्रांत यांच्या अस्मितेपेक्षा माणुसकी महत्वाची ठरली पाहिजे. जगभरात सध्या एकाच प्रश्नाला भिडले जाते ते म्हणजे कोरोणावर मात करणे. लोकांचे प्रश्न, लोकांचे प्राण वाचवणे, लशी शोधण्याच्या प्रक्रियेला गती देणे. आपल्याकडं संशोधन वृत्तीला महत्त्व दिले जात नाही. शासकीय यंत्रणा माध्यमे यांच्या गैर व्यवस्थापनाने कोरोणाची भीती वाढली. योग्य काळजी घेतल्यास या आजारातून आपण नक्कीच बरे होऊ शकतो.\nआधुनिक जग हे पुराव्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टीकोन याला डावलून फसवे विज्ञानाची चलती ही चिंताजनक आहे. निसर्गाने मानवाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याचा सुयोग्य वापर करावा.\"\nया वेळी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, \"महा. अं नि स च्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात खूप मोलाचे कार्य केले आहे. मुख्यमंत्री निधीला मदत, रक्तदान, अन्न दान करण्याचे, मानस मैत्र माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम केले आहे. या दरम्यान विविध अंधश्रद्धा पुढे आल्या त्यालाह��� विरोध केला, लोकांचे प्रबोधन केले. डॉक्टर संग्राम पाटील हे जागतिक स्तरावरचे कोरोणा योद्धा आहेत. या कार्यक्रमात उत्तम जोगदंड यांनी स्वागत केले. नितीन राऊत, सुधीर निंबाळकर, श्रेयस भारुले, प्रा. प्रमोद गंगणमाले यांनी संयोजन केले. या कार्यक्रमाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post.html", "date_download": "2021-07-31T13:16:20Z", "digest": "sha1:YPT6TVKW3A6JOGEHXPJWUWVR2P56VJDH", "length": 13459, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "चार हजाराहून अधिक थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने केली जप्तीची कारवाई", "raw_content": "\nHomeचार हजाराहून अधिक थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने केली जप्तीची कारवाई\nचार हजाराहून अधिक थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने केली जप्तीची कारवाई\nठाणे महानगरपालिकेने सन 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर न भरलेल्या सुमारे 4312 थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेच्यावतीने दंडाच्या रकमेत सवलत दिली होती. तरीही अनेक नागरिकांनी कर न भरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महापालिकेने थकबाकीदारांवर मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाईचा धडाका लावला असून, सर्व प्रभाग स्तरावरुन एकूण 4312 मालमत्ताना जप्तीची कारवाई करण्यांत आली आहे. यामध्ये व्यवसायिक गाळे सील करण्यात आले आहेत. मात्र मालमत्ता करापोटी रुक्कम रु . 624.78 कोटी इतका महसूल ठाणे महापालिकेने जमा केला आहे. नागरिकांनी आपला कर भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबद्दल महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत.\nसन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता करासाठी रु. 683 कोटी इतका अर्थसंकल्पिय इष्टांक देण्यांत आला होता. परंतु मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, यामुळे सर्वांचे उद्योगधंदे बंद झाले होते, या परिस्थ‍ितीचा विचार करुन महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या करापोटी आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करुन नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले होते. या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे आपण चांगल्याप्रकारे करवसुली करु शकलो यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य पध्दतीने नियोजन करुन सुट्टीच्या दिवशी व ऑनलाईन करभरणा सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे आपण करवसुलीचा इष्टांक पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो असल्याचे प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.\nमागील वर्षी रक्कम रु. 502 कोटी इतका कर वसूल झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच माहे एप्रिल,2020 ते जुलै,2020 अखेर पर्यत कोव्हिडचा कालावधी वगळता केवळ 245 दिवसाच्या कालावधीमध्ये मालमत्ता कराची देयके जनरेट करणे, वितरित करणे, वसुलीकरिता पाठपुरावा करणे, इत्यादी कामकाज मालमत्ता कर कार्यालयाकडील अधिकारी/ कर्मचारी यांनी पार पाडले असून, मागील वर्षाच्या तुलनेत भरीव वाढ असणारी चालू आर्थिक वर्षात सुमारे रक्कम रु. 122.78 कोटी इतका जादा कर वसूल झाला आहे. तसेच जे करदाते थकीत रक्कमेसह चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या करासह दुस-या सहामाहिची रक्कम जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ता कराच्या देयकातील सामान्य करामध्ये सवलत देण्याबाबत (अली बर्ड योजना ) धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या सवलत योजनेस करदात्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे 180258 इतक्या करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या कालावधीमध्ये रक्कम रुपये 241.52 कोटी इतका मालमत्ता कर जमा आहे.\nत्याचप्रमाणे जे निवासी करदाते दि.1 जाने,2021 ते दि.31 मार्च,2021 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या रक्कमेवर 100% सवलत योजना राबविण्यात आली. सदर सवलतीचा 113528 इतक्या करदात्यांनी लाभ घेतला असून, त्यापोटी रक्कम रुपये 13.86 कोटी इतकी रक्कम सूट देण्यांत आली आहे. याशिवाय सन 2020-21 या आर्थिक वर्षात 2487 नविन मालमत्तांची कर आकारणी पूर्ण करण्यांत आली आहे. पुढील आर्थिक वर्षातही सदर काम मोठया गतीने करण्यांत येणार आहे. तरी नवीन मालमत्ताधारकांनी कर आकारणी करुन घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासह त्या-त्या प्रभाग समिती कार्यालयात जमा करावीत. सन 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके माहे एप्रिल,2021 च्या दुसऱ्या सप्ताहात जनरेट करुन साधारणत: दिनांक 15 एप्रिल,2021 पर्यत सदरचे देयके प्रभाग समितीनिहाय कर संकलन केंद्रावर तसेच Online पध्दतीने महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्याचे नियोजीत आहे. त्याचप्रमाणे सदरचे देयके प्राधान्याने प्रिंन्ट करुन, ती करदात्यांना पोहोचविण्याचेही नियोजन करण्यांत येत आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप��ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.truebalance.io/terms-of-service-promotion-2-marathi", "date_download": "2021-07-31T11:46:44Z", "digest": "sha1:I4NBAAHSF4SB4DLSSHYYLU3FLLEVSH6S", "length": 71749, "nlines": 266, "source_domain": "www.truebalance.io", "title": "Promotion T&C_marathi | True Balance", "raw_content": "\nट्रू बॅलन्स प्रवर्तन अटी व शर्ती\nट्रू बॅलन्स अँप प्रस्तावामध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही आता या प्रस्तावात सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. बॅलन्सहिरो इंडियाने किंवा बॅलन्सहिरो इंडिया प्रा. लि. ने (कुठल्याही स्थितीत “बॅलन्सहिरो”) सादर केलेले अँड्रॉइडसाठीचे ट्रू बॅलन्स अँप (“ट्रू बॅलन्स”) यामध्ये प्रोमो कोड कार्यक्रम आहे.(“प्रोमो कोड”, अथवा “प्रस्ताव”), ट्रू सभासदत्व कार्यक्रम (“ट्रू सभासदत्व”, अथवा “सभासदत्व”) संदर्भित पारितोषिक कार्यक्रम (“आमंत्रण”), विशेष पारितोषिक कार्यक्रम (एकत्रितपणे निर्देश केलेल्या “पारितोषिक”, “प्रवर्तन” किंवा “प्रस्ताव”), भाग्यवान फेरी प्रवर्तन (“किंवा असे प्रस्ताव अथवा प्रवर्तन जे बॅलन्स हिरो यांनी कधीही चालविलेले) जे नोंदणीकृत ट्रू बॅलन्स उपभोक्त्याला (प्रत्येक “ट्रू बॅलन्स उपभोक्ता,” “तुम्ही”, “उपभोक्ता”, “सूचक”, किंवा “सहभागी”) ट्रू बॅलन्स पॉईंट्स मिळवून देते. (“मुक्त पॉईंट्स”) जे पॉईंट्स ट्रू बॅलन्सच्या खरेदी कार्यक्रमात वापरता येतील. (“वॉलेट” किंवा “पारितोषक कार्ड”) ट्रू बॅलन्सवर एक खाते उघडून तुम्ही ट्रू बॅलन्सच्या प्रवर्तनाच्या अटी व शर्ती (या अटी व शर्ती) मान्य करता. तुमच्या खात्यावर निर्देशित अटी व शर्तीचे उल्लंघन करण्याची परिणीती तुमचे खाते रद्द होण्यात तसेच तुमच्या खात्यावर दाखल असलेले कुठलेही बक्षीस रद्द किंवा जप्त होण्यात होऊ शकते, यात संदर्भीतांचाही समावेश आहे, तोही कुठल्याही इतर पूर्वग्रहाशिवाय जे बॅलन्स हिरो तर्फे कायदेशीर अथवा समन्याय मध्ये मोडतात. जर तुम्हाला सदर अटी व शर्ती किंवा त्यात भविष्यातील सुधार मान्य नसतील तर तुम्हाला ट्रू बॅलन्स खाते व���परण्याचा अथवा त्यात प्रवेश करण्याचा (किंवा भविष्यातही वापरण्याचा अथवा त्यात प्रवेश करण्याचा) ट्रू बॅलन्स अँप्लिकेशन किंवा त्याअंतर्गत समाविष्ट सेवा वापरण्याचा अधिकार नाही. तुम्ही ट्रू बॅलन्स अँप प्रस्ताव किंवा त्यातील कार्यक्रम किंवा प्रवर्तन अथवा ट्रू बॅलन्स वापरण्यासाठी साठी अर्ज केल्यास असे गृहीत धरण्यात येईल की तुम्ही हे मान्य करता की तुम्हाला अटी व शर्ती तसेच त्यातील भविष्यातील सुधारणा तुम्हाला समजल्या असून तुम्ही स्वेच्छेने त्या मान्य केल्या आहेत. या सोबतच या अटी व शर्तींशिवाय इतर नेहेमीच्या अटी व शर्ती जश्या सेवा शर्तींचाही समावेश आहे.\nमुक्त पॉइंट्सच्या पूर्वीच्या अंतिम वापरानंतर एक वर्षाने ट्रू बॅलन्स उपभोक्त्याच्या खात्यातील शिल्लकी मुक्त पॉइंट्स गैरलागू होतील व असे शिल्लक मुक्त पॉइंट्स रद्दबातल करण्यात येतील.\nप्रवर्तन: पॉइंट्स मिळविणे आणि विमोचन करणे\nट्रू बॅलन्स उपभोक्ते ट्रू बॅलन्स अंतर्गत मुक्त पॉईंट्स किंवा त्यातील प्रस्ताव मिळविण्यासाठी लायक ठरू शकतात जर (i) संदर्भित बक्षीस योजने द्वारे ट्रू बॅलन्स उपभोक्त्याने एखाद्या मित्राला आमंत्रित केले वा सुचविले ज्याने संदर्भित कोड दाखल करून आमच्या अटी व सेवाशर्ती मान्य करून एक अधिकृत खाते उघडून उत्तेजनार्थ कृती (“कृती”) संदर्भित नेटवर्क वेळोवेळी साइन अप करून (“नोंदणी”, “नोंदविणे” “किंवा “साइन अप”) किंवा (ii) प्रमो कोड कार्यक्रमात सहभागी होऊन (iii)ट्रू सभासद कार्यक्रमात दाखल होऊन सांघिक कॅशबॅक प्राप्त करण्यासाठी सभासद खरीदून अथवा सभासद जोडून ज्यामुळे तुम्हाला दिलेले पॉईंट्स विमोचित करण्यासाठी, किंवा पॉईंट्स वापरण्यासाठी किंवा तात्कालिक कर्ज प्राप्त करण्यासाठी तुम्ही ट्रू बॅलन्सला भेट द्यावीत.\nकॅशबॅक ही उपभोक्त्याला पुरस्कार देण्याच्या पद्धतींपैकी एक आहे.\n‘जेम’ हे एक प्रकारचे उपभोक्त्यांना भाग्यशाली परिवलन प्रवर्तना द्वारे देण्यात येणारे ट्रू बॅलन्स पारितोषिक आहे. भाग्यवान परिवलनाद्वारे उपभोक्ता जेम मिळवू शकतो. आणि उपभोक्ता जेम्स भाग्यवान परिवलन खेळण्यासाठी अथवा ट्रू बॅलन्स मुक्त पॉइंट्सच्या विनिमयासाठी वापरू शकतो पण व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही. 100 जेम्स म्हणजे ₹1 (ट्रू बॅलन्स मुक्त पॉईंट). जेम चा वैधता काळ ��ॉईंट मिळवल्यापासून एक वर्षाचा आहे.\nमूळ संदर्भ दात्याने (\"संदर्भ दाता \") पाठविलेला वैध संदर्भ कोड वापरून संदर्भित मित्राने (प्रत्येक “नव उपभोक्ता”, “निर्देशिलेला”, “निर्देशक”) ट्रू बॅलन्स खात्यावर नोंदणी केल्यास त्याला नोंदणीबद्दल पुरस्कार मिळेल (“नवीन उपभोक्ता क्रेडिट”). नवीन उपभोक्ताने नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणी संदर्भित कोड दाखल केल्यानंतर नवीन उपभोक्ता क्रेडिट नवीन उपभोक्त्याच्या खात्यात जमा केले जाईल (“संदर्भित कोड”, “संदर्भित शृंखला”, “शृंखला”, “आमंत्रण”, “आमंत्रण शृंखला”) जे मूळ संदर्भ कर्त्याने विमोचनासाठी सहभागी केलेले असेल.\nनोंदणीनंतर, संदर्भ देणारा आणि संदर्भित मित्र दोघांनाही संदर्भित इनामे मिळू शकतील. याबाबत ट्रू बॅलन्स ला इनाम रकमेत आणि कृतींमध्ये कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा, सुधारणा करण्याचा किंवा निलंबित करण्याचा विवेकाधिकार आहे. सद्यस्थितीत, मूळ संदर्भ दात्याला वैध संदर्भित कोड द्वारे जास्तीत जास्त 10,000 संदर्भित इनाम मिळू शकेल, एकदा हि मर्यादा पार झाल्यानंतर कुठले इनाम संदर्भ देणाऱ्याला किंवा संदर्भिताला देता येणार नाही. कंपनीच्या अखत्यारीत कुठल्याही पूर्व सूचनेशिवाय हि मर्यादा बदलली जाऊ शकते.\nप्रत्येक संदर्भित उपभोक्त्याने जर प्रणाली आपोआप वाचू न शकल्यास ट्रू बॅलन्स अँप्लिकेशन मध्ये संदर्भित कोड नोंदवून तो विमोचित करून नोंदणी पूर्ण केली पाहिजे. ट्रू बॅलन्स उपभोक्ता जेंव्हा पुन्हा रिचार्ज करेल तेंव्हाच ट्रू बॅलन्स उपभोक्ता खात्यातून त्याची वैधता संपल्यानंतर संदर्भ इनामे काढून विमोचत केली जाऊ शकतील. संदर्भित पॉईंट्स किंवा नव उपभोक्ता क्रेडिट्स (i) पैशांसाठी अथवा रोख रकमेसाठी स्थानांतरित अथवा बदलता येणार नाहीत किंवा (ii) एकाच उपभोक्ताद्वारा बहुविध ट्रू बॅलन्स खाती उघडून मिळवलेली. बहुविध ट्रू बॅलन्स खात्यातील संदर्भित पॉईंट्स किंवा नवउपभोक्ता क्रेडिट्स एकाच ट्रू बॅलन्स खात्यात एकत्रित केले जाणार नाहीत.\nनिर्देशीत आणि वैयक्तिक माहिती सहभागिता\nसंदर्भित फक्त खाजगी आणी बिन व्यावहारिक उपयोगांसाठीच वापरले जावेत आणि वैयक्तिक संबंधितांबरोबरच वाटून घेतले जावेत. संदर्भित कोड प्रकाशित अथवा वितरित केले जाऊ नयेत जेथे सर्व किंवा बहुतांश लाभार्थी वैयक्तिक मित्र असण्यासाठी उचित आधार नसेल (जसे कुपन किंवा वेबसाईटस, खाजगी ब्लॉगस, रेडिट किंवा क्वोरा). लबाडीच्या डावपेचांच्या आधारे संदर्भ दिले जाऊ नयेत. ज्याअर्थी संदर्भदाता एका बाजूने एक कृती पूर्ण केल्यामुळे काही इनाम मिळवतो, संदर्भित जाणतो, पोहोच देतो आणि मान्य करतो कि जेंव्हा संदर्भित कार्य स्वीकारतॊ आणि पूर्ती करतो तेंव्हा संदर्भ दात्याला समजते कि संदर्भिताने त्याचे कार्य पूर्ण केले आहे. इनाम नाकारले जाण्याचा संदेश फक्त अर्जकर्त्याला आणी ट्रू बॅलन्सला प्रेषित केला जाईल तथापि संदर्भित ग्राहकाला नाही. संदर्भदाता त्याच्यासंदर्भाची सद्यस्थिती ट्रू बॅलन्स अँप्लिकेशनवर सजगपणे लॉगिन करूनच जाणू शकेल.\nनिर्देशित मित्र फक्त एकच निर्देश कोड वापरू शकतो. जर निर्देशित मित्राला एकाधिक उपभोक्त्यांकडून निर्देश कोडस मिळाल्यास, फक्त एक संबंधित ट्रू बॅलन्स उपभोक्ता निर्देषित कोड प्रत्यक्षात निर्देषिताने ट्रू बॅलन्स खाते उघडताना वापरलेला असतो आणि त्या निर्देश कर्त्यालाच संदर्भित कोड्स मिळतील.\nप्रत्येक संदर्भित उपभोक्त्याने - जर प्रणाली आपोआप वाचू न शकल्यास - ट्रू बॅलन्स अँप्लिकेशन मध्ये संदर्भित कोड नोंदवून तो विमोचित करून नोंदणी पूर्ण केली पाहिजे.\nप्रत्येक निर्देशित उपभोक्ता निर्देश कोड विमोचनानंतर आपोआपच नोंदणी चे इनाम प्राप्त करेल. इनाम मिळण्यासाठी, ट्रू बॅलन्समध्ये नोंदणी केलेला नव उपभोक्ता याने त्याचे मोबाइल उपकरण अथवा मोबाईल नंबर ट्रू बॅलन्स मध्ये पूर्वी नोंदविलेला असता कामा नये.\nसंदर्भित आणि संदर्भकर्ता दोघांनाही आमंत्रण इनाम मिळेल जर ट्रू बॅलन्सने खात्री केली कि नव उपभोक्ता ज्याला आमंत्रण संदेश मिळाला आहे, तो एकमेव निर्देश लिंक वापरून डाउनलोड करून ट्रू बॅलन्समध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.\nजर इनामप्रायोजित कार्य, आणी/किंवा इतर काहीही जे इनामप्रायोजित कार्यासंदर्भात ट्रू बॅलन्सने करावयाचे आहे, कृती थांबवली गेली तिला उशीर झाला, परिस्थिती अथवा घटना ट्रू बॅलन्सच्या क्षमतेबाहेर, ज्यात कॉम्पुटर व्हायरस, अनधिकृत बिघाड, अनधिकृत लुडबुड, रोखणे, लबाडी, तांत्रिक बिघाड, सरकारी हस्तक्षेप किंवा इतर करणे यासारखी किंवा इतर प्रकारची ट्रू बॅलन्सच्या मर्यादेपलीकडे, तेंव्हा ट्रू बॅलन्स याकरिता त्या व्याप्तीपर्यंत ज्यात रोखली गेली किंवा दिरंगाई झाल्यास जबाबदार राहणार नाही, अथवा परिणामस्वरूप नुकसानीला जबाबदार राहणार नाही.\nप्रोमो कोड कार्यक्रम (“प्रोमो कोड”) हा ट्रू बॅलन्सने प्रस्तुत केलेला प्रवर्तक कार्यक्रम आहे. पात्र ट्रू बॅलन्स उपभोक्त्यांसाठी नामांकन स्वयंचलित आहे. उपभोक्ता ट्रू बॅलन्स प्रणित उत्पाद खरेदीनंतर प्रोमो कोड लावून कॅशबॅक स्वरूपात पॉईंट्स मिळण्यास पात्र ठरतो. कुठल्या उत्पादन खरेदीवर किंवा रक्कम भरण्यावर प्रोमो कोड लागू होतो हे ठरविणे ट्रू बॅलन्स च्या अखत्यारीत येते आणी कुठल्याही पूर्व सूचनेशिवाय बदलले जाऊ शकते. या कार्यक्रमातील सहभागाने उपभोक्ता अर्हतायोग्य विनिमयांवर काही विशिष्ट कॅशबॅक प्राप्त करू शकतो. 20 सप्टेंबर 2017 च्या पात्र प्रोमो कोड प्रस्तावानुसार ज्यात (i) कॅशबॅक रक्कम (“मुक्त पॉईंट्स”), (ii) कॅशबॅक वापराची संख्या, (iii) किमान/कमाल डे रक्कम, (iv) प्रभावी तारीख जी कदाचित वेळोवेळी बदलली जाईल, ट्रू बॅलन्सच्या विवेकाधारे बदलाला पात्र होईल.\nअर्हताप्राप्त व्यवहाराची व्याख्या याप्रमाणे, (i) भरणा गेटवेजद्वारे केलेले व्यवहार(क्रेडिट कर, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग) किंवा ट्रू बॅलन्स वॉलेटमध्ये साठविलेले वॉलेट मनी किंवा/ आणि गिफ्ट कार्ड (ii) ट्रू बॅलन्सने निर्दिष्ट केलेला प्रोमो कोड. उपभोक्ता यांनी केलेली कार्यक्रमांतर्गत सर्व अर्हताप्राप्त व्यवहार कॅशबॅक मिळण्यास पात्र आहेत.\nखालील व्यवहार प्रोमो कोड कार्यक्रमांमधून विशेषत्वाने वगळली आहेत:\nमुक्त पॉईंट व्यवहार किंवा मुक्त पॉईंटद्वारे दिलेली भरणा रक्कम.\nएकाच बँकेमार्फत एकाच दिवशी केलेली 5 हुन अधिक व्यवहार.\nव्हर्चुअल कार्डद्वारे किना परदेशी जारी केलेल्या आंतर राष्ट्रीय कार्डाद्वारे केलेला भरणा.\nपरताव्यासाठी कार्ड प्रचालनकाराला 7 बिझनेस दिवसांची मुदत द्या.\nप्रोमो कोड कार्यक्रमातून पॉईंट्स मिळविण्यासाठी लबाडी आणि/अथवा गैरवापर परिणीती पॉईंट्स जप्त होण्यात तसेच ट्रू बॅलन्स सेवा रद्द होण्यात अथवा बंद करण्यात होईल.\nट्रू बॅलन्स कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय कॅशबॅक रद्द करण्याचे, निलंबित करण्याचे, बदलण्याचे किंवा त्याऐवजी प्रस्तुत करण्याचे तसेच कार्यक्रमाच्या अटी व शर्ती किंवा कॅशबॅकचा आधारभूत ट्रू बॅलन्स वापर बदलण्याचे हक्क राखून ठेवीत आह��.\nजे उपभोक्ता ट्रू बॅलन्स गिफ्ट कार्ड खरेदी करतात (यापुढे त्यांना ‘खरेदीदार’ म्हणून संबोधण्यात येईल) त्यांना गिफ्ट कार्ड कॅशबॅकचा प्रस्ताव दिला जाईल. एकदा ट्रू बॅलन्स खात्यात गिफ्ट कार्ड यशस्वीपणे जोडले (“विमोचन” किंवा “दावा”) गेल्यानंतर खरेदीदारांना गिफ्ट कार्ड कॅशबॅक दिला जाईल. खरेदीदार आणी विमोचक (गिफ्ट कार्ड विमोचन करणारा उपभोक्ता) यांमधील ट्रू सभासदत्त्व नातेसंबंधाला अनुसरून गिफ्ट कार्ड कॅशबॅकची टक्केवारी बदलली जाईल. जेंव्हा गिफ्ट कार्ड कॅशबॅक दिला जातो तेंव्हा कॅशबॅक टक्केवारी खरेदीच्या तारखेवर काढली जाते.\nट्रू सभासदत्वासाठी या अटी व शर्ती कृपया काळजीपूर्वक वाचा. हा प्रवर्तन कार्यक्रम वापरण्यासाठी अथवा त्यात सहभागी होण्यासाठी, तुम्ही यात वर्णन केलेल्या व संदर्भासहित अधिग्रहित केलेल्या अटी व शर्ती मान्य केल्या पाहिजेत. जर तुम्हाला यातील अटी व शर्ती मान्य नसल्यास या कार्यक्रमात सहभागी होऊ नका.\n19 सप्टेंबर 2019 पासून ट्रू बॅलन्स सभासदत्व कार्यक्रम ‘रिचार्ज मेम्बरशिप “ऐवजी” ट्रू मेम्बरशिप” बदलला आहे.\n“ट्रू बॅलन्स” म्हणजे ट्रू बॅलन्स ऍप जे बॅलन्स हिरो इंडिया किंवा बॅलन्स हिरो इंडिया प्रा.ली.ने प्रस्तुत केले आहे. (कुठल्याही स्थितीत “बॅलन्स हिरो”)\n“उपभोक्ता” (“ट्रू बॅलन्स उपभोक्ता”, “तुम्ही”, “ट्रू बॅलन्स कडे नोंदविलेले ग्राहक”, “उपभोक्ता”, किंवा “सहभागी”) म्हणजे उपभोक्ता ज्यांनी ट्रू बॅलन्स ऍप आणि त्याच्या संस्करणासाठी साइन अप केले आहे जी ट्रू मेम्बरशिप कार्यक्रमाला समर्थन करते.\n“ट्रू मेम्बरशिप कार्यक्रम” (“ट्रू सभासदत्व” किंवा “सभासदत्व”) म्हणजेच ट्रू बॅलन्स इनाम कार्यक्रमात नोंदणीकृत उपभोक्ता ज्यायोगे ट्रू बॅलन्स सेवा वापरण्यासाठी इनाम पॉईंट्स मिळवून जिथे उपभोक्ता गुण एकत्रित केले जातात.\n“कॅशबॅक” म्हणजे ट्रू बॅलन्स उपभोक्ता याना इनाम देणे.\n“मुक्त पॉईंट्स” म्हणजे ट्रू बॅलन्सने “ट्रू बॅलन्स सभासदत्व कार्यक्रम” अंतर्गत मिळविलेले कॅशबॅक किंवा इनामी पॉईंट्स. उपभोक्त्यांना केलेल्या मिळकत कृतींसाठी ट्रू बॅलन्स ऍप द्वारे मुक्त पॉईंट्स प्रदान केले जातात.\n“सुवर्ण सभासद” (“सुवर्ण अधिक सभासद”) म्हणजे पालक (“प्रथम व्यक्ती” म्हणूनही ओळखला जातो) जो सुवर्ण सभासद (किंवा सुवर्ण अधिक सभासद) झाला आ���े.\n“संघी सभासद” म्हणजे मूल (“द्वितीय व्यक्ती/पिढी” म्हणून ओळखला जातो) किंवा नातवंड (“तृतीय व्यक्ती/पिढी” म्हणून ओळखला जातो) जे सुवर्ण सभासद किंवा पालकाच्या गटाशी जोडले गेले आहे.\n“ट्रू सभासदत्व” हा ट्रू बॅलन्सने प्रस्तुत केलेला एक प्रवर्तक कार्यक्रम आहे. ज्या उपभोक्त्यांनी ट्रू बॅलन्सऍप इन्स्टॉल केले आहे आणि सेवेत साइन केले आहे त्यांच्यासाठी ट्रू बॅलन्स सभासदत्व कार्यक्रमात आपोआप नोंदणी होते. हा कार्यक्रम गटांतर्गत संबंधासाठी ट्रू बॅलन्स उपभोक्ता आणि उपभोक्ता निर्मिलेला आहे. ज्यायोगे उपभोक्ता जास्तीचे ‘गट इनामी’ पॉईंट्स ‘गट सभासदांतील’ व्यवहारातून मिळवू शकेल. त्याचप्रमाणे उपभोक्ता खरेदीवर जरी उपभोक्ता याचे इतर सभासदांशी गट हितसंबंध नसले तरी अधिक मिळकत करू शकेल.\nइनाम कार्यक्रम सर्व ट्रू बॅलन्स उपभोक्तांसाठी खुला आहे.\nतुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी, तुम्ही इंडियाचे रहिवासी असून वयाची 18 (अठरा) वर्षे पूर्ण केल्याशिवाय “पात्र” नाहीत.\nसेवा वापरण्यासाठी सर्व व्यवहार भारतीय रुपयातच करावे लागतील, इतर कुठलेही चलन चालणार नाही.\nआमच्या सेवा नेटवोर्कशी जोडलेल्या उपकरणावरच करा जे आमच्या सेवांचे समर्थन करते.\nतुम्ही पात्र असल्यासच सेवा घेऊ शकता. तुम्ही पात्र नसाल तर कृपया आमच्याकडे नोंद करणे थांबवा तसेच त्वरित सर्व प्रयत्न सोडून द्या.\nजर आम्हाला वाटले कि तुमचे खाते कोणी पात्र नसलेली व्यक्ती वापरत आहे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी, आम्ही आपला अकाउंट त्वरित बरखास्त करण्याचा हक्क राखून ठेवीत आहोत.\nआम्ही संपूर्णतः तुमच्या तुम्ही पात्र आहात या प्रतिनिधित्वावर अवलंबून राहून जर तुम्ही किंवा तुमचे खाते वापरणारे इतर कोणी पात्र नसल्याचे आढळल्यास कुठलीही जबाबदारी नाकारीत आहोत.\nप्रत्येक उपभोक्ता ‘ट्रू सभासदत्व कार्यक्रमाशी’ संलग्न होऊ शकतो.\nजेव्हा उपभोक्ता सुवर्ण सभासदत्वाच्या अटी पूर्ण करताच, उपभोक्त्याची सभासदत्व श्रेणी त्वरित अद्ययावत केली जाते आणि प्रथम सुवर्ण सभासद पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत राहील.\nसुवर्णसभासद होण्यासाठी, मागणी किमतीवर आधारित स्टार किंमतीची पूर्तता करावी लागेल.\nजेंव्हा ‘सुवर्ण सभासद’ सुवर्ण अधिक सभासद होण्याच्या अटींची पूर्तता करेल, तेंव्हा उपभोक्त्याची श्रेणी ‘सुवर्ण अधिक स���ासद’ म्हणून अद्ययावत केली जाईल.\nसुवर्ण अधिक सभासद होण्यासाठी सुवर्ण सभासदला स्टार किंमतीची पूर्तता करावी लागेल आणि केवायसी पूर्तता करावी लागेल. (प्रमाणिकरण आधार किंवा पॅन कार्डानेच करावे लागेल).\nट्रू सभासदत्व मिळण्यासाठीच्या अटी व शर्तीची पूर्तता चालू महिन्यात पूर्ण झाल्यावर उपभोक्ता सभासदत्व श्रेणी सुवर्ण (किंवा सुवर्ण अधिक) पर्यंत पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत अद्ययावत केली जाईल, आणि अद्ययावत सभासदत्व त्या महिन्यासाठी कायम राहील. (उपभोक्ता प्रथमच सुवर्ण (अथवा सुवर्ण अधिक) सभासद झाल्या व्यतिरिक्त).\nजर उपभोक्ता सुवर्ण (अथवा सुवर्ण अधिक) सभासद होण्यासाठीचा अटींची पूर्तता न करू शकल्यास उपभोक्ता श्रेणी सामान्य सभासदत्व म्हणून येणाऱ्या महिन्यासाठी अवनत केली जाईल.\nसुवर्ण अथवा सुवर्ण अधिक सभासदत्वासाठीच्या अटींमध्ये सध्याच्या उपभोक्ता श्रेणींवर अवलंबून फरक असू शकतो.\n‘सुवर्ण अधिलाभांश’ प्रथमच सुवर्ण सभासद होणाऱ्या उपभोक्त्यांना दिला जाणारा विशेष अधिलाभांश आहे.\nजर उपभोक्त्यांची श्रेणी ‘सुवर्ण सभासद’ म्हणून प्रथमच वर्धित केली असल्यास, सदर सभासद ज्या गटाचा हिस्सा आहे त्या गटाच्या सभासदांनाही पुढील अटींची पूर्तता झाल्यास सुवर्ण अधिलाभांश पाठविला जातो:\nगटातील सभासदांकडून सुवर्ण अधिलाभांश मिळण्यासाठी, संलग्न होण्यासाठी प्रत्येक सभासद गट व्यवहारासाठी सुवर्ण सभासद असणे गरजेचे आहे.\nगटातील सभासदांकडून सुवर्ण अधिलाभांश मिळण्याच्या संख्येवर मर्यादा आहे.\n‘सुवर्ण अधिक अधिलाभांश’ प्रथमच सुवर्ण अधिक सभासद होणाऱ्या उपभोक्त्यांना दिला जाणारा विशेष अधिलाभांश आहे.\nजर उपभोक्त्यांची श्रेणी सुवर्ण अधिक सभासद म्हणून प्रथमच वर्धित केली असल्यास, सदर सभासदासच अधिलाभांश पाठविला जातो.\nपुढील अटी व शर्तींवर गट परस्परसंबंध वैध म्हणून स्वीकारले जातील:\nप्रत्येक उपभोक्ता एकाच गटात सामील होऊ शकेल (उपभोक्त्यांच्या श्रेणीचा संबंध नाही).\nफक्त नवीन उपभोक्ता* गटात सामील होऊ शकेल.\nप्रतिबंधित गटातील उपभोक्ता सामील होऊ शकणार नाही.\nउपभोक्ता गटाशी सभासदांची महत्तम संख्या मर्यादा पूर्ण झाल्यानंतर संलग्न होऊ शकणार नाही.\nउपभोक्ता गटाशी एकदा संलग्न झाल्यानंतर पुन्हा संलग्न होऊ शकणार नाही.\nअधिकतम सभासद संख्येची मर्यादा पूर्व सूचनेशिवाय बदलणे संस्थेच्या स्वेच्छानिर्णयाधीन राहील.\nगटाशी संलग्न होण्यासाठी उपभोक्त्याचा वैध अकाउंट असून साइन इन केले असले पाहिजे तसेच ट्रू बॅलन्स ऍप ज्याची प्रत ट्रू सभासदत्व कार्यक्रमाचे समर्थन करते.\nउपभोक्ते गट सभासदांच्या मागणीवर आधारित गट पारितोषिके मिळवू शकतात.\nगट सदस्यांकडून गट पारितोषिके मिळविण्यासाठी, प्रत्येक सदस्य जो गट आप्तसंबंधाशी जोडला गेला आहे तो सुवर्ण सभासद असणे आवश्यक आहे.\nगट पारितोषिके जी उपभोक्ता अवरुद्ध दरम्यानच्या काळांत मिळविली आहेत, ट्रू बॅलन्स पारितोषिक पॉईंट्स उपर्जित करणार नाही.\nट्रू सभासद कार्यक्रमांत फक्त पूर्ण झालेल्या मागणी रकमाच स्वीकृत होतील.\nपुढील स्थितींमध्ये इनाम पॉईंट्स उपार्जित होणार नाहीत:\nमुक्त पॉईंट व्यवहार किंवा मुक्त पॉईंट्स द्वारे केलेला भरणा.\nव्हर्चुअल कार्डद्वारे किना परदेशी जारी केलेल्या आंतर राष्ट्रीय कार्डाद्वारे केलेला भरणा.\nरद्द झालेल्या किंवा अपूर्ण मागण्या.\nएकूण इनाम (सुवर्ण सभासद अधिलाभांश अथवा गट इनाम समाविष्ट) मासिक मर्यादा.\nइनामी पॉईंट्स परिवर्तनीय नाहीत.\nलबाडी अथवा फसवणूक टाळण्यासाठी, अतिरिक्त मागणी संख्या यांवर भेदात्मक देय दर लागू राहील आणि हि मर्यादेचे नूतनीकरण दर महिन्याला केले जाईल.\nउपभोक्त्यांचे हक्क राखण्यासाठी ट्रू बॅलन्स फसवणूक ओळखून टाळण्यासाठी सातत्यपूर्ण निगराणी प्रणाली स्वीकारू शकेल. ट्रू बॅलन्स लबाडीचा व्यवहारासाठी कॅशबॅक नाकारण्याचा हक्क राखून ठेवीत आहे.\nट्रू बॅलन्स सभासदत्व इनामसंबंधी (“कार्यक्रम”) वेळोवेळी दिलेल्या कुठल्याही प्रस्तावाचा विस्तार करण्याचे किंवा रद्द करण्याचे हक्क राखून ठेवत आहे.\nट्रू बॅलन्स पूर्व सूचनेशिवाय जोडण्याचे/ फेरफार करण्याचे किंवा / सुधारण्याचे /बदलण्याचे सदर अटी व शर्ती फिरवण्याचे किंवा वेळोवेळी दिलेल्या प्रस्तावात पूर्णतः अथवा अंशतः दुसऱ्या प्रस्तावाने बदली करण्याचे, ज्या समान अथवा सुधारित अथवा गाळलेल्या प्रस्तावात काढून घेणे किंवा सामुर्णपणे मागे घेण्याचे हक्क राखून ठेवीत आहे.\nइनाम दर सभासदत्व श्रेणी आधारित आणि स्वीकृत मागणी संख्येवर लागू केला जाईल.\nट्रू सभासदत्व कार्यक्रमाला दर दिवसाच्या इनाम व्यवहारामध्ये येण्याच्या स्थितीनुरूप/प्रथम आय प्रथम सेव��� आधारावर मर्यादा असू शकतात.\nट्रू सभासदत्व कार्यक्रमाला ट्रू बॅलन्स ऍपच्या समर्थनीय संस्करणाची गरज असते.\nउपभोक्त्यांना कुठल्याही सूचनेशिवाय कार्यक्रमाच्या अटी व शर्ती किंवा कॅशबॅकचा आधार कधीही रद्द करण्याचे, निलंबनाचे, बदलण्याचे किंवा इनाम बदली भरण्याचे हक्क ट्रू बॅलन्स राखून ठेवीत आहे.\nट्रू बॅलन्स कदम केलेले इनाम पॉइंट्सचे हिशोब अंतिम, निर्णायक आणि उपभोक्त्यांवर बंधनकारक तसेच विवादाला किंवा प्रश्नांना उत्तरदायी नसतील फक्त अपवाद चुकून झालेला त्रुटी.\nइनाम कार्यक्रमासंबंधी सर्व विवाद उद्भवताच आम्हाला कळवावेत.\nइंडियाचे कायदेच केवळ या अटी व शर्ती संबंधी विवादांचे नियंत्रण करतील. यात उद्भवणारे विवाद अथवा खटले गुरगावच्या जिल्हा न्यायालयात आणले जातील. ज्यांना संपूर्ण आणि केवळ क्षेत्राधिकार पहिल्या प्रथम असतील.\nइनाम कार्यक्रमांतर्गत इनाम पॉइंट्सच्या विमोचनासंदर्भात फसवणूक आणि गैर वापर यांची परिणीती जमा झालेल्या पॉइंट्सच्या जप्तीत तसेच उपभोक्ता अकाउंट आणि/किंवा इनाम कार्यक्रमातून बरखास्त करण्यात होईल.\nभाग्यवान फिरकी प्रवर्तन 3.03 किंवा त्यापुढील ऍप संस्करण वापरणार्यांना प्रस्तुत केले जाते. उपभोक्ते बक्षिसादाखल जेम्स (ट्रू बॅलन्स ऍप पॉईंट मध्ये) भाग्यवान फिरकी खेळण्यासाठी मिळवू शकतात. ट्रू बॅलन्स भाग्यवान फिरकी प्रवर्तन पूर्व सुचणे शिवाय सुधारण्याचे, थांबविण्याचे अथवा बरखास्त करण्याचे हक्क राखून ठेवीत आहेत.\nआम्ही आमच्या भागीदारांना, व्यवसायांना आणी जाहिरातदारांना (एकत्रितपणे “जाहिरातदारांना”) उपभोक्त्यांना विविध मार्गानी (“जादा मिळकत कृती” किंवा “प्रस्ताव”) प्रदान करून इनामी बोनस मिळविण्यासाठी परवानगी देत आहोत (“पॉईंट्स”, “प्रोत्साहन” किंवा “इनामे”).जाहिरातकर्ते आकर्षक जाहिराती, कुपने, सौदे, आणि इतर जाहिराती समावेश, (एकत्रितपणे “जाहिरात मसुदे”) ट्रू बॅलन्सच्या माध्यमातून वितरित करतात. वापरकर्त्यांना “जाहिरात मसुदे” डाउनलोड करून, इनस्टॉल करून, चालवून किंवा पाहून इनामी पॉईंट्स मिळविण्याची परवानगी आहे. उपभोक्त्यांना जास्तीची मिळकत कृती हि विविध घटकांवर आधारित आहे,ज्यात भौतिक स्थान, अँड्रॉइड ओएस, स्मार्टफोन उपकरण आणि ट्रू बॅलन्स बरोबरीला सहभागाची पातळी हे समाविष्ट आहेत. ट्रू बॅलन्स ��थवा आमचे जाहिरातकर्ते इनाम रकमेबाबतच्या संख्येंसंबंधी जादा मिळकत कृती बाबत जी उपभोक्त्यांना कुठल्याही वेळी उपलब्ध आहे त्या संबंधी कुठलीही हमी देत नाहीत.\nजेंव्हा उपभोक्ता एखादा प्रस्ताव ट्रू बॅलन्सच्या माध्यमातून पूर्ण करतो तेंव्हा तो प्रस्ताव देणाऱ्या जाहिरातकर्त्याशी थेट संपर्क निर्माण करत असतो. वापरकर्त्यांनी जाहिरात कर्त्यांच्या प्रस्तावासंबंधी अटी व शर्ती प्रस्ताव पूर्ण करण्यापूर्वी पडताळून पाहाव्या. ट्रू बॅलन्स प्रस्तावाबाबत किंवा उपभोक्ता व जाहिरातकर्ता यामधील परिणामस्वरूप बिलिंग किंवा हितसंबंध कुठलेही दायित्व, उपकार अथवा जबाबदारी ट्रू बॅलन्सवर स्वीकारत नाहीत. वापरकर्त्याने प्रस्तावासंबंधी काही शंका वा विवाद असल्यास जाहिरातकर्त्यांशी थेटपणे संपर्क करावा.\nकाही प्रस्ताव जादा प्रोत्साहन प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी जसे गिफ्ट कार्ड प्रस्तुत करतात. अशा केसेस मध्ये हे प्रोत्साहन जाहिरातकर्त्याने वापरकर्त्याला थेट प्रदान केलेला असतो, ज्याचा ट्रू बॅलन्सच्या प्रस्तावाशी काही संबंध नसतो. अशी प्रोत्साहने मिळण्यासाठी ट्रू बॅलन्सच्या क्रेडिट प्रस्तावा पलीकडे काही अधिकच्या गरजा असू शकतात. बॅलन्स हिरो अशा अधिकच्या कुठल्याही प्रोत्साहनाप्रति जबाबदार नाही.\nप्रस्ताव पूर्ती / जादा मिळकतीच्या कृती\nअन्यथा निर्देशिल्या खेरीज, प्रस्ताव हे प्रथमच अर्ज केलेल्या उपभोक्त्यांन साठीच आहेत. ज्या उपभोक्त्यानी पूर्वी एखादा प्रस्ताव ट्रू बॅलन्स मार्फत किंवा इतर वेबसाईट, ऍप, किंवा सोशिअल नेटवर्क मधून पूर्ण केलेला अथवा सहभागी जाहिरात कर्त्याशी संपर्कातून किंवा जाहिरात कर्त्याशी थेट कृतीतून या मार्फत झाला असेल अशा उपभोक्त्यांना क्रेडिट मिळणार नाही. वेळोवेळी बॅलन्स हिरो व्यापारी संबंधात दुसऱ्या संस्थेबरोबर भाग घेईल ज्यात वापरकर्त्यासंबंधी मार्गनिरीक्षण, संचयन आणी काही विशिष्ट् माहिती उघड करण्याचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ आम्ही एखादी तृतीय पक्ष बाजार शोधक संस्था नेमू शकतो जी वापरकर्त्याच्या भौतिक स्थान, भू मार्गनिरीक्षणे अथवा मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाजार संशोधन करेल. खाजगी धोरणासंबंधी जादा माहिती जी अशा संचयनाचा तपशील आणि अशा स्थानांचा वापर आम्ही तृतीय पक्षी संस्थेची नेमणूक केल्यास, वापरकर्त्याला पुरवू, उपभोक्ता अशा अनुभवात आणि प्रस्तावात राहणे किंवा बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतो.\nप्रस्तावांचे क्रेडिट/रोख कमाई साठीचे उपक्रम\nबहुतेक प्रस्ताव ट्रू बॅलन्स उपभोक्त्याच्या अकाउंटमध्ये पूर्ण केल्यानंतर काही दिवसातच जमा केले जातात तर काही प्रस्ताव क्रेडिट मिळण्यासाठी पंचेचाळीस (४५) दिवसांपर्यंत वेळ घेतात. प्रस्तावातून वेळेवर क्रेडिट मिळण्यासाठी वापरकर्त्यांनी सर्व अपेक्षा वाचून त्यांची पूर्तता केली पाहिजे. उपभोक्ते इनामे वॉलेटवर विमोचित करू शकतात. ट्रू बॅलन्स उपभोक्त्यांना जाहिरातकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे क्रेडिट प्रदान करते. अशाप्रकारे जाहिरातकर्त्याचे म्हणणे वापरकर्त्याने प्रस्ताव पूर्ण केला आहे किंवा नाही या बाबत त्याला क्रेडिट मिळण्यासाठी अंतिम ठरते. ट्रू बॅलन्स अशी खात्री देऊ शकत नाही कि प्रस्ताव पूर्ण करण्याबद्दल उपभोक्त्यांना क्रेडिट मिळेल किंवा नाही. वापरकर्त्यांनी येणाऱ्या स्वागतपर / पुष्टी करणाऱ्या इमेल आणि (तत्सम माहिती) जाहिरातकर्त्याकडून प्रस्ताव पूर्ण करण्याबाबतची माहिती सुरक्षित केली पाहिजे. अशा प्रकारची माहिती जर उपभोक्त्यांच्या खात्यात क्रेडिट अपोआप न झाल्यास क्रेडिट करण्याच्या कामी येते. तुमच्या मनात काही अशा प्रश्नांबद्दल किंवा काही प्रस्तावांबद्दल अथवा उत्पादनांबद्दल काही शंका असल्यास कृपया पृष्ठ कर्त्याशी/ धारकाशी, जाहिरातकाराशी किंवा ट्रू बॅलन्स बरोबर थेट संपर्क करा. तुम्ही या सेवेमधून काही विषय-वस्तु डाउनलोड केल्यास ते तुमच्या जोखमीवर आणि स्वतःच्या मर्जीने करीत आहात. तुम्ही स्वतः तुमच्या कम्प्युटरच्या किंवा प्रणालीच्या अशा डाउनलोड मुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार असाल. बॅलन्स हिरो कुठलाही दावा अशा विषय-वस्तु संबंधी पूर्णत्वाचा, योग्यतेचा, अचूकतेचा, पुरेसे असण्याचा, उपयुक्ततेचा, वेळेत असण्याचा, विश्वासार्हतेचा किंवा इतर कुठलाही मान्य करीत नाही. बॅलन्स हिरो आमच्या वैयक्तिक अखत्यारीत उपभोक्त्याचा अकाउंट आणि त्यात दाखल झालेले सर्व पॉईंट्स किंवा इतर सामग्री जर वापरकर्त्यांची कृती गैरमार्गाची वाटल्यास इतर कायदेशीर उपायांव्यतिरिक्त बरखास्त करण्याचा हक्क राखून ठेवत आहे.\nसामान्य व इतर अटी\nप्रवर्तनात सहभागी होण���यासाठी युजरने खात्री केली पाहिजे कि ते ट्रू बॅलन्स ऍपचे अद्ययावत संस्करण वापरीत आहेत. कुठलाही यूजर जर ट्रू बॅलन्स ऍपचे कालबाह्य संस्करण प्रस्तावात दाखल होण्यासाठी वापरत असेल तर तो इनाम मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही.\nप्रस्ताव फक्त प्रीपेड सिम साठी वैध आहेत (“प्रीपेड नंबर” अथवा “प्रीपेड सिम”) वापरकर्ते, या खेरीज अन्यथा विशेष पणे इतर कुठल्या प्रस्तावात सांगितल्याशिवाय प्रस्तावाला लागू नाहीत.\nभारताच्या काही भागातच प्रस्ताव लागू आहेत. अधिक माहितीसाठी कृपया http://truebalance.io/support-list ला भेट द्या.\nभारताच्या काही भागातच प्रस्ताव लागू आहेत. अधिक माहितीसाठी कृपया http://truebalance.io/support-list ला भेट द्या. बॅलन्स हिरो प्रस्ताव/ प्रवर्तन यामध्ये सुधार, निलंबन, किंवा बरखास्तीचे, किंवा त्यासाठी गरजेचे आणि इनाम प्रणाली, किंवा युजरची प्रवर्तनात भाग घेण्याची कुठल्याही अटी व शर्ती मधून किंवा बदल, सुधार, किंवा माघार क्षमता पूर्णतः किंवा अंशतः प्रस्तावाने प्रस्ताव किंवा या सामान इतर कार्यक्रम पूर्णपणे काढून घेऊन, स्वतःच्या अखत्यारीत पूर्णसुचनेशिवाय आणि युजरवर कुठलाही बोजा न टाकता.\nलबाडीच्या मार्गाने किंवा मिळविलेले पॉईंट्स अटी व शर्तीन्चे किंवा बॅलन्स हिरोच्या ऍपच्या इतर प्रस्थापित नियमांचे उल्लंघन करून मिळविलेले पॉईंट्स रद्द बातल आहेत. आम्ही अकाउंट निलंबित करण्याचे वा संदर्भित काढून टाकण्याचे किंवा मुक्त पॉईंट्स जप्त करण्याचे अधिकार जर आमच्या नजरेला अशी काही कृती जी आम्हाला अवैध, लबाडीचा किंवा सदर अटी व शर्ती कुठल्याही प्रकारे टाळणारी अशी वाटल्यास हक्क राखून ठेवीत आहोत. आम्ही आमचे पडताळणी करण्याचे, किंवा सर्वेक्षण करण्याचे सर्व कृती आणि तुमचे अकाउंट्स रद्द करण्याचे व तुमच्या जमा पॉइंट्समध्ये सुधार किंवा जप्तीचे आम्हाला योग्य वाटेल अशा रीतीने आमच्या पूर्ण अखत्यारीत आमचे हक्क राखून ठेवीत आहोत. ना गैरमार्गी जमा पॉईंट्सवर निलंबनाचा किंवा प्रवर्तनाच्या बरखास्तीचा किंवा युजरच्या सहभागाचा कुठलाही परिणाम होणार नाही, जे कदाचित बॅलन्स हिरो द्वारा निश्चित केले जाईल.\nयुजर स्वेच्छेने मान्य करतो व सूचित करतो कि बॅलन्स हिरोचा ठामपणा आणि निर्णय कुठल्याही अटी व शर्तीन्चे उल्लंघन किंवा इतर कुठल्या प्रस्थापित अटींचे इतरत्र जाहीर झालेल्या बॅलन्स हिरो ऍप हे अंतिम व युजरवर बंधनकारक राहील.\nइंडियाचे कायदेच केवळ या अटी व शर्ती संबंधी विवादांचे नियंत्रण करतील. यात उद्भवणारे विवाद अथवा खटले गुरगावच्या जिल्हा न्यायालयात आणले जातील. ज्यांना संपूर्ण आणि केवळ क्षेत्राधिकार पहिल्या प्रथम असतील. युजर स्वेच्छेने मान्य करतो व सूचित करतो कि त्याने जाणीवपूर्वक या अटी व शर्ती संबंधी त्याचे इतर कार्यक्षेत्राचे अधिकार सोडून दिले आहेत.\nतुम्ही आणी आम्ही बॅलन्स हिरोच्या सेवा शर्तीना बांधील आहोत ज्या इतर अटी व शर्ती यामध्ये समाविष्ट नाहीत. जर या अटी व शर्ती मध्ये आणि बॅलन्स हिरोच्या सेवा शर्ती यामध्ये विवाद उद्भवला तर सदर अटी व शर्ती या बंधनकारक राहतील.\nपॉईंट्स एक वर्ष पर्यंत वैध राहतील जर विशेषत्वाने इतर प्रस्तावाधीन अटींमध्ये उल्लेख नसल्यास.\nवरील अटींची बांधिलकी आणि पूर्णत्वाच्या पात्रतेची तसेच निर्धारित निकषांची सर्वस्वी निश्चिती बॅलन्स हिरोकडे आहे. तुम्ही मान्य करून सूचित करता कि बॅलन्स हिरोचा निर्णय कुठल्याही बाबत या अटी व शर्तीच्या अनुषंगाने अंतिम आणि तुमच्यावर बांधील राहील.\nतुम्ही मान्य करून सूचित करता कि बॅलन्स हिरो हेच अटी व शर्तीचे निर्वाचन करण्यास सक्षम अधिकारी आहेत.\nयुजर मान्य करतो की बॅलन्स हिरो ऍप च्या वापराने किंवा त्याच्या प्रवर्तनाने युजर या अटी व शर्ती व इतर बॅलन्स हिरोने पुरस्कृत केलेल्या शर्ती मान्य असल्याबद्दल पोच देणे अभिप्रेत आहे. जर युजर यातील काही अटी भागशः मान्य करीत नसेल तर हि युजरची जबाबदारी आहे की तो बॅलन्स हिरो ऍप व त्या अंतर्गत सेवाचा वापर करणार नाही.\nजर तुम्हाला प्रवर्तनाबाबत काही खटकत असल्यास मोकळेपणे cs@BalanceHero.com वर संपर्क करा.\nकृपया ध्यानात घ्या कि या पानावर सध्याच्या ट्रू बॅलन्स ऍप रील प्रवर्तनाच्या अटी व शर्ती आहेत. जर तुम्ही यापूर्वीच्या प्रवर्तनातील अटी व शर्ती शोधत असाल तर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tech/mobile-phones/nokia-6300", "date_download": "2021-07-31T12:36:23Z", "digest": "sha1:5RY6NRJXG64UXUE6GRRR2K76KQKUTL2L", "length": 13496, "nlines": 259, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तु��चं ब्राऊजर अपडेट करा.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nशाओमी रेडमी 4 64जीबी9999.0\nरिलायन्स जिओ फोन 34500.0\nशाओमी रेडमी नोट 4 2जीबी रॅम9999.0\nनोकिया 6300 (Nokia 6300) स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 6,899\nस्क्रीन रिझॉल्युशन 240 x 320 pixels\nपिक्सल डेन्सिटी 200 ppi\nइंटर्नल मेमरी 7.8 MB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 2 GB\nमुख्य कॅमेरा Yes 2 MP\nकॅमेरा फीचर्स Digital Zoom\nव्हिडिओ रिकॉर्डिंग 320x240, 176x144\nस्टँडबाय टाइम Up to 348(2G)\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nतुलना करा Nokia 6300 vs शाओमी रेडमी नोट 5 प्रो\nतुलना करा Nokia 6300 vs नोकिया 5310 Xpressम्युजिक\nतुलना करा Nokia 6300 vs नोकिया 6.1 प्लस (नोकिया एक्स6) vs हुवावे नोवा 3आई\nतुलना करा Nokia 6300i vs नोकिया 3\nतुलना करा Nokia 6300 vs मोटो जी6 64जीबी\nतुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो की नाही 'असे' करा माहित फॉलो करा 'या' सोप्पी स्टेप्स\nNokia चे टॉप-५ फीचर फोन, किंमत फक्त १२०० रुपयांपासून सुरू; पाहा डिटेल्स\nNokia चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज, २० वर्षानंतर नवीन व्हेरियंट मध्ये आला क्लासिक Nokia 6310\nNokia ची धमाकेदार एन्ट्री ९००० रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला Nokia C30, पाहा डिटेल्स\nनोकियाचा शानदार फोन भारतात लाँच, किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी\nयेतोय नोकियाचा नवीन G-Series चा स्मार्टफोन, इतकी असू शकते किंमत\nNokia आणणार धमाकेदार स्मार्टफोन, वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शनसह मिळणार जबरदस्त डिझाइन\nनोकिया आणणार ‘हा’ दमदार स्मार्टफोन, मिळेल मोठी स्क्रीन आणि पॉवरफूल बॅटरी\nनोकिया लाँच करणार ‘हे’ दोन शानदार फोन्स, फीचर्सने करणार सर्वांना सरप्राइज\nनोकियाचा नवा 5G स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार, पाहा लाँचिंग तारीख\nगेल्या आठवड्यात लाँच झाले अनेक जबरदस्त प्रोडक्ट्स, DIZO Star 500 पासून Galaxy F22 चा समावेश, पाहा लिस्ट\nस्वस्तात मस्त स्मार्टफोन, किंमत फक्त ७ हजार रुपयांपर्यंत\nएकाच दिवशी नोकियाकडून ३ सीरीज आणि ६ स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकिंमतीवर जाऊ नका, स्वस्त असूनही आयफोनसारखा फील देतात हे स्मार्टफोन\nBYE BYE 2020: या वर्षात १० हजारांपेक्षा कमी किंमतीतील या स्मार्टफोन्सचा बोलबाला\nसॅमसंग, रेडमी किंवा नोकियाः ५५०० रु. पेक्षा कमी किंमतीतील कोणता फोन बेस्ट\nनोकियाचे जबरदस्त स्मार्टफोन येताहेत, पाहा कोणकोणते\n'मेड इन चायना' प्रीमियम फोनला हे 'बेस्ट ऑप्शन', पाहा यादी\n५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 4G स्मार्टफोन, टॉप लिस्ट पाहा\nनोकियापासून शाओमीपर्यंत, ५ हजारांप���क्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा14,000खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा7,990खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा22,329खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा13,500खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा31,000खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा27,400खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा7,900खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा7,000खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा18,900खरेदी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/babo-tapasi-pannuni-made-a-bold-guess-fire-watch-the-video-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-31T13:01:05Z", "digest": "sha1:IZ56COQESVSCMIMBWTDNF5RORQRNHMKB", "length": 10644, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nगुरूवार, जुलै 29, 2021\nबाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल\nबाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल\nमुंबई | बोल्ड प्लॅटफोर्म म्हणून ओळखलं जाणाऱ्या नेटफ्लिक्सवर आता अभिनेत्री तापसी पन्नूने एंट्री मारली आहे. मात्र यावेळी तिची एंट्री कोणालाही वेड लावून टाकण्यासारखी आहे. विशेष म्हणजे कधी न दाखवलेला तापसीचा बोल्ड अंदाज यामध्ये झळकून दिसत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ तापसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.\n‘हसीन दिलरूबा’ या आगामी थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चित्रपटात तापसी पन्नू शिवाय विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण देखील पाहायला मिळणार आहे. तापसी आणि विक्रांत पती-पत्नीच्या भूमिकेत आहे. याचदरम्यान तापसीच्या आयुष्यात हर्षवर्धन राणेची एन्ट्री होते.\nया चित्रपटात सर्वात जास्त एक पुस्तक झळकून समोर आलेलं आहे. ते म्हणजे दिनेश पंडीत यांचं ‘हवस’ पुस्तक. या ट्रेलरमध्ये एक ब्लास्ट होताना दाखवला आहे. ज्यामध्ये तापसीच्या नवऱ्याचा मृत्यु झाली असल्याची शक्यता समोर येते. येथून कथा पुढे सरकते महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा पहिला संशय तापसीवरच जातो.\nदरम्यान, हा चित्���पट 2 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये अनेक लव्ह मेकिंग सीन्स आहेत. मात्र सध्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसतोय. सोशल मीडियावर ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.\nठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन\n कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या…\nएकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज…\nगप्पा मारण्याच्या नादात नर्सनं एका व्यक्तीलाच दिले कोरोना लसीचे दोन डोस अन्…..\n‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यावर राखीने केला भर पावसात डान्स, व्हिडीओ व्हायरल\nशेवटी आईच हो ती सिंहाच्या जबड्यातून म्हशीने माघारी आणलं रेडकाला, पाहा थरारक व्हिडीओ\nभुकेल्या हत्तीने चक्क हेलमेट खाल्लं, पाहा व्हिडीओ\nएकवेळ सवलत मिळेल, पण वीजबिल माफ होणार नाही- नितीन राऊत\n कोरोना लस घेतली नाही तर ‘या’ ठिकाणी केलं जाणार मोबाईलचे सीमकार्ड ब्लाॅक\n ‘या’ बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला\nठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन\n कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज\nएकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी\n“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”\nठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन\n कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज\nएकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी\n“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”\nराज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…\nआज शंभरावं वर्ष लागतंय, आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही- बाबासाहेब पुरंदरे\n‘बँक बुडाली तर…’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा\nघराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता\nशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड\n“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/three-lyricist-complete-one-song-for-anand-shinde-know-story-432007.html", "date_download": "2021-07-31T12:32:27Z", "digest": "sha1:677M4HN3JOAPREJ7QQDYAJVBTPXXA4JE", "length": 20699, "nlines": 274, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं तीन गीतकारांनी लिहिलंय हे माहीत आहे का\nआनंद शिंदे यांचं 'शेजारीण बाई, तुमचा टीव्ही...' हे गाणं एकेकाळी खूप गाजलं होतं. (three lyricist complete one song for anand shinde, know story)\nभीमराव गवळी, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: आनंद शिंदे यांचं ‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं एकेकाळी खूप गाजलं होतं. विशेष म्हणजे हे गाणं एक नव्हे दोन नव्हे, तीन गीतकारांनी लिहिलं होतं. आनंद शिंदे यांनीच हे गाणं दोन गायकांना लिहायला सांगितलं होतं. एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झालेल्या या गाण्याचा किस्सा वाचाच. (three lyricist complete one song for anand shinde, know story)\nशेजारीण बाई, तुमचा टीव्ही,\nमाझ्या पोरांना पाहू द्या,\nभले गोट्या बाहेर राहू द्या…\nमुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे कवी गौतम धुमाळ यांना हे गाणं सूचलं होतं. त्यांनी या गाण्याचा मुखडाच लिहिला. त्यांचं हे गाणं गीतकार चंद्रकांत निरभवणे यांनी पूर्ण केलं. पण आनंद शिंदेंना निरभवणे यांनी लिहिलेले अंतरे आवडले नाहीत. त्यामुळे आनंद शिंदे यांनी गीतकार दामोदर शिरवाळे यांना पुढचे अंतरे लिहिण्यास सांगितले. शिरवाळे यांनी लिहिलेले हे अंतरे आनंद यांना आवडले आणि गाणं रेकॉर्ड झालं. पुढे हे गाणं हिटही झालं.\nकोण आहेत दामोदर शिरवाळे\nदामोदर शिरवाळे यांचा जन्म 1947 मध्ये झाला. ते मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखली गावचे. त्यांचे वडील हरी शिरवाळे हे भारूड गायचे. त्यांचे वडील निरक्षर होते, पण त्यांना दीडशे भारूड मुखोद्गत होते. गरीबीमुळे शिरवाळे कुटुंबीय चिखलीवरून मुंबईत आले. घरच्या परिस्थितीमुळे दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण खूप उशिरा सुरू झालं. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना पहिल्या इयत्तेत टाकण्यात आलं होतं. वर्गात ते सर्व मुलांमध्ये थोराड दिसायचे. वाढते वय आणि गरीबी यामुळे त्यांचं शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झालं. 1966 मध्ये ते राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये कामाला लागले. 1970मध्ये ते परमनंटही झाले. 2005मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ वाचन, लिखाण आणि गायन याला त्यांनी दिला होता. मात्र, नुकतंच त्या���चं निधन झालं आहे.\nइयत्ता दुसरीत असताना गाणं लिहिलं\nशिरवाळे यांच्या घरातच गाणं होतं. त्यांचे वडील भारूड गायचे तर त्यांचे थोरले बंधू वामन शिरवाळेही चांगले गायक होते. ते आंबेडकरी गीते गायचे. वडील आणि भावाच्या गाण्यामुळे शिरवाळे यांचे कान तयार झाले होते. त्यामुळे त्यांना गाण्याची गोडीही लागली. इयत्ता दुसरीला असतानाच त्यांनी एक गाणं लिहिलं होतं. ते गाणं असं होतं….\nरोज लाविते पावडर लाली,\nहिच्यापाई सारी कमाई गेली,\n12 राग शिकले अन्…\nशिरवाळे यांनी 1964 पासून गायनास सुरुवात केली. त्यांनी दामोदर शिरवाळे आणि पार्टीची स्थापना केली होती. सुरुवातीला ते दुसऱ्या गायकांची गाणी गायचे. शिरवाळे यांना उत्तम गायक व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी चेंबूरमधील पंडित नारायणगावकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. सात महिने त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. संगीताचे धडे घेत असतानाचा एक किस्सा आहे. नाराणगावकर यांनी त्यांना प्रथम यमन राग दिला. त्यानंतर भोग, काफी आणि केदार राग दिला. पण शिरवाळे यांचं पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं व्हायचं. तब्बल सात महिने हे असंच सुरू होतं. ते सर्व राग विसरायचे. या सात महिन्यात जेमतेम 12 राग शिकल्यानंतर त्यांनी गाणं शिकणंच बंद केलं. मात्र, या अर्धवट ज्ञानाचाही त्यांना फायदा झाला. त्यांना गाण्याच्या चाली बांधण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मीटरचं इंगित त्यांना समजलं.\nअडीच ते तीन हजार गीते\nशिरवाळे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सुमारे अडीच ते तीन हजार गीते लिहिली आहेत. त्यातील त्यांची असंख्य गीते गाजली. आंबेडकरी गीते, लोकगीते आणि लावण्यांचा त्यात समावेश आहे. त्याच्या हजाराच्या जवळपास कॅसेट बाजारात आहेत. (साभार, आंबेडकरी कलावंत) (three lyricist complete one song for anand shinde, know story)\n‘लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारीला…’ या गाण्यासह दीपशाम मंगळवेढेकरांची गाजलेली गाणी माहिती आहेत का\nआनंद शिंदेंचं ‘नवं नवं लुगडं…’ हे गाणं लंडनच्या हॉलमध्येही गाजलं; या गाण्याचे गीतकार कोण; हा किस्सा वाचाच\n‘माथ्यावर हंडा हाय पान्याचा…’ गाणं गाजलं अन् लग्नही जुळलं; वाचा, ‘या’ गीतकाराच्या आयुष्यातील किस्सा\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 ज��ल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी 2 hours ago\nSanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत\nरिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे26 mins ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nTokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | पिंपरी -चिंचवड शहरातील पिंप��े-गुरव परिसरात पाईपलाईनला आग, दोन जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/gmc-jalgaon-bharti-2021/", "date_download": "2021-07-31T13:09:16Z", "digest": "sha1:MYNRYQB6TWQMGRTEAQTLJOWT3MACGZFD", "length": 6767, "nlines": 119, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(उद्या शेवटची तारीख) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (उद्या शेवटची तारीख) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे भरती.\n(उद्या शेवटची तारीख) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे भरती.\nGMC Jalgaon Bharti 2021: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ६५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nसहायक प्राध्यापक – ३१\nज्येष्ठ रहिवासी – २५\nवैद्यकीय अधिकारी – ०९\nसहायक प्राध्यापक – संबंधित पीजी डिग्री / डिप्लोमा\nज्येष्ठ रहिवासी – संबंधित पीजी डिग्री / डिप्लोमा\nवैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस\nजास्तीत जास्त वय 40 वर्षे\nसहायक प्राध्यापक – १,००,०००/- रु\nज्येष्ठ रहिवासी – ८५,०००/- रु\nवैद्यकीय अधिकारी – ७५,०००/- रु\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nमा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (परिषद हॉल)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ जुलै २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleजिल्हा परिषद रत्नागिरी येथे भरती.\nNext articleराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे भरती.\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nभारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती. (१७ ऑगस्ट)\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nइंडबँक मर्चंड बँकिंग सर्विसेस लि. येथे भरती. (१४ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2019/11/blog-post_16.html", "date_download": "2021-07-31T12:30:35Z", "digest": "sha1:NQPHJ3JJMYK3QBDOYTU6QM3NOZ2CCY5K", "length": 12684, "nlines": 55, "source_domain": "www.berkya.com", "title": "झी २४ तास पुन्हा तोंडावर पडले !", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याझी २४ तास पुन्हा तोंडावर पडले \nझी २४ तास पुन्हा तोंडावर पडले \nमुंबई - राहा एक पाऊल पुढे म्हणणारे झी २४ तास चॅनल पुन्हा एकदा तोंडावर पडले आहे. आज त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकरणी सफशेल माफी मागावी लागली. रोखठोक कार्यक्रमात कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी ऑन एयर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.\nमहाराष्ट्रात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. त्यावरून सोशल मीडियावर विविध मीम्स प्रसिद्ध होत आहेत. मात्र खोट्या बातम्या दिल्यामुळे मराठी न्यूज चॅनल्सची विश्वासर्हता पार धुळीला मिळाली.त्यात झी २४ तासने संशयकल्लोळ नाटकावरून राजकीय विडंबन शो करत असताना, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल नको तो शब्द वापरला. त्यावरून राज्यभरात शरद पवार प्रेमी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर नेटिझन्सनी झी २४ तासचा निषेध नोंदविला. माफी मागा नाही तर चॅनलच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल म्हणून इशारा देण्यात आला.\nत्यानंतर झी २४ तास व्यवस्थापनाचे धाबे दणाणले. कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी काल रात्री ट्यूटरवर माफी मागितली, मात्र आज त्यांनी रोखठोक कार्यक्रमात ऑन एयर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आशिष जाधव यांना कार्यकारी संपादक म्हणून जॉईन होवून केवळ एक महिना झाला. केवळ एक महिन्यातच त्यांना ऑन एयर माफी मागावी लागली.\nविजय कुवळेकर यांना नारळ\nआर्थिक अडचणीत सापडलेल्या झी २४ तास मधून अनेकांना नारळ देण्यात येत आहे. अँकर अमोल जोशी, भूषण करंदीकर, इनपुट हेड संदीप साखरे पाठोपाठ मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना चॅनलने नारळ दिला आहे. सध्या सर्वाधिकार कार्यकारी संपादक आशिष जाधव यांच्याकडे आहेत. मात्र चॅनलमधील जुनी गॅंग त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून संशयकल्लोळ वाढला आहे.\nसंजय राऊत हे संजय ठाकरे कधी झाले \nऑन एअर चूक झाल्यानंतर आशिष जाधव यांनी चुकीवर कसे पांघरून घातले पाहा \nशेवटची दोन मिनिटे व्हिडिओ क्लिप पाहा -\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चा���गल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/7th-edition-of-the-adoptathon-event-which-will-take-place-in-bandras-st-theresa-school-on-december-2-3-2017-adopt-cats-and-dogs-17857", "date_download": "2021-07-31T12:35:28Z", "digest": "sha1:YDP7TTEMCUNX3X2REBHFN7WFCO7JZ6NO", "length": 9347, "nlines": 137, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "7th edition of the adoptathon event which will take place in bandra’s st. theresa school on december 2 & 3, 2017 adopt cats and dogs | क्युट पपीज आणि किटन्स घ्यायचे आहेत? मग या मेळाव्यात सहभागी व्हा", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nक्युट पपीज आणि किटन्स घ्यायचे आहेत मग या मेळाव्यात सहभागी व्हा\nक्युट पपीज आणि किटन्स घ्यायचे आहेत मग या मेळाव्यात सहभागी व्हा\nBy मुंबई लाइव्ह टीम लाइफस्टाइल\nतुम्हाला कुत्रे आणि मांजरं आवडतात का आपल्या कुटुंबात एखादा कुत्रा किंवा मांजर असावं, अशी तुमची इच्छा आहे का आपल्या कुटुंबात एखादा कुत्रा किंवा मांजर असावं, अशी तुमची इच्छा आहे का मग लवकरच तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. वांद्रे इथं आयोजित मेळाव्यात तुम्ही कुत्रे आणि मांजर दत्तक घेऊ शकता\nबुक अ स्माईल आणि वर्ल्ड फॉर ऑल तर्फे २ आणि ३ डिसेंबरला प्राणी दत्तक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जातीचे १८० कुत्रे आणि मांजर या दत्तक मेळाव्यात असतील. प्रशिक्षित आणि निरोगी असे हे पपीज आणि किटन्स मेळाव्याचे खास आकर्षण असतील. या पपीज आणि किटन्सचे वेळोवेळी लसीकरण केलेले असते. प्राण्यांना एक कुटुंब आणि घर मिळावं हा या दत्तक उपक्रमाचा उद्देश आहे.\nदत्तक मेळाव्याची खासियत काय\nदत्तक मेळाव्यासोबतच प्राणी प्रेमींसाठी अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉल्सवर तुम्ही खाण्या-पिण्याचा आनंद लुटू शकता. तसंच, प्राण्यांचे टॅटू, प्राण्यांच्या थिमवर आधारित नेल आर्ट आणि लहान मुलांसाठी अनेक गेम्सचे आयोजन केले आहे. त्यामुळे हा दत्तक मेळावा प्राणी प्रेमींसाठी पर्वणीच आहे.\nवांद्रे इथल्या सेंट तेरेसा हायस्कूलमध्ये दत्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला फक्त ५൦ रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच तुमच्याकडे ओळखपत्र असणं गरजेचं आहे. ज्या प्राणी प्रेमींना घरात पपीज किंवा किटन्स आणायचे आहेत, त्यांनी आवर्जून या मेळाव्याला उपस्थिती लावायला हवी\n पण घरातल्या डॉगीचं करायचं काय आता नॉट टू वरी\nप्राणी मित्रकुत्रेमांजरवांद्रेanimal adoptionworld for allBookASmile\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nखाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धेचं आयोजन\n'ट्रू कॉलर' अॅपचा वापर धोकादायक\nफेसबुक स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत जाणून व्हाल थक्क\nआता इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करता येणार ट्विट, ट्विटरचे नवे फिचर\n१ जूनपासून Google Photos साठी मोजावे लागणार पैसे\nफेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/-zskNT.html", "date_download": "2021-07-31T13:27:28Z", "digest": "sha1:3GVGA6NN2JGXEMXVURKZEAUAQ6OSOBKR", "length": 7272, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे थकित ���ानधन देण्याचा निर्णय", "raw_content": "\nHomeवित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे थकित मानधन देण्याचा निर्णय\nवित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे थकित मानधन देण्याचा निर्णय\nवित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे हा थकित मानधन देण्यासाठीचा निर्णय\nराज्यात कोविड मुळे उद्भवलेल्या संकटात कलावंताच्या थकीत मानधनाचा प्रश्न निर्माण झाला होता. वृद्ध कलावंतांच्या अनेक शिष्टमंडळाने भेट घेऊन ही व्यथा सांस्कृतिक मंत्री राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे मांडली होती, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे माध्यमातून वित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे हा थकित मानधन देण्यासाठीचा निर्णय घेतला असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले,\nपहिल्या टप्प्यातील दोन महिन्यांचे थकीत मानधन येत्या आठवड्यात कलावंतांच्या खात्यात जमा होणार आहे. कोविड काळात आता जवळपास 28800 कलावंतांना यामुळे दिलासा मिळणार असून याबाबत महाविकास आघाडी सरकारचे कलावंत संघटनेचे पदाधिकारी व अनेक वृद्ध कलावंतांनी आभार मानले आहेत. शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही मात्र कला हीच त्यांची उवजीविका असल्याने कलावंतांचे वय झाल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पा��ून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/health/muscular/articleshow/42581086.cms", "date_download": "2021-07-31T12:26:02Z", "digest": "sha1:QH6L2PKB6VDPUQEI4QGV2LAGSE4SVXX7", "length": 12279, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्नायू कमकुवत करत जाणारा मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा विकार लहान मुलांना जेनेटिक दोषांमुळे होऊ शकतो. सर्वार्थाने पालकांची परीक्षा पाहणारा हा विकार आहे. त्याच्यावर नेमके उपचारही अद्याप विकसित झालेले नाहीत.\nडॉ. आलोक शर्मा, न्यूरोसर्जरी विभागप्रमुख, लोकमान्य टिळक हॉस्पिटल, मुंबई\nस्नायू कमकुवत करत जाणारा मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा विकार लहान मुलांना जेनेटिक दोषांमुळे होऊ शकतो. सर्वार्थाने पालकांची परीक्षा पाहणारा हा विकार आहे. त्याच्यावर नेमके उपचारही अद्याप विकसित झालेले नाहीत. त्यामुळे, मस्क्युलर डिस्ट्रॉफीशी असणारी लढाई आणखीनच अवघड होऊन बसते...\nमस्क्युलर डिस्ट्रॉफी हा शरीरातील स्नायूंशी निगडीत आजार आहे. या आजाराबाबत फार माहिती नसते. याची माहिती देण्यासाठी दरवर्षी १७ सप्टेंबरला जागतिक मस्क्युलर डिस्ट्रॉफी दिवस पाळण्यात येतो. या निमित्ताने आपण मस्क्युलर डिस्ट्रॉफीची माहिती घेऊया. कारण आपल्याकडे लहान शहरे व खासकरून ग्रामीण भागात तर या आजाराविषयी कल्पनाच नसते.\nमुलांमध्ये या आजाराची लक्षणे‌ दिासून आल्यावर त्याची पोलिओशी तुलना केली जाते. यात अनेकजण वनौषधींचाही उपयोग करतात. वास्तविक मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जगात सर्वत्र दिसतो. लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसतो. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी)च्या आकड्यांनुसार दरवर्षी जगात साडेतीन ते साडेसहा हजार अर्भकांपैकी एकाला ड्युकेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी होतो.\nभारतातही या रोगाचे प्रमाण वाढत असून साडेतीन हजार मुलांमागे एका अर्भकाला मस्क्युलर डिस्ट्रॉफी झाल्याचे दिसते. हा हळुहळू वाढत जाणारा आजार आहे. यात शरीरातील स्नायू निकामी होत जातात. हा जनुकीय आजार असून तो क्रमाक्रमाने वाढतो. हा विविध वयोगटात असतो. ज्यात आजारग्रस्त मुलांचे आयुष्य सरासरी वीस ते बावीस वर्षांपर्यंत मर्यादित राहाते.\nभावनिक, शारीरिक तसेच पैशानेही पालकांना थकवून टाकणारा आजार आहे. हा आजार रोखण्यासाठी उपचार नसल्यामुळे आपल्या अपत्याची दिवसेंदिवस ढासळणारी प्रकृती पाहणे, एवढेच हाती राहते. या आजाराची लक्षणे आणि प्रकार, तपासणी यांची माहिती पुढच्या भागात घेऊया...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nफ्रॅक्चरवरील आधुनिक शस्त्रक्रिया महत्तवाचा लेख\nक्रिकेट न्यूज बायो बबलचे नियम मोडले; तिघा क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई, एक वर्षाची बंदी आणि...\nहेल्थ केसांची वाढ होण्याकरता वापरले जाणारे ‘हे’ सिक्रेट बॉलीवूड तुम्हाला कधीच सांगणार नाही\nLive Tokyo Olympic 2020 : अॅथलेटिक्स: महिला थाळी फेकमध्ये भारतसाठी गुड न्यूज\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई गणपतरावांचं जाणं क्लेशदायक; पवारांनी 'या' शब्दांत वाहिली श्रद्धांजली\nमुंबई ई-पीक पाहणी: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या अॅपविषयी जाणून घ्या...\n आधी अंथरूनात मग किचनमध्ये, एकाच घरात निघाले तब्बल २२ कोब्रा\nमुंबई सहकारी संस्थांच्या सभांना अखेर परवानगी; नेमका आदेश जाणून घ्या...\nक्रिकेट न्यूज चाहत्यांना मोठा धक्का, इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या बेन स्टोक्सची क्रिकेटमधून विश्रांती\nन्यूज शनिवारी भारताला तीन खेळांमध्ये पदकांची अपेक्षा; असं आहे खेळाडूंचं वेळापत्रक\nटिप्स-ट्रिक्स LIC प्रीमियम भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, घर बसल्या मिनिटांत होईल काम, पाहा टिप्स\nरिलेशनशिप Friendship Day 2021 मैत्रीचं नाते जपण्यासाठी मित्र-मैत्रिणींना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा\nकार-बाइक ऑगस्टमध्ये ५ पॉवरफुल स्कूटर-बाइक्स लाँच होणार, मिळणार हायटेक अन् लेटेस्ट फीचर्स\nरिलेशनशिप मॅसेज पाहून मध्यरात्रीच न���ऱ्यावर भडकली सोनम कपूर, कोणत्या गोष्टीमुळे अभिनेत्रीला आला राग\nविज्ञान-तंत्रज्ञान 5G टेक्नोलॉजीत टाटा ग्रुप क्रांती करणार, 'या' कंपनीसोबत मुकेश अंबानींना देणार टक्कर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-31T12:01:25Z", "digest": "sha1:EFYC65DGX3K7QCBBXJR2NGUZFDAYHWFY", "length": 18247, "nlines": 262, "source_domain": "www.chawadi.com", "title": "ब्रिक्वेटिंगमधून इंधन बनवणे I शेतकऱ्यांसह पर्यावरणासाठी फायदेशीर", "raw_content": "\nशेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ते बहुतांश वेळी जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांच्या कल असतो. हि प्रक्रिया पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, त्याच्या घनीकरणातून किंवा ब्रिक्वेटिंगमधून उत्तम प्रतीचे इंधन बनवणे शक्य आहे. हे इंधन प्रदूषण करणारे नसून, त्यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात उत्पन्नही मिळू शकते.\nचावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.\nकृषिप्रधान भारतातून दरवर्षी ३५० अब्ज टन कृषी अवशेष तयार होतात. त्यांचे प्रमाण व आकारमान मोठे असल्याने वाहतूक करणे, हाताळणी करणे अडचणी व अंतिमतः महाग ठरते. सध्या असे अवशेष जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यातून पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन व अन्य प्रदूषक घटक मिसळले जातात. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या आरोग्याला बसू शकतो. उपलब्ध असलेल्या कृषी अवशेषांचे साधारण वर्गीकरण खालीलप्रमाणे.\nकृषी अवशेषांचे साधारण वर्गीकरण\nअ. क्र. प्रकार प्रमाण (अब्ज टनामध्ये)\n१) तांदळाचा तूस (राइस हस्क) १०.००\n२) उसाची चिपाडे ३१.००\n३) भुईमुगाची टरफले ११.१०\n५) विविध तेलबियांची देठे/काड्या ४.५०\n६) विविध धान्यांच्या आणि डाळींच्या तुराट्या २२५.००\nया पीक अवशेषांचे घनीकरण किंवा ब्रिक्वेटिंग केल्यास त्याचा वापर विविध उद्योगांमध्ये इंधन म्हणून होऊ शकतो. ते प्रदूषणकारक नसल्याने त्याला ‘व्हाइट कोक’ असे संबोधतात.\nकच्च्या मालानुसार ब्रिक्वेट्‌सचे सामान्यपणे तीन प्रकार पडतात.\nकोळशाच्या भुग्यापासून बनविलेल्या ब्रिक्वेट्‌स\nकृषी अवशेषांपासून बनविलेल्या ब्रिक्वेट्‌स\nघनीकरण प्रक्रि��ेसाठीचे तंत्रज्ञान :\nकृषी अवशेषांचे घनीकरण करण्याच्या प्रक्रियेत यांत्रिक दाबाचा उपयोग केला जातो. त्यामुळे पूर्वीपेक्षा पदार्थांची साठवण आणि हाताळणी सोपी होऊ शकते.\nब्रिक्वेटिंग हे एक प्रकारचे जैविक घनीकरण तंत्रज्ञान आहे. साधारणतः कृषी अवशेंषांची घनता ०.१ ते ०.२ ग्रॅम/ घन सें.मी. असते, तर त्यापासून बनवलेल्या ब्रिक्वेट्‌सची घनता १.२ ग्रॅम/ घन सें.मी. असते. व्यावसायिकरीत्या ब्रिक्वेट तयार करण्यासाठी पिस्टन प्रेस व स्क्रू प्रेस यंत्रांचा वापर केला जातो. या दोन्ही तंत्रांची तुलना केली असता स्क्रू प्रेस ब्रिक्वेट हे पिस्टन प्रेसपेक्षा उत्कृष्ट आहे. तुलना तक्त्यात दिली आहे.\nप्रिस्टन प्रेस स्क्रू प्रेस\nकच्च्या मालाची कमीत कमी आर्द्रता १०-१५ ८-९\nमशिनच्या भागांची झीज कमी प्रमाणात जास्त प्रमाणात\nमशिनपासून उत्पादन – –\nशक्तीचा वापर ५० कि. वॅट/ टन ६० कि. वॅट/ टन\nब्रिक्वेट्‌सची घनता १-१.२ ग्रॅ./ सें.मी. १-१.४ ग्रॅ./ घनसें.मी.\nब्रिक्वेट्‌सचे ज्वलन ठीक चांगले\nकोशळ्यामध्ये रुपांतरीकरण शक्‍य नाही चांगल्या प्रकारचा कोळसा\nगॅसीफायरमध्ये वापर शक्‍य नाही वापरू शकतो\nब्रिक्वेट्‌सचा एकजिनसीपणा एकजिनसी नसतात एकजिनसी असतात\nया तंत्रज्ञानामध्ये घनीकरणासाठी कुठल्याही प्रकारचे रसायन/ गोंद वापरले जात नाही.\nया तंत्रज्ञानात जास्त तापमान आणि दाब यांच्या प्रक्रियेमुळे कृषि अवशेषातील लिग्निनचे रुपांतर द्रवपदार्थांत होते. ते बांधणीचे काम करते. पुढे त्यांचे घन लंबवर्तुळाकृती आकारामध्ये रुपांतर केले जाते.\nलाकडाच्या तुलनेत ब्रिक्वेट जास्त काळ जळत राहतात.\nज्वलनाच्या वेळी फारच कमी धूर निघतो.\nपूर्णपणे व एकसमान ज्वलन होते.\nब्रिक्‍वेटिंग तंत्रज्ञानाचे तीन प्रकार :\nजास्त दाबाची प्रक्रिया : सूक्ष्म पदार्थांना जास्त दाब देऊन दाबले तर बांधणीची गरज लागत नाही. ब्रिक्वेटिंगच्या प्रक्रियेमध्ये जैविक पदार्थ सलग असलेल्या बॅरेलच्या भिंतीवर जोराने आदळतात. त्यामुळे घर्षण बल तयार होते. त्याच्या आंतर्गत घर्षणामुळे आणि जास्त चक्रिय वेगामुळे (६०० फेरे प्रति मिनिट) तापमान वाढते. त्यामुळे जैविक पदार्थांची उष्णता वाढते, त्याच्यानंतर ते जोराने चक्रतीतून बाहेर टाकतात. तिथे पाहिजे त्या आकारामध्ये ब्रिक्वेट्‌सला आकार दिला जातो.\nमध्यम दाबासोबत उष्णता वाढ��िणारे तंत्र\nकमी दाबासोबत बांधणी (गोंद/ रसायने) यांचा उपयोग करणे.\nशेतकऱ्यांकडे शिल्लक राहणाऱ्या कृषी अवशेषापासून ब्रिक्वेटिंग बनवण्याविषयी माहिती घेऊ.\nकृषी अवशेषापासून ब्रिक्वेटिंग निर्मिती संयंत्र उपलब्ध आहे. त्याद्वारे कमी घनता असलेल्या कृषी पदार्थांचे जास्त घनता असणाऱ्या जैविक इंधनामध्ये (ब्रिक्वेट्‌स, जैविक कोळसा किंवा पांढरा कोळसा) रुपांतर केले जाते. विविध प्रकारच्या भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कोळशाच्या किंवा लाकडाच्या ऐवजी ब्रिक्वेट्‌सचा उपयोग सहजरित्या करू शकतो.\nकच्च्या मालाची वैशिष्ट्ये :\nलांबी रुंदी/ आकार जास्तीत जास्त २० मिली मीटर\nओलावा १०% पेक्षा कमी\nकच्च्या मालाचा/ जैविक पदार्थांचा दर ठिकाण आणि उपलब्धतेवर वेगळा असतो.\nकच्च्या मालाची प्रक्रिया (गरज असल्यास) :\nकच्च्या मालातील पाण्याचे प्रमाण १०% पेक्षा जास्त असल्यास ते वाळवून कमी करून घ्यावे लागते.\nकच्चा माल २० मिली मीटरपेक्षा अधिक लांबीचा असल्यास कापण्याची प्रक्रिया करणे गरजेचे ठरते.\nप्रक्रियेनंतर तयार झालेल्या ब्रिक्वेट्‌स :\nबांधणीविरहित तंत्रज्ञानानुसार बनवलेल्या ब्रिक्वेट्‌समध्ये कोणतेही रसायन किंवा गोंद वापरलेले नसल्याने १००% नैसर्गिक असतात. त्यांची आकारमानची घनता ८०० किलो/ घन मीटर असते.\nब्रिक्वेटिंगमधून इंधन हे एक आदर्श इंधन आहे कारण :\nब्रिक्वेट हे एक पूनः उत्पादीत उर्जा इंधन आहे.\nकोळसा आणि लाकडापेक्षा स्वस्त आणि किफायतशीर आहे.\nराखेचे प्रमाण अत्यंत अल्प ( म्हणजेच २-५%) राहते.\nगंधक किंवा हानिकारक घटक नसल्यामुळे प्रदूषणमुक्त आहे.\nओलावा कमी असल्याने दाहक क्षमता जास्त आहे.\nघनता आणि स्थिर कार्बनचे प्रमाण जास्त आहे.\nइतर कोळशापेक्षा ब्रिक्वेट्‌सचे ज्वलन एकसारखे होते.\nएकसमान आकारामुळे त्यांची साठवणूक करणे आणि ज्वलन करणे सोयीस्कर आहे.\nस्क्रू प्रेसपासून बनविल्या जाणाऱ्या ब्रिक्वेट्‌सचा व्यास ४५-६० मिली-मीटर असून, त्याचे पूर्ण ज्वलन होते.\n1 responses on \"ब्रिक्वेटिंगमधून इंधन\"\nपीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह पर्यावरणासाठी फायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/n59ZmG.html", "date_download": "2021-07-31T11:24:02Z", "digest": "sha1:ANYXMOYIXWOF4JVQFZWECU4VR2ORWROC", "length": 15931, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "देशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक���शन योग्यच", "raw_content": "\nHome देशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन योग्यच\nदेशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन योग्यच\nदेशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन ही योग्यच - शरद पवार\nउत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. 'मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार देशात कधी घडला नाही. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी कायदा हातात घेऊन टोकाची भूमिका घेतली. देशभरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी असे वागायला नको होते. देशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन ही योग्यच असल्याचेही पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. 'उत्तर प्रदेश सरकारने पीडित तरुणीचा मृतदेह कुटुंबियांना का दिला नाही पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे', अशी टीकाही पवारांनी यावेळी केली.\nहाथरस, बलरामपूरच्या घटना दुर्दैवी, महाराष्ट्रात हे सहन करणार नाही......मुख्यमंत्री\nउत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर या ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा डिजिटल उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये जे घडले, महिलांवर अत्याचार, हे नाही सहन होणार केवळ मिरा-भाईंदर नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होता कामा नये की माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचं तर सोडाच पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, अशा पद्धतीचा कारभार मिरा-भाईंदरमध्ये पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला म्हणायचे की दरारा आणि दहशत. पोलिसा���चा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत. दहशत मोडून काढा, गुंडगिरी सुरु असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे. या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nसुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे घडले यासोबतच ज्या पद्धतीची वक्तव्ये जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत त्यावरुन उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचे सिद्ध होत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्या म्हणाल्या की, देशात अराजकता माजली आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये मुली या सुरक्षित नाहीत.यासोबतच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस येथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत जसे वर्तन करण्यात आले. या बद्दल योगी आदित्यनाथ यांनी स्वतःची चूक मान्य करावी. गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याची चौकशी करण्याची विनंती मी पंतप्रधानांना करते. तसेच जर योगी सरकार हे राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास सक्षम नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nइच्छा असली की मार्ग मिळतो हे आपण ऐकलं होतं. पण इच्छाच नसेल तर समिती स्थापन केली जाते, अशा आशयाचं ट्विट करत अख्तर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने हाथरस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि प्रख्यात गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी नाव न घेता हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. योगी सरकार हे प्रकरण बेजबाबदार आणि अमानवी पध्दतीने हातळत आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची विनंती केली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न ���रता योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो.' असे ते म्हणाले आहेत.\nशिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटले की, ज्या लोकांनी अभिनेत्री कंगना रनोटचा बंगला पाडण्याच्या कारवाईवर त्यांच्या पक्षाचा विरोध केला होता. त्यांनी आता हाथरस येथील बकात्कार प्रकरणात त्या पीडित मुलीसाठी आवाज उठवायला हवा. त्यांनी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असलेले काँग्रेस नेता राहुल गांधींसोबत झालेल्या गैरवर्तनाचा निषेध केला आहे. 'ज्या लोकांनी एका अभिनेत्रीचे अवैध बांधकाम पाडण्याचा कारवाईचा विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी हाथरस पीडितेसाठी न्याय मागितला पाहिजे.'\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/meil", "date_download": "2021-07-31T11:25:17Z", "digest": "sha1:7B6C6MD2B5AXW6KNCLYTB6ETDFLOXK4V", "length": 17516, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nप��्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतेलंगणातील पाण्याच्या प्रश्नावर आणि सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात येतोय. यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी येणार आहे. ...\nKaleshwaram Project | जगाच्या इतिहासात अद्भुत अभियांत्रिकी चमत्कार, कलेश्वरम प्रकल्पाविषयी ‘डिस्कव्हरी’वर लघुपट\nइंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये येत्या शुक्रवारी म्हणजे 25 जून रोजी रात्री 8 वाजता 'लिफ्टिंग अ रिव्हर' हा लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ...\nकोरोना लढाईत MEIL चं मोठं योगदान, आधी ऑक्सिजन, आता तब्बल 3000 बेडचं कोव्हिड रुग्णालय\nमेघा इंजिनिअरिंगने तामिळनाडूमध्ये 3 हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारलं आहे. ...\nकंपनीचे सर्व कामं थांबवत ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य, MEIL कडून युद्धपातळीवर प्रयत्न, थायलंडमधून 11 टँकर्सची आयात\nदेशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ( Megha Engineering & Infrastructures Limited) रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडमवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. ...\nऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, 11 क्रायोजेनिक टँकर्स तेलंगणा सरकारकडे सोपवणार\nमेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने (MEIL) थायलँडहून 11 टँकर्स आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी तीन क्रायोजेनिक टँकर्स भारतात दाखल होत आहेत. MEIL importing Oxygen Tankers ...\nऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, ‘या’ राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार\nMEIL कंपनीने तेलुगु राज्यांमध्ये मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव MEIL कंपनीने तेलंगणा सरकारला दिला आहे. ...\nMEIL ची स्वदेशी प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत ऑइल ड्रिलिंग रिग्जची निर्मिती, 4 किलोमीटर खोल तेल विहीर काढण्याची क्षमता\nमेघा इंजिनीअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ही क्रुड ऑइल जमिनीतून काढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रिगची निर्मिती करणारी भारतातील पहिली खासगी कंपनी आहे. MEIL oil drilling rig ...\nZojila tunnel : भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरु होणार, MEIL ला जोजिला बोगद्यासह 33 किमी रस्त्याचं कंत्राट\nताज्या बातम्या11 months ago\nजम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये सुरु होणाऱ्या भारताच्या महत्त्वकांक्षी जोजिला बोगद्याचं (Zojilla Tunnel) काम लवकरच सुरु होणार आहे (MEIL to construct Zojilla Tunnel in Himalayan ...\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nSanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर\nUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप, थेट LIVE\nSanjay Raut | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा ‌झेंडा, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा येईन : संजय राऊत\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nMumbai | मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीला अखेर मुहूर्त\nBhayandar | भाईंदरमध्ये दुचाकी आणि ट्रकमध्ये अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी19 mins ago\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी36 mins ago\nPHOTO : ऑलिम्पकच्या मैदानासह खऱ्या आयुष्यातही आहेत या ’10’ जोड्या हिट, कोणी लग्न करुन तर कोणी रिलेशनशिपध्ये एकत्र\nस्पोर्ट्स फोटो2 hours ago\nLookalike : नर्गिस फाखरी सारखीच दिसते मॉडेल करिश्मा कोटक, तुम्हालाही वाटेल नवल\nफोटो गॅलरी3 hours ago\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये\nफोटो गॅलरी5 hours ago\nMonalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी5 hours ago\nAshnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल\nफोटो गॅलरी6 hours ago\nKangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nAni kay hava 3 : रिअल लाईफ टू रिल लाईफ, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनसाठी उमेश आणि प्रिया सज्ज\nफोटो गॅलरी7 hours ago\nPooja Sawant : पुन्हा फुलणार प्रेमाचं नातं, ‘भेटली ती पुन्हा 2’च्या निमित्तानं पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी9 hours ago\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी19 mins ago\nमाजी दिग्गज क्रिकेटपटूचे BCCI वर आरोप, ‘या’ लीगमध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागण्याची धमकी\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी36 mins ago\nSchool Fee : खासगी शाळा 15 टक्के फी माफीविरोधात आक्रमक, ‘मेस्टा’चा न्यायालयात जाण्याचा सरकारला इशारा\n450 कर्मचारी, 20 जेसीबी, 20 डंपर-घंटागाड्या, पुरानंतर महाडच्या महास्वच्छता अभियानाला सुरुवात\nअन्य जिल्हे44 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%82/", "date_download": "2021-07-31T13:07:43Z", "digest": "sha1:HCGCFZU7GVJ2JUWXOVR2QDJ7LGPUY6IM", "length": 12993, "nlines": 357, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "माझे हायकू – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nपुस्तकाचे नांव : माझे हायकू\nलेखकाचे नांव : सुचित्रा कातरकर\nकिंमत : 70 रु\nपृष्ठ संख्या : 64\nपहिली आवृत्ती : 16 मार्च 2010 (गुढीपाडवा)\nपुस्तकाचे नांव : माझे हायकू Maze Hayku\nलेखकाचे नांव : सुचित्रा कातरकर Suchitra Katarkar\nकिंमत : 70 रु\nपृष्ठ संख्या : 64\nपहिली आवृत्ती : 16 मार्च 2010 (गुढीपाडवा)\nहायकू ही अल्पाक्षरी रचना आहे. तो तीन ओळींचा असून प्रामुख्याने निसर्ग हाच त्याचा प्रमुख विषय आहे. बाशो, बसुन आणि इस्सा ह्या तीन हायकूकारांनी पाचशे वर्षांपूर्वी हा काव्यप्रकार लोकप्रिय केला. आयुष्यभर ते हायकूच लिहीत राहिले. बाशो तर म्हणे की प्रत्येक हायकूकारांने रोज एक हायकू लिहावा, मरेपर्यंत लिहावा आणि मरतानाही लिहावा.\nप���स्तकाचे नांव : दहशतनामा\nलेखकाचे नांव : मुबारक शेख\nकिंमत : 100 रु\nपृष्ठ संख्या : 70\nपहिली आवृत्ती : 31 मार्च 2011\nदेखणे हे दु:ख आहे\nदेखणे हे दु:ख आहे\nपुस्तकाचे नांव : देखणे हे दु:ख आहे\nलेखकाचे नांव : विष्णू सोळंके\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 106\nपहिली आवृत्ती : 25 ऑगस्ट 2017 (श्रीगणेश चतुर्थी)\nपुस्तकाचे नांव : आयुष्याच्या मैफिलीत या\nलेखकाचे नांव : प्र. द. कुलकर्णी\nकिंमत : 120 रु\nपहिली आवृत्ती : जून 2018\nपुस्तकाचे नांव : प्राजक्त prajakt\nलेखकाचे नांव : प्रसन्न शेंबेकर prasanna shembekar\nकिंमत : 100 रु.\nपृष्ठ संख्या : 102\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nलेखकाचे नांव : रागिणी पुंडलिक\nकिंमत : 150 रु\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2021\nपुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…\nसंपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 196\nपहिली आवृत्ती : 29 जून 2006\nपुस्तकाचे नांव : ‘कविता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी\nलेखकाचे नांव : आशुतोष पाटील\nकिंमत : 400 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-april-june-2005/", "date_download": "2021-07-31T11:56:17Z", "digest": "sha1:HLMU4LKO3KFKQ2DTM4URPMHIVMTN6YIO", "length": 7045, "nlines": 75, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (April - June 2005) संपादकीय - Chittavedh Magazine - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\n‘दान देणे ते गुप्तपणे; आल्या अतिथीचा सन्मान करणे, कोणाचे प्रिय अथवा उपकार केले तर त्याचा चारचौघात उल्लेख न करणे; संपत्तीचा गर्व न करणे; दुसऱ्याविषयी टवाळ्या न करणे इत्यादि हे असे तलवारीच्या धारेसारखे तीक्ष्ण व्रत थोरांना कोणी नेमून दिले नेमून देण्यास ते काय सांगकामे आहेत नेमून देण्यास ते काय सांगकामे आहेत त्यांचा हा स्वभावच आहे.’\nकविश्रेष्ठ राजा भर्तृहरि रचित ‘शतकत्रयी’ या काव्यसंग्रहातील ‘नीतिशतक’ या विभागात अनेक उत्कृष्ट काव्यपंक्ती व अवतरणे आहेत. नितिमत्तेविषयी चाड असणाऱ्या प्रत्येकाने या शतकत्रयीचं पारायण करायला हवं एवढी याची महती आहे.\nउपरोक्त उद्घ्रुत केलेल्या पंक्ती म्हणजे ‘वामन’ पंडितांनी केलेली टीका आहे. वामन पंडितांची एकेक छंदबद्ध अवत���ण वाचली आपण मराठी भाषिक आहोत आचा अभिमान अधिक दृढ होतो. असो\n‘थोरामोठ्यांना हे व्रत कोणी नेमून दिले, नेमून द्यायला ते काही सांगकामे नव्हेत, त्यांचा तो स्वभावच आहे.’ केवढा मोठा आदर्शवाद यात भरलाय पहा साध्याच युग कलियुग आहे असं म्हणतात.आणि कलियुगातील मानवी स्वभावाचं जवळपास तंतोतंत वर्णन हजारो वर्षापूर्वी आपल्या दृष्ट्या ऋषींनी वेदांच्या ऋचांमध्ये छंदबद्ध करून ठेवलंय. या वर्णनाचा कांही भाग ‘रामयशोगाथा’ या संकलनग्रंथामध्ये नमूद केलेला असून तो वाचनीय आहे, स्मितित करणारा आहे. पण तरीही या कलियुगात अशी थोर माणसं आहेत.\nआपल्या अवतीभवती ती वावरत असतात. त्यांच फार मोठ ऋण या समाजावर आहे. अशा थोरामोठ्यांमुळेच समाजाचा तोल कायम राहतो असं मला प्रामाणिकपणे वाटत. आदर्शवादाची नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा स्वतःच आदर्श होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, नाही का पुरस्कार प्राप्त होण आणि तो मिळवण यातला फरक सुज्ञ जाणतात.\nसमाजासमोर आदर्श दिसण आणि असण आवश्यक आहे हे तर खरंच आणि कांही पुरस्कारांचं व त्या प्राप्त व्यक्तींचं थोरपण निर्विवाद फार मोठ व आदर्श आहे हेही खरंच. पण वेगवेगळ्या नावांनी सरसकट दिले जाणारे पुरस्कार आणि भव्य स्वरूपात होणारे सन्मान पाहिले कि वाटत खरच कां एवढे आदर्श समाजात आहेत कि आपलं नावं मोठ करून दाखवण हासुद्धा अलीकडच्या मार्केटिंग तंत्राचाच एक भाग आहे\nआपण चित्तपावन ब्राम्हण आहोत. आपल्या कुळाचा, ज्ञातीचा आणि हिंदुत्वाचा रास्त अभिमान बाळगण आणि आदर्श आचरण ठेवण हे आपलं आद्य कर्तव्य आहे, तो आपला स्वभावच व्हायला हवा.\nएप्रिल ते जून – २००५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-india-won-2nd-test-india-v-new-zealand-at-kolkata-5431778-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:35:15Z", "digest": "sha1:PMWZW2YHWUATA5E3YC2GYCCYE7CU5CPO", "length": 3446, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India Won 2nd Test: India V New Zealand At Kolkata | 18 PHOTOS मधून पाहा, टीम विराटने कशी जिंकली कोलकाता कसोटी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n18 PHOTOS मधून पाहा, टीम विराटने कशी जिंकली कोलकाता कसोटी\nकोलकाता कसोटी जिंकल्यानंतर मस्तीच्या मूडमध्ये विराट आणि अजिंक्य रहाणे...\nस्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने कोलकात्यात झालेल्या दुस-या कसोटीत न्यूझीलंडला 178 धावांनी हारवून तीन कसोटीची मालिका 2-0 अशी ज��ंकली आहे. दुस-या कसोटीत भारतीय फलंदाज फार काही शकले नसले तरी, टीम विराटच्या गोलंदाजांनी आपली जादू दाखवली आणि पाहुण्या किवी संघाचा कोलकात्यातही दारूण पराभव केला. या विजयासह भारत कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर पोहचला आहे. आपण या निमित्ताने पाहूया कोलकाता कसोटीतील 18 इंटरेस्टिंग फोटोज...\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅचमधील 17 इंटरेस्टिंट फोटोज...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/line-video-made-students-who-have-not-net-facility-345758", "date_download": "2021-07-31T12:38:35Z", "digest": "sha1:PXWSVZOZZJ5ALR7OQUM6RPU6I5JTZFYF", "length": 8663, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लयभारी ! नेट नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाईन व्हिडिओ", "raw_content": "\nपंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबविलेला जिल्ह्यातील बहुदा पहिला उपक्रम आहे.\n नेट नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाईन व्हिडिओ\nराजापूर ( रत्नागिरी ) - इंटरनेटअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना अडथळे येतात. ते दूर करण्यासाठी राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऑफलाईन शिक्षण देण्याच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमावर आधारित व्हिडीओ तयार केले आहेत. त्यासाठी पस्तीस शिक्षकांनी तयार केलेले शंभरहून अधिक व्हिडीओ व्हॉटस ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणामध्ये होणारा खोळंबा ऑफलाईनमुळे काहीअंशी दूर होण्यास मदत झाली आहे.\nपंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबविलेला जिल्ह्यातील बहुदा पहिला उपक्रम आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले व्हि��िओ 35 तंत्रस्नेही शिक्षकामार्फत बनविले जात आहेत. व्हिडिओ बनविण्याचे काम सुरू असून आजपर्यंत शंभरहून अधिक व्हिडिओ बनविले आहेत.\nहे व्हिडिओ केंद्रप्रमुख आणि शिक्षकांच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहच करण्यात येतात. त्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केले आहेत. त्यासाठी केंद्रप्रमुख आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षण विभागातील महेश हळदणकर, समीर तांबे, ज्ञानेश्‍वर गुरव, नितेश देवळेकर, हणमंत सोमवारे, तन्वीर खान, मुकेश मधाळे, भूपाली देसाई, शशिकला लोंढे, सुमती पेंडखलकर, रूबिना नावलेकर हे विषयतज्ञ काम पाहतात.\nभूमिका सावंत, संदीप परटवलकर, निशा मिरगुले, निशा देसाई, गणेश गोरे, सुभाष चोपडे, मनीषा बाकाळकर,\nसुनील जाधव, ज्ञानेश्‍वर वाघाटे, गजानन नेवरेकर, नितीन पांचाळ, मैथिली लांजेकर, नंदकिशोर दिघोळे, ज्योतिर्लिंग कोळी, स्मिता मयेकर, उदयकुमार नाईक, राजू कोरे, संदीप कंदुरकर, ज्योतिबा पाटील, रूपाली दोरूगडे, सुनील पाटील, तुकाराम पाटील, राजीव ढेरे, अनिल मोहिते, पूर्वा दातार, दिनेश कुलपे, सुजित जाधव, प्रसाद पंगेरकर, राहुल गावित, रोहन आदमापुरे, लक्ष्मण घाडीगावकर, नरेंद्र मेजारी, सुग्रीव मुंडे, दर्शना मांडवकर, हिदायत भाटकर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathistatuswala.in/2020/08/birthday-wishes-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T13:03:36Z", "digest": "sha1:O5R577OPG7L7IDTWZCF23YNKU2MA2SMU", "length": 37075, "nlines": 179, "source_domain": "www.marathistatuswala.in", "title": "Birthday Wishes in Marathi (वाढदिवसाठी खास स्टेट्स)", "raw_content": "\nअसा कोणताच व्यक्ती नसेल जो कदाचित आपला Birthaday साजरा करत नसेल. वाढदिवस हा आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. तो कोणाचाही असू शकतो. Birthday Wishes in Marathi for Sister आपल्या एखाद्या भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या सुभेच्छा असू शकतात , किव्हा Birthday wishes in marathi for Husband पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या सुभेच्छा, किव्हा Birthday wishes in marathi for Wife नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या सुभेच्छा , आणि तुम्ही वाढदिवसाच्या सुभेछ्या Birthday wishes in marathi for Friend प्रियकरासाठी किव्हा प्रेयसीसाठी सुद्धा देत असाल. जर तुम्हाला वाढदिवसाच्या सुभेछ्या द्यायच्या असेल तर ,तुम्ही वाढदिवसाठी खास स्टेट्स पाठवू शकता .म्हणूनच आम्ही घेऊन आलोय Best birthday Status in Marathi, आणि Birthday wishes collection in Marathi असे खास मराठी स्टेट्स घेऊन आल���लो आहे.\nया वाढदिवसाच्या, मी तुम्हाला विपुल आनंद आणि प्रेम इच्छितो. आपली सर्व स्वप्ने वास्तविकतेत रुपांतरित होeachargeल. मला माहित असलेल्या गोड लोकांपैकी एकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nतुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला जगातील सर्वात सुंदर भेट देण्याचा विचार केला आहे. परंतु नंतर मला कळले की हे शक्य नाही कारण आपण स्वःताचा जगातील सर्वात सुंदर भेट आहात.\nआणखी एक साहसी भरलेले वर्ष तुमची वाट पाहत आहे, मी आशा करतो की, आपण त्यास संपूर्ण आनंदाने लुटाल \nमाझ्या जवळच्या आणि सर्वात जुन्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मला आनंद वाटतो, कारण आमची मैत्री ही जीवनाची खरी भेट आहे.\n मला आशा आहे की तुमच्या वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा आणि स्वप्ने सत्यात उतरतील.\nआज आपला वाढदिवस हा दुसर्‍या 365-दिवसांच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे. या वर्षाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी जगातला सुंदर चमकणारा धागा व्हा. प्रवासाचा आनंद घ्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआणखी अनुभवी झाल्याबद्दल अभिनंदन. या वर्षी आपण काय शिकलात याची मला खात्री नाही, परंतु प्रत्येक अनुभव आपल्याला आजच्या लोकांमध्ये रूपांतरित करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल, तुमची इच्छा सदैव पूर्ण होईल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआणखी एक साहसी भरलेले वर्ष आपली प्रतीक्षा करीत आहे. आपला वाढदिवस भव्य आणि वैभवाने साजरे करुन त्याचे स्वागत करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रथम असावा अशी इच्छा होती जेणेकरून मला तुमच्या इतर हितचिंतकांपेक्षा श्रेष्ठ वाटेल. तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआयुष्यातील सर्वात न संपणारे आनंद तुला मिळेल. तथापि, आपण स्वताःहा हि पृथ्वीसाठी एक देणगी आहात, जेणेकरुन आपण सर्वोत्कृष्ट आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमेणबत्त्या मोजू नका… तर ते दिवे बघा. वर्षे जगू नका, तर तुम्ही जगता त्याचे जीवन मोजा. पुढे एक अद्भुत वेळ तुमची वाट बघत आहे ,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nभुतकाळ विसरा; भविष्याबद्दल उत्सुकता बाळगा, कारण सर्वोत्तम गोष्टी अद्याप येणार नाहीत.\nभूतकाळाबद्दल विसरा, आपण ते बदलू शकत नाही. भविष्याबद्दल विसरून जा, आपण याचा अंदाज लावू शकत नाही. ��णि वर्तमानाबद्दल विचार करा . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nवाढदिवस ही एक नवी सुरुवात आहे, नवीन उद्दीष्टेसह प्रयत्न करण्याचा एक काळ असतो. आत्मविश्वास आणि धैर्याने पुढे जा. तुम्ही खूप खास व्यक्ती आहात. आणि आज तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असतील तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपल्याला छान दिवसाच्या शुभेच्छा, या दिवशी धन्य आणि आनंदी रहा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिय मित्रा\nआपल्याला आनंदाने भरलेला दिवस आणि एक वर्ष आनंदाने भरलेल्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n आजचा दिवस हा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आशीर्वाद आणि प्रेरणा म्हणून या जगात आणला गेला आपण एक अद्भुत व्यक्ती आहात आपण एक अद्भुत व्यक्ती आहात आपल्या सर्व स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपण कालपेक्षा आज मोठे आहात परंतु उद्यापेक्षा तरुण आहात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रौढ पोरांच्या जवळ एक पाऊल.\n आपल्याला माहित आहे की, आपण वयस्कर दिसत नाही पण, तरीही तुम्ही तसे तरूण सुद्धा दिसत नाही.\nजस-जसे वय वाढेल तसे तीन गोष्टी होतात. पहिली म्हणजे तुझी आठवण जाते आणि मी तर इतर दोन गोष्टी आठवत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nजो कायमचा तरूण आहे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nपुन्हा वाढदिवसाची वेळ आहे आणि व्वा आता तुम्ही एक वर्ष वयाने मोठे आहात आता तुम्ही एक वर्ष वयाने मोठे आहात आजूबाजूला विदूषक आणि या वाढदिवसाला आपला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी काही मजा करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\n मी आशा करतो की तुमचा दिवस एक मस्त असेल आणि पुढील वर्ष आनंददायक आणि साहसीपणाने भरलेले असेल.\nतुमच्या वाढदिवशी आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा देतो की तुम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण कल्पना केल्या त्याप्रमाणे किंवा त्याहून अधिक चांगल्याप्रकारे आपल्याकडे येतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी तुम्हाला सुंदर दिवसाची शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nया आश्चर्यकारक दिवशी, मी तुम्हाला आयुष्यासाठी सर्वात चांगले देऊ इच्छितो\nमी कदाचित तुमच्या बाजूने तुमचा खास दिवस साजरा करीत नाही, परंतु मी तुमच्याबद्दल विचार करीत आहे आणि तुम��हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे.\nतुमची सर्व इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमाझ्या सर्व प्रेमासह लपेटून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमाझ्या एका मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या स्वतःच्या विनोदांवर हसणे आणि एकमेकांना समजूतदारपणे वागविण्याच्या आणखी एका वर्षासाठी हे येथे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआपल्यासारख्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nया खास दिवशी मी तुमच्यासाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी देवाकडे हात जोडतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपण जन्मलात, आणि जग एक चांगले स्थान बनले.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपण आपल्या आयुष्याचे आणखी एक वर्ष साजरा करीत आहात याबद्दल मी किती आनंदी आहे हे व्यक्त करण्यासाठी एकटे शब्द पुरेसे नाहीत तुमच्या वाढदिवशी तुमच्यासाठी माझी इच्छा आहे की आपण आहात आणि नेहमीच आनंदी आणि निरोगी असाल. कधीही बदलू नका तुमच्या वाढदिवशी तुमच्यासाठी माझी इच्छा आहे की आपण आहात आणि नेहमीच आनंदी आणि निरोगी असाल. कधीही बदलू नका\nआशा आहे की आपला वाढदिवस आपल्यासारखाच आहे ... पूर्णपणे आश्चर्यकारक.\nतुमच्यासारखा मित्र मिळाल्यामुळे मी किती भाग्यवान आहे यावर माझा विश्वास नाही. तू माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस इतका खास बनवलास. आपला वाढदिवस आतापर्यंतचा सर्वात विशेष दिवस आहे हे निश्चित करण्याचे माझे ध्येय आहे. मी तुझ्याबरोबर साजरा करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nप्रत्येकाचा वाढदिवस असतो. आपण फक्त आपल्यापेक्षा अधिक चांगले परिधान करा\nआजचा आपला दिवस आहे, जगाचा राजा असल्यासारखे जगा आणि इतरांनी काय म्हणावे याकडे लक्ष देऊ नका, हा दिवस फक्त तुमच्यासाठीच आहे\nआपल्यासारखा मित्र सर्वात सुंदर आहे त्यापेक्षा अधिक अनमोल आहे. आपण केवळ बलवान आणि शहाणेच नाही तर दयाळू आणि विचारशील देखील आहात. तुमचा वाढदिवस ही माझी तुम्हाला किती काळजी आहे हे दाखवण्याची एक उत्तम संधी आहे आणि माझ्याआयुष्यात मी तुमच्यासाठी किती कृतज्ञ आहे हे दाखवण्यासाठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज जास्तीत जास्त मजा करू शकता आणि उद्या किमान हँगओव्हर करा.\nअरे बर्थ डे बॉय वाढदिवसाच्या या शुभेच्छा मी तुम्हाला पाठवत आहे कारण मला माहित आहे की आपण सामान्य मानवी भावनेसाठी खूपच थंड आहात.\nमाझ्या आयुष्यातील सर्वात मोहक माणसाला काही प्रेम पाठवित आहे. तुम्ही नेहमीच माझ्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आहात. आपण हे कसे करता हे मला माहित नाही, परंतु त्याकरिता मी तुझ्यावर प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\n मला आशा आहे की आज तुमचा दिवस चांगला असेल आणि पुढचे वर्ष बर्‍याच आशीर्वादाने परिपूर्ण असेल.\nएका महान व्यक्तीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण इतरांसाठी बरेच काही करता. मला आशा आहे की आपण आपल्या मोठ्या दिवशी स्वत: साठी थोडा वेळ घेऊ शकता. आपण कोणासाठी तेवढेच पात्र आहात आणि सर्वांपेक्षा श्रेठ.\nतुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला यश आणि अविनाशी आनंदाची शुभेच्छा देतो.\nआपल्याला दिवसाच्या बर्‍याच शुभेच्छा . आपल्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देव तुम्हाला देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपला वाढदिवस आणि आपले जीवन आपल्याइतके आश्चर्यकारक असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपल्याला एक वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मी आशा करतो की आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टींपेक्षा दुप्पट मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआजचा दिवस फक्त तुमचा खास नाही, तर माझा आहे. कारण आजचा दिवस होता जेव्हा माझा सर्वात चांगला मित्र या जगात आला होता. आज जर तो नसता तर माझं आयुष्यत जितकी मजा झाली त्यापेक्षा निम्मी असती. मी तुझे खूप आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करतो भावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमाझी प्रिय ताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण केवळ गोड बहिणच नाहीस तर एक खरी मैत्रीण देखील आहेस. तुझ्यासारखी बहीण असण्याचा मला आनंद वाटतो. आपण जे काही हवे आहे ते मिळवा.\nजरी मी दररोज तुझ्याशी बोलत नाही पण तू नेहमीच माझ्या मनाचा सर्वात खोल भागात राहतेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.\nवाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. आज एक अद्भुत, तेजस्वी आणि आनंदी वर्षाची सुरुवात असू शकेल.\nमी स्वप्नात पाहिले की यापेक्षा चांगली बहीण नाही. तू माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस. आयुष्य तुझ्याशिवाय सुस्त होईल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुझं गोड हसणं कधीच कमी होऊ नये. वाढदिवसाच्या शुभेच��छा. ईश्वर तुमचे कल्याण करो.\nतू माझा खास मित्र आहेस, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, मी तुला नेहमीच जवळ ठेवतो. हॅप्पी बर्थडे प्रिय भावा.\nआपण घालवलेल्या चांगल्या काळांबद्दल विचार केल्याने मला हसू येते माझ्या हृदयात नेहमीच जवळ असणार्‍या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमाझ्या प्रिय भावा, तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुम्ही जे माझ्यासाठी केले तसे देव तुझ्यावर प्रेम आणि काळजी करेल. तुम्ही एक लांब आणि सुंदर आयुष्य जगू शकाल . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन आणि रोमांचक आणाल ,कदाचित हा वाढदिवस आपल्यासारखा आश्चर्यकारक होऊ शकेल\nआयुष्यात तुम्हाला हव्या त्या सर्व गोष्टी साध्य व्हाव्यात. मी तुम्हाला खूप गोड आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपण पुढे एक छान आयुष्य जगाल.\nआमच्या छान शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्यासाठी असलेले सर्व आदर आणि कौतुक कोणतेही शब्द व्यक्त करू शकत नाहीत\nतुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही देवाकडे जे काही मागितले आहे ते तुम्हाला शंभर पट देईल माझ्या गोड मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण नेहमी हसत रहा माझ्या गोड मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण नेहमी हसत रहा पुढे एक आश्चर्यकारक दिवस आणि त्याहूनही अधिक विशेष वर्ष असेल. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.\nतुमच्यासारखा एक गोंडस भाऊ, जीवनातल्या सर्व आनंदांना पात्र आहे, आज आणि सदासर्वकाळसाठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपला दिवस चांगला जावो\nतुझा वाढदिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी अधिक खास आहे कारण या दिवशी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट मिळाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nपहिल्या दिवशी मी तुला पाहिले त्याप्रमाणे तू आज खूप सुंदर आहेस. आपण नेहमी माझे हृदय आणि प्रेम असाल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपण खूप खास आहात आणि म्हणूनच आपल्या सुंदर चेहऱ्यावर बर्‍याच स्मितांसह तरणे आवश्यक आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपण मला दिलेल्या सर्व समर्थनाबद्दल धन्यवाद. असा दयाळू आणि प्रेमळ मित्र होण्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.\nतुम्हाला खूप खास वाढदिवसाच्या आणि पुढील वर्षाच्या शुभेच्छा\nमला आशा आहे की आपला वाढद��वस सूर्यप्रकाश, इंद्रधनुष्य आणि प्रेमाने भरलेला असेल आपल्या खास दिवशी तुम्हाला खूप शुभेच्छा पाठवित आहे.\n आपल्याला आमचे प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहे.\nतुम्हाला वाढदिवशी खूप आनंद होईल आम्ही आशा करतो की तुमचे मित्र, कुटुंब आणि केक यांनी भरलेला एक चांगला दिवस असेल\nआपल्या वाढदिवशी अनेक शुभेच्छा मला माहित आहे की मागील वर्षात काही कठीण काळ होता परंतु मला आशा आहे की येत्या वर्षात आपल्यास पात्र असलेले भाग्य मिळेल. आपण एक चांगला मित्र आहात आणि मी माझ्या आयुष्यात आपल्या उपस्थितीबद्दल आभारी आहे.\nमाझ्या भव्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपण सर्वोत्कृष्ट आहात मला आशा आहे की तुमचा दिवस उज्ज्वल असेल\nआपण इतके उदार, दयाळू, कल्पित व्यक्ती आहात आणि मी तुम्हाला एक मित्र म्हणून मिळवण्यास भाग्यवान आहे. तुम्हाला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढील वर्षाच्या शुभेच्छा.\nतू माझी बहीण आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या स्वतःच्या विनोदांवर हसणे आणि एकमेकांना समजूतदारपणे वागविण्याच्या आणखी एका वर्षासाठी हे आहेत\nअशा महान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मला आशा आहे की आज तुमचा दिवस खूप मजेत असेल\nघरात आपल्याबरोबर कधीही एक कंटाळवाणा क्षण नाही, आपण आमच्या आयुष्यात आणलेल्या सर्व मजेदार आणि हास्याबद्दल धन्यवाद आपला वाढदिवस आनंदाने भरला जावो आणि पुढचे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल आपला वाढदिवस आनंदाने भरला जावो आणि पुढचे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल\nमाझ्या आश्चर्यकारक पती, तू खूप मेहनत घेत आहेस. आज, आसन घ्या, बिअर घ्या आणि माझ्या आश्चर्यकारक केकचा आनंद घ्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमाझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण या जगातील सर्वोत्तम वस्तू आहात. हे खरं आहे मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आता, ही पार्टी सुरू करूया\nमाझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस, माझा विश्वासू आहेस, माझ्या आयुष्याचे प्रेम आहे. मी तुम्हाला साजरा करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n#भावाक��ून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister From Brother)\n#ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Sister)\n#मैत्रिणींकडून वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा (Birthday Wishes For Friend In Marathi)\n#पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Husband)\n#नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Brithday Wishes For Wife)\n#वहिनीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Vahini In Marathi)\n#गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Girlfriend)\n#वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरासाठी (Birthday wishes For Boyfriend)\n#वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा (Funny birthday wishes in marathi)\n#50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा 50th birthday wishes in marathi\n#वाढदिवसाच्या शुभेच्छा पण उशिराने (Belated Happy Birthday Wishes)\nMarathi Status on Life -प्रेरणादायक जीवनावर विचार मराठी मधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.shivshaktitimesnews.com/post/6783", "date_download": "2021-07-31T12:19:39Z", "digest": "sha1:BTGUNWPUCWXX5VID7J2PUD3S6TD4FHV2", "length": 29625, "nlines": 241, "source_domain": "www.shivshaktitimesnews.com", "title": "महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न – शिवशक्ती टाइम्स न्यूज", "raw_content": "\nशिवशक्ती टाइम्स न्यूज online news portal\nराफेल कंपनीच्या मालकाचं हेलिकॉप्टर अपघातात निधन….\nसाठवली होती आयुष्यभराची कमाई; पण वाळवी लागल्याने लाखो रुपयांचं झालं असं काही .\nपार्टीमध्ये दारु संपल्याने हॅण्ड सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू ; दोघे कोमात…..\n५० फूट खोल विहीरीत पडला हत्ती\nकोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल……..\nआता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही\nऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 – दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे\nजिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत – कृषी मंत्री दादाजी भुसे\nवाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…\nपत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी\nधुळे महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची होणार चौकशी\nदुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष दक्षता घ्या :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे\nवाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…\nमहात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा जागेची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी\nचाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)\nआत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन\nधुळे महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची होणार चौकशी\nधुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून\nपत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी\nदुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष दक्षता घ्या :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे\nपुण्यात महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये एमडी डॉक्टरने बसविला स्पाय कॅमेरा\nघरफोड्या करणारी ‘सी.एम.’ टोळी गजाआड ;१९ लाखांचा मुद्देमाल जप्त…….\nकरोनाच्या संकटातही लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी…..\nरात्र पाळीत ड्यूटीवर कर्तव्यावर असणार्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा, ताे पाेलीस शिपाई बडतर्फ…..\nवाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…\nमहात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा जागेची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी\nचाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)\nआत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन\nधुळे महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची होणार चौकशी\nधुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून\nपत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी\nदुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष दक्षता घ्या :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे\nवाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…\nमहात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा जागेची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी\nचाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)\nआ��्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन\nधुळे महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची होणार चौकशी\nधुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून\nकोरोनाची सद्यस्थिती पाहता अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nमराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या – छगन भुजबळ\nभुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे\nमाळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण\nयुवक राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत\nकोरोना रूग्णांना गृहविलगीकरणास परवानगी न देता थेट रूग्णालयात दाखल करावे: पालकमंत्री भुजबळ\nपॅकेज जाहीर करणारे नाही, तर मदत करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे\nक्रिकेटच्या वादातून थेट उपमहापौरांवरच गोळीबार; ⭕गाडी अडवून गोळी झाडली, ⭕ अन्……….\nमालेगावातील एक आरोपी चार जिल्ह्यातून तर दुसरा तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार-: उपविभागीय दंडाधिकारी डॉ.शर्मा\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची नैतिक जबाबदारी- छगन भुजबळ\nराष्ट्र सेवा दलाचे पूरग्रस्तांसाठी मदतीचे जाहीर नम्र आवाहन\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण – छगन भुजबळ\nएका सेंकदात झाले होत्याचे नव्हते \nकु.राजेश्वरी जाधव हिचा ७ वा स्मृतीदिन विविध शाळा मध्ये अभिनव उपक्रमा द्वारे साजरा\nHome/महत्वाची बातमी/महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न\nमहाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न\nतर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील-राज ठाकरे……\nपोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’…….\nगांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांना पाच दिवसांची पोलीस कोठडी…\nपोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार\nमहाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलिस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव पाटील नागरगोजे यांनी ��ागपूर येथे दि.१७/११/२०२० ला दिलेल्या निवेदनानुसार पोलिस पाटील यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दि.०३/१२/२०२० ला राज्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष, सतेज पाटील गृहराज्यमंत्री, सौ. सुरेखाताई ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यांच्या विधानभवनात बैठक घेण्यात आली.\nपोलिस पाटील यांचे राज्याचे नेतृत्व महादेव नागरगोजे पाटील सदर बैठकीत पोलिस पाटील यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली.\nमहागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर काम करत असलेल्या पोलिस पाटील यांना पंधरा हजार मानधन देण्यात यावे,\nवयोमर्यादा ६५ वर्ष करणे\nनुतनीकरण प्रकिया पुर्ण बंद करणे\nपेंशन योजना सुरू करणे\nपोलिस पाटील अधिनियम कायदा दुरुस्ती करणे\nरेती उत्खनन होत असल्याने पोलिस पाटील यांना खोट्या गुन्ह्यात अडकून विनाकारण कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी घटनेची पुर्ण चौकशी करून कारवाई करणे\nराज्यात कोरोणा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या पोलिस पाटील यांच्या कुटुंबीयांना विमा देण्याबाबत व टाळेबंदी काळात राज्यातील पोलीस पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिन महिन्यांचे अतिरिक्त मानधन देण्यात यावे,\nजिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर पोलिस पाटील भवन उभारण्यात यावे\nज्या ठिकाणी पोलिस स्टेशन आणि पोलिस चौकी आहे तेथील पोलीस पाटील यांना वयोमर्यादा संपेपर्यंत कायम ठेवण्यात यावे,\nमेळघाट तथा आदिवासी बहुल भागातील पोलिस पाटील यांना विशेष अधिकार प्रदान करुन पोलिस पाटील यांची पदभरती करण्यात यावी,\nजिल्हा आणि राज्यपाल पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात यावेत\nअशा अनेक प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली, येत्या काही दिवसांत मंत्री मंडळ बैठक घेऊन व या बैठकीसाठी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांना बोलावून प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय घेण्याच आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले, राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सुरेखाताई ठाकरे यांचे पोलिस पाटील संघटना पदाधिकारी आणि गृहमंत्री यांनी कौतुक केले.\nया बैठकीत पोलिस पाटील संघटना राज्य पद���धिकारी उपाध्यक्ष कैलास बच्छाव पाटील (मालेगाव), राज्य समन्वयक माऊली मुंडे, जिल्हाध्यक्ष सोलापूर दिलीप पाटील, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील, जिल्हाध्यक्ष अमरावती राहुल उके पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रुपेश सावरकर पाटील, राज्य मुख्य प्रसिद्धी प्रमुख उमेश तरे पाटील, जिल्हाध्यक्ष परभणी भेडेकर पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख निरंजन गायकवाड पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य नारायण ढवळे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.टि.बी.रामटेके‌ पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष किरण जाधव,जिल्हाध्यक्ष वर्धा मनोज हिवरकर, जिल्हाध्यक्ष ठाणे संतोष चौधरी अमरावती जिल्हा महासचिव पंजाबराव गजबे पाटील अमरावती जिल्हा उपाध्यक्ष बब्बु अजनेरीया, संजय चव्हाण पाटील, सहप्रसिध्दी प्रमुख अमरावती जिल्हा सह अनेक संघटना पदाधिकारी, गृहसचिव, अप्पर मुख्य सचिव गृह विभागाचे मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nकोरोना काळात जीवाची बाजी\nराज्यभरातील 36 हजार पोलिस पाटीलांनी कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावत नागरीक तसेच सरकारच्या मधातील दुवा बनत कार्य केले. यामध्ये 19 पोलिस पाटीलांचा मृत्यू झाला. विमा न काढल्याने त्यांच्या परीवाराला मदत मिळालेली नाही. घोषीत केल्याप्रमाने त्यांना पन्नास लाखाची मदत मिळणे गरजेचे आहे. आमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल अशी आम्हाला खात्री आहे.\nयावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव पाटील (मालेगाव), नाशिक जिल्हाध्यक्ष किरण जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख निरंजन गायकवाड, कळवण कार्याध्यक्ष बेनके पाटील, मालेगाव तालुका अध्यक्ष निलेश पाटील , तालुका प्रसिद्धी प्रमुख महेश शिंदे, खजिनदार एकनाथ अहिरे, तालुका समन्वयक प्रदीप अहिरे , चांदवड तालुका अध्यक्ष रमेश ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आभार मानले.\nPrevious कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा : अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी\nNext लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले\nबेळगाव : एका ट्रॅक्टरला तब्बल 12 ट्रॉली लावल्या.6 जणांविरोधात गुन्हा\nशिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – राजेश सोनवणे बेळगाव ता. अथणी : सध्या ऊस हंगाम सर्वत्र …\nराज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहुन शेतकऱ्याची आत्महत्या, पोलीस अ���् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमुद\nशिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण अमरावती : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ …\nपोलीस हवालदार इकबाल अ. रशिद शेख महाराष्ट्र राज्यात व्दितीय.\nBest Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगीरी मध्ये पोह/1465 इकबाल अ. रशिद …\nयुवक राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत\nकोरोना रूग्णांना गृहविलगीकरणास परवानगी न देता थेट रूग्णालयात दाखल करावे: पालकमंत्री भुजबळ\nपॅकेज जाहीर करणारे नाही, तर मदत करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे\nक्रिकेटच्या वादातून थेट उपमहापौरांवरच गोळीबार; ⭕गाडी अडवून गोळी झाडली, ⭕ अन्……….\nमालेगावातील एक आरोपी चार जिल्ह्यातून तर दुसरा तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार-: उपविभागीय दंडाधिकारी डॉ.शर्मा\nShivshakti Times on मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशन तर्फे कृषिमंत्री मा.ना.दादासाहेब भुसे यांना मर्यादित विद्यार्थी संख्येचा नियम बनवून क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी\nMann surywanshi on मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशन तर्फे कृषिमंत्री मा.ना.दादासाहेब भुसे यांना मर्यादित विद्यार्थी संख्येचा नियम बनवून क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी\nदौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील आरती राजेंद्र पवार यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड – शिवशक on प्रभाग क्र. ९ छत्रपती शिवाजी महाराजवाडी येथे पथदिवे पोल उभारणी कामाचे शुभारंभ-दिनेशभाऊ साबणे (शिवशक्ती टाईम्स न्यूज, संपादक – जयेश सोनार-दाभाडे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ajinkya-rahane-praise-aditya-thackeray/", "date_download": "2021-07-31T11:44:47Z", "digest": "sha1:LZM5YICSUCELXCDTU23AOBJCXTU5GKML", "length": 9824, "nlines": 124, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आदित्य ठाकरेंवर अजिंक्य राहणेचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाला…", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nआदित्य ठाकरेंवर अजिंक्य राहणेचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाला…\nआदित्य ठाकरेंवर अजिंक्य राहणेचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाला…\nमुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा 30 वा वाढदिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने देखील आदित्य यांना त्यांच्या वाढदिवसादिनी खास अंदाजात शुभेच्छा दिल्��ा आहेत.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्य. तु महाराष्ट्रासाठी घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो, अशा आशयाचं ट्विट करत रहाणेने आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे.\nमाझी तमाम शिवसैनिक, मिंत्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा सर्व खर्च टाळून तुम्ही करोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं…\nसंवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली\nसरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय\nजमीन विकत घेऊन फक्त गरजूंसाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार- हरभजन सिंह\nराज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे\nमुंबईत एकाच दिवशी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू\nजमीन विकत घेऊन फक्त गरजूंसाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार- हरभजन सिंह\nकोरोनाविरुद्ध महाराष्ट्राचं एक पाऊल पुढे ‘या’ औषधाची चाचणी करणार\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\nएसटी कर्मचाऱ्यांची दादागिरी; वृद्धाला जबर मारहाण, पाहा व्हिडीओ\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायाल���ात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nकोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत\n‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://outburo.com/mr/", "date_download": "2021-07-31T12:27:57Z", "digest": "sha1:YBXRHBBA7L57LDJUXM2MLV2QCC4MBSBP", "length": 22551, "nlines": 227, "source_domain": "outburo.com", "title": "LGBTप्रश्न कॉर्पोरेट समानता रेटिंग्ज आणि LGBTप्रश्न व्यावसायिक आणि उद्योजक समुदाय LGBTप्रश्न कॉर्पोरेट समानता रेटिंग्ज आणि LGBTप्रश्न व्यावसायिक आणि उद्योजक समुदाय", "raw_content": "\nनोकरी शोध आणि अपलोड पुन्हा करा\nनियोक्ता सूची आणि रेटिंग\nनियोक्ता / ब्रँड संसाधने\nनियोक्ता मूल्य निर्धारण आणि वैशिष्ट्ये\nब्लॉग, लेख आणि बरेच काही\nभाग - आउटबरो व्हॉईस\nआउटबॉरो मध्ये सहयोग द्या\nन्यूज अग्रणी मध्ये आउटबरो LGBTप्रश्न कॉर्पोरेट समानता\nप्रेस विज्ञप्ति किंवा लेख ऑप्टिमायझेशन आणि वितरण\nआउटबोर केअर + योजना\nआउटबोर केअर + प्लॅन [व्हिडिओ]\nनोकरी शोध आणि अपलोड पुन्हा करा\nनियोक्ता सूची आणि रेटिंग\nनियोक्ता / ब्रँड संसाधने\nनियोक्ता मूल्य निर्धारण आणि वैशिष्ट्ये\nब्लॉग, लेख आणि बरेच काही\nभाग - आउटबरो व्हॉईस\nआउटबॉरो मध्ये सहयोग द्या\nन्यूज अग्रणी मध्ये आउटबरो LGBTप्रश्न कॉर्पोरेट समानता\nप्रेस विज्ञप्ति किंवा लेख ऑप्टिमायझेशन आणि वितरण\nआउटबोर केअर + योजना\nआउटबोर केअर + प्लॅन [व्हिडिओ]\nजिथे आपण संबंधित आहात\nआता आमच्यात सामील व्हा, हे विनामूल्य आहे\nकृपया वैध ईमेल पत्ता वापरा.\nनोंदणी करा पासवर्ड विसरला सक्रियकरण कोड पुन्हा पाठवा\nदर्शविण्यासाठी अधिक काही नाही.\nप्रशासनास सामग्रीचा अहवाल द्या\n- कारण निवडा - अपमानास्पद / द्वेषयुक्त भाषणबनावट प्रोफाइलअयोग्य सामग्रीआपल्या हक्कांचे उल्लंघन करतेआक्षेपार्ह / छळअश्लीलअपवित्रस्पॅमिंगआत्महत्या चिंताइतरांना हिंसाइतर\nत्रुटी: कृपया अहवालाचे कारण निवडा. त्रुटी: कृपया अहवालाचे कारण भरा.\nफेसबुक ट्विटर संलग्न पंचकर्म करा WhatsApp गुगल बुकमार्क्स\nआपल��� खात्री आहे की आपण हे हटवू इच्छिता\nआपली खात्री आहे की आपण आपले प्रोफाइल हटवू इच्छिता\nहे आपली सर्व पोस्ट, जतन केलेली माहिती आणि आपले खाते हटवेल.\nहे पूर्ववत केले जाऊ शकत नाही.\nहे पोस्ट सामायिक करा\nसार्वजनिकसाइट सदस्यफक्त मित्रफक्त मी\nकोणतेही परिणाम आढळले नाहीत.\n(आउटबरो) आकर्षक आहे आणि बरेच काही यूएनच्या ग्लोबलशी संरेखित आहे LGBTबर्‍याच अनुक्रमणिकांपेक्षा व्यवसायासाठी मी मानक - फॅब्रिस हॉवर्ड - मानवाधिकार अधिकारी @ यूएन #LGBTप्रश्न # वर्कप्लेसएक्वालिटी # कॉर्पोरेटइक्वालिटी\nट्रान्सजेंडर समुदायासह आपले प्लॅटफॉर्म सामायिक केल्याबद्दल धन्यवाद\nहॅलो डेनिस, मी leyशली ब्रुंडगेवरील आपली व्हिडिओ मुलाखत पाहिली आणि खरोखर आनंद घेतला. ट्रान्सजेंडर समुदायासह आपले प्लॅटफॉर्म सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. मला एक ट्रान्स मुलगी आहे आणि मला तिचा अभिमान आहे आणि ती importantशलीसारख्या यशस्वी व्यावसायिक ट्रान्स महिलांना माहित आणि पाहत आहे हे महत्वाचे आहे.\nआउटबरोसारखे दुसरे काहीही नाही\nआम्ही प्रतिनिधित्व करतो पैकी 95% LGBTक्यू मीडिया (प्रिंट आणि डिजिटल) यूएसए आणि कॅनडामध्ये आहे आणि मला प्रत्येकजणाबद्दल खूप माहिती आहे LGBTजगातील Q मीडिया अस्तित्व. आउटबरोसारखे काहीही नाही. आमच्या समाजासाठी तसेच ही एक मोठी संधी आहे गुंतवणूकीसाठी नियोक्ते आणि ब्रांड LGBTQ इतर कोठेही नाही असा समुदाय.\nरिवेन्डल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी\nदृश्यमानता आणि प्रतिनिधित्व समतेचा मार्ग तयार करते जेणेकरून पुढील पिढी सुलभ होते.\nआउटबरोवर व्यावसायिकरित्या नेटवर्किंग दृश्यमानता आणि प्रतिनिधित्त्व समर्थन करते. माझ्या कारकीर्दीत आतापर्यंत शिक्षक माझ्या यशाची गुरुकिल्ली ठरले आहेत. मला आवडते की आउटबरो सदस्यांना संपर्क साधण्याची आणि शोधण्याची परवानगी देतो गुरू किंवा त्यांच्या व्यावसायिकात वाढू शकतील एकमेकांना आधार जीवन.\nलेखक: फरक सक्षम करणे\nAs LGBTप्रश्न आम्ही इतरांना नाही अनेक आव्हाने तोंड. साइट आणि आश्चर्यकारक व्हिडिओ मुलाखती मला आढळल्यामुळे मला आनंद झाला.\nआपण जीनाशी गप्पा मारत व्हिडिओ सामायिक केला आहे त्या व्हिडिओचा मला स्पर्श झाला. लोकांच्या कहाण्या ऐकण्याचे आणि त्यांच्या अस्तित्वाच्या या सर्व मानसिक संघर्षाचा त्यांना कसा सामना करावा लागतो हे ऐकून माझे मन मोडले LGBTप्र. मी माझासुद्धा माझा स्वत: चा नव्हता कामाची जागा कारण मला भेदभावाची भीती वाटते. दुखद परंतु सत्य. आपण जे काही करता त्याबद्दल डेनिस, धन्यवाद.\nइमारत अर्थपूर्ण व्यावसायिक संबंधांचा तुमच्या कारकीर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो.\nआउटबरो आपण जिथे आहात तिथे आहे.\nउद्योजक असणं हे बर्‍याचदा एकटे, आव्हानात्मक, थरारक, भयानक आणि रोमांचक असते. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि कृती करतो तेव्हा जादू आणि चमत्कार घडतात.\nआऊटबरो आहे जेथे आपण भरभराट होता.\nआपण केवळ आपले निवडलेले विषय शाळेतच शिकत नाही तर आपण स्वत: बद्दल देखील बरेच काही शिकत आहात. आपल्याला आपले नेटवर्क आवश्यक होण्यापूर्वी सेंद्रियपणे तयार करणे आवश्यक आहे.\nआउटबरो - जिथे आपण वाढता.\nमध्ये आपला स्थानिक पातळीवर, प्रादेशिक, देशव्यापी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवा LGBTक्यू समुदाय आणि कंपन्या / ब्रँडसह. स्वयंसेवक, इंटर्नर्स, व्यावसायिक आणि बोर्ड सदस्यांकडून दर्जेदार प्रतिभा आकर्षित करा.\nआउटबरो - जिथे आपण भरभराट व्हाल.\nमध्ये आपला स्थानिक पातळीवर, प्रादेशिक, देशव्यापी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवा LGBTक्यू समुदाय आणि कंपन्या / ब्रँडसह. स्वयंसेवक, इंटर्नर्स, व्यावसायिक आणि बोर्ड सदस्यांकडून दर्जेदार प्रतिभा आकर्षित करा.\nआउटबरो - जिथे आपण भरभराट व्हाल.\nउच्चारण: [आउट] [द्वाराoo आर-ओह]\nबाहेर आंतरराष्ट्रीय मध्ये एक सामान्य, सुप्रसिद्ध मुहावरे LGBTप्रश्न समुदाय असे दर्शवितो की कोणीही यापुढे आपली खोली कपाटात लपवत नाही आणि तो कपाटातील “बाहेर येणे” च्या कृतीचा संदर्भ घेतो.\nकार्यालय जर्मन भाषेत अर्थ “कार्यालय”. योग्यरित्या उच्चारल्यास ते इंग्रजी शब्दासारखेच दिसते जसे \"ब्यूरो\" असा अर्थ आहे ज्यायोगे बातमी किंवा माहिती संकलित करण्यासाठी किंवा वितरित करण्यासाठी, कार्याचे समन्वय साधण्यासाठी किंवा निर्दिष्ट सेवा बजावण्यासाठी कार्यालय; एजन्सी.\nनोकरी शोधा / पुन्हा सुरू करा\n\"दिलेली उपरोक्त माहिती सर्वोत्कृष्ट होती ...\"\n\"मी एक चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पण ते ...\"\n\"फोर्ट लॉडरडेल क्षेत्रात मी नवीन आहे आणि ...\"\nटेक्सास फौजदारी न्याय विभाग\n\"टेक्सास ऑफ फौजदारी न्याय विभागाबरोबर कार्य करीत आहे ...\"\n\"सनोफी उत्तर अमेरिकेतून ...\n\"ही कंपनी आपल्याकडे मोठा वार्षिक पगार देईल ...\"\n\"इंटेल चाला चालते. मी २०१ I ���ध्ये संक्रमण केले. ते ...\"\n\"ते शक्य तितक्या स्वीकारण्याचा प्रयत्न करतात आणि आहेत ...\"\n\"कोणतीही जागा परिपूर्ण नाही परंतु त्यांची असणे आवश्यक आहे ...\"\n# व्यवसाय # व्यवसाय मालक # भेदभाव # विविधता #कर्मचारी # उद्योजक # समानता #युरोप # फ्रँचायझी # समावेश # गुंतवणूक # गुंतवणूकी #lgbt #lgbtq # प्राइड # स्मल्लर व्यवसाय # स्टुडी # ट्रान्सजेंडर #travel # वर्क प्लेस\nसर्व लेखा / वित्त प्रशासन / लिपिक / सचिवालय व्यवसाय विकास सल्लागार ग्राहक सेवा डिझाईन अभियांत्रिकी कार्यकारी व्यवस्थापन सुविधा सामान्य व्यवसाय मानव संसाधन माहिती तंत्रज्ञान सूची उत्पादन विपणन वैद्यकीय इतर व्यावसायिक सेवा खरेदी गुणवत्ता हमी संशोधन सुरक्षितता विक्री विज्ञान शिपिंग कुशल कामगार धोरण / नियोजन पुरवठा साखळी\nसर्व इतर / यूएस नसलेले अलाबामा अलास्का अल्बर्टा ऍरिझोना आर्कान्सा ब्रिटिश कोलंबिया कॅलिफोर्निया कोलोरॅडो कनेक्टिकट डेलावेर जिल्हा. कोलंबिया फ्लोरिडा जॉर्जिया गुआम हवाई आयडाहो इलिनॉय इंडियाना आयोवा कॅन्सस केंटकी लुईझियाना मेन मॅनिटोबा मेरीलँड मॅसॅच्युसेट्स मिशिगन मिनेसोटा मिसिसिपी मिसूरी मोन्टाना नेब्रास्का नेवाडा न्यू ब्रुन्सविक न्यू हॅम्पशायर न्यू जर्सी न्यू मेक्सिको न्यू यॉर्क न्यूफाउंडलँड उत्तर कॅरोलिना नॉर्थ डकोटा वायव्य टेरर नोव्हा स्कॉशिया न्यूनावुत ओहायो ओक्लाहोमा ऑन्टारियो ओरेगॉन पेनसिल्व्हेनिया प्रिन्स एड. आहे पोर्तु रिको क्वीबेक सिटी र्होड आयलंड सास्काचेवान दक्षिण कॅरोलिना साउथ डकोटा टेनेसी टेक्सास युटा व्हरमाँट व्हर्जिन बेटे व्हर्जिनिया वॉशिंग्टन वेस्ट व्हर्जिनिया विस्कॉन्सिन वायोमिंग युकॉन क्षेत्र\nनियोक्ता / ब्रँड संसाधने\nLGBTप्र व्यावसायिक करिअर संसाधने\nआउटबॉरो मध्ये सहयोग द्या\nलेख किंवा प्रेस विज्ञप्ति सादर करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/Ico_g5.html", "date_download": "2021-07-31T12:42:29Z", "digest": "sha1:YPN23Z764JGNHCQU2W4NUY7PWMKBJ2SG", "length": 16452, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वाढीव वीजबीलसंदर्भात मंत्रीमंडळाची बैठक, मनसेचे अनोखे आंदोलन", "raw_content": "\nHomeवाढीव वीजबीलसंदर्भात मंत्रीमंडळाची बैठक, मनसेचे अनोखे आंदोलन\nवाढीव वीजबीलसंदर्भात मंत्रीमंडळाची बैठक, मनसेचे अनोखे आंदोलन\nवाढीव वीजबीलसंदर्भात मंत्रीमंडळाची बैठक, मनसेचे अनोखे आंदो��न\nदिल्ली सरकारने ज्या पद्धतीने वीजबिल माफी दिलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही वीज बिल माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन केले. ठाणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण विजबिल माफीची मागणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दिल्ली सरकारच्या निर्णयाला अनुसरुन घरगुती वीज बिल माफ करण्याचे मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. लोकमान्य नगर भागात ठेकेदाराकडून रिडींग नोंदविण्यासाठी माणसे पाठविण्यात येतात. मात्र, रिडींग शून्य दाखवून सलग ६-६ महिने बिले पाठविली जात नाहीत. त्यानंतर अचानक मोठ्या रकमेची बिले पाठविली जातात. या संदर्भात विचारणा केल्यास अधिकार्‍यांकडून ठेकेदाराचीच बाजू घेण्यात येत असते. तसेच, लॉकडाऊनच्या काळात राज्यभर अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठविण्यात आलेली आहेत. दिल्ली प्रमाणेच महाराष्ट्रातही वीजबिले माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली\nतसेच वाढीव वीज बिलाचा निषेध करीत ठाण्यात लोकमान्य नगर येथील महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. आंदोलकांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून गेट बाहेर महावितरण विरोधात घोषणाबाजी केली. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता ४ महिन्यांपासून घराबाहेर पडू शकली नाही. तर बेरोजगारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या संकटकाळातच विज वितरण महामंडळाने सर्वसामान्य विज ग्राहकांचे विज मिटर रिडींग न घेता सरासरी विज देयक पाठवून दिली. वहन आकार आणि प्रत्येक युनिट मागे आकार वाढविण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असून हे आकार त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.\nत्याचप्रमाणे नवी मुंबईतही याविरोधात नागरिकांनी वीजमंडळाच्या कार्यालयावर निदर्शने केली. कोरोना काळात टाळेबंदीत महावीतरण कडून नागरिकांना सरासरी वीज देयक देऊन नागरीकांचे कंबरडे मोडले असताना आता पून्हा वाढीव बिलाचा शॉक दिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असुन याचा जाब विचारन्यासाठी कोपरखैरणेतील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. टाळेबंदीत काम धंधा नसताना अवाजवी वाढीव विजबिल आल्याने नागरिक हवालदिल झालेत. याबाबत संतप्त नागरिकांनी आवाज उठवून देखील महावितरणकडून केराची टोपली दाखवत पुन्हा एकदा वाढीव वीजबिले नागरिकांच्या माथी मारून शॉक दिला आहे. याचा जाब विचारन्यासाठी कोपरखैरणेतील नागरीकांनी सोमवार २७ जुलै रोजी वीजमंडळाच्या कार्याल्यावर जाऊन निदर्शने केली.यावेळी संभदित विभागवार अभियंता जागेवर उपस्थित नसल्याने त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी नागरीकांना आलेल्या वीज बिलांचे ग्राहक क्रमांक घेऊन बोळवन केली.\nवीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना अवाजवी वीज बिले पाठवण्यात आल्याच्या तक्रारींची दखल घेत मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन आज करण्यात. या बैठकीत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या बिलांसाठी कोणते निकष कंपन्यांच्या वतीने लावण्यात येत आहेत, याची तपासणी करण्यात आली. कोरोना संकटकाळात अनेक ग्राहकांना आर्थिक संकटालादेखील तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे तसेच स्लॅबनुसार बील आकारण्याचे निर्देश वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आले असल्याचे ऊर्जामंत्री ना. नितिन राऊत यांनी स्पष्ट केले. नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, शिक्षण मंत्री सौ. वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ना. अनिल परब तसेच वीज पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nदरम्यान, ज्या नागरिकांना वाढीव बिल आले आहेत अशा नागरिकांनी avinashjadhavmns@gmail.com या मेल आयडिवर वीज बिल पाठवायचे आहे. ज्यांना मेल करणे शक्य नाही त्यांनी मनसेचे विष्णू नगर येथे असणाऱ्या मध्यवर्ती कार्यालयात बिलाची झेरॉक्स प्रत जमा करण्याचे आवाहन मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे नेते अभिजित पानसे यांनी केले आहे. वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. कोरोनामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरणार नसल्याने मनसे ठाणे शहरात आगळेवेगळे जन आंदोलन करणार आहे. या संदर्भात २८ जुलै रोजी मध्यवर्ती कार्यालयातून त्यांनी जनआंदोलनाची माहिती दिली आणि या आंदोलनात सहभागी होण्याच�� आवाहन देखील केले.\nकोरोनाच्या महामारीत नागरिकांचे नोकरी व्यवसायावर गदा आलेली असताना सरकारने वाढीव बिल आकारणी करून जनतेची चेष्टा सुरू केली आहे. ही बिले माफ करावी यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी महावितरण कार्यालयात धडक भेटी देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारले. मात्र कोणत्याही प्रकारची समाधान कारण उत्तर मिळाले नाही. सध्याची राज्याची आणि विशेषतः ठाण्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नेहमीच्या आक्रमक पद्धतीने खळखट्याक आंदोलन न करता मनसेने जनतेच्या माध्यमातून 'मेल' आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आवाहन केले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/7GP2m5.html", "date_download": "2021-07-31T11:40:19Z", "digest": "sha1:XJIZSZWD3FNKWYSS7E4VKQOKSAN5SYDS", "length": 10835, "nlines": 74, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "आजपासून मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये २ महिला विशेष सहित अतिरिक्त ८ सेवा वाढणार", "raw_content": "\nHomeआजपासून मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये २ महिला विशेष सहित अतिरिक्त ८ सेवा वाढणार\nआजपासून मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये २ महिला विशेष सहित अतिरिक्त ८ सेवा वाढणार\nआजपासून मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये २ महिला विशेष सहित अतिरिक्त ८ सेवा वाढणार\nमुख्य मार्गावर ४ विशेष आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ४ विशेष\nमहाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्यानुसार, मध्य रेल्वे सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी ४२३ विशेष उपनगरी सेवा चालवित आहे. सोशल डिस्टंसिंग कायम ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने दि. १ ऑक्टोबर, २०२० पासून महिला विशेष सुरू करण्याचा आणि दैनंदिन विशेष उपनगरी सेवांची संख्या ४२३ वरून ४३१ करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकल्याण येथून ४ सेवा (२ डाउन व २ अप)\n१ अप महिला विशेष कल्याण येथून सकाळी ०८.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०९.३४ वाजता पोहोचेल. १ डाउन महिला विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८.३५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे १९.४४ वाजता पोहोचेल. डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.४५ वाजता सुटेल व कल्याण १०.५० वाजता पोहोचेल. अप विशेष १६.१० वाजता कल्याण येथून सुटेल आणि १७.१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (या विशेष सेवा फक्त भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली येथे थांबतील)\n४ सेवा (२ डाउन व २ अप) ठाण्याहून <-> पनवेल जाण्या/येण्यासाठी पनवेल विशेष ठाणे येथून ०९.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०९.५२ वाजता पोहोचेल. पनवेल विशेष ठाणे येथून १८.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे १९.२४ वाजता पोहोचेल. ठाणे विशेष पनवेल येथून ०७.५५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०८.५० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष पनवेल येथून १७.२० ता. ठाणे येथे १८.१५ वाज पोहोचेल. (ही विशेष जलद असेल आणि फक्त रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर येथे थांबेल).\nयेथे नमूद करण्यात येते आहे की, मध्य रेल्वेवरील विशेष उपनगरी गाड्या आणि स्थानके नियमित स्वच्छ व योग्य प्रकारे निर्जंतुक केले जातात. महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या सर्व प्रवाशांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावेत व रेल्वे स्टेशनवर जाताना आणि विशेष उपनगरी गाड्यांमधून प्रवास करताना मास्क घालावे. असे प्रसिद्धी पत्रक १० सप्टेंबर रोजी मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा ��त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.\nअनलॉक-5 ची महाराष्ट्र राज्य सरकारकडून नियमावली जाहीर\n5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू होणार\n50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी\nमुंबईच्या डबेवाल्यांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा\nडबेवाल्यांना लोकल प्रवासासाठी QR कोड दिले जाणार\nएका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक्स्प्रेसनं जाता येणार\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल वाढवणार\nपुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार\nशाळा आणि कॉलेजेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार\nराज्यात ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू राहणार\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-43662071", "date_download": "2021-07-31T13:43:33Z", "digest": "sha1:X4FMIZSWK6PAFKNHZ55EHZMHB2VTHS4Z", "length": 5648, "nlines": 67, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : तब्बल 6 तास हातांवर चालणारा माणूस तुम्ही पाहिलाय? - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nपाहा व्हीडिओ : तब्बल 6 तास हातांवर चालणारा माणूस तुम्ही पाहिलाय\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर अस���र्थित आहे\nपाहा व्हीडिओ : तब्बल 6 तास हातांवर चालणारा माणूस तुम्ही पाहिलाय\nहे आहेत ३२ वर्षांचे दिरार अबोहोय. यांच्या हातात प्रचंड ताकद आहे. उत्तर इथिओपियातल्या तिग्रेमध्ये ते राहतात.\nचायनीज आणि अमेरिकन चित्रपट बघून त्यांनी हाचावर चालण्याचा सराव केला.\nदिरार यांच्यासाठी आता हातावर चालणं हे पायानं चालण्याइतकं सोपं आहे. आता त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकायचं आहे.\nसलमानला जेलची हवा खायला लावणारं काळवीट नेमकं असतं कसं\nपंडिता रमाबाई : 'धर्मांतर केल्यामुळेच दुर्लक्षित राहिल्या का\nमीराबाई चानू : बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं गोल्ड मेडल\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nव्हीडिओ, चिपळूणमधील पोसरे गावावर दरड कोसळल्यानंतर तिथल्या लोकांचं काय झालं\nव्हीडिओ, कोरोना : भारतात कोव्हिड 19ची तिसरी लाट आलीय का\nव्हीडिओ, मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा, वेळ 2,22\nव्हीडिओ, पाऊस आणि पुराच्या वेळी NDRFचं मदतकार्य कसं चालतं\nव्हीडिओ, पाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा - जगातला सर्वांत सेक्सी नृत्याविष्कार\nव्हीडिओ, मासिक पाळी: PCOD म्हणजे नक्की काय\nव्हीडिओ, शिवलक्ष्मी किन्नर आणि संजय झाल्टे यांचं लग्न कुटुंबांनी असं स्वीकारलं, वेळ 5,16\nव्हीडिओ, कोरोना योद्धा: कोव्हिड-19 संकटकाळात डॉक्टरांवरच हल्ले होतात तेव्हा..., वेळ 3,11\nव्हीडिओ, Sex trafficking: देहविक्रीसाठी भारतात अफ्रिकन तरुणींची तस्करी – BBC Africa Eye, वेळ 13,36\nव्हीडिओ, कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/nMeQm7.html", "date_download": "2021-07-31T13:34:47Z", "digest": "sha1:VOYMAIDEYPPLDGUOJE6DECFCL463GOL7", "length": 11792, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी- भुसे", "raw_content": "\nHomeशेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी- भुसे\nशेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची का���मस्वरुपी व्यवस्था करावी- भुसे\nठाणे जिल्ह्यात शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी\n*ठाणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यावे -- कृषीमंत्री दादाजी भुसे*\n*2020 वर्ष हे कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरे करणार*\nकोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग जिल्ह्यासोबतच राज्यभर सक्रीय आहे. याला मिळालेला प्रतिसाद पहाता ठाणे जिल्ह्यात शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची सुचना जिल्हाधिकारी व जिल्हा यंत्रणेला कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केली. कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात गरज लक्षात घेऊन बदल करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेती बरोबरच सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यात यावे व त्यासाठी प्रवृत्त करावे अशी सुचना भुसे यांनी केली.\nठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना कृषीमंत्री भुसे म्हणाले 2020 वर्ष हे कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. तसेच खते, बियाणे व त्याच बरोबर शेतकऱ्यांना लागणारे पिक कर्ज थेट उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ठाणे जिल्ह्यात सुरु असलेल्या वनराई बंधारा कामाचे कौतुक करुन ही मोहिम अधिक व्यापक करण्याची सुचनाही केली. या बैठकीचे प्रास्ताविक व जिल्ह्याच्या खरीप व रब्बीच्या परिस्थितीचे सादरीकरण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले.\nशेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीक घेण्याची पद्धती, उत्पादनाची साठवणूक, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया यासाठी विशेष मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावे. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने त्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. याचाही लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. सध्याच्या स्थिती��� शेतकरी अडचणीत असून त्याला खते, बियाणे याची कमतरता भासणार नाही, याची काळजी कृषी विभागामार्फत घेण्यात यावी. सोशल डिस्टसिंगचे पालन सध्या करणे गरजेचे असल्याने थेट बांधावर बियाणे, खते कृषी विभागामार्फत पोहचविली जाईल यासाठी नियोजन करावे असे निर्देश श्री भुसे यांनी दिले.\nशेतकरी कर्जाच्या अडचणी प्राथमिकतेने सोडविण्याचे धोरण शासनाचे असल्याने राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक यांच्या माध्यमातून पीक कर्जाचे प्रमाण व कर्जमाफीचा लाभ याचा जिल्हाधिकारी यांनी लीड बॅके मॅनेजर, जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून आढावा घेऊन त्याचे नियोजन करावे. कुठलाही सर्वसामान्य शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असेही श्री भुसे यांनी सांगितले. या बैठकीस उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या विविध समस्या मांडल्या. या समस्या राज्याच्या बैठकीत उपस्थित करुन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/in-this-time-of-crisis-congress-party-is-standing-with-modi-govt-sonia-gandhi-marathi-news/", "date_download": "2021-07-31T13:19:52Z", "digest": "sha1:KGWEPICFVBXYYJZTXO5IFAVKUZCZ6KG6", "length": 9881, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "या संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे सहकार्य करेल पण…- सोनिया गांधी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nया संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे सहकार्य करेल पण…- सोनिया गांधी\nया संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे सहकार्य करेल पण…- सोनिया गांधी\nनवी दिल्ली | संकटाच्या या काळात काँग्रेस पक्ष पूर्णपणे सरकारला सहकार्य करेल आणि साथ देईल. पण पंतप्रधानांनी समोर येऊन सत्य सांगितलं पाहिजे, असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.\nचिनी सैन्याने भारतीय प्रदेशावर कसा ताबा मिळवला, भारतीय सैनिक का शहीद झाले, भारतीय सैनिक का शहीद झाले, सध्या तिथे काय परिस्थिती आहे, सध्या तिथे काय परिस्थिती आहे आमचे अजून किती सैनिक बेपत्ता आहेत, किती सैनिक जखमी झालेत आमचे अजून किती सैनिक बेपत्ता आहेत, किती सैनिक जखमी झालेत याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.\nसंकटकाळात काँग्रेसपक्ष सैन्य आणि सरकारसोबत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत देश एकजूट होऊन शत्रूचा सामना करेल, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केलाय.\nकांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी ने शहीदों की शहादत को नमन करते हुए प्रधानमंत्री को इस संकट की घड़ी में कांग्रेस के पूर्ण सहयोग और साथ का विश्वास दिलाया\nसाथ ही, प्रधानमंत्री मोदी से देश को भरोसा दिलाने का आग्रह किया\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक…\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या…\n“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”\n“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”\n‘घराणेशाही नसेल तर…’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा\nमहाराष्ट्रातील ‘या’ शहरात उद्यापासून 15 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nजवानांचं बलिदान व्यर���थ जाणार नाही, चीनला जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम- नरेंद्र मोदी\n“आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते”\n‘तिथल्या तिथे लगेच उत्तर द्या’; केंद्र सरकारने भारतीय लष्कराला दिले विशेषाधिकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित\nआसाम-मिझोराम वाद चिघळला; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल\n15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A4%B3-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-31T11:45:19Z", "digest": "sha1:AWX7KIAIWIBNRIJ5DSVUAUSTB3ITDBIL", "length": 4050, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "हुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या | रयतनामा", "raw_content": "\nTags हुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या\nTag: हुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या\nहुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या\nहुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या नागपूर हुंड्याच्या मागणीसाठी सतत होणाऱ्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेनेगळफास लावून आत्महत्या केल्याने नागपूर शहारत खळबळ उडाली. रुची मंगेश रेवतकर असे गळफास...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/love-you-zindagi-trailer-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-31T12:55:32Z", "digest": "sha1:UJ5M2L4M3M3RFW6NHIWAXMUBPMJXHG3T", "length": 8137, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Love You Zindagi Trailer : सचिनजी, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या 'लव्ह यु जिंदगी'चा ट्रेलर प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>Love You Zindagi Trailer : सचिनजी, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित\nLove You Zindagi Trailer : सचिनजी, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित\nएसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित मनोज सावंत दिग्दर्शित “लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टारहॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या आणि माध्यमांमध्ये निर्माणझाली होती. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला लव यु जिंदगीचा ट्रेलर आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलरदेखीलटीझर इतकाच रंजक झाला असून चित्रपट विनोदी, कौटुंबिक आणि आज प्रत्येक व्यक्तीला ‘रिलेट करता येण्याजोगा वाटतो. ट्रेलरमध्ये अनिरुद्ध दाते या जिंदादील व्यक्तीचीकथा दर्शवते. आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हा सिनेमा सांगतो.\nचित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे यांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.\nचित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरेलाअनिरुद्ध दातेची तरुण मैत्रीण म्हणून ‘रिया’च्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहजअभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडितआणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला एक सकारात्मक चित्रपट “लव यु जिंदगी” ११जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.\nNext टी-सिरीजचा पहिला मराठी चित्रपट आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/04/blog-post_64.html", "date_download": "2021-07-31T11:17:43Z", "digest": "sha1:L4MATRWCSSJ7KBVLCIRNV5NR7EP6NJAC", "length": 10632, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "प्रसिद्ध रॅप सिंगर गिन्नी माहीने बाबासाहेबांवरील रॅप साँग थेट जर्मनीत गायलं", "raw_content": "\nHomeप्रसिद्ध रॅप सिंगर गिन्नी माहीने बाबासाहेबांवरील रॅप साँग थेट जर्मनीत गायलं\nप्रसिद्ध रॅप सिंगर गिन्नी माहीने बाबासाहेबांवरील रॅप साँग थेट जर्मनीत गायलं\nगिन्नी माही ही रॅप सिंगर आहे. तिने बाबासाहेबांच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं आहे. बाबासाहेबांची शिकवण आणि त्यांचे कार्य गाण्याच्या माध्यमातून ती जगासमोर मांडत असते. विशेष म्हणजे पारंपारिक पद्धतीने किंवा भारतीय संगीताच्या अंगाने ती गाणं गात नाही. तर रॅप साँग गाण्यावर तिचा भर असतो. या रॅप गाण्यातूनच ती बाबासाहेबांचं कार्य आणि विचार पोहोचवत असते. आजच्या तरुणाईला बाबासाहेब अधिक कळावेत म्हणून तरुणाईला आवडत्या फॉर्ममध्ये ती गाणं गात असते. या प्रसिद्ध रॅप सिंगर गिन्नी माहीने बाबासाहेबांवरील रॅप साँग थेट जर्मनीत ऐकवलं. जर्मनीतील एका कार्यक्रमात गिन्नीचं बाबासाहेबांवरील रॅप गाणं ऐकून तिथले अनिवासी भारतीय भारावलेच, पण जर्मन नागरिकही भारावून गेले. जर्मनीत सर्व देशाचे प्रतिनिधी असलेल्या ग्लोबल मीडिया फोरममध्ये तिला गाणं गाण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. या संधीचा फायदा उचलत तिने ‘फॅन बाबा साहीब दी’ हे पंजाबी गाणं ठसक्यात गायलं. तिचं गाणं ऐकून भारतीय, जर्मनांसहित विविध देशाचे प्रतिनिधीही भारावून गेले.\n‘फॅन बाबा साहीब दी’ हे गाणं गुरपुरब है कांशीवाले दा या अल्बममध्ये आहे. हे गाणं पम्मा बखलापुरीया यांनी लिहिलं असून गिन्नी माहीने हे गाणं गायलं आहे. अल्बममध्ये एकूण सात गाणी आहेत. अल्बमवर संत शिरोमणी रविदास यांचा फोटो आहे. गाणं सुरु होण्यापूर्वी माहीने तिचं मनोगत व्यक्त केलं. यावेळी ती स्वत: भारावून गेली होती. तिने हिंदीतच संवाद साधला. आज संपूर्ण भारत संविधानावर चालत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी आणि देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांनी कुटुंबाकडेही पाहिलं नाही. त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलं आहे. ते माझे आदर्श आहेत. संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेब जर्मनीत आले होते. ज्या जर्मनीत हा महापुरुष येऊन गेला. त्याच जर्मनीत यायला मिळालं ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे, असं ती म्हणाली. त्यानंतर तिने गाणं सुरू केलं आणि गाणं संपल्यावर जयभीम, जयभारत म्हणण्यासही ती विसरली नाही.\nगिन्नी माहीचा जन्म 1999मध्ये पंजाबच्या जालंधरमधील अबदपुरा येथे झाला. ती चर्मकार समाजातील असून हंस राज महिला महाविद्यालयातून तिने शिक्षण घेतलं आहे. ती पंजाबी लोकगीत गायिका आहे. त्याशिवाय रॅप आणि हिप-हॉप गायिकाही आहे. तिचं ‘फॅन बाबा साहीब दी’ आणि ‘डेंजर चमार’ ही दोन गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. तिचं मूळ नाव गुरकंवल कौर असून भीम गीतांसाठी ती प्रसिद्ध आहे. वयाच्या 11 व्या वर्षापासूनच तिने गायनास सुरुवात केली होत���. तिने आजवर एक हजाराहून अधिक स्टेश शो आणि गायनाच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. ती बाबासाहेबांना आदर्श मानते. तिच्या प्रत्येक गीतातून ती समानतेचा संदेश देत असते\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-31T12:46:23Z", "digest": "sha1:Y453DMQZL4YRNOHVM4FIHC57OJA5F5PC", "length": 14244, "nlines": 360, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "युगनिर्माता परशुराम – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nHomeनविन प्रकाशित पुस्तकेयुगनिर्माता परशुराम\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : युगनिर्माता परशुराम\nलेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे\nकिंमत : 175 रु\nपृष्ठ संख���या : 128\nपहली आवृत्ती : 4 जानेवारी 2020\nपुस्तकाचे नांव : युगनिर्माता परशुराम Yugnirmta Parshuram\nलेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे Dr Bharti sudame\nकिंमत : 175 रु\nपृष्ठ संख्या : 128\nपहली आवृत्ती : 4 जानेवारी 2020\n“वत्स, इस क्षण से तुम तुम्हारे चिन्मय परशु का प्रयोग कर सकते हो अब वह तुम्हारा ईप्सित साध्य करपुन: तुम्हारे पास लौट आएगा अब वह तुम्हारा ईप्सित साध्य करपुन: तुम्हारे पास लौट आएगा अब तुम परशुधर हो गए हो अब तुम परशुधर हो गए हो भविष्य में तुम ‘परशुराम’ के नाम से जाने जाओगे भविष्य में तुम ‘परशुराम’ के नाम से जाने जाओगे यह नाम तुम्हें दिगंत कीर्ति देगा और परशु विजय यह नाम तुम्हें दिगंत कीर्ति देगा और परशु विजय विजयी भव तुम्हारे हाथों सतत मानव का कल्याण ही होगा \nCategories: कादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nपुस्तकाचे नांव : अभंगवाणी श्री तुकयाची (संत तुकारामांचे १०१ अभंग)\nलेखकाचे नांव : प्रा. डॉ. गणेश मालधुरे\nप्रकार : संत साहित्य\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 138\nपहिली आवृत्ती : 6 एप्रिल 2019 (गुढीपाडवा)\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : माणसं मरायची रांग\nलेखकाचे नांव : डॉ. सुधीर देवरे\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 128\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2019\nइंग्रजी पुस्तके, चरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nइंग्रजी पुस्तके, चरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : Chakravyuha\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 175\nपहिली आवृत्ती : December 2018\nनविन प्रकाशित पुस्तके, साहित्य समीक्षा\nनविन प्रकाशित पुस्तके, साहित्य समीक्षा\nपुस्तकाचे नांव : नाट्यावलोकन\nलेखकाचे नांव : प्रा. डॉ. आरती कुलकर्णी व प्रा. डॉ. रेखा जगनाळे-मोतेवार\nकिंमत : 350 रु\nपृष्ठ संख्या : 193\nपहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nलेखकाचे नांव : रागिणी पुंडलिक\nकिंमत : 150 रु\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2021\nपुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…\nसंपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 196\nपहिली आवृत्ती : 29 जून 2006\nपुस्तकाचे नांव : ‘क��िता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी\nलेखकाचे नांव : आशुतोष पाटील\nकिंमत : 400 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/comment/1052631", "date_download": "2021-07-31T11:34:55Z", "digest": "sha1:UVG375SZ2HCY3VMOHKCXPD7MU2OQRGLV", "length": 49734, "nlines": 330, "source_domain": "misalpav.com", "title": "India Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nIndia Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक\nIndia Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक\nव्हाट्सअ‍ॅप च्या सहाय्याने दुनियेतील जवळजवळ १४०० लोकांची हेरगिरी करण्यात आली त्यात भारतातील काही लोक(पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर) आहेत. यात फक्त फोन टॅपिंग नाही तर युजरची सगळी माहीती, फोन नंबर्स , पासवर्ड , फोटो, इमेल, संभाषण, सगळ्या गतिविधिया, आपण कधी कोठे जाणार आहात , लोकेशन ट्रॅकींग, कॅमेरा ओपन करुन माहिती अशी हि सगळी माहीती एका जाग्यावर बसुन कळते.\nउदाहरण द्यायचे झाल्यास जमाल अहमद ख़ाशग़्जी(सऊदी अरब) जे वॉशिंग्टन पोस्ट चे पत्रकार होते त्यांची २ ऑक्टों २०१८ ला सऊदी अरब वाणिज्य दूतावास इस्तांबुल (तुर्की) येथे हत्या करण्यात आली. त्यांचा फोन याच इजराईली सोफ्टवेअर द्वारा हॅक करुन ते कुठे, कधी आणि का भेटत होते ही सगळी माहीती मिळत होती. यावर खटला चालु आहे.\nतर नुकत्याच आलेल्या इंडियन एक्सप्रेस च्या बातमी नुसार, व्हाटसअ‍ॅप ने या विरोधात, पिगासस हे सोफ्टवेअर बनवणार्या कंपणीवरती म्हणजे एनएसओ आणि क्यु सायबर टेक्नॉलॉजी वरती खटला दाखल केलेला आहे. आणि ही माहीती उघड झाल्या नंतर आपल्या सरकारने केंद्रीय विधी आणि न्याय, संवाद, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हाट्सअ‍ॅप कडुन खुलासा मागितला आहे.\nतर इजराईली कंपणी एनएसओ चे म्हणणे आहे त्यांनी काही गैर केले नाही, ते हे सॉफ्टवेअर फक्त सरकारला कींवा सरकारी कंपणीला विकतात, आणि त्याचा उद्देश फक्त देशद्रोही आणि घातक लोकांसाठी केला जातो.\nइस्त्रायलच्या स्पायवेअर पिगाससद्वारा भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात येत असल्याचं व्हाट्सअ‍ॅप ने गुरुवारी मान्य केलं. तसेच हे सोफ्ट्वेअर तयार करणाऱ्या एनएसओ ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही व्हाट्सअ‍ॅप ने स्पष्ट केलं आहे. कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात एनएसओ विरोधात खटला भरण्यात आला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.\nयाही पुढे जावुन \"भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवरही पाळत ठेवली गेली आहे. मी त्यांचं नावं जाहीर करू शकत नाही किंवा त्यांचे नंबरही जाहीर करू शकत नाही. परंतु त्यांची संख्या भरपूर आहे,\" असं मत व्हाट्सअ‍ॅप प्रवक्ते कार्ल वूग यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं. व्हाट्सअ‍ॅप ने यापैकी प्रत्येकाशी संपर्क करून सायबरहल्ल्याची माहिती दिल्याचंही वूग यांनी सांगितलं आहे.\nतर इसराईली कंपणी एनएसवो ने सांगितले आहे की ते हे सॉफ्टवेअर फक्त सरकारला विकते, आणि ते ही कायद्याच्या चौकटीत राहुन. NSO ने एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात कंपनीने म्हटलंय, \"हे आरोप आम्हाला मान्य नाहीत. आम्ही याच्या विरोधात लढा देऊ. लायसन्स असणाऱ्या सरकारी गुप्तचर संस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना दहशतवाद आणि गंभीर अपराधांचा मुकाबला करायला मदत करणारी टेक्नॉलॉजी तयार करणं हे NSOचं उद्दिष्टं आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकाराच्या विरोधात वापर करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केलेलं नाही आणि असं करण्याची आम्हाला परवानगीही नाही. आमच्या तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षांमध्ये हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत. गंभीर अपराध, दहशतवाद यांचा शोध घेण्याशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी आमच्या उत्पादनाचा वापर होणं हा आम्ही दुरुपयोग झाल्याचं मानतो. हे आमच्या करारातही म्हटलेलं आहे. असा कोणत्याही प्रकारचा दुरुपयोग आमच्या लक्षात आला तर आम्ही त्यावर कारवाई करतो.\"\nभारत सरकारणे जरुर व्हाट्सअ‍ॅप ला याबाबत खुलासा मागितला असला, तरी माझ्या मते सरकारणे ह��� सॉफ्टवेअर विकत घेतले आहे की नाही हे स्पष्टपणे जाहीर करावे. त्यांनी ह्या संबंधी एनसवो ला पण विचारणा आणि स्पष्टीकरण मागितले पाहिजे. परंतु तसे काही होताना दिसत नाहिये. त्यात व्हाट्सअ‍ॅप ने विक्टीम असलेल्या लोकांना पर्सनली कॉन्टक्ट करुन माहीती दिलेली आहे.\nमुख्यत्वे ज्या लोकांना कॉन्टॅक्ट केले आहे, त्यांची नावे खाली देतो आहे,.\nज्या लोकांची हेरगिरी आणि पाळत ठेवली गेली त्यांची काही नावे, ज्यांनी स्वता सांगितले आहे की त्यांना व्हाट्सअ‍ॅप ने कॉन्टॅक्ट केले आहे.\n१. प्रो. आनंद तेलतुम्बडे : गोवा इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट मध्ये प्रोफेसर आणि सामजिक अधिकार कार्यकर्ते. भिमा कोरेगाव प्रकरणात आरोप दाखल आहेत, जामीनावर बाहेर आहेत.\n२. आशिश गुप्ता : पिपल्स युनियन फॉर डेमोक्रॉटीक राईट्स ला जोडलेले आहेत.\n३. अंकित ग्रेवाल: वकील, चंदिगड. एलगार परिषद केस मध्ये सुधा भारद्वाज ची केस यांनी लढवलेली होती.\n४. सरोज गिरी: : दिल्ली विश्वविद्यालय मध्ये पॉलिटीकल सायन्स चे सहायक प्रोफेसर.\n५. सिद्धांत सिब्बल: पत्रकार, वियॉन चॅनेल चे रक्षा संवाददाता\n६.राजीव शर्मा : पत्रकार\n७. निहालसिंग राठोड:मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील, सुरेंद्र गडलिंग यांच्या जवळचे . गडलिंग यांना कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आली होती. या खटल्यात राठोड हे गडलिंग यांचे वकील म्हणून काम पाहत आहेत.\n८. रुपाली जाधव: पुणे, कबीर कला केंद्र की सदस्य.\n९. विवेक सुंदर : मुंबई निवासी सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ता, कबीर कला मंच चे सदस्य\n१०. बेला भाटिया : छत्तीसगढ़ च्या मानवाधिकार कार्यकर्ता\n११. शुभ्रांशु चौधरी : बीबीसी चे पूर्व पत्रकार आणि छत्तीसगढ़ मधील शांति कार्यकर्ता\n१२. देग्री प्रसाद चौहान : छत्तीसगढ़ चे दलित अधिकार कार्यकर्ता\n१३. शालिनी गेरा : एल्गार परिषद केस मध्ये वकील आणि पीयूसीएल छत्तीसगढ़ च्या सचिव\n१४. सीमा आजाद : इलाहाबाद निवासी पीपुल्स यूनियन फार सिविल लिबर्टीज च्या सदस्य\n१५. अजमल खान : दिल्ली निवासी ज्यांनी रोहित वेमुला च्या मृत्यु नंतर प्रदर्शन मध्ये भाग घेतला होता.\n१६.. संतोष भारतीय : चौथी दुनिया चे संपादक आणि फर्रुखाबाद चे पूर्व लोकसभा सांसद.\nपत्रकारांसारख्या लोकांना त्यांच्या गुप्त सोर्सेसला या सॉफ्टवेअर च्या मदतीने माहीती करुन घेतले तर लोकशाहीत चौथा खांब असलेल्या या लोकांचे भवितव्य काय असेल किंवा ते स्पष्ट आणि निडर पद्धतीने काम कसे करतील किंवा ते स्पष्ट आणि निडर पद्धतीने काम कसे करतील हे जे चालु आहे ते खरेच आपल्या लोकशाहीला ,नागरिकांच्या वयक्तीक खाजगी आयुष्याला नक्कीच मारक आहे. हे सर्व कोणी केले आहे हे आताच कळाले नसले तरी नक्कीच या सर्व लोकांवर लोकसभेच्या निवडनुकीच्या काळात लक्ष ठेवले गेले होते, आणि ते नक्कीच देशविघातक आहे. आणि त्या कंपणीच्या म्हणण्यानुसार ते फक्त सरकार आणि सरकारी एजन्सीला हे सोफ्टवेअर विकतात. त्यामुळे आपल्या सरकारची नैतिक जबाबदारी आहे, यातुन स्पष्ट आणि ठोस आपण त्यात सहभागी नसलो तर सांगायची.सरकारणे हे सॉफ्टवेअर विकत घेतले आहे की नाही हे स्पष्टपणे जाहीर करावे\nयावर कोणी काहीही प्रतिक्रियाही देत नाहीये. लोक यावर आजिबात व्यक्त झालेले नाहीत. एक दोन मेडिया सोडले तर यावर विस्तृत असे भाष्य कुठे झालेले नाही. आपल्याबाबतीत ही असंच काहीतरी होण्याची लोक वाट पहात बसले आहेत काय असेच मला आता वाटते आहे. पारदर्शक पद्धतीने हे सर्व लवकरच उलगडले आणि थांबले पाहिजे, नाहीतर लोकशाही चा होणारा अंत जवळच आहे असे मला वाटत आहे, आणि म्हणुनच मला पुन्हा म्हणावेसे वाटते India Deserves Better.\nदुर्दैवाने यातील अनेक पत्रकार\nदुर्दैवाने यातील अनेक पत्रकार आणि वकील हे नक्षलवाद्यांशी आणि माओवाद्यांशी संबंध ठेवून आहेत आणि याबद्दल बरेच पुरावे महाराष्ट्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत यामुळेच त्यांना सुरुवातीला अटकही झाली होती.\nतेंव्हा हे सर्व लोक धुतलेल्या तांदुळासारखे आहेत असे मानणे हे देशाला महाग पडू शकते.\nसिद्ध होईपर्यंत कोणीही गुन्हेगार नाही हे कायद्याचे तत्व दहशतवादी नक्षलवादी आणि अमली पदार्थ तस्करीत जसेच्या तसे लागू करता येत नाही.\nत्यामुळे अशा असमतोल युद्धात मानवी हक्कांची जागा नक्की कुठे आहे हे सांगणारी रेषा फार धूसर असते.\nएक सत्य उदाहरण देतो आहे. -- १३ वर्षाच्या मुलीने आपल्या बुरख्यातून ए के ४७ रायफल काढून एका सुरक्षा दलाच्या जवानाला गोळी घातली.\nयांनतर महिला पोलिसांनी स्त्रियांची झडती घेतली तर ती मानवी हक्काची पायमल्ली आणि धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येते का\nजाता जाता -- मुंबई पुण्यात वातानुकूलित खोलीत बसून मानवी हक्कांबद्दल टाहो फोडणारे स्वयंघोषित मानवतावादी आजकाल बोकाळले आहेत.\nदेशविघातक संघटना आणि त्यासंबंधीत लोक यावर लक्ष ठेवलेच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाहीच.\nपण त्या बरोबर काही इतर लोक जे ना की देशद्रोही आहेत त्यांच्यावर पण लक्ष ठेवले जात असेल तर अवघड आहे.\nवरील नावे ही स्वता हुन समोर आलेली आहेत, माझा ह्यांबद्दल अभ्यास नाही, त्यामुळे त्या लोकांबद्दल मी बोलणार नाही.\nपण कोरेगाव भिमा संबंधी एक दोन जनांची नावे आहेत. त्यांचे स्टेटमेंट वाचले आणि थक्क झालो. त्यांच्यातील एकाचे म्हणणे होते, ह्या सोफ्ट मधुनच काही मोबाईल फाईल्स मध्ये फेरफार केले गेलेत. तसेच मग कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी आरोपी असलेल्या सगळ्यांचेच फोन टॅप केले पाहिजेत. पण तसे दिसले नाही अजुन तरी.\nबाकी संतोष भारतीय तर म्हणतोय तो तर छोटा पत्रकार आहे, त्याला का टार्गेट केले हे त्यालाच माहीत नाही.\nवेळे अभावी सगळ्या जनांचे प्रोफाईल आता पाहिले नाही..\nअसो. परंतु एक नागरिक म्हणुन, कुठल्याही पत्रकाराला जत टार्गेट केले जात असेल तर मला वयक्तिक रित्या चुकीचे वाटते. तो पतकार एकतर्फी, खोट्या किंवा देशविघातक लिखान करत असेल तर त्याच्यावर रितसर कारवाही व्हावी. तथाकथीत संबंध असेल यावरुन त्यांच्यावर लक्ष ठेवणे आपल्या कायद्याने गुन्हा आहे.\nआणि सरकार त्यांना वाटेल त्याला टार्गेट करुन , हॅक करु शकते हेच एका सामान्य नागरीकासन, एका पत्रकारास धक्कादायक असु शकते.\nउद्या हेच चालु राहिले तर कोणीही कोणाला ही कोणत्याही वाटत असलेल्या कारणावरुन हॅक करु लागले तर \nआपले गुप्त हेर खात्याबद्दल\nआपले गुप्त हेर खात्याबद्दल ज्ञान मर्यादित आहे म्हणून आपण असे लिहीत आहात.\nगुप्त हेर खात्याला बऱ्याच गोष्टी माहित असतात परंतु सज्जड आणि न्यायालयात टिकेल असा पुरावा असल्याशिवाय ते कारवाई करू शकत नाहीत\nगुप्त हेर खात्यातील ज्ञान\nगुप्त हेर खात्यातील ज्ञान मर्यादीत नाही, तर मला काहीच त्याबद्दल ज्ञान नाही.\nअसे असेल तर मी ही पोस्ट डिलीट करावयास सांगतो येथे.\nआणि फेसबुक वरुन ही पोस्ट तर आता डिलीट केली आहे.\nकारण सरकार ने त्यांना जर स्थीर माहीतीवरुन त्यांना वाटणार्‍या काही लोकांवर जे नक्षलवादी आणि माओवावादी लोकांबरोबर अस्तील तर ते मला योग्य वाटते.\nतरीही पुर्णपणे मला याबाबत माहीती नाही. आणि एक सामान्य नागरिक असण्याने मला काही जास्त माहिती नसेल तर शक ठेवणे योग्य वाटत नसल्याने मी ही पोस्ट माघारी घेत��.\nसो ही पोस्ट मी डिलिट करवतो.\nविनायक सेन यांच्या विरुद्धच्या खटल्यामध्ये\nसर्वोच्च न्यायालयाने निःसंदिग्धपणे असे सांगितले आहे कि नक्षलवादाबद्दल सहानभूती दाखविणे हा देशद्रोह होऊ शकत नाही. याचा अर्थ कोरेगाव भीमाच्या दंगलीसंदर्भात पुढे जाऊन सरकारचा मुखभंग होऊ शकतो.\nअतिरेकी कारवायांचे जसे किस्से आहेत तसेच सैन्याच्या बळाच्या वापराचे देखील किस्से आहेत. सबब, निवडकपणे उदाहरण देणे योग्य नाही.\nशब्दांचा खेळ करू नका\nशब्दांचा खेळ करू नका\nनक्षलवादाला सहानुभूती असणे आणि भावना भडकवणारे भाषण करून सामाजिक अशांती पसरवणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत.\nभाजपाला विरोध आणि सरकारने केलेल्या कोणत्याही कामाला विरोध यात जमीन अस्मानाचा फरक आहे.\nगौतम नवलखा सारखा माणूस काश्मीर जाऊन अराजक माजवायचा प्रयात्न करतो म्हणून काँग्रेसच्या राजवटीतही त्यांना काश्मीर मध्ये प्रवेश नाकारला गेला होता. तेंव्हा कुठे असहिष्णुतेचा डांगोरा पिटला गेला नव्हता.\nअतिरेकी कारवायांचे जसे किस्से आहेत तसेच सैन्याच्या बळाच्या वापराचे देखील किस्से आहेत.\nया दोन्हींची तुलना एकाच पातळीवर करता आहात\nखाशोगी प्रकरणाचा संबंध माहित नव्हता. काँग्रेसपमाणे प्रियांका गांधीलाही असा मेसेज आलाय.\nसंपादक मंडळाने कृपया हा धागा\nसंपादक मंडळाने कृपया हा धागा उडवुन द्यावा अशी मी विनंती करतो\nबेकायदा पाळत ठेवली असेल तर\nCONSTITUTION ला काही अर्थच उरत नाही.\nसरकारची बेकायदेशीर कृत्यांना उघड होणारी पाठराखण भारतीय कायद्यानूसार जी कार्यवाही होण्यास पात्र आहे ती झालीच पाहिजे. हवे तर आवश्यक ते बदल कायद्यात व्हावेत. बाकी माझे आंतरजालीय वर्तन हे गोपनीय आहे यावर माझा विश्वास नाही न्हवता आणी नसेल. इतरांनाही याची जाण निर्माण होउदे.\nसामाण्य नागरिक यामध्ये काही विचारणा करू शकत नाही , नव्हे ते त्याच्या कक्षे पलीकडे आहे .\nआणि मीडिया काही आवाज उठवत नाही . विरोधक काही बोलत नाही .\nमग ह्या गोष्टी नक्की बरोबर का चूक याचे विश्लेषण कोण आणि कसे करणार .\nअशीच परिस्थिती कायम असल्यास , सरकार जे करेल ते योग्यच आणि काही योग्य कारणासाठी तसे करत आहे असे म्हणणे पण डावलता येत नाहीये ..\nया साठी ठोस पत्रकारीता , विरोधक या लोकशाहीत महत्वाचे घटक आहेत , आणि आता te नक्कीच त्यांचे काम योग्य पद्धतीने करत नाहीत.\nपुन्हा लिहीन .. प��न्हा लिहीन ..पुन्हा लिहीन .\nबाकी इंडिया डिजर्व बेटर ओपोजिशन टू\n>>>>> ~~इस्त्रायलच्या स्पायवेअर पिगाससद्वारा भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात येत असल्याचं व्हाट्सअ‍ॅप ने गुरुवारी मान्य केलं.\nपॅगासस साॅफ्टवेअर ऊच्च दर्ज्याच असुन ते कोणताही ट्रेस मागे सोडत नाही अस वाॅट्स अप ने न्युवाॅर्क कोर्टात सांगीतलेल आहे. अस असताना कोणताही पुरावा नसताना १७ लोकांवर पाळत ठेवली होती अश्या प्रकारची बातमी सरकारला घेरण्यासाठी मुद्दामहुन प्लांट केली गेली.\nमाहीती अधिकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने हे साॅफ्टवेअर विकत घेतलेल नाही असा खुलासा ह्या पुर्वीच केलेला आहे.\n१७ लोकातले बहुतांश लोक भिमा कोरेगाव मधले संदिग्ध आहेत ज्यांच्यावर पंत प्रधानांच्या हत्येचा कट केल्याबद्दल चौकशी सुरु आहे.\nजनमानसात सरकार विरुद्ध जनमत तयार करण्याकरता अशी धादांत खोटी बातमी ईंडीया टाईम्सने बनवलेली आहे व ईतर अर्बन नक्षली पेपरने ह्या बातमीला प्रमोट केलेल आहे.\nह्या बातमीवर शोध घेणार्या\nह्या बातमीवर शोध घेणार्या पत्रकाराचा video\nलोकशाहीचा चौथा खांब रात्रीच्या फुकट मिळणाऱ्या खंब्या'त कधीच बुडालेला आहे. सगळ्यात निगरगट्ट जमात आहे. चौथा खांब वगैरे काहीही नसून जिथे चौथाई मिळेल तिकडे भंडारा उधळायचा हे ह्यांचे तत्व आहे.\nबाकी व्हाट्सएप्प वापरायची सक्ती सरकारने कोणावरही केलेली नाही.\nही हेरगिरी झाली याला काय\nही हेरगिरी झाली याला काय पुरावा आहे निट मीडियात आरोप केले गेलेत .. जर खरंच प्रियंका आणि कंपनीची माहिती ट्रॅक केली असेल तर यातलं कोणीच कोर्टात नाही गेलं निट मीडियात आरोप केले गेलेत .. जर खरंच प्रियंका आणि कंपनीची माहिती ट्रॅक केली असेल तर यातलं कोणीच कोर्टात नाही गेलं निदान पोलिसात तक्रार तरी निदान पोलिसात तक्रार तरी ते जे FIR म्हणतात ते तरी \nलेखकाने तर मेनी केले आहे कि हेरगिरी झाली .. त कुठल्या आधारावर \nमी विषय सोडून दिला आहे , कारण\nमी विषय सोडून दिला आहे , कारण हि हिरोगिरी kaa केली he हेर खात्याला माहिती असेल , आणि सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काही माहिती नाही ..\nपण हि हेरगिरी झालेली आहे.\nव्हाट्सअप ने हे मान्य केले आहे , पण या विरोधात त्यांनी केस केली आहे .\nव्हाट्सअप ने ह्या लोकांना वयक्तिक कॉन्टॅक्ट करून सांगितले आहे , त्याच्या आधीचे त्यांनी बोलतानाचे त्यांचे स्क्रीन शॉट ह्या लोकांनी शेअर केले आहे . नेट वर आहेत सर्च करावे .\nबाकी या लोकांना व्हाट्सअप ने सांगे पर्यंत he माहितीच नव्हते , तर ते काय घेऊन केस करणार आणि कोणाविरुद्ध \nअभिषेक मनू सिंघवी प्रभूती\nअभिषेक मनू सिंघवी प्रभूती पत्रकार परिषद घेऊन सरकार विरुद्ध गळा काढतात\n.. पण इतरवेळी उठसुठ न्यायालयात जाणारे हेच लोक आत्ता अजिबात न्यायालयाचे नाव काढत नाहीत\nसामाजिक कार्यकर्ता म्हणजे नक्की कोण.\nदेशात सामाजिक संस्थेचे पीक आलेले आहे पण ते समाजच नक्की काय भल करतात हे समजायला मार्ग नाही.\nसमाजविघातक कृत्य सुधा ह्या तथाकथित सामाजिक संस्था करत आहेत.\nअशा संस्थेनं funding कोण करत ह्याची माहिती सार्वजनिक करण्याची सक्ती सरकारनी केली पाहिजे.\nच्या नावाखाली चालू असलेल्या संस्था ह्यांचा उपयोग कधीच गरीब व्यक्ती,चुकीच्या गुन्ह्यात अडकले ले पण पैसे नाहीत म्हणून जमीन नाही त्या मुळे तुरुंगात खितपत पडले आहेत .\nत्यांच्या अधिकार विषयी ह्या संस्था ब्र काढत नाहीत .\nमात्र अतिरेकी,गुंड,समाज विघातक गुन्हेगार ह्यांच्या वर अत्याचार झाला म्हणून बोंब मारत असतात.\nसरकार ला देश सुरक्षित ठेवायचा आहे.\nसमाजात मिळालेल्या गुन्हेगार लोकांना शोधणे सोपे काम नाही .\nत्या साठी अशा मार्गाचा अवलंब सरकारला करावा लागतो.\nचुकीचं काही करत नसाल तर घाबरण्याचे काही कारण नाही सरकारने पाळत ठेवली म्हणून\nचुकीचे म्हणजे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे\nसरकारच्या दृष्टीने चुकीचे न्हवे...\nअन्यथा गुन्ह्याला पायबंद घालायायच्या नावाखाली अनिर्बंध मोकळीकही अमान्य. सरकारला जाब विचारणे गुन्हा नाही आणी तरीही समाधान झाले नाही तर सनदशीर वा न्यायव्यवस्थेच्यामार्गे सरकारला जाब देणे भाग पाडावे\nचुकीचे म्हणजे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे,\nसरकारच्या दृष्टीने चुकीचे न्हवे...\nभारतात पैसे मिळवायला लोक कोणत्याही थराला जाउ शकतात. NGO हे त्यातलेच एक प्रकरण आहे. २०१६-१७ ला केंद्र सरकारने सर्व NGO ना मिळालेल्या पैश्याचा हिशोब मागितला होता. हिशोब न दिल्यास कारवाई होईल अशी धमकी दिलेली होती. २०१७ ला सरकारने २०,००० NGO चे रजिस्ट्रेशन रद्द केले. दर वर्षी हे NGO १७ ते २० हजार कोटी भारतात आणत होते.\nजर गेली १५-१६ वर्षे NGO भारतात खरच गरिब लोकांवर काम करत होते तर त्याचा परिणाम जाणवायला पाह��जे होता. पण धर्म परीवर्तन, मोठ्या कंपनीची बॅकिंग , सपोर्ट करण्या शिवाय ह्या NGO नी दुसरे काही केले नाही.\nदिल्ली मध्ये पोलिस आणि वकील ह्यांच्यात संघर्ष उडाल्याचे उदाहरण ताजे आहे.\nएक कायद्या च्या राज्याचे रक्षण करणारा आणि दुसरा निरपराध लोकांना न्याय देणारा .\nपण त्यांनी देशाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली.\nअट्टल गुन्हेगारांना शोभेल असेच वकिलांचे वर्तन होते.\nवकिली पेशाच्या बुरख्या खाली अट्टल गुन्हेगार लपले आहेत.\nतसेच सामाजिक संस्थेच्या बुरखा आड सुधा गुन्हेगार लपले आहेत .\nत्यांना निरपराधी समजायचे कारण नाही\nखरे आहे आज गुन्हेगारी कुठे नाही\nसमाजसंस्था सोडा अगदी ईश्वरालाही गुन्हेगारांनी मोकळे सोडलेले नाही :( याचा अर्थ असा न्हवे की सगळेच खोटारडे वा अपराधी आहेत.\nइथे सविस्तर माहिती मिळाली...\nइथे सविस्तर माहिती मिळाली...\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/slogans-on-pollution-in-marathi/", "date_download": "2021-07-31T11:54:15Z", "digest": "sha1:5XEXKLZGZQRRYNO7NZ2DLBOS2K2DBXHT", "length": 7874, "nlines": 103, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "\" प्रदूषण \" वर मराठी घोषवाक्य 12+Slogans On Pollution In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nSlogans On Pollution In Marathi प्रदूषण म्हणजे वातावरणात हानिकारक किंवा विषारी पदार्थांचे अस्तित्व किंवा परिचय होय. अशा परिस्थितीत वातावरण आपल्या सभोवतालच्या सर्व नैसर्गिक जीवनातील व असहाय्य गोष्टींचा संदर्भ देतो. जंगले, जल, वायू, महासागर सर्व आपले नैसर्गिक वातावरण तयार करतात आणि त्यांच्या शुद्धतेची आणि दीर्घायुषीशी जुळणारी कोणतीही वस्तू “प्रदूषण” म्हणून ओळखली जाते.\nपर्यावरणीय प्रदूषण म्हणजे पर्यावरणात हानिकारक आणि विषारी पदार्थांची उपस्थिती होय. हे केवळ वायू प्रदूषणापुरतेच मर्यादित नाही तर जलसामग्री, माती, जंगले, जलाशयातील जीवन तसेच इतर सर्व प्रकारच्या जनावरांचेही प्रभावित करू शकते. पर्यावरणीय प्रदूषणास कारणीभूत असणारे मुख्य घटक मानवी जनरेट आहेत.\nपेटवू नका लाकडे ,\nधूर करेल प्रदूषण चोहीकडे .\nप्रदूषण करू नका ,\nपृथ्वीला कष्ट देऊ नका .\nया मिळूनी शपथ हि घेऊ ,\nप्रदूषणाला आपण दूर घालवू .\nवायू प्रदूषण वाढत आहे ,\nनविन आजार आणत आहे.\nहि सुद्धा जवाबदारी आपली ,\nप्रदूषण मुक्त असो दुनिया आपली .\nमनुष्य जीवनाशी खेळतो जुगार ,\nकंपनीच्या चिमणीतून काढतो धूर .\nजीवनाच्या खुबसुरती साठी ,\nशुद्ध हवा जरुरी .\nवीजेचा कमी करा वापर ,\nसौरपैनल जोडून घ्या घरोघर .\nस्वयंपाक चुलीवर करू नका ,\nझाडांशी मैत्री तोडू नका ,\nबायोगॅसला नाही म्हणू नका .\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\n” मुलगी वाचवा ” वर मराठी घोषवाक्य Save Girl Slogans In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nमेरी प्रिय अध्यापिका हिंदी निबंध | My Favourite Teacher Hindi Essay\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/congress-mla-raosaheb-antapurkar-dies-due-to-corona/", "date_download": "2021-07-31T12:34:33Z", "digest": "sha1:Q3GEGZLTTFSBWRYSMZ4BYCM5E4267KOV", "length": 8306, "nlines": 110, "source_domain": "analysernews.com", "title": "काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोना मुळे निधन", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nकाँग्रेस आमदार र���वसाहेब अंतापूरकर यांचे करोना मुळे निधन\nकोरोनामुळे महाराष्ट्राने दोन आमदार गमावले\nमुंबईः नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाले आहे. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली पत्नी असा परिवार आहे. आज देगलूर इथे मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nरावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबई रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचे निधन झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.\nमाझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले.\nआ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना. pic.twitter.com/WxNc51ovsO\nमाझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना', असे ट्वीट चव्हाण यांनी केले आहे.\nराजू शेट्टींचा लसीबदल मोदींना इशारा\nशरद पवार ठरले अपयशी\nऔरंगाबाद-पुणे नवीन रेल्वेमार्गाचा प्रस्ताव\nनगर परिषदेच्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबारावीच्या निकालासाठी, विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी\nराजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला\nभाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवक शिवबंधनात\nमुंबई-पुण्यात T20 वर्ल्ड कप घ���ण्यास बीसीसीआय इच्छुक, पण शिवसेनेच्या भूमिकेची चिंता\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-31T11:44:21Z", "digest": "sha1:BHVDSODH4OP4L23DSJD4LIZWJMES7PLO", "length": 3876, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "नवीन वर्षातही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम | रयतनामा", "raw_content": "\nTags नवीन वर्षातही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम\nTag: नवीन वर्षातही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम\nनवीन वर्षातही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम\nदिल्ली केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळापासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. आता चालू वर्ष संपून उद्यापासून नवं वर्षही सुरु होईल...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/1z8hq9mp/rmp-rmp", "date_download": "2021-07-31T13:30:52Z", "digest": "sha1:O7NISIPNAGZQ53KSKYF2OQDK4ZU2NWF4", "length": 2618, "nlines": 44, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Captain ®You©H@ Pathak | StoryMirror", "raw_content": "\nनमस्कार ,राम राम सगळ्यात आगोदर तुमचं सगळ्यांच माझ्या प्रोफाइल वर मनापासून स्वागत आहे.🙂 खरं तर मला वाचायला आवडतं पण आता थोडंस लिहायला येतंय का ते फक्त बघतेय.तुमचा आशीर्वाद असाच राहूदे आणि माझ्या प्रोफाइल ला visite दिल्याबद्दल धन्यवाद🙏🏻. पुन्हा पुन्हा येत चला, वाचत रहावा ..खुश रहावा.. GOD BLESS... Read more नमस्कार ,राम राम सगळ्यात आगोदर तुमचं सगळ्यांच माझ्या प्रोफाइल वर मनापासून स्वागत आहे.🙂 खरं तर मला वाचायला आवडतं पण आता थोडंस लिहायला येतंय का ते फक्त बघतेय.तुमचा आशीर्वाद असाच राहूदे आणि माझ्या प्रोफाइल ला visite दिल्याबद्दल धन्यवाद🙏🏻. पुन्हा पुन्हा येत चला, वाचत रहावा ..खुश रहावा.. GOD BLESS... Read more नमस्कार ,राम राम सगळ्यात आगोदर तुमचं सगळ्यांच माझ्या प्रोफाइल वर मनापासून स्वागत आहे.🙂 खरं तर मला वाचायला आवडतं पण आता थोडंस लिहायला येतंय का ते फक्त बघतेय.तुमचा आशीर्वाद असाच राहूदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/balasaheb-wankhede-bribery-case-update", "date_download": "2021-07-31T11:56:33Z", "digest": "sha1:S2E7F4YFVNP3WG6JQQDENT4TOM2V2HB3", "length": 2837, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBalasaheb Wankhede Bribery Case: निवृत्त भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे ८८ लाखांचे घबाड; ४ जिल्ह्यांत प्रॉपर्टी\nBalasaheb Wankhede Bribery Case: निवृत्त भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे ८८ लाखांचे घबाड; ४ जिल्ह्यांत प्रॉपर्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/18859", "date_download": "2021-07-31T12:54:51Z", "digest": "sha1:Q4TH44RY6GSZKXKBHOMQON7IJQHFEFYQ", "length": 19790, "nlines": 261, "source_domain": "misalpav.com", "title": "आमची बी एक | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्तसुनीत in जे न देखे रवी...\nआमची प्रेरणा : ही भयभीषण कविता\nकुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर\nविसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर\nवेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला\nवेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला\nयायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..\nकुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर\nटांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे\nचिंधड्या तव \"कव्वितेच्या\" फ़ाडती शेंबडी मुले\nना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर\nकुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर\nकोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा\n\"भीक नाही , काव्य आवर\" बाकी कुणी काही म्हणा\n\"जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीक��� तूच मर\nकुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर\nदोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना\nर ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा\nकाव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर\nकुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर\nघेउनी मग दीर्घ पेंगा, घेतील कुठली गोळीही\nशमवुनि कंडा जरा देतील त्यावर जांभई\nवेदना अन घोरण्याची, मोज लांबी कानभर\nकुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर\nकवी : श्रीयुत ले.की. बोले\nआमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे.\nआडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण\nकविता आहे म्हणून आदिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.\nएवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी\nकविता आवडली. आदिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.\nलेखक, कीस्कू बरं बोले\nदोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना\nर ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा\nकाव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर\nकुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर\nहाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय\nविडंबनाचा विजय असो.. आवडले.\nमी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे.\nविडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)\nछ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का\nदोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना\nर ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा\nकाव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर\nकुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर\nथोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)\nहे ही लेकी बोलेच का\nहे ही लेकी बोलेच का\nअसं कसं, असं कसं\nअसं कसं, असं कसं विडंबन आलं म्हणजे कविता प्रसिद्ध झाली. काय आजकालच्या कवी लोकांना एवढी शिंपल गोष्ट समजत नाही.\nश्री. मु. क्त. सुनीत यांनी\nश्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो.\nआता तर�� आदिती यांनी \"भीक नको, काव्य आवर\" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो.\nजय हींद जय म्हाराट्र\nये लगा नेहेले पे देहेला.... :wink:\nवेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला\nवेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला\nयायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..\nहे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)\nहा हा हा..हे जब्रा आहे.चला\nचला या निमित्ते मुसुरावांना लिहिणास उद्युक्त केल्या बद्दल आदितीचे पण आभार :)\nगण्पाशी सहमत आदितीचे अभार\nगण्पाशी सहमत आदितीचे अभार\n(थंड झाले खाकरे गं)\n(आमची बी एक )\nह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो\nविडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना\nअवांतरः कावळे उडाले स्वामी चे\nमावळे बुडाले कामी विडंबन आले होते..\nसोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.\nसोवळे (लवकर) उडावे.... यम्मी....ह्हा ह्हा ह्हा\nहात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:\n(अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते\nपरंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय द���ऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/48856", "date_download": "2021-07-31T11:30:37Z", "digest": "sha1:H6UPNJ7EPSJVAXUPCJT5NASUIWWNPSLS", "length": 101224, "nlines": 460, "source_domain": "misalpav.com", "title": "आणीबाणीची चाहूल- भाग १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआणीबाणीची चाहूल- भाग १\n२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लादली. देशात आणीबाणी आणायच्या निर्णयाची कारणे शोधायला गेल्यास त्यासाठी आपल्याला १९७१ पर्यंत मागे जायला लागेल. या सगळ्या कारणांचा उहापोह या लेखमालेत करणार नसून आणीबाणी लादण्यासाठी तात्कालिक कारण असलेल्या घटनेवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. आणि ती घटना होती १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर झालेली निवड रद्दबादल ठरवली. वेळ मिळाल्यास १२ जूनपासून २५ जूनपर्यंत आणीबाणी लादेपर्यंत घडलेल्या घटनांचाही परामर्श घेईन.\n१९७१ च्या लोकसभा निवडणुका\n२७ डिसेंबर १९७० रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सरकारने केलेल्या शिफारशीवरून राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरींना चौथी लोकसभा बरखास्त केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. वास्तविक चौथ्या लोकसभेची मुदत मार्च १९७२ पर्यंत होती. मात्र १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर इंदिरा गांधींच्या सरकारला बहुमतासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि द्रमुक यांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे स्बबळावर बहुमत असावे आणि इतरांवर अवलंबून राहायची वेळ येऊ नये असे इंदिरा गांधींना वाटत होते. तसेच डिसेंबर १९७० च्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सरकारच्या एका महत्वाच्या निर्णयाला- संस्थानिकांचे भत्ते रद्द करायच्या निर्णयाला घटनाबाह्य ठरवून रद्दबादल क��ले. त्यामुळे आपल्या बळावर घटनादुरूस्ती करून तो निर्णय अंमलात आणण्याइतके बहुमत असायची गरज इंदिरांना वाटू लागली. नोव्हेंबर-डिसेंबर १९७० मध्ये देशात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही काँग्रेसचा विजय झाला होता. तसेच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशात त्रिभुवन नारायण सिंग यांना मुख्यमंत्री बनविले असले तरी त्या कडबोळ्याच्या आघाडीत सगळे काही आलबेल होते असे नक्कीच नाही. त्यामुळे एक वर्ष लवकर लोकसभा निवडणुक झाल्यास आपल्याला पाहिजे तितका मोठा विजय मिळू शकेल असे इंदिरांना वाटले त्यामुळे हा लवकर निवडणुक घ्यायचा निर्णय इंदिरांनी घेतला.\nइंदिरा १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. २९ डिसेंबर १९७० रोजी इंदिरांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत एकाने प्रश्न विचारला की विरोधी पक्षांनी एक विधान केले आहे की इंदिरा त्यांचा मतदारसंघ बदलून हरियाणातील गुरगावमधून निवडणुक लढविणार आहेत. त्यावर इंदिरांनी म्हटले- नाही. मी तसे करणार नाही (No. I am not). या उत्तराचे निवडणुक आव्हानाच्या खटल्यासंबंधात महत्व नंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत इंदिरा गांधींनी हे पत्रकार परिषदेत दिलेले उत्तर ध्यानात ठेवा ही विनंती.\n१९ जानेवारी १९७१ रोजी पाच विरोधी पक्षांच्या आघाडीने (मोरारजी देसाईंची संघटना काँग्रेस, संयुक्त समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष) इंदिरा गांधींविरूध्द संयुक्त समाजवादी पक्षाच्या राजनारायण यांना रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर केली. चौधरी चरणसिंगांचा भारतीय क्रांती दल हा पक्ष या विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील नव्हता तरीही त्या पक्षाने राजनारायण यांच्या विरोधात उमेदवार द्यायचे नाकारले. राजनारायण हे एक बर्‍यापैकी विक्षिप्त नेते होते. सतत कोणती ना कोणती आंदोलने करत राहणे हा त्यांचा स्थायीभाव होता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळपास अर्धा काळ कोणत्या ना कोणत्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांनी तुरूंगवास भोगला होता.\nइंदिरा गांधी आणि राजनारायण\n२५ जानेवारी १९७१ रोजी निवडणुक आयोगाने इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आर) पक्षाला गाय आणि वासरू हे निवडणुक चिन्ह दिले. २७ जानेवारीला लोकसभा निवडणुकांसाठी अधिसूचना ���ारी झाली. त्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचारींनी काँग्रेस (संघटना) चे नेते आणि देशातील आघाडीचे वकील शांतीभूषण (प्रशांत भूषण यांचे वडील) यांना तार पाठवून गाय आणि वासरू हे चिन्ह धार्मिक असल्याने इंदिरांच्या पक्षाला हे चिन्ह मिळाल्याला आव्हान द्यायची विनंती केली. शांतीभूषण यांनी राजगोपालाचारींना उत्तर पाठविले की आता निवडणुक प्रक्रीया सुरू झाली असल्याने त्याविषयी काहीही करता येणार नाही.\nकाँग्रेस(आर) चे निवडणुक चिन्ह\nनिवडणुकांसाठी मतदान ३, ५ आणि ७ मार्चला होणार होते. इंदिरा गांधींच्या रायबरेली मतदारसंघात ७ मार्चला मतदान होणार होते आणि उमेदवारी अर्ज भरायची मुदत ३ फेब्रुवारी पर्यंत होती. पूर्ण देशात मतमोजणी ९ मार्चला सुरू होणार होती. २५ जानेवारीला इंदिरा गांधींच्या कार्यालयातून त्यांचा निवडणुकविषयक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्याप्रमाणे इंदिरा गांधी १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रायबरेलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला निवडणुक अर्ज भरणार होत्या.\nइंदिरा गांधींनी यशपाल कपूर (काँग्रेस नेते आर.के.धवन यांचे मामा) यांना रायबरेली मतदारसंघात आपले निवडणुक एजंट म्हणून नेमले. या खटल्यासंदर्भात यशपाल कपूर हे नाव खूप महत्वाचे आहे. त्यांच्याविषयी थोडे अधिक लिहितो. रावलपिंडीमध्ये १९२९ मध्ये जन्मलेले यशपाल कपूर फाळणीनंतर एक निर्वासित म्हणून दिल्लीला आले. नंतरच्या काळात त्यांना परराष्ट्रमंत्रालयात स्टेनोग्राफरची नोकरी मिळाली. काही वर्षे तिथे काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पंतप्रधान कार्यालयात स्टेनोग्राफर आणि टायपिस्ट म्हणून झाली. तेव्हापासूनच ते नेहरू आणि मग इंदिरा गांधींच्या मर्जीतले झाले. यशपाल कपूर १९६७ च्या लोकसभा निवडणुकांसाठीही इंदिरा गांधींचे रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी एजंट होते. नियमांप्रमाणे सरकारी कर्मचार्‍यांना निवडणुक प्रचारात भाग घेता येत नाही. त्यामुळे हे काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. निवडणुकांनंतर इंदिरा गांधी परत एकदा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर त्यांनी यशपाल कपूरांना पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणून नियुक्त केले. १९७१ च्या निवडणुकांमध्ये परत एकदा इंदिरा गांधींचे निवडणुक ए��ंट म्हणून काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला.\nराजनारायण यांना विजयाची खात्री होती. ९ मार्चला मतमोजणी सुरू होण्यापूर्वी एक दिवस म्हणजे ८ मार्चला त्यांनी रायबरेलीत विजययात्रा पण काढली. पण १० तारखेला मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा राजनारायण यांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. इंदिरा गांधींना १,८३,३०९ तर राजनारायण यांना ७१,४९९ मते मिळाली. इंदिरांनी राजनारायण यांचा १,११,८१० मतांनी पराभव केला. अन्य दोन उमेदवारांनीही निवडणुक लढवली होती. त्यापैकी अपक्ष उमेदवार स्वामी अद्वैतानंद यांना १६,६२७ तर रासप (मार्क्सवादी-लेनिनवादी) च्या रामेश्वरदत्त मानव यांना ४,८३९ मते मिळाली. यापैकी स्वामी अद्वैतानंद हे नावही ध्यानात ठेवा ही विनंती कारण नंतर या नावाचा उल्लेख येणार आहे.\nआपण जिंकणार हा अगदी प्रचंड विश्वास राजनारायण यांना होता त्यामुळे झालेल्या दणदणीत पराभवामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. तसेच १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आर) चा ५२० पैकी ३५१ जागा इतका मोठा विजय होईल याची पण कोणाला अपेक्षा नव्हती. सध्याच्या काळात सत्ताधारी पक्षाचा असा मोठा विजय झाल्यावर सत्ताधारी पक्षाने मतदानयंत्रांमध्ये गडबड केल्याने असा निकाल लागला असा आरोप अगदी सर्रास होतो. त्या आरोपाची तेव्हाची आवृत्ती म्हणजे सत्ताधारी पक्षाने मतपत्रिकेत गडबड केली असे आरोप विरोधी पक्षांनी केले. या मतदानासाठी सत्ताधारी पक्षाने मुद्दामून रशियातून खास शाई मागवली असून मतपत्रिकांवर रासायनिक प्रक्रीया करण्यात आली आहे अशाप्रकारचे आरोप झाले. या रासायनिक प्रक्रीया केलेल्या मतपत्रिकांमुळे मतदानाने मतपत्रिकेवर कोणत्याही चिन्हापुढे शिक्का मारला तरी तो शिक्का थोड्या वेळात आपोआप पुसला जातो आणि काँग्रेस (आर) च्या गाय-वासरू या चिन्हापुढे मतपत्रिकेची छपाई करतानाच आधीच मारून ठेवलेला पण पूर्वी दिसत नसलेला शिक्का दिसायला लागतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पण इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा १९७१ चा विजय बाईचा (इंदिरा गांधी स्वतः) किंवा गाईचा (पक्षाचे चिन्ह) नसून शाईचा आहे असा आरोप केला होता. भाऊ तोरसेकरांनी जून २०१८ मध्ये त्यांच्या जागता पहारा या ब्लॉगवर लिहिलेल्या http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_4.html या लेखात त्याचा उल्लेख आहे.\nअशाप्रकारे मतपत्रिकां��ध्ये फेरफार झाले आहेत यावर राजनारायण यांचा गाढा विश्वास होता. हे सिध्द करायचे असेल तर मतपत्रिकांवर काँग्रेसच्या चिन्हापुढे मारलेले शिक्के अगदी एकाच ठिकाणी आहेत याची खात्री करायची गरज होती. अर्थातच हे इंदिरांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिल्याशिवाय करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे राजनारायण यांनी हे आव्हान द्यायचे ठरविले. त्यावेळी इंदिरा गांधींनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला वगैरे मुद्दे राजनारायण यांनी दुय्यम मानले होते.\nइंदिरा गांधींच्या निवडीला आव्हानः शांतीभूषण यांचा प्रवेश\n१९५१ च्या जनप्रतिनिधी कायद्याप्रमाणे अशा निवडीला आव्हान द्यायचे असेल तर ते निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ४५ दिवसात करणे गरजेचे असते. त्याप्रमाणे २४ एप्रिल १९७१ हा आव्हान द्यायचा शेवटचा दिवस होता. अलाहाबादचे रमेशचंद्र श्रीवास्तव हे वकील राजनारायण यांच्या परिचयाचे होते. त्यांच्याबरोबरच या खटल्यासाठी वरीष्ठ वकील म्हणून शांतीभूषण यांनाही नेमायचे राजनारायण यांनी ठरविले. राजनारायण स्वतः शांतीभूषणना ओळखत नव्हते. पण ते काँग्रेस(ओ) चे नेते होते आणि देशातील एक आघाडीचे वकील होते आणि असे राजकीय खटले ते कोणतीही फी न आकारता लढायचे. न्यायालयात सादर करायच्या याचिकेचा पहिला मसुदा राजनारायणांनी कनिष्ठ वकीलांकडून बनवून घेतला आणि २२ एप्रिलला ते शांतीभूषणना भेटले.\nया पहिल्या मसुद्यात पुढील मुद्द्यांचा समावेश होता--\n१. मतपत्रिका रासायनिक प्रक्रीया केलेल्या होत्या.\n२. स्वामी अद्वैतानंद यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवावी यासाठी (निवडणुक लढवून विरोधी मते फोडावीत याउद्देशाने) इंदिरा गांधींचे निवडणुक एजंट यशपाल कपूर यांनी त्यांना ५० हजार रूपयांची लाच दिली.\n३. मतदारांनी इंदिरा गांधींना मते द्यावीत या उद्देशाने यशपाल कपूर यांनी मतदारांना गोधड्या, ब्लँकेट, धोतरे आणि दारू यांचे वाटप केले.\n४. यशपाल कपूर यांनी वाहनातून अनेक मतदारांची मतदानकेंद्रावर ने-आण करायची व्यवस्था केली.\n५. इंदिरा गांधींनी कायद्याने परवानगी दिलेल्या ३५ हजार रूपये या मर्यादेपेक्षा बराच जास्त खर्च आपल्या प्रचारासाठी केला.\n६. यशपाल कपूर हे सरकारी नोकरीत असतानाच इंदिरा गांधींनी त्यांची निवडणुक एजंट म्हणून मदत घेतली.\nजनप्रतिनिधी कायद्यात यापैकी २ ते ६ हे मुद्दे भ्रष्ट मार्गाचा अवलंब या सदराखाली नमूद केले आहेत. कोणा उमेदवाराने अशा भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्यास त्याची निवड रद्द होण्याबरोबरच सहा वर्षांपर्यंत कोणतेही पद भूषविण्यास बंदी घातली जाऊ शकते.\nही याचिका म्हणजे एक (अप)प्रचाराचा भाग आहे असे शांतीभूषण यांचे पहिले मत झाले. राजनारायण यांनी मतपत्रिकांवर रासायनिक प्रक्रीया केली आहे हा मुद्दा सोडायला मान्यता दिली तरच आपण ही याचिका न्यायालयात लढवू अशी अट शांतीभूषण यांनी घातली. राजनारायण यांनी त्याला मोठ्या अनिच्छेनेच मान्यता दिली. त्याव्यतिरिक्त शांतीभूषण यांनी आणखी तीन मुद्द्यांचा याचिकेत समावेश केला--\n१. इंदिरा गांधींनी आपल्या सभांसाठी बॅरिकेड उभारणे आणि व्यासपीठाचे बांधकाम करून घेणे यासाठी पोलिस खात्यातील आणि बांधकाम विभागातील सरकारी कर्मचार्‍यांचा वापर केला. तसेच इंदिरा गांधींच्या सभांसाठी लाऊडस्पीकर्सची आणि त्या लाऊडस्पीकर्ससाठी वीजेची व्यवस्था राज्य सरकारी यंत्रणेकडून करून घेतली होती. अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा वापर करून त्यातून आपली विजयाची शक्यता वाढवायचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला.\n२. इंदिरा गांधींनी हवाई दलाच्या विमानातून प्रवास केला. अशाप्रकारे सशस्त्र दलाची मदत घेऊन आपल्या विजयाची शक्यता वाढवायचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला.\n३. इंदिरा गांधींनी वापरलेले निवडणुक चिन्ह 'गाय आणि वासरू' हे धार्मिक चिन्ह आहे.\nस्वतः शांतीभूषण यांची या याचिकेला यश येईल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. त्याचे कारण म्हणजे आपले मुद्दे तितके बळकट आहेत यावर त्यांचा तितका विश्वास नव्हता. आणि दुसरे म्हणजे कोणीही न्यायाधीश विद्यमान पंतप्रधानांचा पदभ्रष्ट करेल असा निर्णय द्यायचे धाडस करेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. तरीही यश यायची थोडी तरी शक्यता असेल तर लढायचे असे त्यांनी ठरविले.\nचांगली सुरुवात झाली आहे\nचांगली सुरुवात झाली आहे\nनका विसरु गाय वासरू ही घोषणा आणि शाळेत मुक्तपणे वाटले जाणारे खिशावर लावायचे कागदी बिल्ले आठवतात.\nजिल्हा परिषद शाळेतले शिक्षक, सरकारी कर्मचारी कामं सोडून उघडपणे प्रचार करत असत हेही आठवते. खरं तर असं करायची गरजच नव्हती काँग्रेसला. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तर अनेक दशके काँग्रेसने दिलेला उमेदवार एकतर्फी निवडून येई. नाईलाजाने विरोधात उभ्य�� राहिलेल्या लाल बावटा किंवा जनसंघाच्या उमेदवाराला केविलवाणा पाठिंबा असे.\nअनेक दशके काँग्रेसने दिलेला\nअनेक दशके काँग्रेसने दिलेला उमेदवार एकतर्फी निवडून येई.\nआम्ही दगड उभा केला तर दगडसुध्दा निवडून येईल असं कॅांग्रेसचे पुढारी म्हणत असत व ते खरेही होते. तेवढी पुण्याई त्यावेळी कॅांग्रेसची नक्कीच होती.\nमात्र हे विधान सिध्द करण्यासाठी नंतर नंतर फारच दगड उभे केले नी......\nनका विसरु गाय वासरू ही घोषणा आणि शाळेत मुक्तपणे वाटले जाणारे खिशावर लावायचे कागदी बिल्ले आठवतात.\nआणि नका विसरू गाय वासरू या दोन्हींमध्ये यमक सारखेच होते :)\nजिल्हा परिषद शाळेतले शिक्षक, सरकारी कर्मचारी कामं सोडून उघडपणे प्रचार करत असत हेही आठवते.\nकदाचित त्याकाळी गावांमध्ये सगळे नियम माहित नसतील आणि नियम माहित असले तरी गावात सगळे एकमेकांना ओळखत असल्याने कोण तक्रार करणार हा पण प्रश्नच असेल. पण समजा तक्रार केली असती तर अशा कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा आली असती का\nशेषन पुर्व काळातील निवडणुका\nहे एक वेगळेच प्रकरण असावे...\n३. मतदारांनी इंदिरा गांधींना मते द्यावीत या उद्देशाने यशपाल कपूर यांनी मतदारांना गोधड्या, ब्लँकेट, धोतरे आणि दारू यांचे वाटप केले.\nया मुद्द्याविषयी थोडे अधिक लिहितो. लपूनछपून या गोष्टी सर्रास चालतात असे म्हटले जाते. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झोपडपट्टीत जाऊन दारू आणि पैसे वाटतात हे कोणीतरी म्हटलेले आपण सगळ्यांनीच कधीतरी ऐकले आहे. त्यात कितपत तथ्य असते याची कल्पना नाही. पण मतदारांना अशी लाच देऊन मते घ्यायचा प्रयत्न करणे हा जनप्रतिनिधी कायदा-१९५१ प्रमाणे गुन्हा आहे आणि तसे करणार्‍या उमेदवाराची निवड रद्द होऊ शकते.\nयाविषयी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लखनौमधून भाजपचे उमेदवार होते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. तर सगळ्या विरोधी पक्षांनी आघाडीचे वकील राम जेठमलानींना वाजपेयींविरोधात उमेदवारी दिली होती. वास्तविकपणे राम जेठमलानी हे पूर्वीपासून भाजपला जवळचे होते. अगदी वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारमध्येही ते कायदामंत्री होते. त्यानंतर १९९८ आणि १९९९ मध्ये स्थापन झालेल्या वाजपेयींच्या सरकारमध्येही ते कायदामंत्री होते. पण जून २००० मध्ये सरन्यायाधीश आदर्शसेन आनंद यांच्यावर जेठमलानींनी काही कारणाने जाहीर टीका केल्याने त्यांचा राजीनामा वाजपेयींनी घेतला. तेव्हापासून जेठमलानींचा वाजपेयींवर राग होता.\nअसो. तर सांगायचा मुद्दा हा की वाजपेयींनी आपले निवडणुक एजंट म्हणून उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते (आणि नंतरच्या काळात मध्य प्रदेशचे राज्यपाल झालेले) लालजी टंडन यांची नियुक्ती केली होती. लखनौमध्ये मतदान ५ मे रोजी होणार होते. १२ एप्रिलला लालजी टंडन यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम झाला होता. अन्यथा या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा कदाचित झाला नसता पण त्या कार्यक्रमाला हजारो महिला आल्या आणि तिथे चेंगराचेंगरी होऊन १२ जणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nअसे साड्यांचे वाटप करणे हा वाजपेयींचे निवडणुक एजंट लालजी टंडन यांनी मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न केला होता का माझ्या मते याचे उत्तर हो असे आहे. लालजी टंडन यांचा दावा होता की ते हा कार्यक्रम दरवर्षी करत होते तरीही हा कार्यक्रम करायचाच असता तर लखनौमध्ये मतदान संपल्यावर म्हणजे ५ मे नंतर करता येऊ शकला असता. तेव्हा ते हा कार्यक्रम दरवर्षी करत असले तरी त्यातून अजून थोडी मते मिळवायचा प्रयत्न कशावरून नसेल हा मुद्दा उभा राहतोच. जरी त्यांचा उद्देश तो नसला तरी वाजपेयींच्या निवडीला आव्हान देण्याइतपत हा मुद्दा नक्कीच बळकट होता असे म्हणायला जागा आहे. हे राम जेठमलानींसारख्या निष्णात वकीलाच्या नजरेतून कसे निसटले माझ्या मते याचे उत्तर हो असे आहे. लालजी टंडन यांचा दावा होता की ते हा कार्यक्रम दरवर्षी करत होते तरीही हा कार्यक्रम करायचाच असता तर लखनौमध्ये मतदान संपल्यावर म्हणजे ५ मे नंतर करता येऊ शकला असता. तेव्हा ते हा कार्यक्रम दरवर्षी करत असले तरी त्यातून अजून थोडी मते मिळवायचा प्रयत्न कशावरून नसेल हा मुद्दा उभा राहतोच. जरी त्यांचा उद्देश तो नसला तरी वाजपेयींच्या निवडीला आव्हान देण्याइतपत हा मुद्दा नक्कीच बळकट होता असे म्हणायला जागा आहे. हे राम जेठमलानींसारख्या निष्णात वकीलाच्या नजरेतून कसे निसटले कदाचित ते त्यांच्या नजरेतून निसटले नसावे. समजा निवडणुकांनंतर वाजपेयी पंतप्रधान झाले असते तर कदाचित त्यांच्या निवडीला आव्हान जेठमलानींनी दिले असते. पण तसे न झाल्याने आणि २००४ च्या निवडणुकांनंतर तसेही वाजपेयी हळूहळू सक्रीय राजकारणातून निवृत्तीकडे झुकायला लागल्याने हे आव्हान देऊन आणि त्यांची निवड रद्दबादल झाल्यास त्यांना सहा वर्षे निवडणुक लढवायला बंदी घालून फार काही साध्य होणार्‍यातले नव्हते कारण त्यानंतर वाजपेयी निवडणुक लढवायची शक्यता तशीही नव्हती. बहुदा म्हणून वाजपेयींच्या निवडीला आव्हान दिले गेले नसावे.\nमाझ्या आठवणीप्रमाणे कोणीतरी याविरोधात निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. परंतु त्या मतदारसंघात अजून अर्ज भरायला सुरूवात झाली नाही व त्यामुळे मतदारांना प्रलोभन दाखविले असे म्हणता येणार नाही असे सांगून निवडणुक आयोगाने ती तक्रार फेटाळली होती.\nपरंतु त्या मतदारसंघात अजून अर्ज भरायला सुरूवात झाली नाही व त्यामुळे मतदारांना प्रलोभन दाखविले असे म्हणता येणार नाही असे सांगून निवडणुक आयोगाने ती तक्रार फेटाळली होती.\nयाविषयी नंतरच्या भागांमध्ये उल्लेख येणार आहे. जनप्रतिनिधी कायदा-१९५१ प्रमाणे एखाद्या उमेदवाराने काही अवैध कृती केली (मतदारांना लाच देणे वगैरे) तर त्याची निवड रद्द होऊ शकते. आता एखादा मनुष्य उमेदवार कधी बनतो उमेदवारी अर्ज भरल्यावरच तर त्याचे उत्तर नाही असे आहे. एखादा मनुष्य नक्की उमेदवार कधी बनतो याविषयी त्या कायद्यात एक उल्लेख आहे. तो उल्लेख कोणता यासाठी पुढील भागांची वाट बघावी लागेल. मला वाटते वाजपेयी त्या न्यायाने उमेदवारी अर्ज भरला नसला तरी उमेदवारच होते. कायद्यात ती तरतूद ठेवली आहे त्याचे एक कारण आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कोणी मतदारांना लाच दिली किंवा अन्य काही गैरप्रकार केले तर 'मी निवडणुक अर्जच भरला नव्हता त्यामुळे मी उमेदवार कसा' ही पळवाट वापरून कोणीही असे बेकायदेशीर कृत्य केल्याच्या परिणामांपासून सुटू शकेल.\n२००९ मध्ये आचारसंहिता लागू\n२००९ मध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर तत्कालीन खासदार गोविंदा होळीनिमित्त नोटा वाटताना दिसला होता. परंतु त्याच्याविरुद्ध झालेली तक्रार निवडणुक आयोगाने खालील कारणे देऊन फेटाळली होती.\n(१) तोपर्यंत त्याने अर्ज भरला नव्हता आणि (२) नंतर त्याला उमेदवारी व देता त्याच्या जागी संजय निरूपमला उमेदवारी दिली होती.\nयाविषयी अधिक वाचन केल्यावर समजले ते धक्कादायक आहे. आणीबाणी आणल्यानंतर इंदिरा सरकारने केवळ इंदिरांची लोकसभेवरील निवड रद्द करायचा अलाहाबाद उच्च न्याय���लयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकू नये म्हणून राज्यघटना आणि कायदा याच्याशी खेळ केला होता. विशेष म्हणजे हा सगळा खेळ इंदिरांनी सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील सुनावणीला यायच्या पूर्वी घाईगर्दीत उरकण्यात आला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला निकाल देताना कायद्याचे सगळे संदर्भच बदलून गेले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल फिरवून इंदिरांच्या बाजूने निकाल देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. हा प्रकार फुटबॉलची मॅच सुरू झाल्यानंतर गोलपोस्ट बदलण्याप्रमाणे होता. वेळ मिळाल्यास याविषयीही लिहेन.\nतर स्वतःची खुर्ची वाचवणे या एकमेव उद्देशाने इंदिरांच्या सरकारने राज्यघटना आणि कायदा यांच्याबरोबर जो खेळ मांडला होता त्यातील एक म्हणजे १९५१ चा जनप्रतिनिधी कायद्यातील 'उमेदवार म्हणजे कोण' ही व्याख्याच बदलून टाकणे. पुढील भागांमध्ये समजेल की त्या व्याख्येमुळे इंदिरांपुढील अडचणी वाढल्या होत्या आणि त्यांची लोकसभेवरील निवड रद्द करायचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यात त्या व्याख्येचा वाटा मोठा होता. सर्वोच्च न्यायालयापुढे प्रकरण प्रलंबित असताना सरकारने ती व्याख्याच बदलून टाकली.\nजनता सरकार आल्यानंतर इंदिरा गांधींनी हा खेळ केला होता तो बर्‍याच प्रमाणात ४४ व्या घटनादुरूस्तीमधून उलटविला गेला. मला वाटत होते की जनप्रतिनिधी कायद्यात इंदिरांच्या सरकारने केलेला हा बदलही उलटविण्यात आला आहे. मात्र जनप्रतिनिधी कायद्यात इंदिरांच्या सरकारने केलेला बदल मात्र जनता सरकारने किंवा त्यानंतर आलेल्या कोणत्याही सरकारने उलटवलेला दिसत नाही. कायदा मंत्रालयाच्या वेबसाईटवर १९५१ चा जनप्रतिनिधी कायदा बघितला त्यात इंदिरांच्या सरकारने केलेलीच दुरूस्ती अजूनही आहे. हे खरोखरच धक्कादायक आहे.\nयाचा अर्थ निवडणुक अर्ज भरण्यापूर्वी कोणीही कितीही लांड्यालबाड्या केल्या, पाण्यासारखा पैसा खर्च केला, मतदारांना लाच दिली तरी त्याला निवडणुकीतील अवैध प्रकार मानता येणार नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे हितसंबंध अशा लांड्यालबाड्यांमध्ये गुंतलेले असल्याने कोणालाच हा बदल करावासा वाटत कसा नाही\nबाकी इंदिरा गांधींच्या सरकारने वाटेल त्या घटनादुरूस्त्या करणे, आपल्याला सोयीस्कर कायदे पूर्वलक्षी प्रभावाने कायदे अंमलात आणणे हे प्रकार उदंड प्रमाणात केले. त्या बाबतील इंदिरा त्यांच्या वडीलांपेक्षा कितीतरी जास्त वाईट पंतप्रधान होत्या असे म्हणायला हवे.\nयाचा अर्थ निवडणुक अर्ज\nयाचा अर्थ निवडणुक अर्ज भरण्यापूर्वी कोणीही कितीही लांड्यालबाड्या केल्या, पाण्यासारखा पैसा खर्च केला, मतदारांना लाच दिली तरी त्याला निवडणुकीतील अवैध प्रकार मानता येणार नाही.\nबरोबर. यामुळेच २००४ मध्ये लालजी टंडन लखनौ मतदारसंघात साडीवाटप करताना सापडूनही तसेच २००९ मध्ये होळीचे निमित्त करून नोटा वाटताना सापडूनही निवडणुक आयोगाने कारवाई केली नव्हती कारण तेव्हा वाजपेयी व गोविंदा यांनी अर्ज भरलेला नव्हता.\nएक प्रश्न पडलाय. निवडणुक अर्ज भरल्यानंतरही एखाद्याने एखाद्या उमेदवाराच्या नावाने (मतदारांना भुलविण्यासाठी किंवा मुद्दाम विरोधी पक्षाच्या एखाद्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी) मतदारांना पैसे वाटले तर\n(१) वाटप करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाला आहे का\n(२) अशी कारवाई केल्याची भूतकाळात उदाहरणे आहेत का\n(३) ज्याच्या नावाने पैसे वाटले त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकर निवडणुक आयोगाला आहे का असे भूतकाळात घडले आहे का असे भूतकाळात घडले आहे का असा अधिकार असेल तर ते धोकादायक आहे, कारण विरोधी उमेदवाराला गोत्यात आणण्यासाठी एखादा दुसरा उमेदवार त्याच्या नावाने कोणाकरवी पैसे वाटून त्याला गोत्यात आणू शकेल.\nनिवडणुक अर्ज भरल्यानंतरही एखाद्याने एखाद्या उमेदवाराच्या नावाने (मतदारांना भुलविण्यासाठी किंवा मुद्दाम विरोधी पक्षाच्या एखाद्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी) मतदारांना पैसे वाटले तर\n(१) वाटप करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाला आहे का\nअसायला हवा. पण प्रत्यक्षात काय होते याची कल्पना नाही. तसेच मतदारांना लाच दिल्याबद्दल निवडून आलेल्या उमेदवाराची निवड रद्द होऊ शकते हे मान्य. पण समजा पराभूत उमेदवाराने असा मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याविरूध्द काही कारवाई होते का हा पण प्रश्न आहे. तसे करायचे अधिकार निवडणुक आयोगाला असावेत. १९८७ च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश प्रभूंच्या प्रचारसभेत हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली हा ठपका ठेऊन शिवसेनाप्रमुख बाळ��साहेब ठाकरेंचा मताधिकार १९९९ मध्ये निवडणुक आयोगाने सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. त्यावरून कारवाई ही नेहमी विजयी उमेदवारावरच होते असे नाही तर इतरांवरही होऊ शकते असे म्हणायला वाव आहे.\nसमजा एखाद्या उमेदवाराच्या नावाने पैसे दिले जरी असतील तरी त्या पैशाचा आणि संबंधित उमेदवाराचा संबंध जोडता आला पाहिजे. बहुदा तिथे गाडी अडते. त्यामुळे खरोखरच असे पैसे वाटणार्‍यांवरही कारवाई त्यामानाने कमी प्रमाणात होते असे म्हणायला हवे. म्हणजे जितक्या प्रमाणात हे प्रकार चालतात त्या तुलनेत उमेदवारांवर कारवाई केली जायचे प्रमाण बरेच कमी आहे असे म्हणायला हवे. तसे असेल तर मग दुसर्‍याच्या नावाने पैसे वाटले तर त्यावर कारवाई करणे आणखी कठीण होईल.\n\"बाळाला मतदानाचा अधिकार नसतो\"\n\"बाळाला मतदानाचा अधिकार नसतो\" असं बाळासाहेबांचा मताधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतल्यावर शरद पवार बोलल्याचे आठवते.\n हे पद त्या पक्षपुरते असते कि निवडणूक आयोगाशी आणि प्रक्रियेशी संबंध असतो\nकॅम्पेन मॅनेजर असतात काही देस्ता पण ते त्या उमेदवाराचे आणि पक्षाचे .. निवडणूक आयोगाशी संबंध नसतो \nअन्य एका प्रतिसादात जनप्रतिनिधी कायदा-१९५१ चे कलम ४० दिले आहे. त्याप्रमाणे आपले प्रचाराचे काम करायला उमेदवार आपल्या मतदारसंघात एजंट नेमू शकतो. त्या मतदारसंघापुरता त्या उमेदवाराचा तो प्रचारप्रमुख असे म्हणायला हरकत नसावी. असा एजंट नेमायलाच हवा असे नाही पण नियमांप्रमाणे तसे करता येते. उमेदवाराने कोणाला आपला एजंट नेमला आहे हे निवडणुक आयोगाला कळवावे लागते. तसेच कोणत्याही कारणाने निवडणुक लढवायला अपात्र असलेला (वय कमी असणे किंवा अन्य कोणत्या कारणाने निवडणुक आयोगाने निवडणुक लढवायला बंदी घातलेला कोणीही) एजंट म्हणून नेमला जाऊ शकत नाही.\n आवडला हा भाग. पुभाप्र...\nउत्तम सुरुवात. अनेक मतांचा मोठा स्पेक्ट्रम असणारा विषय आहे. त्यामुळे पुभाउप्र.\nवाचतो आहे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.\nपुढील भाग लवकर येऊ द्या.\nतुमच्या लेखमालेमुळे अनेक माहीत नसलेल्या गोष्टी कळतील.\nया भागातील काही गोष्टींचे संदर्भ पुढ्च्या भागात येतील तेव्हा तिकडे कंसात 'भाग १' असे लिहिले तर बरे होईल.\nबरीच नावे आणि माहीती विस्ताराने आली आहे त्यामुळे हे बरे पडेल.\nएक पिडिएफ बनवून अपलोड करा.\nसर्व एकदम वाचता येईल.\nसर्व भाग आल्यावर मग संकलन करून त्याची पीडीएफ बनवली तरी चालेल. कारण येणार्‍या प्रतिसादांनुसार चंसू आणखी वाचन करून भर टाकताहेत. तसेच इतर अभ्यासू सदस्यही बरीच भर टाकत आहेत. या सगळ्याचा परिणाम पुढच्या भागातील लिखाण आणखी चांगले होण्यात होत असणार.\nमाझे मत तर असे आहे की, सगळे भाग संपल्यावर सगळे लेख व त्यावरील प्रतिक्रिया यावर आधारित एक मोठा समग्र लेख संपादीत करावा व जनातलं मनातलं मधे हलवावा.\nचंसूंनी ज्याप्रकारे भाऊंच्या लेखांचा संदर्भ दिलाय त्याप्रमाणे, काही काळानंतर दुसर्‍या एखाद्या संस्थळाने ह्या लेखाचा उपयोग संदर्भ म्हणून दिला तर आश्चर्य वाटणार नाही.\nअगदी याच पध्दतीने गेल्या अनेक वर्षातील चालू घडामोडीमधील राजकीय धाग्यांचा उपयोग करून त्यातील विश्वासार्ह बाबी संकलीत करून सनावळीप्रमाणे एक लेख बनविल्यास तो लेख थोडासा संदर्भग्रंथासारखा होऊ शकेल.\nफक्त लेख अशी पिडीएफ\nहा पर्याय ठेवण्यात फायदा आहे. एक पुस्तक होईल. त्याचे epub ही करता येईल. ते कोणत्याही डिवाइसात adjust करून वाचता येते. बाकी प्रतिसादांसह इथे आहेच.\n१. No. I am not. हे वाक्य इतकं महत्त्वाचं का आहे, याची उत्सुकता लागली आहे.\n२. शाई आणि आता यंत्रांवर होणारे आरोप, दोन्ही मूर्खपणाचे कळस. केवळ धुरळा उडवण्याची कामे.\n३. निवडणूक एजंट म्हणजे प्रचार प्रमुख की याचं काही वेगळं काम असतं\n४. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना मटणाच्या पंगती, दारूचं वाटप, मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचं वाटप या गोष्टी सर्रास होतात. सर्वांकडून होतात. (म्हणजे ज्यांना खरंच जिंकायचं असतं त्यांच्याकडून. तिथे भाजपा- शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस - मनसे असा भेदभाव नसतो. विधानसभेला सतरा, एकशे अडतीस, तीनशे एकोनसत्तर मते घेणारे पैसे वाटत नाहीत.) मनपा आणि विधानसभा निवडणुकीत दर पाचशे ते एक हजार रुपये असतो. ग्रामपंचायतीला हा दर एक हजार ते पाच हजार असतो. यात बंगले, सोसायटी, झोपडपट्टी असा फरक नसतो. झोपडपट्टीत रोख रक्कम वाटली जात असेल तर सोसायट्यांत अंतर्गत रस्ते, नळजोडणी, इमारतीची रंगरंगोटी अशी कामे करावी लागतात. २०१७ मनपा निवडणुकीत सीसीटिव्ही चे काम करून दिले गेलेले पाहिले आहे.\nयाला कोणताही पुरावा नसतो. या गोष्टी आजतागायत कधीही सिद्ध झालेल्या नाहीत. आपल्या मतदार संघातील जागरण गोंधळ, कार्यकर्त्याचा वाढदिवस अशा कार्यक्रमांचा जेवणावळी सा��ी आधार घेतला जातो. पण जेवणावळ कोणत्या उमेदवाराची आहे, हे सगळ्यांना माहिती असतं. जो अधिकृत रित्या पक्षाचा सदस्य नाही, अशा विश्वासू कार्यकर्त्यांकडे पैसे वाटपाची जबाबदारी असते. ते एकेका परिसरातील छोट्या पुढाऱ्याकडे वा वेगवेगळ्या मंडळांच्या प्रमुखाकडे पैसे देतात, जे नंतर मतदारांना रात्री अकरा बारा नंतर पोचवले जातात. (गणेशोत्सव मंडळ असेलच असे नाही. चौकाचौकात अमुक ग्रुप, तमुक संघटना असे बोर्ड दिसतात. ते उपयोगी पडतात.)\n३. निवडणूक एजंट म्हणजे प्रचार प्रमुख की याचं काही वेगळं काम असतं\nहो तसे म्हणता येईल. मात्र हा एजंट उमेदवाराच्या मतदारसंघापुरता असतो. १९५१ च्या जनप्रतिनिधी कायद्याच्या कलम ४० मध्ये उमेदवाराला आपला एजंट नियुक्त करता येईल असे लिहिले आहे आणि कलम ४५ मध्ये त्या एजंटची कामे लिहिली आहेत.\nमनपाचे, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीतल्या सावळ्या गोंधळाचे निरीक्षण चपखल आहे.गावाकडे १०-१२ वर्षांपूर्वी बसमध्ये​ एकदा एका​ माणसाशी बोलता बोलता ,त्याने बरोबर असलेल्या पिशवीमध्ये पैशाचे बंडलस असून ते तो नगरपालिका निवडणुकीसाठी वाटायला नेत आहे हे हसत हसत सांगितले ,माझा तेव्हापासून निवडणुकीवरचा विश्वास कमी झालाय.नंतर अशी असंख्य उदाहरणे पाहिली मग..\nपण निवडणूक जिंकण्यासाठी पैसा खूप जास्त महत्त्वाचा असतो.\nअगदी वाराणसी मध्ये सुद्धा भाजपला आणि रायबरेली मध्ये काँग्रेसला पैशाचं वाटप करावं लागलं असणार, यात शंका नाही.\nप्रश्न हा की मतदार पैसे घेऊन मत त्याच पक्षाला देतात का १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते यशवंतराव गडाख आणि त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार बाळासाहेब विखे पाटील. त्यावेळी यशवंतराव गडाखांसाठीच्या प्रचारसभेत भाषण करताना त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार म्हणाले होते की विखे पाटील तुम्हाला पैसे देतील. त्यांच्याकडून पैसे घ्या पण मत गडाखांनाच द्या. अशा प्रकारचे आवाहन अनेकांनी वेगवेगळ्या वेळी केले आहे.\nनवीन आणि सज्जन जिंदाल या उद्योगपतींची आई सावित्री जिंदालचा हरियाणा विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये पराभव झाला होता. जर पैसे वाटणे हा निवडणुक जिंकायचा मार्ग असता तर नेहमी श्रीमंत उमेदवार जिंकलेच असते. प्रत्येक वेळी तसे होतेच असे नाही.\nपुण्यात १९८५ व १९९२ मधील\nपुण्यात १९८५ व १९९२ मधील महापालिका निवडणुकीत एका प्रचंड धनाढ्य अपक्ष उमेदवाराने झोपडपट्टीत पाण्यासारखे पैसे वाटले होते. परंतु दोन्ही वेळा तो थोड्या मतांनी पडला होता.\nदारीद्र्य रेषेखालील मतदारांवर आजही पैशाचा प्रभाव पडतो. कोणीही निवडून येवो, आपल्या परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही हे त्यांना माहीत असते. त्यामुळे निवडणुकांमुळे काही दिवस आपल्या घरची चूल पेटते एवढेच त्यांना कळते.\nयासाठीच गरीबी हटणे, झोपटपट्टी हटणे, लोकं सुक्षिशीत होणे राजकारण्यांना नको असते.\nमात्र लोकसंख्येतील मध्यमवर्गाचा वाढत चालेलेला टक्का, सोशल मिडियामुळे मेनस्ट्रीम मिडियाचा उघडा पडणारा खोटेपणा ह्या दोन गोष्टी, पैशाने निवडणुका जिंकण्यास अडथळा ठरू लागल्याचे जाणवत आहे.\nसोशल मिडियामुळे मेनस्ट्रीम मिडियाचा उघडा पडणारा खोटेपणा\nसोशल मिडियामुळे मेनस्ट्रीम मिडियाचा उघडा पडणारा खोटेपणा\n१. मेनस्ट्रीम मिडिया पेक्षा सोशल मिडिया मध्ये जास्त सत्य/वास्तव असतं का\n२. सोशल मीडिया हा मेनस्ट्रीम मिडियाहून अधिक विश्वासार्ह आहे का\nबुडबुडा आहे सोमि राजकारणलवकर फुटला पाहिजे.घडा भरलाच आहे.\n१. मेनस्ट्रीम मिडिया पेक्षा\n१. मेनस्ट्रीम मिडिया पेक्षा सोशल मिडिया मध्ये जास्त सत्य/वास्तव असतं का\nअसं नक्कीच म्हणता येणार नाही. सोशल मिडियामध्येही खोटेपणा चालतोच.\nमेनस्टीम मिडियातील बातमीच्या विरोधात मेनस्ट्रीममधे काहीच करता येत नाही. कॉमेंटस प्रत्येक वेळेस प्रभावी ठरतीलच असे म्हणता येत नाही. कित्येक वेळेस कॉमेंटस उडवल्या जातात तर कित्येक वेळेस कॉमेंटस बंद केलेल्या असतात. त्यामुळे मेन स्ट्रीममधील खोटेपणासाठी सोशल मिडियातच तोंड फोडता येते.\n२. सोशल मीडिया हा मेनस्ट्रीम मिडियाहून अधिक विश्वासार्ह आहे का\nअसंही नक्की म्हणता येणार नाही. मात्र सोशल मिडियामध्ये खोटे जास्त काळ टिकणे अवघड बनू शकते.\nयाचे कारण असे की येथे दोन्ही बाजू मांडल्या जाऊ शकतात. कोणती जास्त विश्वासार्ह वाटते हे इतरांना ठरवता येते. काही जण याला गदारोळ म्हणतात. पण याला गदारोळ म्हणता येणार नाही. नुसतीच शिव्यागाळी असेल, कोणताही नवीन मुद्दा नसेल तर अशा पोस्ट गदारोळ समजून पूर्णपणे संपादीत केल्या गेल्या तर राजकीय धागे माहितीपूर्ण व्ह्यायला लागतील.\nमात्र राजकीय धाग्यावर कोणितरी बिनबुडाचे आरोप करतो. (बर्‍याच वेळेस हे आरोप मेनस्ट्रीम मिडियाच्या आधाराने केलेले असतात.) तसेच व्यवस्थित पुरावे देऊन ते आरोप कोणितरी खोडून काढतो. या प्रकारामुळे माझ्या माहितीत जास्त भर पडली आहे असे मला वाटते. मात्र गदारोळाकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे.\nत्यामुळे बिनबुडाचे आरोप करणारा कोणितरी असावाच, असे माझे मत आहे. 🤣\nप्रश्न हा की मतदार पैसे घेऊन मत त्याच पक्षाला देतात का\nकिमान पश्चिम महाराष्ट्रातील मतदार हुशार आहेत ;)\n' त्यांचं खा मटन, आमचं दाबा बटन' या स्वरूपाच्या घोषणा प्रचार यात्रेत हळू आवाजात ऐकू येतात.\nपैसा सर्वात महत्त्वाचा नसतो, पण विजयाची पूर्ण खात्री असलेल्या उमेदवाराला सुद्धा पैसा वाटण्यावाचून पर्याय नसतो, इतका पैसा नक्कीच महत्त्वाचा असतो.\nनेहरूंपासून मोदिंपर्यंत सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार एकही मत पैशाने विकत न घेता जिंकले आहेत, असं मानणं युटोपियन होईल.\nनवीन आणि सज्जन जिंदाल या उद्योगपतींची आई सावित्री जिंदालचा हरिया\nनवीन आणि सज्जन जिंदाल या उद्योगपतींची आई सावित्री जिंदालचा हरियाणा विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये पराभव झाला होता.\nत्यांनी पैसा पाण्यासारखा वाटला असणार यात शंका नाही\nपण जिंकणाऱ्या उमेदवाराला सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते करावं लागलं असणारच. केवळ लोकांचं प्रेम, चारित्र्य, आश्वासनं, प्रतिमा, लोकप्रियता, घोषणा, प्रचार याने कोणीही निवडून येणारं नाही. तसेच केवळ पैशाने सुद्धा कोणीच निवडून येणार नाही. अन्यथा २००४ मध्ये मुकेशभाऊ पंतप्रधान आणि अनीलभाऊ गृहमंत्री झाले असते ;)\nप्रश्न हा की मतदार पैसे घेऊन\nप्रश्न हा की मतदार पैसे घेऊन मत त्याच पक्षाला देतात का\nग्रामपंचायत लेव्हलला देतात, न्हवे द्यावेच लागते. कारण वाॅर्डात मतेच २००-३०० इतकी कमी असतात. त्यामुळे पैसे घेउन मत दिले नाही तर माहीत पडू शकते. विधानसभा, लोकसभेला तितकेसे नाही कळत.\nविधानसभा मतदान झाल्यावर घडलेली एक गोष्ट. केव्हांची कुठली ते नाही सांगत.\nमतदान झाले. दोन्ही उमेदवारांनी एका छोट्या वस्तीत पैसे वाटले होते. दोन्ही उमेदवारांचे पैसे वाटणारे दोन्ही टगे एकमेकांचे चांगले मित्र.\nमतदान झाल्यावर परत दोघेही वस्तीत शिरले. दोघानी एकदम जाऊन प्रत्येकाला प्रत्यक्ष विचारले की, कोणाला मत दिले\nज्या उमेदवाराला मत दिले नव्हते त्य���च्याशी संबंधित टग्याने पैसे परत मिळवले. त्या टग्याला कधी दिलेले सगळे मिळाले, तर कधी थोडेच मिळाले. पण काहीबाही तरी मिळाले.\nउमेदवारांचे जे काय व्हायचे ते निकालाच्या दिवशी झाले. पण तोपर्यंत दोन्ही टग्यांची चंगळ झाली.\nतर असेही होऊ शकते.\n42 लाख रुपये अश्या एका टग्या\n42 लाख रुपये अश्या एका टग्या ने न वाटता घरात दाबून ठेवले होते , वाटले का \nमाझा एक रुग्ण आय ए एस अधिकारी\nमाझा एक रुग्ण आय ए एस अधिकारी आहे.\nत्याचा कोर्समेंट सु श्री मायावती यांचा स्वीय सहाय्यक होता.\nनिश्चलनीकरण झाले त्या दिवशी संध्याकाळी हा कोर्समेंट मायावतींच्या बरोबर त्यांच्या लखनौ येथे असलेल्या वेगळ्या (निवासस्थान/महाल नव्हे) २ बेडरूमच्या फ्लॅट मध्ये होता.\nनिश्चलनीकरणाची घोषणा रात्री ८ वाजता झाली ती ऐकून सु श्री मायावती छाती पकडून खाली बसल्या. कारण या फ्लॅटच्या दोन्ही बेडरूम ५००/१००० च्या नोटांनी भरलेल्या होत्या.\nसु श्री मायावती याना डॉक्टरांकडे जाण्यासाठी विनवले असता त्यांनी त्याला साफ नकार दिला आणि आपल्या अत्यंत विश्वासातील डॉक्टरला त्या फ्लॅट मध्ये पाचारण केले. त्या डॉक्टरांनी त्यांना तेथेच उपचार दिले पण त्या काही दवाखान्यात/ रुग्णालयात गेल्या नाहीत.\nपुढे झालेल्या निवडणुकीत त्यांची बऱ्यापैकी वाताहत झाली याच्या काही कारणांपैकी एक कारण त्यांच्याकडे असलेला पैसा निकामी झाला होता आणि त्यांच्या कडे असलेली दुसरी मालमत्ता( बेनामी स्थावर मालमत्ता) आधार कार्डाशी संलग्न केल्यामुळे त्यांना विकता आली नाही असे त्यांच्या कडून ऐकले.\nप्रत्येक फोटो खाली आणि मध्ये एक (तोरसेकर ब्लॉग) संदर्भ दुवे दिलेत, हे फार स्वागतार्ह आहे. म्हणजे कोणता संदर्भ नेमका कुठून घेतला आहे हे थेट कळतं.\n(अन्यथा सामान्य प्रघात हा असतो, की लेखाच्या शेवटी यादी असते, आणि यात तुम्हाला हवं ते शोधून घेणं अपेक्षित असतं)\nखूप भारी सुरुवात झालीय लेखाची धाटणी आणि लांबी योग्य वाटते.\nअर्थातच, या लेखात दिलेल्या हिंट्समुळे पुढील भागांची उत्सुकता लागली आहे.\nमुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहात हे उत्तम आहे.\nसर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना धन्यवाद. नुसते धन्यवाद असे लिहायला प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन या धाग्याचा टी.आर.पी विनाकारण वाढवत नाही.\nदुसरा भाग उद्या टाकणार आहे. १२ जूनला न���वा भाग टाकणार आहे. त्यामुळे काही मधे एखाद-दोन दिवसांची विश्रांती असेल.\nआवडीने वाचन करत आहे. मला ह्या\nआवडीने वाचन करत आहे. मला ह्या विषयांत ज्ञान शून्य असल्याने चर्चा वाढविण्यासाठी मी विशेष काही योगदान देऊ शकत नसले तरी लेखकाचा हुरूप वाढावा म्हणून प्रतिक्रिया देत राहीन.\nमी यावर खुशवंत सिंगाचे विचार\nआणीबाणीची चाहूल भग १\nमला अजून मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला नव्हता, पण तरीही निवडणुकीचे वारे वाहत असताना, कानावर बर्‍याच गोष्ती येत असत. त्यातली महत्वाची गोष्ट अशी की निवडणूकीच्या आदल्या रात्री, मतदारांना पैसे वाटले जात असतात. मला आश्चर्य वाटायचे ते हे की आमच्या घरी कोणी कधी पैसे देण्यासाठी आलेला नव्हता. असे कां त्यावेळी असे समजले की असे पैसे फक्त झोपडपट्टीत रहाणार्‍या लोकांनाच वाटले जातात. मग पुढचा प्रश्न मनात येई कि ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यालाच मत जाईल याची खात्री काय त्यावेळी असे समजले की असे पैसे फक्त झोपडपट्टीत रहाणार्‍या लोकांनाच वाटले जातात. मग पुढचा प्रश्न मनात येई कि ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यालाच मत जाईल याची खात्री काय त्यावर असे समजले की पैसे देण्यापुर्वी, मतदाराला हातात ज्वारीचे दाणे घेवून अथवा मुलांच्या डोक्यावर हात ठेवून \" मी तुमच्याच उमेदवाराला मत देईन, मला या ज्वारीची अथवा माझ्या मुलाची/मुलीची शपथ आहे \" असे म्हणे वदवून घेत. अशी शपथ घेतल्यानंतर, मतदार सहसा धोका देणार नाही अशी पैसे वाटणार्‍याला खात्री असायची.कारण अन्नाची / मुला-मुलींची शपथ घेवुन, बेईमानी करणे ,म्हणजे आपले भविष्यात काहीतरी भयंकर नुकसान होईल अशी समजुत असायची.\nश्रीगुरुजी आणि गिरिश खरे\nश्रीगुरुजी आणि गिरिश खरे पुन्ह आक्टिव्ह झाले आहेत. वॉटरगेट आणि आणीबाणी दोन्हिबद्द्ल वाचाय्ला मजा येत आहे. प्रतिसाद सुद्धा सुपर्ब आहेत. क्रुपया असेच सुरु राहू द्या. गेल्या आठव्ड्यापासून वाचनमात्र आहे पण मजा येत आहे. शुभेच्छा.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/5541", "date_download": "2021-07-31T11:59:55Z", "digest": "sha1:PZNLBQLWK2H2KIDCAJXKEMPNE2AII5KX", "length": 20311, "nlines": 190, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी ; रणदीपसिंह सुरजेवालाची माहिती – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nसचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी ; रणदीपसिंह सुरजेवालाची माहिती\nसचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी ; रणदीपसिंह सुरजेवालाची माहिती\nपॉलिटिक्स स्पेशल 1 year ago\nराजस्थानातील कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची आज उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती रणदिपसिंह सुरजेवाल यांनी दिली आहे.तसेच पायलट यांच्याकडे जी खाती आहेत ती ही काढून घेण्यात आली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले\nकाही वेळापूर्वी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी केली आहे.\nमुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यात जो सामना रंगला आहे. पायलट दोन दिवस झाले दिल्लीत आहेत पण, ते कोठे आहेत हे समजत नाही. ते नेमके काय करणार आहेत. त्यांनी प्रियंका गांधी किंवा राहुल गांधीशी चर्चा केल्याचे वृत्त होते पण, त्याबाबतही अधिकृत दुजोरा कोणी दिला नाही.\nआज राजस्थान विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाची बैठक जयपूर येथील हॉटेल फेअरमोन्टमध्ये पार पडली. या बैठकीला पक्षाचे 102 आमदार बैठकीत उपस्थित असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. पक्षविरोधी कारवाया करणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी या आमदारांनी केली आहे.\nकॉंग्रेसच्या नेत्यांनी पायलट या���ना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती मात्र ते आले नाहीत. पायलट यांचे बंड मोडून काढण्याचे शेवटी पक्षाने ठरविले आहे. सुरजेवाल यांनी पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे असे जाहीर केले आहे.\nPrevious: निकालाची उत्सुकता शिगेला : आज नाही तर ‘या’ तारखेला लागणार 12वीचा निकाल, बोर्डानं केलं स्पष्ट\nNext: जिल्ह्यात दुकानांच्या वेळांमध्ये बदल ; नागरिकांनी गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खू��� ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,049)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/priya-bapat-2/", "date_download": "2021-07-31T13:08:29Z", "digest": "sha1:ZPLOTXNRGA2PROWBF2E6QNBY6HESABFE", "length": 7610, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "स्वतःच्याच कोशात राहिले - प्रिया बापट - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>स्वतःच्याच कोशात राहिले – प्रिया बापट\nस्वतःच्याच कोशात राहिले – प्��िया बापट\nनाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले असून यात तिची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. पौर्णिमा गायकवाड नावाच्या कणखर आणि महत्वकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा ती साकारत आहे. आपल्या या भूमिकेबद्दल प्रिया सांगते ”आपल्या वडिलांचे राजकीय अस्तित्व आणि त्यांचे तत्त्व जपण्यासाठी ही मुलगी राजकारणात उतरते आणि त्यात तिची लढाई इतर कोणाशी नसून तिच्या सख्ख्या भावाशी आहे.\nराजकारणाभोवती फिरणारी ही कथा आहे. याआधी मी अशा प्रकारची भूमिका कधीच साकारली नव्हती. त्यामुळे साहजिकच ही भूमिका साकारण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली.” प्रियाने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र व्यक्तिगत जीवनात प्रियाची प्रतिमा एक अवखळ, चुलबुली मुलगी अशी आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेची गरज असलेली परिपक्वता आणण्यासाठी प्रियाने बरीच मेहनत घेतली. त्याविषयी प्रिया म्हणते, ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी माझ्या वागण्या, बोलण्यात बदल करणे आवश्यक होते. याशिवाय या भूमिकेत शिरण्यासाठी मला स्वतःला मानसिकदृष्टया तयार करणे खूप महत्वाचे होते. मी माझ्याच कोशात राहिले. शक्यतो बाहेर जाणे टाळले. अशा लोकांच्या सहवासात राहिले, ज्यांना माझ्या या तयारीची, मेहनतीची जाण आहे. खूप शांत, संयमी राहण्याचा सतत प्रयत्न केला. माझ्या व्यक्तिरेखेबद्दचा नागेश सरांचा दृष्टिकोन आणि ते मला या भूमिकेत कसे बघतात, त्यांच्या या व्यक्तिरेखेकडून काय अपेक्षा आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी मी त्यांना सतत भेटले. एकंदरच ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. शिवाय इतक्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभवसुद्धा खूपच छान होता.\nघर सांभाळणारी सर्वसाधारण गृहिणी ते सत्ता सांभाळणारी जिद्दी, महत्वकांक्षी राजकारणी. प्रियाच्या अशा दोन वेगळया छटा या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. भावासोबत असणाऱ्या या राजकीय खेळीत कोण विजयी होईल, हे मात्र ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ पाहिल्यावरच कळेल.\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मन��रंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/12/05/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-07-31T11:43:13Z", "digest": "sha1:FUOKZ4NFKSHET3UGKSZLELQLU3DMJEHX", "length": 5581, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नितेश राणे आणि अन्य तिघांची जामिनावर सुटका - Majha Paper", "raw_content": "\nनितेश राणे आणि अन्य तिघांची जामिनावर सुटका\nपणजी – गोव्याच्या हद्दीतील महामार्गावरील टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांना मारहाण करून तेथे नासधूस केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे आणि त्यांच्या तीन साथीदारांची म्हापसा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.\nपेडणे पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या नऊ साथीदारांना या हल्ला प्रकरणात काल सायंकाळी अटक केली होती. त्यातील चार जणांची काल रात्री जामिनावर सुटका करण्यात आली; परंतु अन्य पाच जणांना मात्र आज पुढील रिमांडसाठी कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.\nकाल नितेश राणे हे आपल्या समर्थकांसह गोव्याकडे जात असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवरील टोलनाक्यावर त्यांनी टोल देण्यास नकार दिल्याने त्यांना टोलवरील कर्मचार्‍यांनी अडवले हंोते. त्यामुळे चिडूून त्यांनी या नाक्यावर मोडतोड केली होती. या टोलनाक्यावर गोव्याच्या बाहेर रजिस्ट्रेशन असलेल्या वाहनांकडून टोलवसूल केला जातो; परंतु राणे आणि त्यांच्या समर्थकांनी टोल देण्यास नकार दिला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/tsnREW.html", "date_download": "2021-07-31T12:48:10Z", "digest": "sha1:QCMHLV7O2MY4IRAWAUWS6EPDK6QMBWPH", "length": 9420, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "प्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने", "raw_content": "\nHomeप्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने\nप्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने\nउपकर्मा आयुर्वेदद्वारे उत्पादन श्रेणीचा विस्तार\nप्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने\nआरोग्य, निरोगीपणासाठी अत्यंत नैसर्गिक उत्पादने प्रदान करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या उपकर्मा आयुर्वेदने आपल्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार केला आहे. सध्या निरोगी राहण्यावरील भर वाढला असल्याने उपकर्मा आयुर्वेदने ग्राहकांच्या मागणीनुसार प्रतिकार शक्ती वाढवणारी ११ नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यात प्रतिकार शक्ती वाढवणारे रस, ड्रॉप्स, उत्तम गुणवत्तेचे च्यवनप्राश, शिलाजीत लिक्विडसह आयुष क्वाथ या अत्यंत प्रभावी काढ्याचा समावेश आहे. ३९९ ते ११९९ रुपयांच्या किफायती किंमतीत ही उत्पादने उपकर्मा आयुर्वेदच्या अधिकृत वेबसाइटसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकासारख्या प्रमुख पोर्टलवर तसेच देशभरातील १०,००० पेक्षा जास्त दुकानांतील मजबूत ऑफलाइन नेटवर्कमध्ये उपलब्ध होतील.\nप्रतिकार शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्याचा उद्देशाने सादर करण्यात आलेल्या या उत्पादनांमध्ये आवळा रस, कोरफड रस आणि तुळस-गुळवेल रस, आवळा ड्रॉप्स, गुळवेल ड्रॉप्स, अद्रक ड्रॉप्स, तुळस ड्रॉप्स, शिलाजीत लिक्विड तसेच आवळा, दालचिनी, पिप्पली, लवंग यांसारख्या ३० पेक्षा अधिक वनस्पतींपासून निर्मित उत्तम गुणवत्तेचे च्यवनप्राश आणि तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ इत्यादी नैसर्गिक घटकांपासून बनवलेला प्रभावी काढा आयुष क्वाथ यांचा समावेश आहे. प्रतिकार शक्ती प्रभावीपणे वाढवण्याकरिता या क्षेत्रातील तज्ञांनी या प्रत्येक उत्पादनावर महिनोंमहिने संशोधन केले आहे.\nउपकर्मा आयुर्वेदचे संस्थापक विशाल कौशिक म्हणाले की, ‘ उपकर्मा आयुर्वेदमध्ये आम्ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. याद्वारे आम्हाला सातत्याने नवी उत्तम गुणवत्तेची आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्यास प्रेरणा मिळते. आधुनिक काळातील सर्व प्रकारच्या आरोग्य आणि निरोगीपणादरम्यान येणा-या समस्यांची उत्तरे आयुर्वेदाकडे आहेत, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळेच सध्याच्या जागतिक संकटात उत्तम आरोग्याबद्दल विश्वास निर्माण करण्याकरिता आमची प्रतिकार शक्तीला चालना देणारी उत्पादने प्रत्येकाला मदत करतील.”\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/joginder-sharma-chris-harris-zafar-ansari-cricketer-changed-profession-464717.html", "date_download": "2021-07-31T13:07:52Z", "digest": "sha1:4LCX72FXMIACJOSFBNYNIOFFYTHCCFDN", "length": 18526, "nlines": 266, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nक्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट\nखेळाच्या मैदानात जो पाऊल टाकतो तो आयुष्यभर त्याच खेळाच्या निगडित काम करतो. कोण अंपायर बनतं तर कोण कॉमेंटेटर.... परंतु अशी काही नावं आहेत ज्यांनी दुसरं प्रोफेशन निवडलं. (joginder Sharma Chris harris Zafar Ansari Cricketer Changed profession)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nखेळाच्या मैदानात जो पाऊल टाकतो तो आयुष्यभर त्याच खेळाच्या निगडित काम करतो. कोण अंपायर बनतं तर कोण कॉमेंटेटर.... परंतु अशी काही नावं आहेत ज्यांनी दुसरं प्रोफेशन निवडलं. असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपली कारकीर्द मध्यभागी सोडली आणि काहीतरी वेगळं करायचा निर्णय घेतला. कुणी वकील केली तर कुणी पायलट झालं... चला तर मग अशा क्रिकेटपटूंवर नजर टाकू, ज्यांनी क्रिकेट सोडून दुसऱ्या क्षेत्रात भक्कम पाय रोवला...\nजोगिंदर शर्मा- 2007 च्या टी -20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात शेवटचं षटक टाकून भारताला विश्चचषक जिंकवून खेळाडू म्हणजेच जोगिंदर शर्मा नंतर पोलिस दलात गेला. जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिस दलात कार्यरत आहे. तिथे तो आपली सेवा बजावतोय.\nइजाबेल वेस्टबरी - या महिला क्रिकेटपटूने नेदरलँड्सकडून एकदिवसीय सामने खेळले आहेत. यानंतर ती निवृत्त झाली आणि पत्रकार झाली. ती क्रीडा पत्रकारिता करते. इझाबेल इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळली आहे आणि मिडलसेक्सची कर्णधार देखील राहिली आहे.\nजफर अन्सारी - इंग्लंडच्या या खेळाडूने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निवृत्ती घेतली. अन्सारीने वकील होण्यासाठी हा निर्णय घेतला. तो केंब्रिज विद्यापीठाचा पदवीधर आहे. त्याने इंग्लंडकडून तीन कसोटी आणि एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे.\nअलेक डग्लस होम - इंग्लंडचे माजी पंतप्रधान डग्लस होम यांनी कौंटी क्रिकेटमध्ये मिडलसेक्सचे प्रतिनिधित्व केलं होतं. 1951 मध्ये ते इजिप्शियन संघाविरुद्धही खेळले. 1963 ते 1964 पर्यंत ते इंग्लंडचे पंतप्रधान होते.\nख्रिस हॅरिस - न्यूझीलंडचा हा अष्टपैलू क्रिकेटटर ज्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वैद्यकीय रिप्रजेंटेटिव्ह बनला. तिथे तो ऑर्थोपेडिक उपकरणे विकत असत. त्याच्या कामाशी संबंधित, त्याचा संपर्क शल्य चिकित्सक आणि रुग्णालयाशी येतो. त्याची मुलगी आजारी पडल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले.\nजॅक रसेल - इंग्लंडचा हा विकेटकीपर फलंदाज क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर पेंटिंगमध्ये रमला. गेल्या 30 वर्षांपासून तो चित्रकला क्षेत्रात आहे. जेव्हा तो खेळत होता तेव्हाच तो चित्रकलेत गुंतलेला असायचा हो. परंतु आधी जो छंद होता, त्या छंदाचं रुपांतर त्याने प्रोफेशनमध्ये चेंज केलं. टॉवर ऑफ लंडन आणि ब्रॅडमन म्युझियममध्येही त्याची चित्रे आहेत.\nकर्टली एम्ब्रोस - वेस्ट इंडीच्या वेगवान गोलंदाजाने क्रिकेटच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना घाम फोडला. पण जेव्हा त्याने क्रिकेटला निरोप दिला तेव्हा कर्टलीने गि��ार वादक बनून एक बँड तयार केला. बिग बॅड ड्रेड आणि बाल्डहेड हे त्याच्या बॅन्डचे नाव होते.\nट्रेव्हिस फ्रेंड - झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटू ट्रेव्हिसने 24 व्या क्रिकेटला राम राम ठोकून आकाशात उड्डाण घेतलं. ट्रेव्हिस पायलट बनला. त्याने कतार एअरवेजवर काम करण्यास सुरवात केली. ट्रेव्हिस फ्रेंड पायलट होण्यापूर्वी वेगवान गोलंदाज होता.\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nJEE Mains 2021 Registration : जेईई मेन्सच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणीची तारीख वाढवली, परीक्षेच्या तारखेतही बदल\nफाफ डुप्लेसीसच्या डोक्याला दुखापत, त्यानंतर काहीच आठवेना, नेमकं काय झालं\nVideo : धोनीने लावली घोड्यासोबत शर्यत, पत्नी साक्षीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहाच\nBirthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक\nप्रेयसीसोबतची सेक्स टेप लीक, सनथ जयसूर्या अडकला, बदल्यासाठी घृणास्पद कृत्य\nTokyo 2020: हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार, सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी लढणार, असे असेल 1 ऑगस्टचे वेळापत्रक\nकाँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान; रविवारपासून टिळक वाड्यातून सुरुवात\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nआजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू\nअन्य जिल्हे31 mins ago\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम, खासदारकीचाही राजीनामा; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे1 hour ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम, खासदारकीचाही राजीनामा; फेसबुकवरून घोषणा\nTokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nआजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू\nअन्य जिल्हे31 mins ago\nकाँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान; रविवारपासून टिळक वाड्यातून सुरुवात\nMaharashtra News LIVE Update | पुणेकरांना निर्बंधातून दिलासा नाहीच, शहरात नियम जैसे थेच राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/3rd-june-2021", "date_download": "2021-07-31T12:52:37Z", "digest": "sha1:6MZ3QJINCQOZXVT5X6FZJ7XOKI6QQW3M", "length": 12880, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nHoroscope 3rd June 2021 | तूळ राशीच्या व्यक्तींना संयमाने वागण्याची गरज, जाणून घ्या तुमचं संपूर्ण राशीभविष्य\nगुरुवार 3 जून 2021 आहे. गुरुवारचा दिवस हा भगवान नारायण यांना समर्पित असतो (Rashifal Of 03 June 2021). हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची ...\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nSanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर\nUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप, थेट LIVE\nSanjay Raut | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा ‌झेंडा, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा येईन : संजय राऊत\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी2 hours ago\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO : ऑलिम्पकच्या मैदानासह खऱ्या आयुष्यातही आहेत या ’10’ जोड्या हिट, कोणी लग्न करुन तर कोणी रिलेशनशिपध्ये एकत्र\nस्पोर्ट्स फोटो3 hours ago\nLookalike : नर्गिस फाखरी सारखीच दिसते मॉडेल करिश्मा कोटक, तुम्हालाही वाटेल नवल\nफोटो गॅलरी4 hours ago\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये\nफोटो गॅलरी6 hours ago\nMonalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी7 hours ago\nAshnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल\nफोटो गॅलरी7 hours ago\nKangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nAni kay hava 3 : रिअल लाईफ टू रिल लाईफ, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनसाठी उमेश आणि प्रिया सज्ज\nफोटो गॅलरी8 hours ago\nPooja Sawant : पुन्हा फुलणार प्रेमाचं नातं, ‘भेटली ती पुन्हा 2’च्या निमित्तानं पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी10 hours ago\nकाँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान; रविवारपासून टिळक वाड्यातून सुरुवात\nराज्यात निर्बध शिथिल होणार 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती\nआजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू\nअन्य जिल्हे16 mins ago\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम, खासदारकीचाही राजीनामा; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे46 mins ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्या���ाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/in-search-of-a-happier-life-3000-people-set-out-from-honduras-to-the-united-states-128132153.html", "date_download": "2021-07-31T13:23:10Z", "digest": "sha1:MN2REVSXW5LQBIHVKGCKDWF5A5VFXCMD", "length": 3803, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In search of a happier life, 3,000 people set out from Honduras to the United States | सुखी जीवनाच्या शोधात हाेंडुरासहून 3 हजार लाेक अमेरिकेच्या दिशेने पायी रवाना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआशेच्या हिंदोळ्यावर प्रवास:सुखी जीवनाच्या शोधात हाेंडुरासहून 3 हजार लाेक अमेरिकेच्या दिशेने पायी रवाना\nचार महिन्यांत 10 वादळे धडकली, घरे उद्ध्वस्त, शेती करणेही कठीण\nसुमारे ९९ लाख लोकसंख्येच्या मध्य अमेरिकेतील हाेडुरास देशात गरीबी, बेरोजगारी, हिंसाचार आणि ड्रग माफियांचे वर्चस्व वाढले आहे. म्हणूनच या समस्यांपासून सुटका व्हावी या आशेने ३ हजार लाेकांचा आणखी एक गट ग्वाटेमाला व मेक्सिकाे मार्गे अमेरिकेच्या दिशेने रवाना झाला आहे. सुखाचे जीवन जगण्यासाठी तसेच राेजगाराच्या शाेधात ते निघाले आहेत. त्यांच्यासमवेत मुले-वृद्धही आहेत. हा लोंढा मेक्सिको व अल सेल्वेडोरसह चार देशांना पार करून अमेरिकेला पाेहोचेल.\n२६०० किमींचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना चार महिने लागू शकतात. होंडुरामध्ये गेल्या चार महिन्यांत १० हून जास्त चक्रिवादळांनी तडाखा दिला आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. चक्रिवादळामुळे येथील लोक शेतीही करू शकत नाहीत. म्हणून हे लोक गेल्या तीन वर्षांपासून स्थलांतर करू लागले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8512", "date_download": "2021-07-31T13:22:15Z", "digest": "sha1:YIGQTXJIG5AETQ6BV7SB36MOLVQILD3T", "length": 20097, "nlines": 190, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "म्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nयवतमाळ, दि. 21 :- ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा ‘म्युकरमायकोसीस’ हा आजार बुरशीजन्य सुक्ष्म जंतुमुळे होतो. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांनी लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nकोणाला होतो हा आजार : रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, मधूमेह, कोरोनारुग्ण, जंतुसंसर्ग असणा-यांना तसेच अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना आणि कर्करोग असणा-या रुग्णांचा म्युकरमायकोसीस होण्याची शक्यता असते.\nआजाराची लक्षणे : डोळ्या व नाकाभोवती दुखणे व लाल होणे, ताप, नाकातून रक्तस्त्राव, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या, दात दुखणे, जबड्यावर सुज येणे, लकवा, मिरगी.\nकसा होतो हा संसर्ग : रुग्णालयात ऑक्सीजन देतांना ह्युमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टील वॉटर भरणे आवश्यक असते. तसेच एसी वेळोवेळी स्वच्छ व निर्जंतणूक करणे आवश्यक आहे.कोरोना रुग्णाच्या घरातून सुध्दा हा संसर्ग होऊ शकतो.\nकाय करावे : लक्षणे दिसू लागताच त्वरीत नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डायबिटीज कंट्रोल ठेवणे, कोव्हीडनंतर डायबिटीज तपासणी करावी. स्टेरॉईडचा वापर योग्य प्रमाणात करावा. ह्युमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टील वॉटर वापरावे. योग्य प्रमाणात ॲन्टीनमोटीक्सचा वापर करावा. मास्क नेहमी वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.\nPrevious: केंद्र सरकारच्या खत भाव वाढीच्या निषेधार्थ माहुर तालुक्यात ताली-थाली बजाव आंदोलन…\nNext: 24 तासात 355 पॉझेटिव्ह, 463 कोरोनामुक्त ; एकूण 7 मृत्यु ; जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1361 बेड उपलब्ध…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाण�� घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,060)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपु��द मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/bhumika-chawla-reveals-she-did-not-approched-by-makers-of-bigg-boss-15/articleshow/83335912.cms", "date_download": "2021-07-31T13:02:42Z", "digest": "sha1:EWZI4P3TV5H4UTA7ZYEU2FKEBKEFULEW", "length": 13443, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑफर मिळाली तरीही जाणार नाही, 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यास अभिनेत्रीचा नकार\nबॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावला हिने 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी अनेकदा कार्यक्रमाची ऑफर मिळाली पण तेव्हाही आपण नकार दिल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे.\nऑफर मिळाली तरीही जाणार नाही, 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यास अभिनेत्रीचा नकार\nभूमिकाने 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यास दिला नकार\nपहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीजनसाठी झाली होती विचारणा\nभूमिका आताही ''बिग बॉस' मध्ये न जाण्याच्या निर्णयावर ठाम\nमुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस' चा १४ वा सीजन नुकताच संपला आहे. आता कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी १५ व्या सीजनच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी अनेक बड्या कलाकारांना ऑफर देण्यात येत आहे. या सीजनमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला देखील ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. यासोबत 'तेरे नाम' चित्रपटातून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री भूमिका चावला हिला देखील 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा होत्या, परंतु, भूमिकाने या बातम्यांचं खंडन केलं आहे.\n'कटचा अर्थ कट असतो तिकडेच थांबतो' परिणितीनं शेअर केला अनुभव\nभूमिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्याला 'बिग बॉस १५' कडून कोणतीही ऑफर आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबतच ऑफर आल्यास आपण कार्यक्रमात जाण्यास मुळीच उत्सुक नसल्याचं देखील म्हटलं आहे. भूमिकाने लिहिलं, 'हे खोटं आहे. मला 'बिग बॉस १५' कडून कोणतीही ऑफर आली नाही. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची ऑफर आली असती तरीही मी त्यात सहभागी झाले नसते. मला 'बिग बॉस' च्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीजनमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती. परंतु, मी त्या सगळ्या ऑफर धुडकावून लावल्या.'\nभूमिकाने आपलं मत स्पष्ट करत लिहिलं, 'मी एक सेलिब्रिटी आहे. पण माझं वैयक्तिक आयुष्य सगळ्यांसमोर मांडायला मुळीच आवडत नाही. मी अशा ठिकाणी जाणार नाही जिथे २४ तास कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून असतात.' यापूर्वी 'नागीण ५' फेम सुरभी चंदनाने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत ''बिग बॉस १५' कडून ऑफर आल्याच्या बातम्यांचं खंडन केलं होतं. तर अभिनेता पार्थ समथानने या कार्यक्रमात जाण्यास नकार दिला आहे.\nदरम्यान, भूमिकाने 'तेरे नाम' चित्रपटातून सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर भूमिकाने 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिला' आणि 'दिल जो भी कहे' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं. भूमिका 'एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी' मध्ये सुशांतच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nएबी डिव्हिलियर्सच्या पत्नीनं शेअर केले अनुष्का- वामिकाचे अनसीन फोटो महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज P V Sindhu: निराश होऊ नका, टोकियोत अजून ही सिंधूला पदक जिंकण्याची संधी\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nदेश 'चिकन, मटण खाण्याऐवजी जास्तीत जास्त बीफ खा', भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nसिनेमॅजिक शक्ती कपूरांच्या डायलॉगमुळे ३५ लोकांना जावं लागलं होतं तुरुंगात\nमनोरंजन डेटला जाण्याचा प्लॅन ठरला, राजा रानी दिसणार कुल लुकमध्ये\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%CF%80/", "date_download": "2021-07-31T12:55:20Z", "digest": "sha1:XHSEZGKUJ2FTZGC3LZ7SAQMWXIOOFCXX", "length": 9642, "nlines": 114, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "π - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nत्यानंतर जुलै महिन्यामध्ये बापूंनी आपल्याला प्रवचनाची सुरुवात करताना सांगीतले की, “आज आपल्याला विश्वातील खूप मोठं रहस्य बघायचं आहे” आणि ह्या प्रवचनांमध्ये बापूंनी प्रश्‍न केला की, ’गणितातील Pi (π) हा constant (स्थिरांक) कसा निर्माण झाला’ व त्याचे उत्तर देताना समजावून सांगितले की Pi (π) हा स्थिरांक सृष्टीत कधीच बदलत नाही आणि हा स्थिरांक म्हणजे वर्तुळाचा परिघ भागीले व्यास. हे सांगताना ह्याचा संबंध हनुमंताशी कसा आहे, ह्या हनुमंताचा ह्या वर्तुळाशी संबंध कसा आहे हे समजावून श्रीमारुती स्तोत्रातील, “ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके” या ओळीचा उल्लेखकरुन सांगितले. पुढे, ह्या वर्तुळाकृति ब्रम्हांडाला हनुमंताच्या पुच्छाचा वेढा कसा कायमच असतो हे देखील बापूंनी स्पष्ट केले.\nमागील प्रवचनातील म्हणजेच, ८ ऑगस्ट २०१३च्या प्रवचनात बापूंनी Pi (π) या स्थिरांकाची तीनशेसाठ दशांशापर्यंत किंमत दाखविली. ही किंमत पाच-पाचच्या गटामध्ये (set) दाखवून ते पाच-पाचच्याच सेटमध्ये का हे विशद करुन सांगितले.\nविश्‍व का रहस्य त्रिविक्रम – π (Pi)\nपिछले कुछ हफ्तोंसें परमपूज्य बापूजीके प्रवचन ’ॐ ���ामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l” इस श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्र कें, अंकुरमंत्र भागकें तिसरें पद पर चालू हैंl इस प्रवचन अंतर्गत बापूने हमें परमेश्‍वरी सूत्र (algorithms) और शुभचिन्हों कीं पहचान करा दीl इन सूत्रोंके अंतर्गत बापूने हमें, स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टी के सूर्य – चंद्र, दीप, आरती, इत्यादी अनेक algorithms की विस्तृत जानकारी दीl उसके बाद जुलै के महिनें में बापू ने उनके प्रवचन की शुरुआत\nमागील काही आठवडे परमपूज्य बापूंची प्रवचने “ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l” ह्या श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्राच्या अंकुरमंत्रभागातील, तिसर्‍या पदावर चालू आहेत. ह्या प्रवचना अंतर्गत बापूंनी आपल्याला परमेश्‍वरी सूत्र (algorithms) व शुभचिन्हांची ओळख करुन दिली. या सूत्रांअंतर्गत बापूंनी आपल्याला स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टीतील सूर्य व चंद्र, दीप, आरती, अशा अनेक algorithms ची तपशीलावर माहिती सांगीतली. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये बापूंनी आपल्याला प्रवचनाची सुरुवात करताना सांगीतले की, “आज आपल्याला विश्वातील खूप मोठं रहस्य बघायचं आहे”\nमहाराष्ट्र में बारिश से हाहाकार\n’दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित हुए ’तुलसीपत्र’ अग्रलेख के संदर्भ में एक महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/reviews/bollywood/drishyam-2-review-mohanlals-best-crime-thriller-a588/", "date_download": "2021-07-31T12:54:03Z", "digest": "sha1:6UGNWSUZLK3KFIC2WDVED6MGOCAAJUBN", "length": 16071, "nlines": 128, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drishyam 2: या कारणांमुळे सध्या सगळीकडे रंगलीय दृश्यम 2 ची चर्चा - Marathi News | drishyam 2 review : mohanlal's best crime thriller | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nDrishyam 2: या कारणांमुळे सध्या सगळीकडे रंगलीय दृश्यम 2 ची चर्चा\nदृश्यम 2 या चित्रपटात मोहनलाल यांची मुख्य भूमिका असून दृश्यम या प्रसिद्ध चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे.\nDrishyam 2: या कारणांमुळे सध्या सगळीकडे रंगलीय दृश्यम 2 ची चर्चा\nठळक मुद्देदृश्यम 2 या चित्रपटाची खरी जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाची कथा.... या चित्रपटातील सस्पेन्स अतिशय रंजक असून प्रेक्षक��ंना हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.\nCast: मोहनलाल, मीना, असिबा हसन\nProducer: एँथोनी पेरूम्बावूर Director: जीथू जोसेफ\nमोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या दृश्यम 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा मल्याळम चित्रपट असला तरी अनेक जण सबटायटलच्या मदतीने हा चित्रपट पाहात आहेत.\nदृश्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. त्यानंतर या चित्रपटाचे विविध भाषेत रिमेक बनवण्यात आले होते. हिंदीमध्ये देखील हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. यात अजय देवगणची मुख्य भूमिका होती. या चित्रपटातील सस्पेन्स लोकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येणार हे कळल्यावर लोकांच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.\nदृश्यम या चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून दृश्यम 2 या चित्रपटाची कथा सुरू होते. आपल्या कुटुंबाने केलेल्या मर्डरमधून त्यांना वाचवण्यासाठी नायक पोलिसांना चकवा देतो आणि बांधकाम सुरू असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये मृतदेह लपवतो असे आपल्याला दृश्यम मध्ये पाहायला मिळाले होते. दृश्यम 2 मध्ये सुरुवातीलाच हाच मृतदेह लपवताना एक माणूस नायकाला पाहतो. पण या माणसाने एका व्यक्तीचा मर्डर केला असल्याने त्याला सहा वर्षांची शिक्षा होते. त्यामुळे सहा वर्षं हे प्रकरण दाबले जाते. पण हा माणूस कारागृहातून बाहेर पडल्यानंतर नायकाने मृतदेह लपवला असल्याचे पोलिसांना सांगतो. त्यामुळे नायकाला अटक केले जाते. दुसरीकडे पोलीस नायकावर गेल्या दोन वर्षांपासून पाळत ठेवत असतात. त्यामुळे त्यांना त्याच्या कुटुंबियांविरुद्ध काही पुरावे देखील मिळतात. या सगळ्यातून नायक स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव कसा करतो हे आपल्याला दृश्यम 2 मध्ये पाहायला मिळते.\nदृश्यम 2 या चित्रपटाची खरी जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाची कथा.... या चित्रपटातील सस्पेन्स अतिशय रंजक असून प्रेक्षकांना हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. मोहनलाल यांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक करावे तितके कमी. हा चित्रपट त्यांनी त्यांच्या अभिनयावर पेलला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Drishyam 2���ृश्यम 2\nबॉलीवुड :दृश्यम 2 येणार प्रेक्षकांच्या भेटीस, वाचा कोण असणार मुख्य भूमिकेत\nदृश्यम या चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून दृश्यम 2 या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. ...\nबॉलीवुड :राज कुंद्राची पहिली पत्नीही आहे कोट्यावधीची मालकीण, मग का झाला शिल्पा शेट्टीवर लट्टू, जाणून घ्या कारण\nशिल्पाला इंम्प्रेस करण्यासाठी लग्नाआधीच राजने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरच आलिशान बंगला खरेदी केला होता. राज कुंद्राने जेव्हा हे सरप्राईज शिल्पाला दिले तेव्हा तिनेही आनंदाच्या भरात फार काही विचार न करता लग्नासाठी होकार दिला होता. ...\nबॉलीवुड :7 वर्ष डेट केल्यानंतर अभिनेत्रीसोबत केले होते सोनू निमगने लग्न, पत्नी कधीच नसते लाईमलाइटमध्ये\nसोनू निगमचा कॉन्सर्ट असो किंवा मग काही खास ठिकाणी तो परफॉर्म करणार असेल तर त्याचे आउटफिट्स मधुरिमा स्वतः डिजाइनर करते. मधुरिमाचा काउचर ब्रांड आहे,ज्याचे नाव 'मधुरिमा निगम' असे आहे. ...\nबॉलीवुड :fake or real अतिसुंदर दिसण्याच्या नादात अशी दिसायला लागली होती श्रीदेवी, फोटो पाहून बसला होता चाहत्यांना धक्का\nकोट्यवधीचे मानधन घेणा-या श्रीदेवी यांचा खर्चसुद्धा तितकाच होता. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करायच्या.श्रीदेवी या सौंदर्याची खाण होत्या. ...\nबॉलीवुड :जावई माझा भला... अनिल कपूर यांची जावयासाठी ‘लई भारी’ पोस्ट\nआनंदसाठी सोनमने एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. पण त्याहीपेक्षा सासरेबुबांनी जावईबापूंसाठी केलेली पोस्ट खास आहे. ...\nबॉलीवुड :... हे खरं असूच शकत नाही, मीराबाईचा तो फोटो पाहून आर. माधवनं असं का म्हणाला\nमायदेशी परतल्यानंतर गावाकडे मोठ्या जंगी रॅलीत मीराबाईचं स्वागत करण्यात आलं. आपल्या लेकीचा हा सन्मान स्वागत सोहळा पाहून तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले होते. ...\nबॉलीवुड :सेलिब्रिटी आहेस म्हणून कसंही वागणार का मलायकाचा व्हिडीओ पाहून युजर्सची सटकली\nमलायका अरोरा सतत चर्चेत असते. कधी रिलेशनशिपमुळे तर कधी तिच्या जिम बाहेरच्या फोटोंमुळे. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्वास\nGanpatrao Deshmukh Death: \"महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला\"\nGanpatrao Deshmukh : राजकारणातील साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले, मुख्यमंत्री अन् फडणवीसांकडून श्रद्धांजली\nGanpatrao Deshmukh Death: जनसामान्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला - शरद पवार\nVideo : आबासाहेब, तुम्हीच निवडणूक लढवा, तेव्हा पायावर डोकं ठेवून रडले होते कार्यकर्ते\nCoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gurudevranadelifephilosophy.blogspot.com/2016/04/blog-post_941.html", "date_download": "2021-07-31T11:34:41Z", "digest": "sha1:IQ3F6TFJDD3AO6OAQG3VLELQJLIRRRAC", "length": 23714, "nlines": 166, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.com", "title": "Gurudev Ranade; Life &Philosophy", "raw_content": "\nसर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी \nसदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती \nसमर्थाचे सेवे कोठें नाहीं घात पाहों नये अंत पांड...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nनाहीं काम माझें काज तुम्हांसवें \nआजि संसार सुफ़ळ झाला गे माये \nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा ...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\n रावणाची दाढी जाळी॥१॥ तया माझा नमस्...\nतुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे \nविठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य \nपंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा \nदेव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठु र...\nश्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची षोडशोपचार पूजा क...\n जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अन...\nतुझिया नामाचा विसर न पडावा \nसगुण स्वरुप तुमचे हरी|शोभते हे विटेवरी|| तेणे लागल...\nअहं नैव मन्ता न गन्ता न वक्ता न कर्ता न भोक्ता न म...\nअबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पां...\n तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥1॥ जा रे...\n येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥ तें ...\nकामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nऐसी जोडी करा राम कंठीं धरा जेणें चुके फेरा गर्भव...\n कोणी साधो गोरांजनें ॥१॥ आम्ह...\n ऋतु वसंताचा दिवस ॥१॥ शुक्ल-पक...\n ध्याती योगी त्यासी न...\n ॥ जीवनप्रवास ॥ बालपण : श्र...\nसद्गुारायें कृपा मज केली परी नाहीं घडली सेवा का...\nआनंदले लोक नरनारी परिवार | शंख भेरीतुरें वाद्यां...\nराम नाम ���्याचें मुखी तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥ ...\nमाझिये मनींचा जाणोनियां भाव तो करी उपाव गुरुराज...\nरामनामाचे पवाडे | अखंड ज्याची वाचा पढे ||१|| ...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nया रे नाचों अवघेजण भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥ ग...\n भरोवरी चुकविली ॥1॥ निवारलें जाण...\n आम्ही नाचों पंढरपुरीं॥ जेथ...\n🌿श्रीराम जन्माचे अभंग 🌿 क्रमांकः३ येतसे दशरथ स...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nइतुलेँ करि भलत्या परी परद्रव्य परनारी \nउठा उठा हो वेगेंसी चला जाऊं पंढरीसी \nदुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार, तरुवर ज्यों...\nउत्तम हा चैत्रमास | ऋतु वसंताचा दिवस ||१|| शुक्ल...\nसमाधी साधन संजीवन नाम | शांती दया सम सर्वांभूती |...\nरामवरदायिनी |भवानी स्तुती| त्रैलोक्यपालनी | विश्व...\nश्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी सदा आनंदभरित | रंगस...\nआदिशक्ती कुमारी शारदा देवी | सुंदरा गायनी कळा | ...\n परि प्रत्यक्ष असती नांदत\nकसा मी कळेना' कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची कधी व...\nतो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे निद्रीस्त शांतका...\n विश्वंभर खल्विद तो गे बाई ...\n पुढें आणिला म्हातारा ॥1॥ म्हणे...\nसुखें होतो कोठे घेतली सुती बांधविला गळा आपुले ...\nतन मन धन दिलें पंढरिराया आतां सांगावया उरलें नाह...\nशांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां ||धृ.|| ...\nभक्तॠणी देव बोलती पुराणें निर्धार वचनें साच कर...\n त्यागें अंगा येती भोग ॥1॥ ऐ...\nजोडोनिया धन उत्तम वेव्हारें उदास विचारें वेंच क...\nबाळ बापा म्हणे काका तरी तो कां निपराध ॥1॥ ज...\nवैकुंठा जावया तपाचे सायास करणें जीवा नास न लगे ...\nतुजलागीं माझा जीव जाला पिसा \n करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनु...\nविठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव \nद्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४) या दास्ययोगातील हा...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २) श्रीनिवास नायकाच्...\nहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १) श्रीमद्भागवतामध्ये ...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३) आता आपण पुरंदरदा...\nकैसी करूं आतां सांग तुझी सेवा \nअरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुज ध्यान, कळो आले...\n अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा न...\nघेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही...\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी ...\nगोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ ॥...\nआम्हां नादी विठ्ठल�� आम्हां छंदी विठ्ठलु हृदपरी वि...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनि...\nएकतत्त्व नाम दृढ धरीं मना हरीसी करुणा येईल तुझी ...\nश्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (जि. जालना) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते. इतरांहून वेगळे होता. अतिशय बुध्दिमान,निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. \"काय करीत होतास\" असे विचारल्यावर \"आई, चिंता करितो विश्वाची\" असे उत्तर याने दिले होते..\nअशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येइल या कल्पनेने १२ व्या वर्षी याचे लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी \"सावधान\" हा शब्द उच्चारतांच तो एकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाला. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गांवाबाहेरची नदी गांठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.\nतपश्चर्या आणि साधना :\nपुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन याने रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. १२ वर्षाच्या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.\nपुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्रा केली. सारा हिंदुस्थान पायांखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. भारत-भ्रमण करीत असतां पंजाबांत शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. 'समान-शिले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. या�� वेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.\nआत्म-साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत:सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहीले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्याने त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते.जनतेची ही ह्र्दय-द्रायक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.\nसर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहीजे, समाजाचा लुप्त झालेला आत्म-विश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.\nमसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोध्दाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. ‘मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्य���ंनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारूती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत:डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2021-07-31T13:30:23Z", "digest": "sha1:DN2GWTXP74K7IY5CJOPVDOLGK4LZ23ZU", "length": 4693, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उरुग्वेचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार ११ जुलै १८३०\nउरुग्वे देशाचा नागरी ध्वज पांढऱ्या व निळ्या रंगांच्या नऊ आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या वरील डाव्या भागात एक सूर्य दर्शवला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8514", "date_download": "2021-07-31T11:20:54Z", "digest": "sha1:QBORKS7ESWKUEXOW6WG27YBMFLHXPXBQ", "length": 23213, "nlines": 192, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "24 तासात 355 पॉझेटिव्ह, 463 कोरोनामुक्त ; एकूण 7 मृत्यु ; जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1361 बेड उपलब्ध… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\n24 तासात 355 पॉझेटिव्ह, 463 कोरोनामुक्त ; एकूण 7 मृत्यु ; जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1361 बेड उपलब्ध…\n24 तासात 355 पॉझेटिव्ह, 463 कोरोनामुक्त ; एकूण 7 मृत्यु ; जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1361 बेड उपलब्ध…\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nयवतमाळ, दि. 21 :- गत 24 तासात जिल्ह्यात 355 जण पॉझेटिव्ह तर 463 जण कोरोनामुक्त झाले असून 7 जणांचा मृत्यु झाला. यातील चार मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.\nजि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 7231 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 355 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6876 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3539 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1742 तर गृह विलगीकरणात 1797 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70099 झाली आहे. 24 तासात 463 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 64874 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1687 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.35, मृत्युदर 2.41 आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 53 व 72 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष आणि वणी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये पुसद येथील 87 वर्षीय महिलेचा तर खाजगी रुग्णालयात 52 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.\nशुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 355 जणांमध्ये 212 पुरुष आणि 143 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 61 रुग्ण पॉझेटिव्ह, मारेगाव 54, पुसद 45, आर्णि 12, बाभुळगाव 14, दारव्हा 28, दिग्रस 24, घाटंजी 8, कळंब 10, महागाव 7, नेर 15, पांढरकवडा 36, राळेगाव 21, उमरखेड 2, वणी 11 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.\nसुरवातीपासून आतापर्यंत 567554 नमुने पाठविले असून यापैकी 565121 प्राप्त तर 2433 अप्राप्त आहेत. तसेच 495022 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.\nजीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1361 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 918 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1361 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 294 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 283 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 145 रुग्णांसाठी उपयोगात, 381 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 497 उपयोगात तर 697 बेड शिल्लक आहेत.\nलसीकरणाबाबत सुचना : कोव्हीडमधून बरे झालेल्यांनी सुट्टी झाल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीनंतर लस घ्यावी. लसीकरणानंतर 14 दिवसांनी किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रक्तदान करता येते. कोव्हीशिल्ड चा दुसरा डोज 12 ते 16 आठवड्यानंतर तर कोव्हॅक्सीनचा दुसरा डोज चार आठवड्यांनतर घ्यावा. बाळांना दूध पाजणा-या सर्व मातांना कोव्हीड लसीकरण करता येते.\nPrevious: म���युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nNext: फिरत्या जुगारावर महागाव पोलिसांची धाड ; रोख रकमेसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; ठाणेदारांची उत्तम कामगिरी\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खा��ांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल��यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,045)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-hell-real-eternal.html", "date_download": "2021-07-31T13:29:14Z", "digest": "sha1:YR4YAJPAD47KGIZX65AZIXMHV3DS2RDN", "length": 5693, "nlines": 27, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "नरक किंवा अधोलोक खरा आहे काय? नरक सार्वकालिक आहे काय?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nनरक किंवा अधोलोक खरा आहे काय नरक सार्वकालिक आहे काय\nही मोठी मनोरंजक गोष्ट आहे की नरकाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक मोठ्या टक्क्याने लोक स्वर्गाच्या अस्तित्वावर विश्वास धरतात. बायबलनुस���र, जरी, नरक हा स्वर्गाइतकाच खरा आहे. बायबल स्पष्टपणे आणि निक्षून सांगते की स्वर्ग ही खरी जागा आहे जेथे दुष्ट/येशूवर विश्वास न धरणारे पाठविले जातात. आम्ही सर्वांनी देवाविरुद्ध पाप केले आहे (रोमकरांस पत्र 3:23). त्या पापाची योग्य शिक्षा आहे मृत्यू (रोमकरांस पत्र 6:23). आमचे सर्व पाप हे शेवटी देवाविरुद्ध आहे (स्तोत्र 51:4), आणि म्हणून देव अनंत आणि सनातन आहे. नरक ही अनंत आणि सार्वकालिक मृत्यू आहे जो आम्ही आपल्या पापामुळे मिळविला आहे.\nनरकात दुष्ट मृतांच्या शिक्षेचे वर्णन संपूर्ण पवित्र शास्त्रात \"सार्वकालिक आग\" (मत्तय 25:41), \"न विझणारी आग\" (मत्तय 3:12), \"अप्रतिष्ठा व सार्वकालिक धिक्कार\" (दानीएल 12:2), असे स्थान जेथील \"अग्नी विझत नाही\" (मार्क 9:44-49), \"यातना\" आणि \"अग्नीचे\" स्थान (लूक 16:23-24), \"युगानुयुगाचा नाश\" (थेस्सलनीकाकरांस 2 रे पत्र 1:9), \"ज्याच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो\" (प्रकटीकरण 14:10-11), आणि \"अग्नीचे व गंधकाचे सरोवर\" जेथे दुष्टांस \"रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल\" (प्रकटीकरण 20:10) असे करण्यात आले आहे.\nजसे स्वर्गात नीतिमानास शाश्वत सुख प्राप्त होईल त्याचप्रमाणे अधोलोकात दुष्टाची शिक्षा कधी समाप्त होणारी नाही. स्वतः येशू हे दाखवितो की नरकातील शिक्षा ही स्वर्गातील जीवनासारखीच सार्वकालिक आहे (मत्तय 25:46). दुष्ट सदाकाळसाठी देवाच्या त्वेषाच्या व क्रोधाच्या आधीन आहे. अधोलोकातील लोक देवाचा सिद्ध न्याय कबूल करतील (स्तोत्र 76:10). अधोलोकातील लोक हे जाणतील की त्यांची शिक्षा न्याय्य आहे आणि केवळ तेच दोषी आहेत (अनुवाद 32:3-5). होय, अधोलोक खरा आहे. होय, अधोलोक हे छळाचे आणि शिक्षेचे स्थान आहे जे सदाकाळ टिकून राहील, त्याचा अंत नाही. परमेश्वराची स्तुती करा की, येशूच्याद्वारे, आपण ह्या सार्वकालिक भवितव्यापासून बचाव करून घेऊ शकतो (योहान 3:16, 18, 36).\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nनरक किंवा अधोलोक खरा आहे काय नरक सार्वकालिक आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/funny-prediction-of-actress-playing-cricket-goes-viral-watch-the-video/", "date_download": "2021-07-31T12:37:16Z", "digest": "sha1:LNI3CZSV35OCQAGZ55CW6YFESJKWMNAE", "length": 11230, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज होतोय व्हायरल; पाहा व्हिडीओ", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\n‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज ह���तोय व्हायरल; पाहा व्हिडीओ\n‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज होतोय व्हायरल; पाहा व्हिडीओ\nमुंबई | सोशल मीडियावर कायमच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात एखाद्या कलाकाराचा मजेशीर व्हिडीओ असेल तर तो जास्तच पसंतीस पडतो. अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शुटींगमधून वेळ मिळाल्यानंतर प्रत्येक कलाकार आपला छंद जोपासताना दिसतात.\nअभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा तिच्या या मोकळ्या वेळेचा पुरेपूर वापर करून घेते. कधी ती गाणं गाताना दिसते, तर कधी नृत्य करताना. मात्र, आज गौतमी म्हणजेच तुमची लाडकी सई चक्क क्रिकेट खेळायला मैदानात उतरली आहे. गौतमीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमीच आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखली जाते.\nसेट असो किंवा खाजगी आयुष्य नेहमीच गौतमी आपल्या अनोख्या अंदाजात दिसते. बऱ्याचदा ती तिच्या गाण्याचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेयर करत असते आणि ते व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पसंत केले जातात. मात्र, नुकताच गौतमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 1 व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये गौतमी क्रिकेट खेळताना दिसत आहे. फक्त क्रिकेट खेळत नाही, तर चक्क चौकार मारत आहे. आणि सोबतच डान्स करून आपला आनंदही व्यक्त करत आहे.\nदरम्यान, बरेच कलाकार मिळेल त्या वेळेत आपले छंद जोपासत असतात. त्यातलीच एक कलाकार म्हणजे गौतमी देशपांडे. ती नेहमीच छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असते. गौतमी सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रीय असते. ती अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेयर करत असते. तर, गौतमीच्या या व्हिडीओवरून तिला क्रिकेटची आवड असल्याचं समजत आहे.\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक…\n‘लस घ्या आणि मिळवा मोफत बिर्याणी’; ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी योजना\n“मोदीजी आम्ही देशासाठी बलिदान देण्यास तयार आहोत” पाहा चिमुरड्यांच्या हा व्हिडीओ\n‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा…,’; केंद्र सरकारचा इशारा\n सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसल्यानं 3 वर्षाची चिमुकली एकटीच गेली डा���क्टरकडे\nऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत\nहळद ते मिरवणुकीपर्यंत तरुणाच्या डान्सने घातला धुमाकूळ, पाहा व्हिडीओ\n शनिवारी देशात गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nकोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/latur-police-arrest-fugitive-accused/", "date_download": "2021-07-31T12:12:21Z", "digest": "sha1:TCF45MJ7ENNKMKMKMRIPRSBWUW5ALT5T", "length": 8482, "nlines": 108, "source_domain": "analysernews.com", "title": "बलात्कार करून फरार आरोपीस लातूर पोलिसांनी केले अटक", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nबलात्कार करून फरार आरोपीस लातूर पोलिसांनी केले अटक\nपोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली फरार आरोपीस अटक करण्याकरिता पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून फरार आरोपी चा शोध घेतला\nनिलंगाः तालुक्यातील शेडोळ येथील एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीस लातूर पोलिसांनी अटक केली असून त्याला ताब्यात घेतले आहे.\nपोलीस स्टेशन निलंगा येथे गुन्हा रजिस्टर नंब��� 92/2021 कलम 376 377,504,506 भादवी, 4,7,8,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. होता या प्रकरणातील आरोपी अक्रम जिब्राईल पठाण,वय 26 राहणार- शेडोळ हा गुन्हा केल्यानंतर फरार होता.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली फरार आरोपीस अटक करण्याकरिता पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून फरार आरोपी चा शोध घेण्यात येत होता.\nनिलंगा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपी चा शोध घेत असताना नमूद गुन्ह्यातील आरोपी मौजे एरंडी-सारोळा शिवार, तालुका औसा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी निलंगा पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले असून सदर आरोपीस अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nसदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉ.अनिल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजाभाऊ मस्के ,नितीन कटारे ,युसुफ शेख यांनी केली आहे.\nकोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-आ.राहुल पाटील\nआम्ही सत्तेत आल्यास सर्व गरिबांना घरे देऊ- माजी मु. कुमारस्वामी\nनगर परिषदेच्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबारावीच्या निकालासाठी, विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान\nगोरक्षणाची जमीन गोशाळेला देण्याची मागणी\n'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...\nमराठवाड्याच्या माळरानावर काजू पिकवणारा अवलिया\nशेतक-यांचा आडमूठपणा चक्क रस्ताच केला गायब\nतळीरामाने पळविली चक्क महामंडळाची बस\nवनक्षेत्रातील झाडांची कर्मचाऱ्यानेच केली कत्तल...\nवनविभागाला लागली आग हजारो वृक्ष जळून खाक..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-31T13:16:27Z", "digest": "sha1:YAOJCHYXMMDAX3BFRAFGCRQMLQROBJ7T", "length": 11009, "nlines": 97, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "केंद्र सरकार Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”\nपुणे: केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…\n“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले \nसिंधुदुर्ग : मागच्या आठवड्यात आलेल्या महापुराच्या मदतीवरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहे. केंद्र सरकारकडून 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी ७०१ कोटी रुपये…\nसंसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा; रामदास आठवलेंची मागणी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची सरकारला गरज नाही. पेगाससबाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र…\n“…तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत”\nमुंबई : देशभरात ‘पेगॅसस’ प्रकरण आणि त्यापाठोपाठ मोबाईल हॅक केलेल्या राजकीय, माध्यम आणि सामाजिक विश्वातील लोकांची यादी याची जोरदार मोठी चर्चा सुरू आहे. त्यात शुक्रवारी दिवसभर उत्तर भारतातील प्रथितयश माध्यम समूह ‘भास्कर’वर आयकर विभागाने धाडी…\n“लस काय झाडाला लागल्यात का केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”\nनवी दिल्ली: कोरोना लशींच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. बिगरभाजप राज्यांकडून सातत्याने केंद्रीय आरोग्य खात्याला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसुख मंडविया यांनी…\nमहाराष्ट्रातील पूरस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल : नरेंद्र मोदी\nमुंबई : कोकणात पूरानं थैमान घातलंय. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झालेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ���न करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोकणाला मदत करण्याचं आश्वासन…\nऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याची आकडेवारी एक दिवस देशाला बुडवू शकते: रोहित पवार\nमुंबई : केंद्राने संसदेत 20 जूलै रोजी देशात ऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल सादर केला. याच अहवालामुळे विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार…\n‘कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू’ ; गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल\nनवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासला होता. ऑक्सिजनसाठी राज्यांकडून केंद्राकडे सतत मागणी केली जात होती. दरम्यान, या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र…\nपेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकार मालामाल, तब्बल ‘इतकी’ कमाई\nनवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे जनता कंगाल होत असताना मोदी सरकार मालामाल झाले आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-2021मध्ये केंद्र सरकारचा इंधनावरील उत्पादन शुल्क महसूल 88 टक्क्यांनी…\nतुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला\nनवी दिल्ली : Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी…\nकाम देण्याचे आमिष दाखवून अभिनेत्रीकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्यांवर मनसे आक्रमक\nप्रार्थना बेहरेने ‘आपली यारी’ गाणं लॉंच करत दिला कॉलेजच्या मैत्रीला…\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा…\nरणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-today-is-election-in-america/", "date_download": "2021-07-31T11:59:48Z", "digest": "sha1:CDG3W72ED35C6DLXIPAW2JGJVUDMUYTU", "length": 3414, "nlines": 79, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक\nआज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक\nअमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया\nडॉनल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात मुख्य लढत\nअमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार मोठी भूमिका बजावणार\n13 लाख भारतीय त्या 8 राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत होणार\nअमेरिकेत 28 ऑक्टोबरपर्यंत 7.5 कोटींपेक्षा अधिक मतं देण्यात आले असल्याची माहिती\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना केलं मतदान करण्याचं आवाहन\nNext articleराजीव गांधी हत्याकांड प्रकरणी पुढील सुनावणी 23 नोव्हेंबरला\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8218", "date_download": "2021-07-31T13:12:20Z", "digest": "sha1:A3CJFO5MJARFUX7Q7WI4U5DDAMOPVMMS", "length": 20743, "nlines": 192, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "महागाव पोलिसांनी ६ हातभट्या केल्या उध्वस्त ; लाखोंचा सडवा नष्ट ; ७ जणांवर गुन्हा दाखल….. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमहागाव पोलिसांनी ६ हातभट्या केल्या उध्वस्त ; लाखोंचा सडवा नष्ट ; ७ जणांवर गुन्हा दाखल…..\nमहागाव पोलिसांनी ६ हातभट्या केल्या उध्वस्त ; लाखोंचा सडवा नष्ट ; ७ जणांवर गुन्हा दाखल…..\nपॉलिटिक्स स्पेशल 3 months ago\nमहागाव पोलिसांनी ६ हातभट्या केल्या उध्वस्त ; लाखोंचा सडवा नष्ट ; ७ जणांवर गुन्हा दाखल…..\nरियाज पारेख : ९६३७८८६७७७\nतालुक्यातील सवना व कलगाव येथे महागाव पोलिसांनी अवैध हातभट्या उध्वस्त केल्या आहेत.अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्या ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना स्थळी लाखोंचा सडवा नष्ट करण्यात आला आहे.ही कार्यवाही महागाव पोलिसांनी ��ज ( ता.३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास केली आहे.\nमहागाव तालुक्यातील सवना व कलगाव येथे अवैध हातभट्टी माध्यमातून दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी कलगाव व सवना येथे आपल्या ताफ्यासह अवैध दारू विक्री करणारे सराईत गुन्हेगार यांच्या घरावर धाड टाकली.या धाडीत १४४० लिटर दारूचा सडवा,देशी पव्वे, असा एकूण अंदाजे १ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर घटनास्थळी लाखोंचे निकामी साहित्य नष्ट करण्यात आला आहे.\nनागोराव धोत्रे,संतोष मिरे,शांताराम पवार,गंगुबाई मारोती यातेवाड,साहेबराव पवार,दत्ता धोत्रे,सर्व रा. सवना साधना काले रा. कलगाव\nयांच्यावर कलम ६६ (ई),(फ),दारूबंदी कायदा कलम १८८,२६९,२७० भादवी सहकलम ३,४ साथरोग नियंत्रण अधिनियम व प्रचलित कायदे व नियमानुसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nही कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखेडे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण पवार ,विलास राठोड, दिनेश आडे संतोष जाधव, प्रमोद पवार ,अर्जुन राठोड,अश्विनी उघडे,यांनी केली आहे.\nPrevious: अवघड क्षेत्र घोषित करताना माहूर किनवट तालुक्यावर प्रचंड अन्याय…\nNext: अस्वल व रानडुकराच्या हल्ल्याच्या विविध घटनेत दोन पुरुष व एक महिला जखमी ; माहूर तालुक्यातील दत्तमांजरी व वझरा शे.फ. येथील घटना….\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरा���ून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉ���िटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,059)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/actrec-recruitment-2021-3/", "date_download": "2021-07-31T12:49:46Z", "digest": "sha1:56CGYRCLQQ7A5N7JBEIUM3D6LPMMLNXW", "length": 6041, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "ACTREC टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई येथे भरती. (२९ जून)", "raw_content": "\nHome Daily Updates ACTREC टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई येथे भरती. (२९ जून)\nACTREC टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई येथे भरती. (२९ जून)\nACTREC Recruitment 2021: टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई येथे ०१ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख २९ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nकनिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow)\nबी.टेक / एम.एससी. बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये किंवा समकक्ष परीक्षेत किमान ६०% गुण.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nतिसरा मजला, खानोलकर शोधीका, एसीटीईआरसी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nDate of Interview (मुलाखतीची तारीख): २९ जून २०२१, दुपारी १२.०० वाजता.\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था येथे भरती. (९ जुलै)\nNext articleअकोला महानगरपालिका येथे भरती. (२६ जून)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nIISER पुणे येथे भरती. (२९ जुलै)\nभारतीय निवड��ूक आयोग येथे भरती. (०१ ऑगस्ट)\nविक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र येथे भरती. (०४ ऑगस्ट)\nबँक ऑफ बडोदा येथे भरती. (१३ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/11/blog-post_64.html", "date_download": "2021-07-31T13:04:55Z", "digest": "sha1:LLE3DNZG6AEB6QM42N37PMJMYI7T426X", "length": 9783, "nlines": 50, "source_domain": "www.berkya.com", "title": "अहो आश्चर्यम् ....", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याअहो आश्चर्यम् ....\n'शब्दाला सत्याची धार' ( आणि राजकारणात हार ) पेपरचे माजी संपादक बाहेरून अग्रलेख (संपादकीय) आणि लेख मागवत होते.त्याचे बिल नव्या संपादकांच्या हातात पडताच,ते चक्रावले...\nबिल देण्यास नकार...मागील अनेक लेखकांचे बिल थकले ...आता माजी संपादकाच्या गुणवत्तेवर शंका ...\nआता बोंबला....काय काय घडेल सांगता येत नाही बुवा ...\nभावेंचा मनोभाव पहिला प्रहार\nशब्‍दाला सत्‍यांची धार असे सांगणा-या दैनिकात मनोभाव प्रहार होण्‍यास सुरूवात झाली आहे. दोन संपादकांच्‍या उदंड यशानंतर मालकांनी आता मनोभावे प्रयोग करायचा ठरवला आणि जुन्‍या संपादकांचे कारभार उघड होऊ लागले आहेत. भावेंनी त्‍यावर प्रहार करण्‍यास सुरूवात केली आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प��राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/four-injured-old-sangvi-due-tanker-collision-340189", "date_download": "2021-07-31T12:56:18Z", "digest": "sha1:4MBVOLLLCCXS3X5HV22MVSXAIQBFYPYP", "length": 5337, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जुनी सांगवीत टँकरच्या ध���केत चौघे जखमी", "raw_content": "\nटँकर चालकाविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.\nजुनी सांगवीत टँकरच्या धडकेत चौघे जखमी\nजुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : येथे रविवारी (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्र बँक चौक-शितोळेनगर, पीडब्ल्यूडी कॉलनीसमोरील रस्त्यावर टँकरने चौघांना धडक दिली. त्यात चौघे जखमी झाले असून, टँकर चालकाविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nडिझेल टँकरवरील (क्रमांक एमएच १४, एचयू ६८७२) चालकाचं नियत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. त्यात रस्त्यानं जाणाऱ्या आशा मुळे (वय ४९, रा. आनंद नगर), यश धावरे (रा. शुक्रवार पेठ), विजय दहिवाल (रा. जुनी सांगवी) आणि विवेक असवले (रा. पिंपळे गुरव) हे चौघे जखमी झाले.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअपघातानंतर चालक टँकर सोडून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी तिघांना जुनी सांगवीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं. तर एकास येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुनी सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस आधिक तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/auto/", "date_download": "2021-07-31T11:52:47Z", "digest": "sha1:647GDD4Y6EZI2DQJLUDALS3POLW2OHUQ", "length": 5766, "nlines": 97, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Auto Video Galleries | Latetst Cars & Bikes: Video Galleries | New Car & Bike Launches | Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n5 रुपयांच्या विजेवर 27 किलोमीटर चालणारी E-Bike | India News\n5 रुपयांच्या विजेवर 27 किलोमीटर चालणारी E-Bike | India News ...\nऑटो :भारत भविष्यात वाहन उद्योगाचे केंद्रस्थान बनेल : गडकरी\nभारत भविष्यात वाहन उद्योगाचे केंद्रस्थान बनेल : गडकरी ...\nऑटो :जगातील पहिली 3D प्रिंटेड बाईक...एक अद्भुत आविष्कार\nजर्मनीमध्ये BigRep आणि NOWLAB या कंपन्या काम करतात. ...\nऑटो :ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीनी लाँच केली नवीन कार\nऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीनी लाँच केली इलेक्ट्रिक कार. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन\nTokyo Olympics: अभ्यासात ढ म्हणून कमलप्रीत कौरला नावं ठेवणारे ‘नापास’ थाळीफेकमधे गाठली अंतिम फेरी..\n विसरलेले २ लॅपटॉप रिक्षा चालकाने तरुणीला केले परत, कौतुकाचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/mi-mukhya-mantri-jhalo-tar-marathi-essay/", "date_download": "2021-07-31T12:13:17Z", "digest": "sha1:MRFTJDDDYD4GVIETP72KOV6GZYGDXIES", "length": 11054, "nlines": 88, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "जर मी मुख्यमंत्री झालो तर ....मराठी निबंध Mi Mukhya Mantri Jhalo Tar Marathi Essay – Pyari Khabar", "raw_content": "\nMi Mukhya Mantri Jhalo Tar Marathi Essay जर मी मुख्यमंत्री झालो तर…. हा निबंध तुम्हाला हमखास परीक्षेत विचारू शकते , म्हणून आज मी तुम्हाला हा निबंध लिहून देत आहोत.जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला अभ्यास करण्यास त्रासदायक भासणार नाही.\nजर मी मुख्यमंत्री झालो तर मी माझ्या राज्याचे नवीन मंत्रीमंडळ तयार करेल. मी नवीन कायदे, नियम आणि मी जितके शक्य होईल तितके लागू करेन.असे नियम बनवेल जे राज्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी दूर करतात.\nसर्व प्रथम मी,झाडे तोडण्यावर कडक कायदा करेल. कायद्यानुसार जर जो कोणी झाड तोडण्यात दोषी आढळल्यास त्याला कठोर शिक्षा केली जाईल. एक झाड तोडले तर त्याला 1000 झाडे लावण्यास भाग पाडले जाईल; ते झाड मोठे होईपर्यंत त्या झाडाची संपूर्ण देखभाल त्यालाच करावी लागेल.अशी कठोर शिक्षा त्याला देणार.\nदुसरा कडक कायदा जो मी अंमलात आणतो त्यामध्ये ग्रीन बेल्ट्सचे ठिपके बसवले जातील. माझ्या राज्यातील सर्व शहरांभोवती ग्रीन बेल्ट्स लावण्यात येणार जेणेकरून या सर्व कारखान्यामुळे शहरे प्रदूषित होणार नाही . जर कोणीही या कायद्याचे पालन न केल्यास त्वरित बंद करण्यात येईल.\nतिसरा कडक कायदा खूप महत्त्वाचा आहेत आणि तो म्हणजे महाराष्ट्र राज्याला भ्रष्टाचारमुक्त करेल.त्यानुसार भ्रष्टाचारविरोधी कायदा होईल, ज्याला कोणत्याही राजकारणी, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचारासाठी दोषी आढळले,त्याची संपूर्ण मालमत्ता आणि बँक खाती ताबडतोब जप्त केली जातील आणि माझ्या राज्यातील गोर-गरीब लोकांमध्ये वाटप केले जाईल, तसेच याची शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला आमरण पोलीस कोठडी होईल.\nचौथा कायदा म्हणजे मी राजकारणी, सरकार यांच्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवणार. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. त्यांना जो पगार मिळतात तो पगार त्यांना त्यांच्या कामानुसार दिल्या जाईल ,कारण खूप असे सरकारी कर्मचारी आहेत का ते आपल्या ऑफिसमध्ये काम कमी आणि गप्पागोष्टी जास्त करतात. आणि ते जेवढे काम करतात तेवढाच पगार त्यांना दिला जाईल.मी प्रत्येकासाठी पॉईंट्स सिस्टम लागू करणार . काम नाही तर पगार नाही.\nमाझा पाचवा कायदा म्हणजे तो बलात्कारी आणि खुनी व्यक्तींसाठी आहेत. आपल्या राज्यात जर कुणी बलात्कार किंवा खून करण्यात तो दोषी आढळल्यास त्याला केवळ फाशीची शिक्षा देण्यात येईल, यामुळे असे जो कुणी करणार त्यांना थरकाप सुटेल.आणि असे करण्याचा तो कदापि विचार हि करणार नाही.\nमी नेहमीच्या वेशात एका गावाला भेट देण्याची नियमित दिनचर्या करीन; मला जसे की नागरी सुविधांची स्थिती वैयक्तिकरित्या दिसेल.पाणीपुरवठा, रस्त्यांची अट, भ्रष्टाचार इ.\nमी स्वत: ला कठोर परिश्रम, देशप्रेम, राज्यसेवेचे आदर्श मॉडेल म्हणून उभे करीन की माझे सर्व देशवासीयांनी चांगल्या प्रकारे योगदान देण्याचा प्रयत्न केला. माझ्या राज्याला मी स्मार्ट राज्य बनविणार.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमी पंतप्रधान झालो तर\nमी करोडपती झालो तर\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nमेरी प्रिय अध्यापिका हिंदी निबंध | My Favourite Teacher Hindi Essay\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जान��ारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/health/dr-amol-kolhe-answers-what-to-use-if-remdesivir-injection-is-not-available-for-covid-patients-439070.html", "date_download": "2021-07-31T12:47:11Z", "digest": "sha1:V6V53OUZJMKPV5QHZSZRJVKW2W6J5W3S", "length": 17710, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nरेमडेसिव्हीर जीवनरक्षक औषध नाही, उपलब्ध नसल्यास पर्याय काय डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खास व्हिडीओ\nकोव्हिड टास्क, फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर (Favipiravir) सुचवलं आहे. ते रुग्णाला तोंडावाटे द्यावं, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं (Amol Kolhe Remdesivir Injection)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरेमडेसिव्हीरला पर्याय काय, यावर डॉ. अमोल कोल्हे यांचा व्हिडीओ\nमुंबई : कोव्हिड संकटकाळात रेमडेसिव्हीर औषध रुग्णांसाठी संजीवनी मानलं जातं. रेमडेसिव्हीर (Remdesivir Injection) हे जीवनरक्षक औषध नाही. ते उपलब्ध नसल्यास कोव्हिड टास्क फोर्सने फेव्हीपॅरावीर हे पर्यायी औषध सुचवलं आहे, ते रुग्णाला द्यावं, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार आणि डॉक्टर अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी दिली. डॉ. कोल्हेंनी ट्विटरवर यासंबंधी व्हिडीओ शेअर केला आहे. (Dr Amol Kolhe answers what to use if Remdesivir Injection is not available for COVID Patients)\n“रेमडेसिव्हीरच्या वापराबाबत कोव्हिड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्त्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय, पण ते आता मिळत नाही. राज्यात अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीत काय करावे” याकडे अमोल कोल्हेंनी लक्ष वेधलं आहे.\nरेमडेसिव्हीरमुळे शरीरात विषाणूंचा भार कमी\n“कोव्हिड टास्क फोर्सने हे वारंवार सांगितलं आहे की, रेमडेसिव्हीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार (व्हायरल लोड) कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु त्यामुळे रुग्णाचा जीव वाचतो, असं नाही. त्याचा रुग्णालयातील काळ कमी होऊ शकतो. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही, तर काहीच उपलब्ध नसेल, तर कोव्हिड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर (Favipiravir) सुचवलं आहे. ते रुग्णाला तोंडावाटे द्यावं. ते महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासन आणि प्रशासन रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे” अशी ग्वाही अमोल कोल्हेंनी दिली.\n“सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत करण्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोव्हिड टास्क फोर्सने सुचवलेली औषधे रुग्णांना देता येतील. कोव्हिडचे निदान वेळेत होणे गरजेचे आहे. ऑक्सिजन हे या काळात महत्त्वाचे औषध आहे. तसंच रेमडेसिव्हीर रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे. अवाजवी वापर टाळावा, अशी माझी नम्र विनंती आहे.” असे ट्विटही अमोल कोल्हेंनी केले आहे.\nरेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे\nCorona : कोरोना कसा पसरतो अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nLonavla Lockdown | लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट, धबधब्यांवर पोलीस बंदोबस्त\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे25 mins ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं\nशेतीमधल्या नव्या ��ाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nTokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | पिंपरी -चिंचवड शहरातील पिंपळे-गुरव परिसरात पाईपलाईनला आग, दोन जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2021-07-31T11:39:42Z", "digest": "sha1:ZPZQFEGS4CFJMZCVVK23XONKQYMQTG46", "length": 4164, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुष्कर मेळा - विकिपीडिया", "raw_content": "\nपुष्करम मेळा याच्याशी गल्लत करू नका.\nपुष्कर हे एक हिंदुंचे तीर्थक्षेत्र आहे. हे राजस्थान राज्यात अजमेर जिल्ह्यात आहे. तिथे दरवर्षी पुष्कर मेळा भरतो.\nहिंदू धर्मातील एक सण.\nपुष्कर मेळ्यात भागघेण्यास येणारे लोक\nपुष्कर मेळ्यात कुंकुं विक्रेता\nपुष्कर मेळ्यातील दोर ओढणाऱ्या महिला\nपुष्कर मेळा २००८ मधील उष्ण हवेचा फुगा हवेत तरंगताना\nहिंदू धर्मातील सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१४ रोजी १०:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आह��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7923", "date_download": "2021-07-31T12:42:02Z", "digest": "sha1:IBBNORQ2GATLHOLCOWFDW72EW4O5ZSBW", "length": 21897, "nlines": 189, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "राष्ट्रहित जोपासणार्या मेमन समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान :- हाजी कादर दोसानी मेमन डे निमित्त मुख्यमंत्री व राज्यपालांच्या शुभेच्छा….! – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nराष्ट्रहित जोपासणार्या मेमन समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान :- हाजी कादर दोसानी मेमन डे निमित्त मुख्यमंत्री व राज्यपालांच्या शुभेच्छा….\nराष्ट्रहित जोपासणार्या मेमन समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान :- हाजी कादर दोसानी मेमन डे निमित्त मुख्यमंत्री व राज्यपालांच्या शुभेच्छा….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nराष्ट्रहित जोपासणार्या मेमन समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान :- हाजी कादर दोसानी\nमेमन डे निमित्त मुख्यमंत्री व राज्यपालांच्या शुभेच्छा….\nमाहूर (राजकिरण देशमुख) :- अल्पसंख्यांक समाजातील अत्यल्प समाज व व्यापारी म्हणून ओळख असलेल्या मेमन समाजाने व्यापार करताना नेहमी राष्ट्र हित जोपासले आहे. आपल्या वतन प्रति वफादारी असणे हा ईमानाचा हिस्सा आहे.या पवित्र कुराणाच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करून समाजाने राष्ट्र हित जोपासले असल्याचे मत मेमन समाजाचे झोनल सेक्रेटरी हाजी कादर दोसानी यांनी व्यक्त केले आहे.\nआज दिनांक ११ एप्रिल जागतिक मेमन दिनाच्या निमित्ताने छोटे खानी चर्चा सत्राचे सोशल डिस्टन्स साधत माहूर येथे आयोजन करण्यात आले होते.या वेळी नगरसेवक इलियास बावानी,यासीन बानानी,आरिफ बावानी, हशम मकरानी, जावेद बावानी,जुनेद दोसानी, डॉ.करीम,फैसल जखुरा,आश्रफ बावानी,युसुफ छायटिया,इम्रान सुरया,साजिद खाखरा,इलियास सुरय्या,साजिद अकबानी,तोफिक बावानी,फैसल बावानी यांची उपस्थिती होती.\nमेमन समाजाच्या राष्ट्रहित व सामाजिक कार्याचे अनेक प्रसंग इतिहासाच्या पानावर अधोरेखित आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीत समाजाचे प्रमुख नेता दादा आदमजी यांनी गांधीजींना फार मोठे आर्थिक योगदान देऊन स्वातंत्र्यचळवळीत मनोभावाने सहभाग नोंदविल्याचे महात्मा गांधींनी आपल्या “सच के साथी” या पुस्तकात नमूद केले आहे. तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला मेमन परिवारा तील एका श्रीमंत कुटुंबाने आपली पूर्ण संपत्ती दान केल्याचे उदाहरण ही इतिहासाच्या पानावर असल्याचे हाजी कादर दोसानी यांनी सांगितले.देशात एकूण मेमन समाजाच्या ५०० जमात असून ऑल इंडिया मेमत जमात फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार रोजी समाज उपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले\nPrevious: रेमडेसीवीरच्या वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण ; खाजगी कोव्हीड रुग्णालयातील डॉक्टरांसोबत जिल्हाधिका-यांचा संवाद…\nNext: Breaking News : १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या \nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पे��ल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,056)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/29/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-31T13:18:12Z", "digest": "sha1:FWWSBRKRMV37AUZWEMPUXCFEUANS5AZX", "length": 7061, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कौन बनेगा करोडपती ज्युनियर विजेता बनला आयपीएस अधिकारी - Majha Paper", "raw_content": "\nकौन बनेगा करोडपती ज्युनियर विजेता बनला आयपीएस अधिकारी\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / आयपी एस, कौन बनेगा करोडपती, ज्युनिअर, रवी मोहन सैनी, विजेता / May 29, 2020 May 29, 2020\nकौन बनेगा करोडपती मधील एका विजेत्याची कथा सध्या विशेष चर्चेत असून त्याने २००१ मध्ये स्पेशल केबीसी ज्युनियर स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी १४ वर्षाचा असलेल्या रवी मोहन सैनी याने सर्व १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन १ कोटी रुपये जिंकले होते. या घटनेला आता २० वर्षे होत आली असून आज हाच रवी आयपीएस बनला आहे आणि त्याची पोस्टिंग गुजरात पोरबंदर येथे आहे.\nकौन बनेगा करोडपती या शोने अनेकांचे आयुष्य बदलले. जिंकलेली रक्कम अनेकदा चर्चेची ठरली आणि त्यामुळे या लोकांच्या वाट्याला प्रसिद्धीही आली. या संदर्भातल्या अनेक मनोरंजक कथा ऐकायला मिळतात. त्यातील एक रवी मोहन सैनी. ३३ वर्षीय रवी पोरबंदर येथे एसपी म्हणून कार्यरत आहे.\nरवीने म. गांधी मेडिकल कॉलेज जयपूर येथून एमबीबीएस पदवी मिळविली आणि इंटर्नशिप सुरु असतानाच त्याची युपीएससी मध्ये निवड झाली. त्याचे वडील नेव्ही मध्ये आहेत. त्यामुळे रवीने आयपीएस ची निवड केली. २०१४ मध्ये तो देशात ४६१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सध्या रवी पोरबंदर येथे कोविड साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेखोरपणे करण्यास प्राधान्य देत आहे.\nसध्या केबीसीचा १२ वा सिझन सुरु असून अमिताभ बच्चन यांनी एका व्हिडीओ मध्ये ही घोषणा केली आहे. केबीसीची सुरवात २००० मध्ये झाली. सुरवातीची बक्षीस रक्कम १ कोटी होती. दुसऱ्या, तिसऱ्या सिझन मध्ये ती २ कोटी झाली चौथ्या सिझन मध्ये १ कोटी बक्षीस आणि ५ कोटीचा जॅकपॉट असे त्याचे स्वरूप बदलले. सिझन ९ मध्ये १६ प्रश्न आणि ७ कोटी बक्षीस असे त्याचे स्वरूप होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वर��त वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pune-corona-update-15-06-2020/", "date_download": "2021-07-31T13:20:04Z", "digest": "sha1:QPSEBT66O7KDP5C53C6JAOQETEVYRLUZ", "length": 11104, "nlines": 123, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पुण्यात आज रूग्णसंख्या कमी अन् डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या जास्त….!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nपुण्यात आज रूग्णसंख्या कमी अन् डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या जास्त….\nपुण्यात आज रूग्णसंख्या कमी अन् डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या जास्त….\nपुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याची वाढती रूग्णसंख्या हा चिंतेचा विषय ठरला आहे. पण अशा परिस्थितीत देखील पुण्यात बरे झालेल्या रूग्णांचा आकडा देखील मोठा आहे. आज तर नव्याने नोंद झालेल्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांचा आकडा जास्त आहे.\nपुणे शहरात आज दिवसभरात 234 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. त्यामुळे पुण्याची एकूण रूग्णसंख्या आता 9890 वर जाऊन ठेपली आहे. प्रथमत: ग्रीन झोन असलेल्या अनेक वार्डात आता कोरोनाबाधित रूग्ण मिळू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.\nपुणे शहरातील 236 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका 145, खासगी रुग्णालय 86 आणि ससूनमधील 05 रुग्णांचा समावेश आहे. सध्या 234 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 41 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. शहरातील एकूण रूग्णसंख्या आता 2986 एवढी आहे.\nआज महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस 108 च्या कंट्रोल रुमला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मिळणाऱ्या सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.\nशहरी, ग्रामीण भागात रुग्णाला लागणारा कालावधी, व्हेंटिलेटर उपलब्धतेची माहिती घेतली. 108 रुग्णवाहिका व्यवस्थापन, कॉलला दिला जाणारा प्रतिसाद, लोकेशेन ट्रेसिंग, रुग्णांचे रेकॉर्ड, रुग्णवाहिकेतील उपचार व इतर सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी माहिती दिली. तसेच 96 टक्के रुग्णवाहिका या ऑनरोड असतात, रुग्णवाहिकेबाबत 24 तासानंतर रुग्णांचा प्रतिसाद घेण्यात येत असून शाळा व समाजामध्ये 108 रुग्णवाहिकेबाबत जनजा��ृती केली जात असल्याचेळी त्यांनी यावेळी सांगितले.\n15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला…\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… –…\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\nकरण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी\nजामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप\nराज्यात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी रेकॉर्ड\n; ‘या’ व्हिडीओमुळं ट्रोल होतायेत आलिया भट्ट आणि करण जोहर\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप\n“तुझ्या दु:खाची मला जाणीव होती, जबाबदार कोण याचीही मला कल्पना”\n15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-harvester/preet/987/30/", "date_download": "2021-07-31T12:45:01Z", "digest": "sha1:YT7TOEPWTYIY4XV4M725GF4BKZHNF64P", "length": 21370, "nlines": 167, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले प्रीत 987 हार्वेस्टर यात पंजाब, जुने प्रीत हरवेस्टर किंमत", "raw_content": "���ोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुने कापणी खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nकटर बार - रुंदी\nआपल्या बजेटमध्ये प्रीत 987 सेकंद हँड हार्वेस्टर विकत घेऊ इच्छिता\nनंतर उत्तम, आम्ही येथे दर्शवित आहोत प्रीत 987 युज हार्वेस्टर जो उत्कृष्ट स्थितीत आहे. हे प्रीत 987 जुना हार्वेस्टर प्रगत वैशिष्ट्यांसह येतो जे आपल्या शेताची उत्पादकता नक्कीच वाढवते. हे मल्टीक्रॉप harvester आणि आहे 8-14 feet कटर बार रुंदी. प्रीत 987 युएस्ड हार्वेस्टरकडे एक सेल्फ प्रोपेल्ड उर्जा स्त्रोत आहे. हे जुने प्रीत हार्वेस्टर कामकाजाचे तास आहेत 3001 - 4000. या वापरलेली किंमत प्रीत 987 हार्वेस्टर रुपये आहे. 1250000. हे जुने हार्वेस्टर संबंधित आहे JagMeet Hakuwala पासून बठिण्डा,पंजाब.\nआपण यात स्वारस्य असल्यास प्रीत 987 सेकंड हँड हार्वेस्टर नंतर आपला फॉर्म वरील फॉर्ममध्ये भरा. आपण थेट यावर संपर्क साधू शकता प्रीत 987 वापरलेल्या हार्वेस्टर मालकाशी. यासंदर्भात अधिक अद्यतनांच्या ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या प्रीत 987 युज हार्वेस्टर.\n*येथे दिलेला तपशील वापरलेल्या कापणी विक्रेत्याद्वारे अपलोड केला जातो. हा शेतकरी-ते-व्यवसायाचा व्यवसाय आहे. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला एक व्यासपीठ प्रदान करते जिथे आपल्याला ऑनलाइन एकत्रित कापणी करणारे आढळतात. सर्व सुरक्षा उपाय चांगले वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत हार्वेस्टर तपशील जुळत नाही हार्वेस्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/iit-/articleshow/10144446.cms", "date_download": "2021-07-31T13:04:07Z", "digest": "sha1:VPU26SDHTBJ7KE2TKDXEI5JCL6GE7FLO", "length": 11779, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "IITमधील विद्यार्थ्यांना विषबाधा | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईतील 'आयआयटी-पवई'च्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांना मेसमधील जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. चायनीज पदार्थ खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर कॅम्पसच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.\nमुंबईतील 'आयआयटी-पवई'च्यासुमारे५००विद्यार्थ्यांनामेसमधीलजेवणातूनविषबाधाझाल्याचीधक्कादायकघटनारविवारीरात्रीघडली. चायनीजपदार्थखाल्ल्यानंतरविद्यार्थ्यांनात्रासझाल्यामुळेत्यांच्यावरकॅम्पसच्याहॉस्पिटलमध्येउपचारकरण्यातआले. त्यापैकीसहाविद्यार्थ्यांवरसोमवारीरात्रीहीउपचारसुरूहोते. यासर्वप्रकाराबाबत 'आयआयटी' प्रशासनानेगुप्ततापाळलीअसूनविद्यार्थ्यांमध्येतणावाचेवातावरणआहे.\n'आयआयटी'च्याकॅम्पसमधीलएच-१२, एच-१३आणिएच-१४याहॉस्टेलमधीलकॉमनमेसमधीलअन्नातूनहीविषबाधाझाल्याचेउघडझालेआहे. रविवारीरात्रीजेवणानंतरउशिराविद्यार्थ्यांनाउलट्याआणिजुलाबाचात्राससुरूझाला. पहाटेपर्यंतहात्रासहोणाऱ्याविद्यार्थ्यांचीसंख्यावाढतगेल्यानेकॅम्पसहॉस्पिटलमधीलडॉक्टरांनीहोस्टेलच्यावॉर्डनऑफिसमध्येचविद्यार्थ्यांनाउपचारसुरूकेले. विषबाधाझालेल्याविद्यार्थ्यांचीब्लडटेस्टकरण्यातआलीअसूनत्यांच्यारक्तातीलपांढऱ्यापेशीवाढल्याचेनिष्पन्नझाले. सोमवारीसकाळपासूनकॅम्पसहॉस्पिटलमध्येविद्यार्थ्यांनातपासण्यातआलेवउपचारानंतरअनेकांनासोडूनदेण्यातआले. आतापर्यंतएकहजार८००विद्यार्थ्यांचीतपासणीकरण्यातआल्याचेसमजते.\nविषबाधेचात्रासझालेल्याविद्यार्थ्यांचीप्रकृतीठिकठाकअसल्याचीमाहिती 'आयआयटी'चेसंचालकडॉ. देवांगखाखरयांनीदिली. याघटनेचीमाहितीघेणारअसूनत्यावरउपायकेलेजातील, असेआश्वासनखाखरयांनीदिले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपृथ्वीराज चव्हाण यांची चौकशी करा महत्तवाचा लेख\nसिनेमॅजिक शक्ती कपूरांच्या डायलॉगमुळे ३५ लोकांना जावं लागलं होतं तुरुंगात\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nसिनेन्यूज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या एका सीनवर होतोय कौतुकाचा वर्षाव\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nदेश 'चिकन, मटण खाण्याऐवजी जास्तीत जास्त बीफ खा', भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\n विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/road-romeo-offensive-comment-girls-jeans-young-woman-beat-him-in-public-place-viral-video-rm-532368.html", "date_download": "2021-07-31T13:06:59Z", "digest": "sha1:MJAAIOJ34BGS3JS5UPKF365U46LLOOLH", "length": 9005, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: मुलींच्या जीन्सवर टिप्पणी करणं रोड रोमिओला भोवलं; भररस्त्यात तरुणीने दिला चोप– News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO: मुलींच्या जीन्सवर टिप्पणी करणं रोड रोमिओला भोवलं; भररस्त्यात तरुणीने दिला चोप\nएका तरुणीच्या जीन्सवर टिप्पणी (Road romeo Comment on girls Jeans) करणं रोड रोमिओला चांगलचं भोवलं आहे. रोड रोमिओनं जीन्सवर टिप्पणी केल्यानंतर तरुणीने त्याला भर जत्रेत लाथा आणि बुक्क्यांनी चोप दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल (Viral Video) होतं आहे.\nएका तरुणीच्या जीन्सवर टिप्पणी (Road romeo Comment on girls Jeans) करणं रोड रोमिओला चांगलचं भोवलं आहे. रोड रोमिओनं जीन्सवर टिप्पणी केल्यानंतर तरुणीने त्याला भर जत्रेत लाथा आणि बुक्क्यांनी चोप दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल (Viral Video) होतं आहे.\nधमतरी, 20 मार्च: उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (CM Tirath Singh Rawat) यांनी अलीकडेच महिलांच्या फाटक्या जीन्स (Ripped Jeans Statement) बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळ��� देशभरातील अनेकांनी मुख्यमंत्री तीरथ रावत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. हे प्रकरण ताजं असताना आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका तरुणीच्या जीन्सवर टिप्पणी (Road romeo Comment on girls Jeans) करणं रोड रोमिओला चांगलचं भोवलं आहे. रोड रोमिओनं जीन्सवर टिप्पणी केल्यानंतर तरुणीने त्याला भर जत्रेत लाथा आणि बुक्क्यांनी चोप (Young Woman beat road romeo) दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल (Viral Video) होतं असून पोलिसांनीही तिचं कौतुक केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना धमतरी जिल्ह्यातील मगरलोड ब्लॉक येथील मधुबन जत्रेत घडली आहे. येथील एक युवती आपल्या काही मैत्रिणीसोबत जत्रेत फिरायला आली होती. यावेळी जत्रेत एका युवकानं तिच्या जीन्सवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर मुलगी संतापली आणि तिने कसलाही विचार न करता टिप्पणी करणाऱ्या तरुणाला भर जत्रेत कॉलर पकडून चोप दिला. तेथील एकाने या मारहाणीच्या घटनेचं चित्रीकरण केलं आहे. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांसोबतच पोलिसांनीही संबंधित युवतीचं कौतुक केलं आहे. खरंतर मधुबन जत्रेत एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी या एक युवती आपल्या काही मैत्रिणींसोबत जत्रेत फिरायला आली होती. यावेळी जत्रेतील एका युवकानं तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला समज दिली. मात्र युवकाने त्याची रोड रोमिओगिरी तशीच चालू ठेवली. त्यामुळे संतापलेल्या युवतीने संबंधित युवकाला पकडलं आणि त्याला भर गर्दीच्या ठिकाणी चोप द्यायला सुरुवात केली. तिने युवकाला बऱ्याच लाथा आणि बुक्क्या मारल्या आहेत. (वाचा -पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातली घटना) संबंधित युवतीनं याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पण पोलिसांनी संबंधित मुलीच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. तसंच अबला नारी मानसिकतेला छेद देणारं उत्तम उदाहरण असल्याचही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. धमतरीच्या एएसपी मनीषा ठाकूर रावटे यांनी सांगितलं की, छेडछाडी प्रकरणांत महिलांना जागरूक केलं जात आहे. धमतरी पोलीस विविध मोहिमांद्वारे महिला आणि मुलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.\nVIDEO: मुलींच्या जीन्सवर टिप्पणी करणं रोड रोमिओला भोवलं; भ��रस्त्यात तरुणीने दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/inspiration/photos/", "date_download": "2021-07-31T11:10:43Z", "digest": "sha1:MZXJNZZG7WYM46U565DJRLXIUDUQX3H4", "length": 14481, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "See all Photos of Inspiration - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nलिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा\n9 वर्षांच्या चिमुरडीनं पुस्तकं गोळा करून कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलं वाचनालय\nधावत ट्रेन पकडायला गेली महिला; हात सुटला अन्... RPF जवानानं देवदुतासारखं वाचवलं\nअरबी समुद्रात वेगवान वाऱ्याची शक्यता; पुण्यासह घाट परिसराला IMD कडून अलर्ट\nधावत ट्रेन पकडायला गेली महिला; हात सुटला अन्... RPF जवानानं देवदुतासारखं वाचवलं\nभारतीय सैन्याला मोठं यश, जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याला कंठस्नान\nबाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली पाठवणी\n18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काही, कोरोनामुळे झालं उघड\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nVIDEO: 'फिटनेस फ्रिक' सोनाली कुलकर्णी; ABS साठी जिममध्ये गाळतेय घाम\nकंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ..\nBigg Boss च्या जुन्या स्पर्धकाला BB OTT साठी मिळाली होती 'न्यूड योगा'ची ऑफर\nIND vs ENG : 3 टेस्टमध्ये होणार भरपूर रन, माजी कर्णधाराने सांगितलं कारण\nTokyo Olympics : भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत\nकाश्मीर प्रीमियर लीगवरून दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटपटूचा BCCI वर आरोप\nसिंधू आणि पूजा राणीचा महामुकाबला थोड्याच वेळात, जिंकल्या तर मेडल निश्चित\nतुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल\nGold Price Today: 7000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, आता खरेदी केल्यास होईल फायदा\nRBI New Rule: उद्यापासून ATM मधून पैसे काढणं, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर महागणार\nसरकारच्या या योजनेत 210 रुपये जमा करुन दरमहा ₹5000 पर्यंतचा फायदा, वाचा सविस्तर\nलिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा\nलोकांनी हिणवलं, पण दुर्लक्ष करत ध्येय गाठलंच; पोलीस अधिकारी झाली ही ट्रान्सवुमन\nकोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea\nत्वचेवर ‘ही’ 3 लक्षणं दिसताच तपासा Blood Sugar; हालचाल करणंही होईल कठीण\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nबाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली पाठवणी\nमुंबईतील झोपडपट्टी परिसर लवकरच कोरोनामुक्त होणार; अवघे 3 कंटेन्मेंट झोन शिल्लक\n18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काही, कोरोनामुळे झालं उघड\nMaharashtra unlock: निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nबायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nधावत ट्रेन पकडायला गेली महिला; हात सुटला अन्... RPF जवानानं देवदुतासारखं वाचवलं\nVIDEO: स्टेजवरच नवरदेवानं नवरीला उचललं अन्...; ते दृश्य पाहून पाहुणेही चक्रावले\nशारीरिक संबंधादरम्यान गुप्तांगाला गंभीर दुखापत; युवकाला मिळाली आयुष्यभराची जखम\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक\n अन्यथा अपराधीपणाची भावना संपवेल तुमचा आत्मविश्वास\nभूतकाळात घडलेल्या चुकांच ओझं (Burden of Past Mistakes) आपण सतत मनावर बाळगत राहतो. आपण आयुष्यभर त्या दु:खामध्ये(Guilty)जगत राहतो.\nएक वडापाव खाऊन काढायची दिवस’; Article 15 फेम अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास\n दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णसेवा\n भारताचं नाव जगभरात उंचावणाऱ्या 8 जणी यासाठी आहेत खास\nस्फोटात गमावले दोन्ही हात, पण सोडली नाही जिद्द : डॉक्टर होऊन ती शिकवतेय जगण्याची कला\nमुलांना शिकवून कमावतो तब्बल 260 कोटी रुपये, आता शाहरुखही करतो त्याच्या कंपनीची जाहिरात\nफोटो गॅलरी Dec 3, 2018\nपायांनी सु��त ओवते धागा, हातांशिवाय लॅपटॉप आणि व्हॉट्सअपही चालवते\nअभी तक \u0003खेलने के लिए\nलिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा\n9 वर्षांच्या चिमुरडीनं पुस्तकं गोळा करून कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलं वाचनालय\nधावत ट्रेन पकडायला गेली महिला; हात सुटला अन्... RPF जवानानं देवदुतासारखं वाचवलं\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nकंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ..\nमराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अवतार; नव्या फोटोंमध्ये दिसली सुपरहॉट\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक\nShocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर\nवीरेंद्र सेहवागला आठवले 'अच्छे दिन' Photo शेअर करत म्हणाला...\n'तू एक वाईट आई आहेस...' 9 वर्षांपूर्वीची जखम अजूनही ताजी; 'त्या' कमेंटबाबत...\nअभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा 'पवित्र रिश्ता 2' च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ\nHBD: सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडशी आहे कियारा आडवाणीचं खास नातं\nसमंथाने इन्स्टाग्राम नावातून हटवलं 'अख्कीनेनी'; पतीसोबत वाद झाल्याची होतेय चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8491", "date_download": "2021-07-31T12:07:14Z", "digest": "sha1:G24P4ZDU5RWQNEOPJNFKNBG3POKNWCHH", "length": 22923, "nlines": 192, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह, 625 कोरोनामुक्त ; 16 मृत्यु…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nजिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह, 625 कोरोनामुक्त ; 16 मृत्यु….\nजिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह, 625 कोरोनामुक्त ; 16 मृत्यु….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nयवतमाळ, दि. 19 :- गत 24 तासात जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह तर 625 जण कोरोनामुक्त झाले असून 16 जणांचा मृत्यु झाला. यातील नऊ मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, दोन मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर पाच मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.\nजि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 6937 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 353 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6584 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4048 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2020 तर गृह विलगीकरणात 2028 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69301 झाली आहे. 24 तासात 625 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 63587 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1666 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.54 , मृत्युदर 2.40 आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 75, 76 वर्षीय पुरुष तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 68 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय महिला, नेर येथील 79 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 27, 67 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 40 वर्षीय महिला आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये पुसद तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 92 वर्षीय महिला तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 32 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय महिला, वणी येथील 61, 79 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.\nबुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 353 जणांमध्ये 216 पुरुष आणि 137 महिला आहेत. यात दारव्हा येथील 77 रुग्ण पॉझेटिव्ह, वणी 66, आर्णि 39, यवतमाळ 35, पांढरकवडा 29, दिग्रस 24, बाभुळगाव 14, मारेगाव 14, पुसद 13, महागाव 8, घाटंजी 7, नेर 6, कळंब 5, राळेगाव 5, उमरखेड 3, झरीजामणी 3 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.\nसुरवातीपासून आतापर्यंत 552486 नमुने पाठविले असून यापैकी 549915 प्राप्त तर 2571 अप्राप्त आहेत. तसेच 480614 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.\nजीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1213 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2244 आहे. यापैकी 994 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1250 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 326 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 251 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 136 रुग्णांसाठी उपयोगात, 390 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 532 उपयोगात तर 609 बेड शिल्लक आहेत.\nPrevious: भाजपचे जिल्हाध्यक्षा सह तीन आमदाराची पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयला भेट ; कोरोना महामारीवर मांडले विस्तृत मत….\nNext: मराठवाडा वॉटर ग्रीड च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी ; जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा ; लातूर बीड औरंगाबाद जिल्ह्यांना होणार लाभ\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेत���ऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्���यात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंध��कारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,049)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/2210/", "date_download": "2021-07-31T12:26:41Z", "digest": "sha1:NS3V2FXQ5BHO6VKXPPOYCQPLPH57S36L", "length": 8506, "nlines": 101, "source_domain": "rayatnama.com", "title": "अमरावती जिल्ह्यत अतिवृष्टी; नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करा | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यत अतिवृष्टी; नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करा\nअमरावती जिल्ह्यत अतिवृष्टी; नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करा\nपालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश\nजिल्ह्यात काही ठिकाणी अतिपावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.\nअमरावती तालुक्यात शिराळा, ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन तसेच इतर काही परिसरात अतिपावसामुळे पीकनुकसान व इतर हानी झाली आहे. या नुकसानाबाबत\nदक्षतापूर्वक व तपशीलवार पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी दिले आहेत.\nजिथे नुकसान झाले असेल त्याठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पोहोचून पंचनामे करावेत. गावात शेतकरी बांधवांशी संवाद साधून परिपूर्ण माहिती घ्यावी व सर्व क्षेत्राची पाहणी करावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचनामे अचूक व सविस्तर करावेत. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी बांधव भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.\nअमरावती तालुक्यात शिराळा, ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन आदी परिसरात अतिपाऊस झाला. याबाबत प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.\nPrevious article‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर\nNext articleपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 ज���लैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.arvindgurukul.com/Encyc/2015/6/7/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE.html", "date_download": "2021-07-31T11:16:06Z", "digest": "sha1:TQPYJ6ZNQI7ZYRG5ZRJNFCXLTYVBNIK4", "length": 2558, "nlines": 11, "source_domain": "www.arvindgurukul.com", "title": " Yogi Arvind Gurukul - संस्थेचे उपक्रम Yogi Arvind Gurukul - संस्थेचे उपक्रम", "raw_content": "\nयोगी श्री अरविंद गुरुकुल 07-Jun-2015\nयोगी श्री अरविंद स्मृती पुरस्कारः\nदरवर्षी योगी श्री अरविंद घोष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योगी श्री अरविंद स्मृती पुरस्कार हा विज्ञान, शिक्षण, आदिवासी, क्रीडा, पर्यावरण, सामाजिक कार्य इ. क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.\nगुरुकुलातील अध्यापनात नाविन्य व कल्पकता यांचा वापर करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येतेे.\nगुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारः\nगुरुकुलातील कार्यालय, स्वयंपाक गृह, तरणतलाव आणि क्रीडासंकुल इ. ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येतेे.\nसंस्थेचे कार्यकरी मंडळातील सदस्य, पदाधिकारी आणि शिक्षक यांच्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा वर्षभरात किमान तीनवेळा आयेजित केल्या जातात. गुरुकुलातील शिक्षक विषेश कार्य करणाऱ्या शाळा, संस्था यांना भेट देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/godavari-tiri/", "date_download": "2021-07-31T12:52:59Z", "digest": "sha1:436V5B26TL3EGTRDNN37AHLFQHQ57LU3", "length": 9468, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गोदावरी तिरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nDecember 6, 2019 सौ. माणिक दिलीप शूरजोशी कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nकणखर, दगडांच्या देशाची कन्या,\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shreehari-stuti-6/", "date_download": "2021-07-31T11:32:43Z", "digest": "sha1:47K2QFPLSM366YYDRUXJQ63NA3CWZZWP", "length": 16774, "nlines": 222, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्रीहरी स्तुति – ६ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम���मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्रीहरी स्तुति – ६\nश्रीहरी स्तुति – ६\nOctober 24, 2020 प्रा. स्वानंद गजानन पुंड अध्यात्मिक / धार्मिक, श्री शांकर स्तोत्ररसावली\nप्राणानायम्योमिति चित्तं हृदि रुध्वा\nक्षीणे चित्ते भादृशिरस्मीति विदुर्यं\nभगवान श्रीहरींच्या स्तुतीच्या निमित्ताने भगवंताच्या साक्षात्काराचे विविध मार्ग आचार्य श्री आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत.\nयाच श्रुंखलेत ते पुढे म्हणतात,\nप्राणानायम् – प्राणांचे आयमन अर्थात नियंत्रण करून, अर्थात प्राणायाम करून.\nप्राणांच्या द्वारेच वृत्ती कार्य करीत असल्याने प्राणांचा अवरोध केला म्हणजे आपोआपच वृत्ती स्थिर होतात.\nत्यासाठी प्राणायाम हा महत्त्वाचा उपाय आहे.\nअर्थात या शास्त्रातील सुयोग्य जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनातच प्राणायाम करावा हे महत्त्वाचे. कारण प्राणायाम योग्य प्रकारे केल्यानंतर जसे फायदे मिळतात तसा मर्यादेच्या पलीकडे ताण देत प्राणायाम केला तर त्याद्वारे नुकसान देखील होऊ शकते.\nओमिति चित्तं हृदि रुध्वा – ओमकाराचे चिंतन करीत त्या प्राण्यांना हृदयात धरून ठेवावे. अर्थात स्थिर करावे.\nत्यासाठी ओंकाराचे चिंतन हा सगळ्यात सुलभ मार्ग सांगितलेला आहे.\nभगवंताच्या निर्गुण-निराकार स्वरुपाचेच ओंकार हे वर्णन असल्याने त्या स्वरूपाकडे जातांना त्या ओंकार नादाचा आधार साधकाला प्राप्त होतो.\nनान्यत्स्मृत्वा – दुसऱ्या कशाचेही स्मरण न करता, अर्थात यावेळ��� भगवंता शिवाय कशाचेही चिंतन नसावे.\nतत्पुनरत्रैव विलाप्य- त्या वृत्तीला प्राणांना तिथेच पुनरपि विलीन करावे.\nअर्थात भगवंताचे चिंतन करीत असे चित्त एकाग्र केले की ते त्या अवस्थेत फार काळ रहात नसल्याने ते त्या भगवंताच्या स्वरूपातच विलीन होते.\nक्षीणे चित्ते – अशा स्वरूपात चित्त क्षीण झाले, विलय पावले,\nभादृशिरस्मीति विदुर्यं – की मी तेज स्वरूप आहे अशा स्वरुपात ज्यांना जाणता येते,\nतं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंध:काराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.\n— प्रा. स्वानंद गजानन पुंड\nAbout प्रा. स्वानंद गजानन पुंड\t401 Articles\nलोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nयाच मालिकेतील इतर लेख\nश्रीहरी स्तुति – १\nश्रीहरी स्तुति – २\nश्रीहरी स्तुति – ३\nश्रीहरि स्तुति – ४\nश्रीहरी स्तुति – ५\nश्रीहरी स्तुति – ६\nश्रीहरी स्तुति – ७\nश्रीहरी स्तुति – ८\nश्रीहरी स्तुति – ९\nश्रीहरि स्तुति – १०\nश्रीहरी स्तुति – ११\nश्रीहरी स्तुति – १२\nश्रीहरी स्तुति – १३\nश्रीहरी स्तुति – १४\nश्रीहरि स्तुति – १५\nश्रीहरी स्तुति – १६\nश्रीहरि स्तुति – १७\nश्रीहरी स्तुति – १८\nश्रीहरी स्तुति – १९\nश्रीहरि स्तुति – २०\nश्रीहरी स्तुति – २१\nश्रीहरी स्तुति – २२\nश्रीहरी स्तुति – २३\nश्रीहरी स्तुति – २४\nश्रीहरी स्तुति – २५\nश्रीहरी स्तुति – २६\nश्रीहरी स्तुति – २७\nश्रीहरी स्तुति – २८\nश्रीहरी स्तुति – २९\nश्रीहरी स्तुति – ३०\nश्रीहरी स्तुति – ३१\nश्रीहरी स्तुति – ३२\nश्रीहरी स्तुति – ३३\nश्रीहरी स्तुति – ३४\nश्रीहरी स्तुति – ३५\nश्रीहरी स्तुति – ३६\nश्रीहरी स्तुति – ३७\nश्रीहरी स्तुति – ३८\nश्रीहरी स्तुति – ३९\nश्रीहरी स्तुति – ४०\nश्रीहरी स्तुति – ४१\nश्रीहरी स्तुति – ४२\nश्रीहरी स्तुति – ४३\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/he-will-be-the-next-prime-minister-even-after-2024-bjp-leader-sharply-criticizes-sharad-pawar/", "date_download": "2021-07-31T12:17:34Z", "digest": "sha1:AYNGM5T7IRQJTLI2PYAUWTKT7Q2F5VHQ", "length": 6314, "nlines": 70, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "‘२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची शरद पवारांवर खोचक टीका", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची शरद पवारांवर खोचक टीका\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या बैठकीत भविष्यात भाजपविरोधात स्थानिक पक्षांची आघाडी एकत्र करुन पर्याय उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाल्याचं कळालं आहे. या बैठकीनंतर भाजपने शरद पवारांवर टीका केली आहे.\nभाजपचे अतुल भातखळकर यांनी खोचक ट्विट करून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. २०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी या ट्विटमध्ये पवारांचं नाव घेतलं नाही.\nप्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रीया दिली होती. “कोणी कितीही रणनिती आखू दे, आजही मोदी आहेत आणि २०२४ ला देखील मोदींच्याच नेतृत्वाखाली भाजपची सत्ता असेल,” असं फडणवीस म्हणाले होते.\n“काँग्रेस प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”\nसंजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु: नाना पटोले\n“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”\n“मी कधीही मोर्चा काढणार म्हणालो नाही”, आंदोलनाबाबतच्या संभ्रमावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण\nमोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का; ओव्हरटाइमसह अन्य भत्त्यांमध्ये २० टक्के कपात\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया;…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/rakul-preet-singh-beautiful-short-dress-look-this-is-how-she-avoided-oops-moment-in-marathi/articleshow/81291997.cms", "date_download": "2021-07-31T13:15:41Z", "digest": "sha1:IFKLM6UKLZRJOWQ5HNNUPKNMSTHLV73P", "length": 16993, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरकुल प्रीत कॅमेऱ्यासमोर देत होती पोझ,अन् घडले काही असे; Oops मोमेंटला सामोरे जाताना बचावली\nबॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह कॅमेऱ्यासमोर येऊन पोझ देत असताना असे काही घडले की ज्यामुळे ती अगदी थोडक्यासाठी Oops मोमेंटला बळी पडताना बचावली.\nरकुल प्रीत कॅमेऱ्यासमोर देत होती पोझ,अन् घडले काही असे; Oops मोमेंटला सामोरे जाताना बचावली\nकित्येकदा आउटफिटशी संबंधित सर्व काही उत्तम प्रकारे नियोजन करूनही असे काहीतरी विचित्र घडते की, ज्यामुळे लज्जास्पद गोष्टींचा सामना करावा लागतो. असे किस्से बहुतांश वेळा सेलिब्रिटी मंडळींसोबत घडल्याचे आपण ऐकले - पाहिले असतीलच. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह देखील Oops मोमेंटला बळी पडताना थोडक्यात बचावली आहे. या घटनेचे फोटो ���ुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत.\nदरम्यान बोल्ड, ग्लॅमरस ड्रेसेस उत्तमरित्या कसे कॅरी करावेत, याची योग्य माहिती या अभिनेत्रीला आहे. ही परिस्थिती देखील रकुल प्रीत सिंहने अतिशय शानदार पद्धतीने हाताळली. (फोटो सौजन्य : योगेन शाह)\n(स्ट्रेच मार्क्सवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकानं दिलं सडेतोड उत्तर, क्रॉप टॉप घालून फ्लॉन्ट केले अ‍ॅब्स)\n​रकुल प्रीतचा कूल लुक\nमुंबईतील वांद्रे येथील एका रेस्टॉरंटला रकुल प्रीत सिंहने भेट दिली होती. यादरम्यान नेहमीप्रमाणेच तिचा कूल अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला. निवड केलेल्या कपड्यांमुळे तिला परफेक्ट लुक मिळाला होता. रकुलची ही फॅशन कॉलेजमधील विद्यार्थिनींपासून ते शाळकरी मुली देखील सहजरित्या फॉलो करू शकतात.\n(अभी तो मैं जवान हूं वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्यांच्या स्टाइलसमोर तरुणांची फॅशन पडते फिकी)\nरकुल प्रीतनं फिकट पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर आपण जूल नेकलाइन डिझाइन पाहू शकता. रकुलने या ड्रेसवर फिकट निळ्या रंगाचे क्रॉप्ड डेनिम जॅकेट मॅच केले होते. तर चॉकलेटी रंगाचा बेल्ट असलेली निळ्या रंगाची स्लिंग बॅग कॅरी केली होती. ज्यामुळे तिचा लुक स्टायलिश दिसत होता.\n(भारताचे 'व्हॅक्सिन मॅन' अदार पूनावालांची पत्नी आहे खूप सुंदर व स्टायलिश, पाहा हे ८ फोटो)\n​...मग घडले असे काही\nकूल लुक मिळावा यासाठी रकुलने Nike ब्रँडचे पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स मॅच केले होते. यानंतर ही अभिनेत्री पॅपराझीच्या कॅमेऱ्यासमोर येऊन पोझ देऊ लागली तेव्हा जोरदार वारे वाहू लागले आणि अभिनेत्रीचा ड्रेस वर उडू लागला. पण हे सारं काही तिने अतिशय शानदार पद्धतीने हाताळलं आणि तसंच Oops मोमेंटला बळी पडण्यापासूनही स्वतःचा बचाव केला.\n कियारा अडवाणीचा मोहक बॅकलेस आउटफिट लुक पाहून चाहते झाले घायाळ)\nदरम्यान काही दिवसांपूर्वी रकुल मुंबई विमानतळावरही दिसली होती. यावेळेसही तिचा स्टायलिश लुक पाहायला मिळाला. या अभिनेत्रीने अ‍ॅथलीसर स्टाइल कॅरी केली होती. निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे आउटफिट तिनं परिधान केले होते. या पेहरावामुळे तिला कूल लुक मिळाला होता.\n(एकाच इव्हेंटमध्ये दोन सुंदर अभिनेत्री पण शेफाली जरीवालासमोर फिकी पडली कियारा अडवाणीची फॅशन)\nरकुलने पांढऱ्या रंगाचे क्रॉप टॉप आणि स्टेटमेंट पँट असे आउटफिट परिधान केले होते. तिनं पांढऱ्या, निळ्या रंगाचे स्ट्राइप्ड पॅटर्नमधील जॉगर्सची निवड केली होती. यामुळे तिला सुपर कूल लुक मिळाला होता. यावर तिनं हाय पोनी हेअर स्टाइल केली होती, ज्यामुळे तिचा लुक पूर्णतः परफेक्ट दिसतोय.\n(आजोबा होण्याच्या वयात ही व्यक्ती करतेय मॉडेलिंग, ५०Kg पेक्षा जास्त वजन घटवून ६२व्या वर्षात तरुणांना देताहेत तगडी स्पर्धा)\n​शॉर्ट ड्रेस परिधान करण्यासाठी काही ट्रिक्स\nआपण शॉर्ट ड्रेस परिधान करणार असल्यास स्किन कलर किंवा ड्रेसशी मॅचिंग असलेली सायकल शॉर्ट्स घालावी.\nसायकल शॉर्ट्स लांब वाटत असल्यास याऐवजी आपण लेस मेड शॉर्ट्स देखील परिधान करू शकता.\nहवे असल्यास आपण फिकट रंगाचे बॉयशॉर्ट्सची सुद्धा निवड करू शकता.\nअथवा वेगळ्या रंगाचे किंवा पॅटर्नच्या सायकल शॉर्ट्स परिधान करून आपल्या लुकला कॉन्ट्रास्टिंग टच सुद्धा देऊ शकता.\n(श्रद्धा, दीपिका व आलिया एअरपोर्टवर दिसल्या या अवतारात, नेटिझन्स म्हणाले ‘यापेक्षा विचित्र कपडे नाही)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआजोबा होण्याच्या वयात ही व्यक्ती करतेय मॉडेलिंग, ५०Kg पेक्षा जास्त वजन घटवून ६२व्या वर्षात तरुणांना देताहेत तगडी स्पर्धा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विं��ो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nसिंधुदुर्ग राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का; शिवसेना नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nन्यूज P V Sindhu: निराश होऊ नका, टोकियोत अजून ही सिंधूला पदक जिंकण्याची संधी\nसिनेन्यूज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या एका सीनवर होतोय कौतुकाचा वर्षाव\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/07/blog-post_99.html", "date_download": "2021-07-31T12:10:30Z", "digest": "sha1:JDNGVLSED2354OYZRL5PY5N57L5JQGDD", "length": 11064, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "नव जागृतीच्या गायकवाडांविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यानव जागृतीच्या गायकवाडांविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार\nनव जागृतीच्या गायकवाडांविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार\nपुणे - नव जागृतीसाठी रात्रंदिवस मेहनत करूनही कामाचा मोबादला न देता,चॅनल बंद करणा-या राज गायकवाड यांच्याविरूध्द काही रिपोर्टरंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ई-मेद्वारे तक्रार केली आहे.त्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून,हे प्रकरण चौकशीसाठी लेबर कमिशनरकडे सोपवण्यात आले आहे.\nनव जागृती चॅनल जानेवारी २०१५ मध्ये सुरू झाले होते.राज्यातील अनेक रिपोर्टरंनी चांगल्या बातम्या आणि स्टो-या देवून हे चॅनल नावारूपास आणण्याचा प्रयत्न केला.मात्र मालक गायकवाड यांनी त्यांचे पेमेंटच दिले नाही.एप्रिल,मे आणि जूनचे पेमेंट वारंवार मागणी करूनही न दिल्यामुळे यासंदर्भात काही रिपोर्टरनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार पाठवली होती.त्याची या कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे.\nनव जागृती चॅनलचे कर्मचारी एकीकडे रस्त्यावर उतरले असताना,दुसरीकडे थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक कर्मचारी आणि रिपोर्टर आता पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत.त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्य�� भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-interview-of-nagraj-manjule-by-priyanka-dahale-4423576-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:02:59Z", "digest": "sha1:4G3YW5OJ7HCHGN7NEYN5WWTCAYL5MDBV", "length": 15110, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "interview of nagraj manjule by priyanka dahale | मनातला कोलाहल मांडायचा आहे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनातला कोलाहल मांडायचा आहे...\n15व्या मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज (मामी) फेस्टिव्हलमध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटाला प्रतिष्ठेचा सिल्व्हर गेटवे ऑफ इंडिया हा सन्मान, ग्रँड ज्युरी पारितोषिकासह जाहीर झाला. त्यानिमित्त ही मुलाखत...\nकविता ही तुमची मूळ प्रवृत्ती दिसते. मात्र आता चित्रपट हे तुमचे अभिव्यक्तीचे माध्यम बनले आहे. हा बदल कसा घडला\n‘माझ्या हाती नसती लेखणी\nतर असती छिन्नी, सतार,\nमी कशानेही उपसतच राहिलो असतो,\nहा अतोनात कोलाहल मनातला’\nमाझ्या एका कवितासंग्रहात जीवनविषयक भूमिका म्हणून ही कविता आली होती. मनातला कोलाहल मांडण्यासाठी मी कविता हे माध्यम निवडलं होतं. लहानपणी चित्र काढायची सवय होती, नंतर कविता करायला लागलो. मग मी त्याहीपलीकडे जाऊन काही बोलायचं ठरवलं, तेव्हा चित्रपट हे माध्यम निवडलं. या माध्यमाची चित्रभाषा परिणामकारक आहे, असे मला वाटले. कविता हा आत्मगत, अत्यंत संवेदनशील असा प्रकार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मात्र हीच संवेदना वास्तवाचं दृश्य स्वरूप घेऊन येते. लहानपणी मी चित्रपट बघायचो, संहिता वाचायचो. त्यात अनेक एकांगी बाबी जाणवायच्या. चित्रपटांना न सापडणा-या कितीतरी गोष्टी आपल्याच समाजात लपलेल्या आहेत, हे जाणवायचं.\nसाधारणपणे रूढ चौकटींना धरून कुठल्याही माध्यमातला श्रीगणेशा करण्याकडे कलावंतांचा कल असतो. तुम्ही मात्र पहिल्या प्रयत्नात रूढ चौकट मोडली. यामागे नेमका काय विचार होता\nमी प्रारंभीच चौकट मोडली. माझा तो स्वत:चा चॉइस होता. कवितेतही मी पारंपरिक चौकट मोडलीच होती. माझा समाजच मुळी चौकटीबाहेरचा आहे, ज्याला मी व्यक्त करू पाहतो आहे. ‘पिस्तुल्या’ माझी पहिली शॉर्ट फिल्म. मला नियमांमध्ये स्वत:ला बांधायचं नव्हतं. नियम तोडू शकतो, याची जाणीव झाल्यावर कथेपासून सिनेमॅटिक भाषेपर्यंत मी नियम मोडायचं ठरवलं व तयारीला लागलो. कुठलीही उसनी कथा घ्यायचं टाळलं.\nकवितेतल्या आणि वास्तवातल्या जगण्याला दृश्य रूप देतानाचा अनुभव कसा होता\nआपण एका विस्तीर्ण कॅन्व्हासवर चित्र चितारतोय, ज्याला जगाच्या पाठीवर सगळीकडे पोहोचवायचंय, ही जाणीवच मुळात भारून टाकणारी होती. कवितेतून भावना पोहोचतात, विचार पोहोचतात, चित्रपटातून थेट जगणं पोहोचतं जे अधिक बोलकं असतं, याची प्रचिती मला माझ्या समाजाच्या जगण्याला दृश्य रूप देताना आली. हा अनुभव आजवरचं जगणं सार्थकी लावणारा होता.\n‘पिस्तुल्या’ ही पहिली शॉर्ट फिल्म करतानाची माझी हीच धारणा होती की, मला या चित्रभाषेतून माझा समाज आहे तसाच मांडायचाय, कलात्मकतेचे स्वत:चे असे नियम ठरवून.\n‘पिस्तुल्या’तल्या त्या लहान मुलाला जिवाच्या आकांताने शिकायचे असते, तो त्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतोय, जो अजूनही प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहे. अशा वेळी तुमचं सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबद्दल काय मत आहे\nकुठलं का होईना, शिक्षण सगळ्यांनाच मिळायला हवं. शिकून-सवरून काय होणार आहे, हा सुधारित समाजाचा दृष्टिकोन आणि भटक्या विमुक्तांचा, उपेक्षितांचा दृष्टिकोन यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. या उपेक्षितांना हक्कांची, अधिकारांची जाणीवही नसते. अशांना शिक्षण गरजेचं आहे. ते चांगलं की वाईट, हा नंतरचा भाग झाला.\nमी शिकलो, बी. ए., एम. ए. केलं; पण मला ठाऊकच नव्हतं, की मला काय करायचंय. अपघाताने मास कम्युनिकेशनकडे वळलो म्हणून इथवर आलो आहे. एरवी कारकुनी शिकवणारं का होईना, पण शिक्षण द्या या समाजाला.\n‘पिस्तुल्या’तल्या मुलाची शिकण्याची ओढ दाखवताना याच व्यवस्थेतील कुठले प्रश्न तुम्हाला अधिक गंभीर आहेत, असे वाटले गरिबी की शिकण्याची इच्छा; वा मागल्या पिढीचे मागासलेपण की सुधारित समाजाची दुर्लक्षितता\nचित्रपटातील मुलगा शिक्षणासाठी नाइलाजाने चोरीचा मार्ग पत्करतो. यावरूनच काय ते समजू शकता. गरिबी, अंधश्रद्धा, मागासलेपणा आणि परिणामी असुधारित व मुख्य प्रवाहाने दुर्लक्षित केलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमकी कशाची अधिक निकड आहे, हे सांगताना शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी पर्याय खुले ठेवणे हे आवश्यक आहे. त्यासाठी या समाजातही शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे गरजेचे आहे.\n‘फँड्री’ हा तुमचा सिनेमा सध्या महोत्सवातून गाजतो आहे, फँड्री म्हणजे नेमकं काय\nफँड्री ही वडार समाजाची कथा आहे, पण यात मुख्य भूमिका करणारा मुलगा पारधी समाजाचा आहे. खरे तर अमुक एका समूहाची ही कथा नाही, ती भटक्या-विमुक्तांचं जिणं जगणा-या समस्त पीडितांची कथा आहे. फँड्री हा कैकाडी भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ चित्रपट पाहूनच प्रेक्षकांनी समजून घ्यावा, असे मला वाटते.\nफँड्रीचं यश नेमकं कशात आहे, असं तुम्हाला वाटतं\nचित्रपट पाहून अनेक प्रेक्षक मला महोत्सवात भेटत; म्हणत, हे आम्हाला माहीतच नव्हतं. आपल्या आजूबाजूला वावरणारा हा समाज, या समाजाची व्यथा ठाऊकच नव्हती. मला वाटतं, त्यांचं झापडबंद विश्व या चित्रपटाच्या निमित्ताने खुलं झालं, हे या चित्रपटाचं यश आहे.\nवडार समाजातील महिला अजूनही ब्लाऊज घालत नाहीत. या प्रथेमागे कारणे कोणती\nअशी एक पुराणकथा सांगितली जाते की, एकदा सीता स्नान करत असताना एका वडाराने तिला अर्धनग्न पाहिले. त्या वेळी रागाच्या भरात सीतेने त्याला शाप दिला, तुमच्या समाजातल्या सगळ्याच स्त्रियांना लोक असेच अर्धनग्न पाहतील. या शापातून हा समाज अजूनही मुक्त झालेला नाही. अर्थात, आताची पिढी फारशी ही रूढी पाळताना दिसत नाही. आमच्या कुटुंबात माझी आत्या ही प्रथा पाळायची. सत्यजित रे यांनी बंगाली चित्रपटात शर्मिला टागोरची पाठमोरी आकृती दाखवताना पारदर्शक ब्लाऊजमधून अंतर्वस्त्र दाखवले होते. बंगाली महिला त्या काळी अंतर्वस्त्र घालत नसत, चित्रपटात असे दाखवणे सुधारणेची खूण होती. चित्रपटासारख्या माध्यमांमधून यावर भाष्य करणे; सांगणे; गरजेचे आहे, असे मला वाटते.\n‘फँड्री’नंतर तुमच्या काय यो��ना आहेत, डोक्यात कोणत्या कल्पना घोळताहेत\n‘सैरात’ नावाचा चित्रपट करतो आहे. ग्रामीण कथा आहे. प्रेमकथा आहे. ऑडिशन्स सुरू आहेत. दृश्य माध्यमातून खरं ते मांडायचा माझा प्रयत्न चालू आहे. पिस्तुल्याचा शेवटचा शॉट आहे, की त्यातला मुलगा जोरात पळतो आहे... आश्चर्य हे, की तो अजूनही थांबत नाहीय... पळतोय, पळतोयच, प्रत्येक मॅरेथॉन जिंकतोय. पिस्तुल्या हा आपलाच प्रवास आहे...रस्ता सापडला आहे... मंजिल अब दूर नहीं... माझ्या टीममधल्या गार्गी कुलकर्णीचं हे म्हणणं अगदी तंतोतंत खरंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-VART-hate-story-between-modi-and-advani-5827750-PHO.html", "date_download": "2021-07-31T11:30:12Z", "digest": "sha1:FRX4VCAQQZO4TS7EEEGBVVZGUAVDVW6W", "length": 2585, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hate Story Between Modi And Advani | Video: या 3 ठिकाणी जगजाहीर झाला मोदी अन् अडवाणींमधील दुरावा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nVideo: या 3 ठिकाणी जगजाहीर झाला मोदी अन् अडवाणींमधील दुरावा...\nस्पेशल डेस्क - त्रिपुरात मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण समारोहादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने खूप चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या रिअॅक्शन्स येत आहेत, तथापि ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मेंटर अडवाणी यांच्याकडे असे सर्वांसमोर दुर्लक्ष केले असेल, आम्ही तुम्हाला अशा तीन घटना या व्हिडिओतून दाखवत आहोत..\nशेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fuel-price-hike-issue-in-france-5983431.html", "date_download": "2021-07-31T11:22:10Z", "digest": "sha1:LJASA2V7S352Y6NHRAVLYXDLTCNTL7F4", "length": 7635, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fuel price hike issue in france | तेलावरील कर वाढवल्याने 2.8 लाख लोकांनी फ्रान्स केले ठप्प! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतेलावरील कर वाढवल्याने 2.8 लाख लोकांनी फ्रान्स केले ठप्प\nपॅरिस - फ्रान्समध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांत ४०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती गृहमंत्री क्रिस्तोफर कॅस्टानर यांनी दिली. १४ जणांची प्रकृती गंभीर आहे.\nदेशातील ८७ ठिकाणी सरकारच्या निर्णयाविरो��ात निदर्शने झाल्याची माहिती आहे. आंदाेलक व पोलिसांत काही ठिकाणी धुमश्चक्रीही झाली. त्यात किमान २८ पोलिस जखमी झाले. देशातील अनेक शहरांत सुमारे २ लाख ८० हजाराहून जास्त नागरिक सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. पोलिसांनी निदर्शने सुरू असलेल्या भागात रात्रभर आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. त्यापैकी १५७ जणांना अटक करण्यात आली. अनेक आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा सापडला होता. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारची १५० ठिकाणे होती. तेथे योग्य ती कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते.\nमहिन्यापूर्वी निदर्शने झाली होती, पण सरकारचे दरवाढीवर मौन\nफ्रान्सच्या मॅक्रोन सरकारने ग्रीन कराच्या नावाखाली करात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात सोशल मीडियावर निर्णयाच्याविराेधात आंदोलनासाठी एकजुटीचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलक पिवळ्या रंगातील जॅकेट परिधान करून रस्त्यावर उतरले आहेत. एक महिना आधीही आंदोलन झाले होते. परंतु त्याकडे मॅक्रोन सरकारने दुर्लक्ष केले. त्या मौनामुळे जनतेच्या संयमाचा बांध फुटला.\nभारतात यंदा पेट्रोल ९.७% , डिझेल २० %ने महाग\nभारतातही इंधन दरवाढीची झळ बसू लागली आहे. यंदा पेट्रोल दरात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. दिल्लीत जानेवारीत पेट्रोल ६९.० रुपयाहून ७६.७ रुपये लिटर झाले. अर्थात तेव्हापासून पेट्रोल ९.७ टक्के महागले. दुसरीकडे डिझेल ५९.७ रुपये लिटरवरून ७१.७ रुपये लिटर झाले. अर्थात ११ महिन्यांत डिझेल २० टक्क्यांनी महाग झाले आहे.\nराष्ट्रपती मॅक्रोन यांच्या लोकप्रियतेत २५ टक्क्यांनी झाली घसरण\nफ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूएल मॅक्रोन यांच्या लोकप्रियतेत २५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. देशभरात इंधन दर वाढीच्या विरोधात येलो वेस्ट निदर्शने होत असतानाच निवडणूक विश्लेषण करणाऱ्या एका पाहणीचा अहवाल जाहीर झाला आहे. हा अहवाल दू दिमांशे मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात ४० वर्षीय राष्ट्रपतींच्या विरोधात नाराजी दिसून आली आहे. २१ टक्के लोकांनी साधारण कामगिरी असे म्हटले आहे. ३९ टक्के लोक तीव्र नाराज आहेत. ९ ते १७ सप्टेंबर दरम्यान ही पाहणी करण्यात आली होती. केवळ चार टक्के लोकांन��च मॅक्रोन यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. ३४ लोकांनी जवळपास असमाधान असल्याचे व्यक्त केले. त्यावरून देशातील असंतोष स्पष्ट झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rural-industry-in-maharashtra-in-international-business-meet-5981501.html", "date_download": "2021-07-31T13:07:02Z", "digest": "sha1:QYN5ZJ7HSK3BWPIFUF4ERAWMLE5CSYIM", "length": 4594, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Rural Industry in Maharashtra' in International Business Meet | आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये ‘महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये ‘महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. ‘ग्रामीण भारतातील उद्योग’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा “महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’ साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद््घाटन राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार आहे.\nप्रगती मैदान येथे दि. १४ ते २७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या वतीने ३८ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या वतीने “महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’ हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडवणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.\nराज्यातील ग्रामीण उद्योजकांचे १३ आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचा एक असे एकूण १४ स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. ग्रामीण उद्योगाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघु उद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/latest-rbi-policy-reserve-bank-of-india-shaktikanta-das-first-monetary-policy-big-announcement-know-in-hindi-339646.html", "date_download": "2021-07-31T12:11:05Z", "digest": "sha1:LONG4B2D6SNJXN7DM7H6A6EPNKUKZUNJ", "length": 4314, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "RBI नं घेतले 6 मोठे निर्णय, तुमच्य��� आयुष्यावरही होणार परिणाम– News18 Lokmat", "raw_content": "\nRBI नं घेतले 6 मोठे निर्णय, तुमच्या आयुष्यावरही होणार परिणाम\nरिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलंय. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के झालाय. जाणून घेऊ या आरबीआयचे 6 निर्णय ज्यांचा सर्वसामान्यांवर परिणाम होईल.\nरिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलंय. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के झालाय. जाणून घेऊ या आरबीआयचे 6 निर्णय ज्यांचा सर्वसामान्यांवर परिणाम होईल.\nस्वस्त होईल EMI - 2017नंतर पहिल्यांदाच रेपो रेट कमी झालाय. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते कर्जाचं EMI कमी होईल.\nशेतकऱ्यांना भेट - शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजारापर्यंतचं कर्ज तारणमुक्त. याआधी मर्यादा फक्त 1 लाखापर्यंतच होती.\nसर्वसामान्यांसाठी आॅनलाइन ट्रॅन्झॅक्शन सुरक्षित होणार. ई वाॅलेट कंपनींची जबाबदारी वाढेल.\nयापुढेही गृहकर्ज कमी होण्याची शक्यता आहे.\nआता कंपन्या परदेशातून पैसे घेऊन आपलं कर्ज भरू शकतात.\nNBFCsमध्ये बँकांचे नियम बदलण्याची तयारी सुरू आहे. या महिन्याच्या शेवटी नियमांची घोषणा होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sugar/", "date_download": "2021-07-31T12:16:08Z", "digest": "sha1:32GD7IUO2447X6FBDXXVWBNPGVUBOJV7", "length": 15449, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sugar Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाचा-भाचीचा मृतदेह कारमध्ये ठेवून महिनोन महिने फिरत होती महिला\nभगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\nJob Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी\nभगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू\nलैंगिक हिंसाचाराच्या रिपोर्टिंगबाबत भारतीय माध्यमांवर UNESCO ची टीका\nगँगस्टर काला जठेडीला अटक झाल्यानंतर लेडी डॉन सुद्धा पोलिसांच्या जाळ्यात\nथरारक VIDEO: धावत ट्रेन पकडायला गेली महिला.. RPF जवान देवदुतासारखा धावला\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\n'तुम कहीं मै कहीं'...शेवंताला येतेय आण्णांची आठवण\nदीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला रणवीर; चाहते म्हणाले Good News\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्���ाची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\n पांड्या बंधूंनी मुंबईत घेतलं 8 BHK घर, किंमत ऐकून हैराण व्हाल\nसिंधूचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं, सेमी फायनलमध्ये पराभूत\nIND vs ENG : 3 टेस्टमध्ये होणार भरपूर रन, माजी कर्णधाराने सांगितलं कारण\nसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायचीय मग जाणून घ्या नियम\nतुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल\nGold Price Today: 7000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, आता खरेदी केल्यास होईल फायदा\nRBI New Rule: उद्यापासून ATM मधून पैसे काढणं, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर महागणार\n किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी जाणून घ्या\nलिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा\nलोकांनी हिणवलं, पण दुर्लक्ष करत ध्येय गाठलंच; पोलीस अधिकारी झाली ही ट्रान्सवुमन\nकोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nबाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली पाठवणी\nमुंबईतील झोपडपट्टी परिसर लवकरच कोरोनामुक्त होणार; अवघे 3 कंटेन्मेंट झोन शिल्लक\n18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काही, कोरोनामुळे झालं उघड\nMaharashtra unlock: निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nबायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; पर्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव\nथरारक VIDEO: धावत ट्रेन पकडायला गेली महिला.. RPF जवान देवदुतासारखा धावला\nVIDEO: स्टेजवरच नवरदेवानं नवरीला उचललं अन्...; ते दृश्य पाहून पाहुणेही चक्रावले\nशारीरिक संबंधादरम्यान गुप्तांगाला गंभीर दुखापत; युवकाला मिळाली आयुष्यभराची जखम\nपावसाळ्यात साखर, मीठामध्ये ओलावा तयार होण्याचं No Tension फॉलो करा या टिप्स\nEasy Tips: पावसाळा सुरू झाला की, अनेकदा दमट वातावरणामुळे पदार्थ खराब व्हायला लागतात. काही असे पदार्थ असतात जे दररोज लागतात पण, त्यांना पावसाळ्यामध्ये टिकवणं कठीण असतं.\nपाकिस्तान भारतासोबत पुन्हा व्यापाराच्या तयारीत इम्रान सरकार आज निर्णय घेणार\nVIDEO: कोल्हापुरात चिअर गर्ल्सचा राडा, ऊस वाहतूकदारांकडून सोशल डिस्टसिंगचा फज्जा\nसाखर खाऊ शकत नाही म्हणू गोड खाण्याची इच्छा मारू नका; तुमच्यासाठी आहेत 5 पर्याय\nउद्धवा अजब तुझे सरकार राज्यमंत्र्यांनंच थकवले शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये\nजास्त गोड खाणंही एक व्यसन; अशी आहेत या व्यसनाची लक्षणं\nराज्यातील 180 साखर कारखान्यांबाबत सहकारमंत्र्यांची पुण्यात मोठी घोषणा\nकोरोनामुळे साखर उद्योग मोठ्या संकटात, शरद पवारांनी मोदी सरकारला सुचवले 5 उपाय\nVIDEO: थकित FRPसाठी बच्चू कडू यांचं शोले स्टाईलनं आंदोलन\nVIDEO : पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला मोठी आग\nसाखरेची 'कडू' बातमी, खिश्याला बसणार कात्री\nलाइफस्टाइल Jan 29, 2019\nVIDEO : गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करायचीय मग 'हे' करून पाहाच\nलाइफस्टाइल Jan 10, 2019\nब्रेकफास्ट सीरिअल्समुळे वाढतोय कॅन्सरचा धोका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nभाचा-भाचीचा मृतदेह कारमध्ये ठेवून महिनोन महिने फिरत होती महिला\nभगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nकंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ..\nमराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अवतार; नव्या फोटोंमध्ये दिसली सुपरहॉट\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक\nShocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर\nवीरेंद्र सेहवागला आठवले 'अच्छे दिन' Photo शेअर करत म्हणाला...\n'तू एक वाईट आई आहेस...' 9 वर्��ांपूर्वीची जखम अजूनही ताजी; 'त्या' कमेंटबाबत...\nअभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा 'पवित्र रिश्ता 2' च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ\nHBD: सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडशी आहे कियारा आडवाणीचं खास नातं\nसमंथाने इन्स्टाग्राम नावातून हटवलं 'अख्कीनेनी'; पतीसोबत वाद झाल्याची होतेय चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/court-rejected-bail-application-of-advocate-rohit-shende-in-umesh-more-murder-case/articleshow/83430136.cms", "date_download": "2021-07-31T11:35:11Z", "digest": "sha1:IITPE4L3YYBBUGCYP34WZMBJ5EKVAW7Y", "length": 11075, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउमेश मोरे हत्या प्रकरण : वकील रोहित शेंडेचा जामीन अर्ज फेटाळला\nशिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातून वकील उमेश मोरे यांचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी वकील रोहित शेंडे याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nशिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातून वकील उमेश मोरे यांचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी वकील रोहित शेंडे याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा आदेश दिला.\nया प्रकरणी रोहित शेंडे याच्यासह कपिल विलास फलके (वय ३४, रा. चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय २८, रा. आष्टी, बीड) व अन्य एका आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ॲड. उमेश मोरे यांचे बंधू प्रशांत मोरे (रा. जामखेड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.\nकरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध कारागृहांतील बंदी व न्यायालयीन कोठडीतील आरोपींना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोपी रोहित शेंडे याने वडील आजारी असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्याला विशेष सरकारी वकिलांनी विरोध केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत रोहित शेंडे याला लाच घेताना पकडले होते. त्या प्रकरणात ॲड. मोरे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने कट रचून नियोजित पद्धतीने ॲड. मोरे यांचे न्यायालय परिसरातून अपहरण केले आणि ताम्हिणी घाटात त्यांचा खून केल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला मिळाले आहेत; तसेच आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो आणि पुराव्यासोबत छेडछाड करू शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने रोहित शेंडे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमुलगा वडिलांच्या आजारपणाला कंटाळला; केलं धक्कादायक कृत्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई 'पंतप्रधान मोदींनी 'चायवाला' असल्याचं सांगून देशाला मुर्ख बनवलं'\nसिनेमॅजिक फोटो काढताना लीक झाले श्रद्धा कपूरचे पर्सनल चॅट्स\nमुंबई नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक\nन्यूज भारताच्या वंदनाने इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये केली हॅटट्रिक\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nन्यूज पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार झाली कमलप्रीत कौर; जाणून घ्या तिचा प्रवास\nमोबाइल धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nमोबाइल जिओ समोर एअरटेलचा स्वस्त प्लान फेल, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल ६ जीबी डेटा आणि मोफत कॉलिंग\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8493", "date_download": "2021-07-31T12:19:37Z", "digest": "sha1:ZLKDPMRRBBJ2RVYGJJMDP7PLS5QCNELF", "length": 20813, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "मराठवाडा वॉटर ग्रीड च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी ; जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा ; लातूर बीड औरंगाबाद जिल्ह्यांना होणार लाभ – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमराठवाडा वॉटर ग्रीड च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी ; जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा ; लातूर बीड औरंगाबाद जिल्ह्यांना होणार लाभ\nमराठवाडा वॉटर ग्रीड च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी ; जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा ; लातूर बीड औरंगाबाद जिल्ह्यांना होणार लाभ\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nलातूर, बीड औरंगाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळाची त्यास लवकरच मान्यता मिळणार आहे.\nमराठवाड्यातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने मंत्रालयात संबंधित विभाग व मराठवाड्यातील मंत्र्यांची उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, बैठकीदरम्यान मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पांच्या कामाला गती देण्याची विनंती मी केली होती.\nराज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील,सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे तसेच जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, रोहयो फलोत्पादन मंत्री ना.संदिपान भुमरे या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सदरील मागणीला पाठिंबा देत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी भूमिका मांडली. चर्चेअंती मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली.\nया प्रकल्पामुळे मराठवाड्याची खूप जुनी मागणी मान्य झाली आहे. जायकवाडी, उजनी या शाश्वत स्त्रोतामधून औरंगाबाद, बीडसह लातूर जिल्ह्यासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nPrevious: जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह, 625 कोरोनामुक्त ; 16 मृत्यु….\nNext: आपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nयवतमाळ ��िल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल���हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,050)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/03/5-1.html", "date_download": "2021-07-31T13:04:57Z", "digest": "sha1:OHYYCH24TXCN7NHNW4QWG25N6HUXO6JY", "length": 11307, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "5 पैकी 1 फास्टॅग व्यवहार दोषपूर्ण असल्याचा व्हील्सआयचा रिपोर्ट", "raw_content": "\nHome 5 पैकी 1 फास्टॅग व्यवहार दोषपूर्ण असल्याचा व्हील्सआयचा रिपोर्ट\n5 पैकी 1 फास्टॅग व्यवहार दोषपूर्ण असल्याचा व्हील्सआयचा रिपोर्ट\nदेशातील सर्व प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) सिस्टिम लागू झाली आहे. ईटीसी सिस्टिम डिजिटल वॉलेट (फास्टॅग) वापरून काम करते, याद्वारे वाहनाच्या वॉलेटमधून आपोआप पैसे वसूल केले जातात. परंतु भारतातील अग्रगण्य ट्रक फास्टॅग प्रदाता व्हील्सआय टेक्नोलॉजीने केलेल्या अभ्यासानुसार व्यावसायिक वाहन आणि ट्रक मालकांमध्ये फास्टॅगबाब�� अजूनही गोंधळ असून ते फास्टॅगवर विश्‍वास ठेवण्यास संकोच करतात. 5 लाखांपेक्षा जास्त वाहन मालकांवर केलेल्या अभ्यासानुसार ट्रक मालकांना भेडसावणार्‍या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे टोल प्लाझांवर अतिरिक्त शुल्क वसूल केले जते. जवळपास 5 पैकी 1 फास्टॅग व्यवहार दोषपूर्ण असल्याचे व्हील्सआयच्या रिपोर्टमध्ये दिसून आले. तसेच वाहन चालकाला फास्टॅग हाताळण्यात अनेक अडचणी येत आहेत. अतिरिक्त टोल वसूली, रिचार्ज झाल्याचे उशीरा कळणे, टॅगचे अस्पष्ट वर्गीकरण आणि जागरूकता नसणे अशा काही आव्हानांना ट्रक मालकांना वारंवार सामोरे जावे लागत आहे.\nअनेक केसेसमध्ये फास्टॅग वॉलेटमधून डबल किंवा अतिरिकक्त टोल डेबिट केला गेल्याचे दिसून आले आहे. व्यावसायिक वाहन मालकांना असे व्यवहार शोधणे आणि त्यासाठी तक्रार दाखल करणे फारच अवघड आणि वेळखाऊ काम आहे. म्हणूनच व्हील्सआयने चुकीची टोल वसुली शोधण्यासाठी व ट्रक मालकांचे ओझे कमी करण्यासाठी क्विक रिफंड देणारी ऑटो रिफंड सुविधा या क्षेत्रात प्रथमच सुरु केली आहे. टोल व्यवहारांमध्ये टॅगचे वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या वाहनाचा फास्टॅग वर्ग किंवा रंग निश्‍चित करण्यासाठी वाहनाचा जीव्हीडब्ल्यू किंवा एकूण वाहनाचे वजन तपासणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास 4 एक्सेल ट्रकला 2 एक्सेल ट्रकच्या तुलनेत जास्त टोल भरावा लागेल. चुकीचे फास्टॅग असलेल्या ट्रकला आवश्यक टोलपेक्षा जास्त किंवा कमी शुल्क भरावे लागते. फास्टॅग वॉलेटमध्ये रिचार्ज झाल्याचे उशीरा कळते. खराब नेटवर्क किंवा बँकेतील धीम्या प्रक्रियेमुळे, बहुतेकवेळा रिचार्ज उशीरा होते, त्यामुुळे टोल प्लाझावर जास्त वेळ थांबावे लागते.\nफास्टॅग जायंटच्या मते, ऑनलाइन व्यवहार रिअल-टाइममध्ये दिसण्यासाठी अधिकार्‍यांनी विशेष पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच पार्टनर बँकेद्वारे वाहनाचे फास्टॅग ब्लॅकलिस्ट केल्याच्या घटना दररोज हजारो वाहनांच्या बाबतीत घडतात. अशा वेळी ट्रक मालकांच्या फास्टॅग वॉलेटमध्ये पैसे असूनही त्यांना टोल प्लाझा ओलांडण्याची परवाननी मिळत नाही. रिपोर्टनुसार, जवळपास देशभरात अशा प्रकारच्या रोज 10 केस ट्रक मालकांकडून दाखल केल्या जातात. व्हील्सआयचे प्रवक्ते सोनेश जैन म्हणाले, ट्रक मालकांना फास्टॅग व्यवस्थापित करताना येणार्‍या अनेक अडचणी पाहताना, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, जागरूकता नसणे व तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणे, ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. उद्योगात नफा मिळवण्यासाठी तंत्रज्ञान कशा प्रकारे मदत करु शकते, हे ट्रक मालक व चालकांशी संवाद साधून समजावून सांगितल्यास, ते या नव्या तंत्रज्ञानाशी झुंजण्यापेक्षा त्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kal-va-karyachi-sangad/?vpage=73", "date_download": "2021-07-31T12:36:26Z", "digest": "sha1:4WYOW2GD5XD2WZN6WPAI2PPIO5IC7LVZ", "length": 10905, "nlines": 170, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "काळ व कार्याची सांगड – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सु���ारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeकविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकाळ व कार्याची सांगड\nकाळ व कार्याची सांगड\nOctober 22, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nमानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे\nकर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे….१,\nजीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं\nजाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती…२,\nहाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा\nकाळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा…३,\nकार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती\nअभाव असता योजनेचा, अपयश ते पदरी पडती….४\nकार्य व्याप्तीची दिशा असावी, शक्ती साधन काळ बघूनी\nजीवन यशाचा आनंद खरा, लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी…..५\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t2131 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषव��णारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/XgtbRL.html", "date_download": "2021-07-31T12:40:26Z", "digest": "sha1:AMKPXOZC6SWCNOH5WBWI472J2B245QGT", "length": 20467, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "...म्हणून अरुण जेठलीनी डॉ.रघुराम राजन यांना गव्हर्नर पदावरून काढले", "raw_content": "\nHome...म्हणून अरुण जेठलीनी डॉ.रघुराम राजन यांना गव्हर्नर पदावरून काढले\n...म्हणून अरुण जेठलीनी डॉ.रघुराम राजन यांना गव्हर्नर पदावरून काढले\nआणि माझ्या यंगस्टार युवक-यवतीनो\nमी कुठल्याही राज्यकर्त्यावर, सरकारवर किंवा पक्षावर टिका करीत नाही,आणि मी कुठल्याही पक्षाचा नाही,जी मी खाली माहिती देत आहे ती माझ्या आडतीस वर्षे तीन महिन्याचा अनुभव मांडत आहे,तरी देखील कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमा असावी.\nमी रिझर्व्ह बँकेत लागलो तेव्हा डिप म्हणजे DEAP (Department of Economic Analysis & Policy)या विभागात सहा वर्षे काम केले,तसे म्हटले तर १९८०च्या दशकात वीस-बावीस डिपार्टमेंट होती,परंतु बँकेचे हदय (Heart)जर म्हटले तर वरील असणारे डिपार्टमेंट,(2)IDMD(Internal Debt Management Deptt.म्हणजे आंतरिक ऋण प्रबंध विभाग या विभागात सेक्शन Central govt.Loan State govt.Loan,Open market operation, wage&Means,PDRS इत्यादी सेक्शन्स आहेत (3)DEIO,(4)DBR- Deptt.of Banking Regulation(5)PDO- Public Debt Office(6)MPD- Monetary Policy Deptt.ही जी सहा डिपार्टमेंट आहेत हि अक्षरशःआरबी आयचे हदय आहे,त्यापैकी दुसरे आहे तिथे तर मी तेरा वर्षे काम केले,माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीचे १९८४ ला निधन झाले,\nत्यानंतर देशाची चक्रेच बदलली,ताबडतोब नवख्या राजीव गांधीना प्रधानमंत्री बनवले,परंतु राजीव गांधीना यांच्यातला काहीच अनुभव नव्हता,परंतु राजीव गांधींची दूरदृष्टी म्हणा किंवा आणखी काही म्हणा आपल्याकडे एक खणखणीत नाणे आहे आपण त्या नाण्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा आणि ते नाणे म्हणजे डॉ.मनमोहन सिंह जे आरबीआयचे त्यावेळचे गव्हर्नर होते, त्यावेळी देशाची आर्थिक स्थितीच खुप बिकट होती त्यावेळी रुपयापेक्षा डॉलरची किंमत वाढली होती राजीव गांधी नवखे प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते,त्यांनी क्षणाचा विलंब न लावता देशावर आलेले संकट घालवण्यासाठी तेव्हाचे गवर्नर डॉ.मनमोहन सिंह यांच्या हातात सूत्रे दिलीत त्यावेळी मी माझे पहिले डिपार्टमेंट DEAP या डिपार्टमेंट मध्ये डॉ.नरेंद्र जाधव (मी आणि माझा बाप हे पुस्तक लिखित)हे अर्थतज्ञ मॅनेजर या पदावर होते गव्हर्नर साहेबांनी त्यांना या जबाबदारी साठी टिम बनवायला सांगितले,जाधव साहेबांनी आमच्या विभागा मधील काही निवडक लोकांना घेतले त्यामध्ये ऑफिसर्स,टायपिस्ट,क्लार्क, स्टनो,शिपाई अशांची निवड केली,या टिममध्ये मी देखील होतो दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता ताजमहल हॉटेलच्या कॉन्फरंन्स रुममध्ये आर्थिक घडीसाठी सुधारण्यासाठी कामाला सुरूवात झाली, दुपारी दोन वाजेपर्यंत तिढा सुटत नव्हता,सिंह साहेब खूप टेंशनमध्ये असायचे कारण फायनांस मिनिस्टरचे सतत फोन येत होते,साडतीन वाजता शेवटी गव्हर्नर साहेब जाधव साहेबांना म्हणाले अरे भाई कुछ तो करो उपरसे फोन आ रहें है,जाधव साहेबांवर जबाबदारी आल्यावर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत द प्रॉब्लेम ऑफ द रूपी या पुस्तकामधील काही पॅरा गव्हर्नर साहेबांना दाखवला,आरे भाई यही तो हमें चाहिए,आणि आमच्या कामाला यश आले देशाचा एका पॅराग्राफममुळे पेच सुटला याला म्हणतात देशाच्या प्रधानांमंत्र्याची दूरदृष्टी\nत्यानंतर पुढे नरेंद्र साहेबांना देखील देशाची आर्थिक निवडीसाठी नेमणूक केली आणि गव्हर्नर साहेबांना १९९१ मध्ये फायनांस मिनिस्टर बनविले,त्यानंतर परत एकदा ९१ मध्ये देशाची घडी विस्कटली,त्यावेळेस डॉ.मनमोहन सिंह फायनान्स मिनिस्टर होते,बंधूनो आपणांस माहित आहे का देशाच्या बँकेचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिजर्व बँक का नाव ठेवले, कारण आपल्या देशावर कितीही संकट येवो,मग ती महामारी असो,युध्द असो, भूकंप वादळ असो आपल्याकडे तेवढाच रिजर्व मनी (पैसा)असतो मग तो करंसीच्या स्वरूपात असो,किंवा सोन्याच्या स्वरुपात असो आपल्याकडे रिझर्व्ह सोने तीन ठिकाणी आहे ते म्हणजे फोर्ट मुंबई,त्याहीपेक्षा नागपूर, त्याहीपेक्षा इंग्लंड या ठिकाणी देशाचे सोने आहे ते हे संकटसमयी वापरले जाते, आणि ९१ ला अशीच परिस्थिती परत एकदा सरकारवर ओढवली होती,आणि हेच सोने गहाण ठेऊन डॉ.मनमोहन सिंह यांनी देशाची आर्थिक स्थिती सुधरवली, नंतर हेच सोने सोडवून परत रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत ठेवले,९१ नंतर देशाने २०१३ पर्यंत कधीच मागे वळून पाहिले नाही, त्यानंतर २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन होते,\nचौदामध्ये मी पीडीओ (PDO)Public Debt Office या डिपार्टमेंट मध्ये माझी बदली झाली होती, मला नवीन नवीन डिपार्टमेंची काम समजून घेण्याची खूप आवड होती मला सोने तारण,आणि सेक्युरिटी बॉन्ड (Security Bond)चा डेस्क मीळाला,नवीन डेस्क असल्यामुळे कामाचा अनुभव समजून घेतला तेव्हा माझ्या लक्षात आले की, रिजर्व बँकेकडे आणखी एक असे डिपार्टमेंट आहे ते म्हणजे पी डी ओ,मित्रहो,या डिपिर्टमेंटची ख्याती अशी आहे की हा एक्स्ट्रामनी आहे,तो समजावून सांगतो,पुर्वी १९४९ ला आरबीआय ओपन झाली त्यावेळेस लोकांकडे खुप सोने होते म्हणजे त्यावेळेच्या तीन वर्षाच्या मुलाच्या नावे कुणी दहा किलो, कुणी पंचवीस किलो सोने तर कुणी बायकोच्या,बहिणीच्या, भावाच्या नावाने असंख्य टन सोने,त्याचप्रमाणे सेक्युरिटी बॉन्ड असा अब्जावधी पैसा व सोने पडुन आहे,त्याला कोणी वारस नाही हा देखील एक्स्ट्रा पैसा जो देशाच्या संकट समयी उपयोगात येऊ शकतो आणि आरबीआय कडे सुरक्षित आहे,या पैशावर कुठल्याही सरकारचा अधिकार नाही म्हणून जेव्हा जेव्हा देश डबघाईला गेला तेव्हा अगोदरच्या सरकारने कधीही या पैशाची मागणी केली नाही, *पण २०१४ मध्ये त्यावेळचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यानी डॉ.रघुराम राजन यांना फोन करून सांगितले की हा वेस्टेड मनी आमच्या ताब्यात द्या म्हणजे पीडिओ डिपार्टमेंट आमच्या ताब्यात द्या*, *स्टेटफॉरवर्ड डॉ.रघुराम राजनच ते,त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ठणकाऊन सांगितले पीडीओ काय मांगता अख्खी आरबीआय ताब्यात घ्या*, *याचा राग येऊन जेठलीने डॉ.रघुराम राजन यांना गव्हर्नर पदावरून काढले व डॉ.उर्जित पटेल यांना गव्हर्नर बनवले*, *नंतर २०१६ मध्ये नोटबंदी अचानक आणली गेली* आणि परत एकदा देशाचे कंबरडे मोडले, याच्यामध्ये आपले नाव खराब होऊ नये म्हणून उर्जित पटेल यांनी आपला तडकापडकी राजीनामा दिला,त्यानंतर दास नावाचा ना अर्थतज्ञ ना बँकेची माहिती असणारा इतिहास शिकलेला गव्हर्नर आणून बसवला आणि पुढे देशाची आर्थिक स्थिती कशी आहे ते तुम्हाला सांगायला नको,\nअगदी अलिकडेच राहुल गांधीने डॉ.रघुराम राजन यांना फोन केला की देशाची आर्थिक स्���ितीच बिकट असतांना काय पाऊले उचलावी लागतील,रघुराम राजन यांनी इतके मार्मिक उत्तर दिले ते म्हणजे *आपल्या देशाची लोकसंख्या १३५ करोड आहे*,*गरीबांची म्हणजे ज्यांची बिकट परिस्थिती आहे आशांची संख्या जरी ८० करोड पकडली* तरी आता सध्या आपल्या कडे *१६८ करोड रिजर्व पैसा* आहे तर त्यातील *८० करोड* लोकांसाठी खर्च करायला काही हरकत नाही, मित्र हो आता पक्ष,नेता,जातीभेद हे मुद्दे बाजूला ठेवून डॉ. मनमोहन सिंह, डॉ.रघुराम राजन, डॉ.नरेंद्र जाधव अशा अर्थतज्ञांची देशाला गरज आहे, कारण देशाच्या आर्थिक स्थितीची नाडी,व आरबीआय च्या कामाचा अनुभव यांच्याकडे प्रचंड आहे, आताच्या सरकारने यांचा ॲडवाइज घेतला तर त्याच्यातून काहीतरी मार्ग सापडेल नाहीतर २० वर्षे देश मागे गेल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे,आताच कंपन्या डबघाईला आल्या आहेत परत लोकांना कामावर घेतील याची शास्वती नाही,रतन टाटासारख्या माणसाने भाकित केले आहे,स्वत:च्या कमगार लोकांना सांगितले *२०२३* पर्यंत तुमची नोकरी राहू शकत नाही याच्यातच सर्व काही समजून जावे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-talking-point-on-aurangabad-municipal-election-by-shrikant-saraf-4963707-NOR.html", "date_download": "2021-07-31T12:50:19Z", "digest": "sha1:UI2GRVNRYN4OJAJAXACJ4RRCDYJLLMDJ", "length": 12819, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Talking point on aurangabad municipal election by shrikant saraf | टॉकिंग पाॅइंट - खऱ्या बंडोबांना कोण आवरणार? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटॉकिंग पाॅइंट - खऱ्या बंडोबांना कोण आवरणार\nकाल खासदार चंद्रकांत खैरे बाळकृष्ण नगरात पोहोचले. तेथे महापौर कला ओझा युतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद््घाटन खैरेंनी केले. ओझांच्या कार्यालयासमोरच भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता रत्नपारखी यांचे कार्यालय आहे. त्याकडे पाहत पाहत खासदार महोदयांनी बरीच आगपाखड केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरून युती झाली. मग संघ समर्थक असलेल्या रत्नपारखी रिंगणात का उतरल्या, त्यांनी माघार का घेतली नाही, असा त्यांचा सवाल होता. त्यांनी विचारणा उमेदवाराला केली असली तरी त्यांचा अंगुलीनिर्देश भाजपचे पदाधिकारी, संघाच्या जाणत्या नेत्यांकडे होता. वरवर पाहता खैरे केवळ महापौर औझांच्या निवडणुकीचा मार्ग निर्वेध व्हावा, यासाठी बोलले असतील, असे काही जणांना वाटू शकते. कारण खैरेंनी कायम ओझांची पाठराखण केली आहे. त्यांची उमेदवारी धोक्यात आली असताना भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्यासाठी रामनगर वॉर्ड खुला करत बाळकृष्णनगर ओझांसाठी खेचून आणले. त्यामुळेही त्यांना ओझांची अधिक काळजी वाटत असावी, असाही ग्रह होऊ शकतो. असे म्हणतात की, जेव्हा युतीची बोलाचाली सुरू होती त्या वेळी खैरे यांनी फारशी सक्रिय भूमिका बजावली नाही. मात्र, समर्थनगरमध्ये स्वत:चा मुलगा ऋषिकेश, गुलमंडीवर स्वत:चा पुतण्या सचिन आणि बाळकृष्णनगरात ओझा यांना उमेदवारी देण्यापुरतेच ते आक्रमक होते. जागांची वाटणी झाल्यावर कोणता नेता कोणत्या वॉर्डाची जबाबदारी घेणार, असाही प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा खैरेंनी गुलमंडी, समर्थनगर, बाळकृष्णनगर असा क्रम निश्चित केला. त्यातही समर्थनगर, बाळकृष्णनगर आणि नंतर गुलमंडी असा त्यांचा प्राधान्यक्रम होता. मात्र, त्यात पूर्ण सत्यांश नाही. स्वत:च्या गोतावळ्यातील उमेदवारांभोवतीच नेत्यांचे लक्ष केंद्रित झाले, ही वस्तुस्थिती आहेच. आधी मुला��ा, सुनेला, बायकोला किंवा आईला तिकीट द्यायचे आणि नंतर त्यांना निवडून आणण्यासाठी स्वत:चे सारे वजन खर्ची करायचे, असा प्रकार सर्वपक्षीय नेते करत आहेत; परंतु प्रचाराचा टेंपो वाढू लागताच बंडखोरीच्या वाढलेल्या तणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. केवळ समर्थनगर, गुलमंडी आणि बाळकृष्णनगरातील बंडखोरी मुख्य धोका नाही, तर इतर अनेक वॉर्डांत बंडखोर बलवान झाले असल्याचे आणि त्यांची ताकद वाढत असल्याचे नेत्यांच्या लक्षात आले आहे. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी तर ७५ वॉर्डांत बंडखोरी असून त्यातील निम्मी शिवसेनेच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. शिवसेनेकडून असा अधिकृत आकडा जाहीर झाला नसला, तरी किमान १५ वॉर्डांत शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला चारीमुंड्या चीत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. एमआयएममधील बंडखोरीतून तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार ओवेसी प्रचाराला आल्यावरच या बंडखोरांविषयी त्यांचे धोरण स्पष्ट होऊ शकेल. मात्र, अनेक वर्षे सत्तेत राहिल्यामुळे युतीच्या बंडखोरांना मोर्चेबांधणीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे सेनेचे बंडखोर आम्ही शिवसेनेचेच आहोत. निवडून आल्यावर सेनेसोबतच राहणार आहोत. केवळ नेत्यांनी आमच्यावर अन्याय केला म्हणून मैदानात उतरलो आहोत, असे सांगत आहेत. भाजपचे बंडखोरही पक्षाचे कौतुक करत नेत्यांच्या नावाने बोंब ठोकत मतदारांकडे जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही वॉर्डांत चेहरे बंडखोरांचे असले तरी त्यांच्या मागे खरी ताकद युतीच्या स्थानिक नेत्यांचीच आहे. तू बिनधास्त उभा राहा. तुला मी पूर्ण रसद पुरवतो. निवडून आल्यावर मी सांगेन तेच करावे लागेल. मी तुला मोठे पद मिळवून देतो, असा नेत्यांचाच सांगावा आहे. त्यामुळे बंडोबांच्या मागील खऱ्या बंडखोरांना आवर घालणे कठीण जात आहे. प्रचारातील अखेरच्या टप्प्यात युतीचे बडे नेते जाहीर सभांमधून बंडखोरांना थारा देऊ नका. त्यांना मतदान करणे म्हणजे विरोधकाची ताकद वाढवणे, असे म्हणतील. आतापर्यंतचा अनुभव आणि औरंगाबादच्या मतदारांची मानसिकता लक्षात घेता बंडखोरांना फारसा थारा मिळणेही कठीण आहे. मात्र, वॉर्डातील लढाई काट्याची असते. दोन-पाच मतेही निकाल बदलून टाकतात. अशा स्थितीत नेत्यांनी केलेल्या अन्यायाची लाट युतीच्या बंडखोर���ंनी वाढवली तर पाच-सात जागांवर फटका बसणार आहे. याची जाणीव खैरे आणि इतर मंडळींना झाली असावी. त्यामुळे त्यांनी गोतावळ्याच्या हितासाठी का होईना हा आक्रमक प्रचार सुरू केला आहे. युतीचा धर्म पाळायचा असेल तर पुढील काळात हा प्रचार त्यांना केवळ तीन वॉरडांपुरता मर्यादित ठेवता येणार नाही. त्यांचे सहकारी, मित्रपक्षातील नेत्यांनाही बंडखोरी वाढलेल्या वॉर्डांत हेच करावे लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, फक्त गोतावळा एवढेच ध्येय ठेवून स्वत:च उभ्या केलेल्या बंडोबांना शांत करण्याची धमक आणि इच्छा या नेत्यांमध्ये आहे का\nटॉकिंग पॉइंटः युतीची राजकीय अपरिहार्यता\nटॉकिंग पॉईंटः आरक्षणाचा फायदा महिला कार्यकर्त्यांना का मिळत नाही\nटॉकिंग पाॅइंट: हे पाणी चाखणे नव्हे, गिळंकृत करणेच आहे\nटॉकिंग पाॅइंट: वेळ आहे राज्यकर्त्यांनी शहाणे होण्याची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-sachin-tendulkars-school-makes-it-big-in-10th-results-5621382-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:20:25Z", "digest": "sha1:X4ETAMEUFMATOF6T5ZON457WXESLCCZJ", "length": 7351, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sachin Tendulkars School makes it big in 10th results | सचिनच्या शाळेतील विद्यार्थिनींना घवघवीत यश, अबोली बोरसेने मिळवले पैकीच्या पैकी गुण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसचिनच्या शाळेतील विद्यार्थिनींना घवघवीत यश, अबोली बोरसेने मिळवले पैकीच्या पैकी गुण\nमुंबई - दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत शाळेचा एकूण 98.51 टक्के निकाल लागला आहे. यात अबोली बोरसे या विद्यार्थिनीने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. शाळेतल्या 49 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले. इंग्रजी माध्यमात 36 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे या वर्षी विद्यार्थ्यांनी इंग्रजी प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली. मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच शाळेत शिकला आहे.\nशंभर पैकी शंभर गुण मिळवणारी अबोली बोरसे म्हणाली की, मनाला वाटले तितका अभ्यास मी केला. घरातूनही अभ्यासासाठी कोणी मागे लागले नाही. जितका वेळ द्यायचा तेवढाच मी दिला. विशेष म्हणजे केवळ अभ्यास न करता पेंटिंग, नृत्य हे छंद देखील जोपासले. त्यामुळे कल्चरल विषयात चांगले मार्क मिळू शकले. अबोलीला संस्कृतमध्ये 98, समाजशास्त्र मध्ये 98 आणि सायन्समध्ये 95 गुण मिळाले आहेत. डॉक्टर होण्याची इच्छा असलेली अबोली म्हणते, की दहावीचे टेन्शन अजिबात घेऊ नका. आठवी नववी प्रमाणेच अभ्यास करा. उलट बोर्डाचे पेपर सोपे असतात. पेपर सोपे आहेत म्हणून ते गृहितही मानून चालू नका.\nदहावीचा प्रवास एन्जॉय करा\nइंग्रजी माध्यमात 99.40 टक्के मार्क मिळवणारी रिया वैद्य सांगते की शाळेतील शिक्षक आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळू शकले. पण प्रत्येक विद्यार्थ्याने दहावीचा प्रवास एन्जॉय केला पाहिजे. अभ्यास करताना चढ उतार येतात पण त्याचा ताण घेऊ नका. आपले छंद पण तेवढेच जोपासा. रियाने आर्किटेक्चर होण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.\nकोणताही ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून मेहनत घेतल्यास यश तुमचेच आहे असे नायशा या टॉपरने सांगितले. नायशाने परीक्षेच्या शेवटच्या तीन महिन्यांत अभ्यासासाठी खूप मेहनत घेतली. कार्डिओलॉजिस्ट होण्याची तिची इच्छा आहे.\nपाठीवर बस स्टॉप कोसळला तरी साक्षीने मिळवले 95 टक्के\nसाक्षी कनावजेसाठी दहावीचे वर्ष आव्हानात्मक ठरले. 9 फेब्रुवारीला तिच्या अंगावर अचानक बस स्टॉप कोसळला. तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. एक महिन्यावर परीक्षा होती. पण हिम्मत आणि जिद्द या बळावर तिने दहावीची परीक्षा दिली आणि 95.60 टक्के गुण मिळवले. वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेली साक्षी म्हणते की पाठीला लागल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला पण मी प्रयत्नांची पराकाष्ठा सोडली नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने हाच मार्ग पत्करला तर यश हे मिळणारच असे ती आत्मविश्वासाने सांगते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-nitin-gadkari-daughter-marriage-5473544-NOR.html", "date_download": "2021-07-31T11:38:57Z", "digest": "sha1:MDJIU6CO3GWYSVRUZUTGCAONRVFFTFNQ", "length": 6387, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nitin gadkari daughter marriage | गडकरी कन्येच्या विवाहासाठी आज व्हीव्हीआयपींची वर्दळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगडकरी कन्येच्या विवाहासाठी आज व्हीव्हीआयपींची वर्दळ\nनागपूर - केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उद्या रविवारी नागपुरात व्हीआयपींची वर्दळ राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, मनसेप्रमुख र���ज ठाकरे यांच्यासह काही नेते शनिवारीच नागपुरात दाखल झाले असून बहुतांशी नेत्यांचे उद्याच आगमन होणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा दौरा मात्र रद्द झाला आहे.\nगडकरी कन्या केतकी हिचा विवाह उद्या आदित्य कासखेडीकर याच्याशी होणार आहे. आदित्य हा अमेरिकेत फेसबुक कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहे. वर्धा मार्गावरील एम्प्रेस सभागृहात रविवारी सकाळी हा विवाह सोहळा पार पडेल. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह काही नेत्यांचे शनिवारीच नागपुरात आगमन झाले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर, मनेका गांधी यांच्यासह तब्बल आठ राज्यांचे मुख्यमंत्री रविवारी नागपुरात आहेत. त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ पदाधिकारीही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या विवाहाच्या निमित्ताने भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दोन स्वागत समारंभ यापूर्वीच पार पडले. उर्वरित दोन स्वागत समारंभ नागपूर आणि दिल्लीत आयोजित करण्यात आले असून दिल्लीतील स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख केंद्रीय नेते तसेच उद्योगपतींचा सहभाग राहणार आहे.\nअमित शहांचा दाैरा अचानक रद्द\nविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा दौरा जवळपास निश्चित झाला होता. पण शनिवारी त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजले. या विवाह सोहळ्यास तब्बल ८ राज्यांचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य येणार असल्याने वर्धा मार्गावरील एम्प्रेस सभागृहाकडे माध्यमांसह जनतेचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8792", "date_download": "2021-07-31T11:54:55Z", "digest": "sha1:RYXASNMCSLI7LK2HMLHIV2HRS5EOI4NH", "length": 20062, "nlines": 187, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "चोरीच्या आठ मोटरसायकल सह आरोपींना अटक ; एलसीबी पथकाची कार्यवाही…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nचोरीच्या आठ मोटरसायकल सह आरोपींना अटक ; एलसीबी पथकाची कार्यवाही….\nचोरीच्या आठ मोटरसायकल सह आरोपींना अटक ; एलसीबी पथकाची कार्यवाही….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उमरखेड तालुक्यातील विडुळ आणि परिसरात कार्यवाही करत आठ मोटर सायकल सह दोन आरोपी अटक करण्यात पोलिस प्रशासनाला मोठे यश प्राप्त झाले आरोपीकडून अजूनही चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे ही कार्यवाही काल 23 जून रोजी करण्यात आली.\nपोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक धरणे साहेब यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहीती वरून वीडूळ येथील आरोपी रितेश महेंद्र तिवारी वय 19 वर्ष आणि हिमायतनगर येथील सय्यद इरफान सय्यद फयाझ यास ताब्यात घेऊन त्यांचे कडुन चोरी केलेल्या आठ मोटर सायकल अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार रुपयेच्या जप्त केल्या असुन आरोपीना अटक करून पोलीस स्टेशन उमरखेड मध्ये त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीवर हिमायतनगर बिटरगाव पुसद वसंत नगर येथे गुन्हा दाखल असून आरोपी कडुन अजुन चोरीच्या मोटर सायकल मिळण्याची शक्यता आहे.\nही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे , पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी ठाणे गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल पंकज पातुरकर, उमेश पिसाळकर, सुधीर पिदुरकर, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद ताज, किशोर झेंडेकर, शहेजाद, यशवंत जाधव यांनी कारवाई केली\nPrevious: 24 तासात 13 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह…\nNext: 24 तासात 16 कोरोनामुक्त ; 12 पॉझेटिव्ह….\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग���रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,048)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझ��टिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/cwI8pW.html", "date_download": "2021-07-31T13:33:42Z", "digest": "sha1:YJJ5X6NSI2HCRDE5ZBZ7AOHRPB2DZQNN", "length": 12524, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "सूर्यग्रहण.......त्या महिलेने दिला सदृढ बाळाला जन्म", "raw_content": "\nHomeसूर्यग्रहण.......त्या महिलेने दिला सदृढ बाळाला जन्म\nसूर्यग्रहण.......त्या महिलेने दिला सदृढ बाळाला जन्म\nसूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती,\nत्या महिलेनी दिलाय सदृढ बाळाला जन्म..\nग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होते' ही अंधश्रद्धा - अंनिस\n\"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने इस्लामपूर येथील गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून स्वतः ग्रहण पाहिलं त्या महिलेची नुकतीच प्रसूती झाली असून तिने एका छानशा कन्येला जन्म दिला आहे. ते बाळ सदृढ व निरोगी आहे. ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे\", अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली. जाधव कुटुंबियांच्या मनातून गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रा. डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे, प्रा. तृप्ती थोरात, विनोद मोहिते, प्रा.बी आर जाधव, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमोरे, प्रा. प्रमोद गंगनममाले, प्रशांत इंग���े यांनी विशेष प्रयत्न केले.\nइस्लामपूर जिल्हा सांगली येथील सौ समृद्धी चंदन जाधव या तरुणीने 21 जून रोजी झालेल्या सूर्यग्रहण काळात गर्भवती असूनही ही ग्रहण काळात ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या सर्व निर्भयपणे केल्या. त्यामध्ये भाजी चिरणे, पाने फुले फळे तोडणे, अन्नपदार्थ खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालने, मांडी घालून बसणे, एवढेच नव्हे तर सोलर फिल्टर मधून ग्रहण ही पाहिले. समाजात ग्रहणा बाबत मोठ्या अंधश्रद्धा आहेत. ग्रहण काळात गर्भवती महिलेने अशा काही गोष्टी केल्यास जन्माला येणार अपत्य हे व्यंग घेऊन येतं किंवा त्या बाळाला जन्मताच काही दोष तयार होतात ,असे गैरसमज आहेत. हे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचं काम महा. अं नि स सातत्याने करत आहे.\nराज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आणि कार्यकर्त्यांनी या जाधव कुटुंबियांचं प्रबोधन केलं आणि खात्री दिली की ग्रहण काळामध्ये मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही .त्यामुळे गर्भवती महिलेवर सुद्धा किंवा होणाऱ्या बाळावर कोणते परिणाम होणार नाहीत.त्यामुळे हे कुटुंबीय ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून देण्यास तयार झाले. ग्रहण काळात जे जे करायचे नाही ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. जाधव कुटुंबियातील समृद्धी ची सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दीपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले. काही दिवसांपूर्वीच समृद्धीची प्रसूती झाली. तिला कन्यारत्न झालं. ही मुलगी गुटगुटीत व निरोगी असून. कुटुंबात आनंदी वातावरण बनले आहे. ग्रहणाचा या बाळावर ,तिच्या आईवर कोणताही परिणाम झाला नाही. अनेक अंधश्रद्धा तुन भीती तयार होते आणि त्यातून मानसिक गुलामगिरी तयार होते. या सर्वाला मुक्त करण्याचे काम जाधव कुटुंबीयांनी करून समाजापुढे एक नवा पायंडा उभा केला आहे. सामान्य कुटुंबात असूनही ही त्यांनी उचललेलं पुरोगामी पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.\nयावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ समृद्धी जाधव म्हणाल्या, \"ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर किंबहुना त्याच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही हा माझा अनुभव आहे. अं नि स च्या कार्यकर्त्यांनी माझं व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांना आपण बाजूला केले पाहिजे. यापुढील प्रत्येक ग्रहणाच्या वेळी मी व माझे कुटु��बीय प्रबोधन करणार .'विज्ञान निर्भयता नीती नसे कशाचीही भीती' ही घोषणा सर्वांनी लक्षात ठेवावी.\" \"समृद्धी जाधव यांनी टाकलेलं कृतिशील पाऊल समाजाला प्रेरणादायी ठरेल. या कृतिशिल उपक्रमाने पुढील काळात ग्रहणाच्या वेळी लोकांची जागृती करण्यासाठी हे उदाहरण महत्त्वाचे ठरेल. खगोलीय आविष्कार आणि ग्रहण याबाबत अनिस नेहमीच प्रबोधन करते\" असे प्रतिक्रिया महाराष्ट्र अं नि स राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-07-31T13:10:20Z", "digest": "sha1:RNYATLJ5WZZLVJNZK42SB6QMPDCTL3LO", "length": 4168, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषेनुसार गाणी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► तमिळ गाणी‎ (९ प)\n► मराठी गाणी‎ (१ क, ३ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २००७ रोजी २३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC", "date_download": "2021-07-31T12:45:59Z", "digest": "sha1:Y2W5HWPUD4M74QMB7OLPOLJRFZ7XQNMW", "length": 5268, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट कुटुंब - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट कुटुंब/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (संपादन | फरक) व चाचणी (संपादन) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\n| मूळ स्थान =\n| सलग्न सदस्य =\n| इतर कुटुंबे =\n| पारंपारिक वस्तू =\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8496", "date_download": "2021-07-31T11:28:53Z", "digest": "sha1:7D37UOGJPJNDJJI55Q3JVLECZ2P3BTIL", "length": 24129, "nlines": 193, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "आपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nमहागाव तालुक्यातील हिवरा(संगम) येथे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र नसताना सुद्धा आपत्ती व्यवस्थापन समितीने मुख्य रस्ता बंद केल्याने नागरिकांना,शेतकऱ्यांना अत्यावश्यक सेवेला मुकावे लागत हा रस्ता ताबडतोब खुला करावा अन्यथा या रस्ता खुला करण्यासाठी आंदोलन करण्याचा ईशारा नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.\nराज्य शासनाने कोरोना काळात टाळेबंदीमध्ये शिथिलता देवुन अत्यावश्यक सेवेत समावेश होणाऱ्या दुकाने व आस्थापनांना वेळेत मुभा देऊन ही दुकाने व आस्थापनां चालू ठेवण्यास परवानग्या दिल्या तर दवाखाने, औषधी दुकाने व कृषी उपयोगी साहित्याची दुकाने अंशतः अवधीत मुभा दिली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व शेतकरी बांधव आपल्या कामानिमित्त हिवरा गावात आल्या नंतर गावातील मुख्य प्रवेश रस्ताच बंद असल्याने रुग्णांना व शेतकरी वर्गांना ह्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याच बरोबर सध्या रब्बी हंगामाची सांगता होत असून खरीप लगबग सुरू झाल्याने शेतातील भुईमूग, मूग, तीळ, ज्वारी यासारख्या पिकांची काढणं झाल्यानंतर हे पीक घरी आणण्याची गडबड शेतकरी वर्गांची चालू असून यासाठी बैलबंडी व टॅक्टर चा वापर करण्यात येतो. मात्र गावातील मुख्य रस्ताच बंद असल्याने शेतकरी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. याच बाबीला घेऊन आज या रस्त्यावरील अत्यावश्यक सेवेतील दुकान चालकांनी व गावातील शेतकऱ्यांनी महागाव तहसिलदारांना एक निवेदन देऊन हा रस्ता तात्काळ मोकळा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे तहसीलदार महागाव यांना नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला असता त्यांनी याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली.यावरून हा रस्ता बंद करण्यास शासन निर्णय की राजकीय खेळी याबाबतचे गौडबंगाल नेमके काय आहे यावरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे\nसद्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असुन आम्हाला बि बियाणे खते खरेदी करून घरी नेण्यासाठी मुख्य रस्ता बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे रस्ता तत्काळ मोकळा करून शेतकऱ्यांना होणारी अडचण प्रशासनाने दुर करावी\n:- विक्रांत पाटील कदम(युवा शेतकरी)\nकोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सा��ान्य रुग्णांची गैरसोय होवु नये याकरीता शासन नियमांचे पालन करून आम्ही आमचे दवाखाने व औषधी दुकाने पुर्णवेळ चालु ठेवीत आहोत परन्तु आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कठोर निर्णयाने गावातील मुख्य रस्ता बंद असल्याने रुग्ण प्रवेश रस्त्यावर येवुन परत जात आहेत त्यामुळे आम्ही कोरोना काळात देत असलेली सेवा बंद करून घरी राहण्यास हरकत नसावी.मुख्य रस्ता बंद असल्याने रुग्णांना उपचाराविना परत जावे लागत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\n:- डॉ.पंकज कदम( संचालक मातोश्री क्लिनिक)\nPrevious: मराठवाडा वॉटर ग्रीड च्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी ; जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा ; लातूर बीड औरंगाबाद जिल्ह्यांना होणार लाभ\nNext: जिल्ह्यातील शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध करून द्या :- जिल्हाधिकारी येडगे ; खतांच्या संरक्षित साठ्याबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक….\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आ���ेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना ���रसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,046)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा म��ख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6/", "date_download": "2021-07-31T13:08:09Z", "digest": "sha1:XSL53JVO4BBSQSMZ7MCLAV35P3NL25ZQ", "length": 6549, "nlines": 62, "source_domain": "jaihindbks.com", "title": "महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशैक्षणिक शुल्क कायद्यात पालकविरोधी तरतुदी अखेरीस मंजूर केल्याचे उघड\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन सुधारणा अधिनियम २०१८ लागू करण्यात येऊन पालकविरोधी व शाळांना अवाजवी शुल्क घेण्यास पूरक असे बदल करण्यात आले आहेत\nTagged पालक, पालक शिक्षक कार्यकारी समिती, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास, शाळा, शिक्षणाचे बाजारीकरण, शैक्षणिक शुल्क महाराष्ट्रLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nमहाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास व शिक्षणाच्या बाजारीकरणाचा कट\nखाजगी व अनुदानित शाळांच्या शुल्क नियंत्रणाबाबत कायदे व नियम यांची माहिती, शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा शासकीय कट तसेच आदर्श शुल्क नियंत्रण कायदा नमुनासहित लेख\nTagged भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, भ्रष्टाचाराचे सरकारी कट कारस्थान, मराठी बातम्या, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास, शिक्षणाचे बाजारीकरणLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nरॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित.\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/45014", "date_download": "2021-07-31T13:11:46Z", "digest": "sha1:5UKXIWRGIAQG4RHKFOOBKIMHM4RIUQ7O", "length": 16601, "nlines": 221, "source_domain": "misalpav.com", "title": "मर्लिन मन्रो.... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजयंत कुलकर्णी in जे न देखे रवी...\n५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली... कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं.... अर्थात कविता हा आपला प्रांत नाही... :-)\nया जिवाला येथे मर्लिन मन्रो म्हणून ओळखले जाते..\nतिचे तेथे प्रेमाने स्वागत कर.\nतिचे खरे नाव ते नव्हते,\nपण त्याने तुला काही फरक पडत नाही.\nकारण तुला तिचे नाव चांगलेच माहीत आहे.\n तिच ती, जिच्यावर सहाव्या वर्षी बलात्कार झाला,\nआणि जिने सोळाव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला.\nती आज रंगरंगोटी शिवाय तुझ्यासमोर उभी आहे\nतिच्या बरोबर तिचे बातमीदारही नसतील,\nछायाचित्रकार नसतील आणि सह्या मागणाऱ्यांच्या झुंडी ही नसतील.\nती बिचारी त्या अंधार्‍या पोकळीला एकटीच सामोरी जात असेल.\nतिला म्हणे ती चर्चमधे नागडी गेली असे स्वप्न पडले होते.\nगर्दीची मस्तके चुकवत ती चोरपावलांनी चालत होती.\nअर्थात तुला स्वप्नांचे अर्थ कोणापेक्षाही चांगले समजतात म्हणा \nचर्च काय, घर काय, आणि गुहा काय, गर्भाशयाएवढेच सुरक्षित अ��तात...\nपण गर्भाशयात अजून वेगळे काहीतरी असतेच..\nखाली लोटांगण घालणारे तिचे चाहते होते हे निश्चित.\nपण हे चर्च २० सेन्ट्युरी फॉक्सचा स्टुडिओ नाही..\nहे संगमरवरी आणि सोन्याने मढव लेले मंदीर\nज्याच्यात तुझा पुत्र हातात आसूड घेऊन उभा असतो\nआणि स्टुडिओच्या मालकांना हाकलतो.\nजो तुझ्या प्रार्थना मंदिराला चोरांचा अड्डा बनवतो.\nपापाने आणि किरणोत्सराने बरबटलेल्या या जगात,\nदोष या मुलीचा आहे असे तू खचितच म्हणणार नाहीस.\nतिचा दोष असेल तर इतकाच,\nदुकानात काम करणार्‍या सामान्य मुलींसारखे\nतिलाही सिनेतारका व्हायचे होते.\nतिची स्वप्ने सत्यात उतरली पण इस्टमन कलरमधे .\nआम्ही तिला जी संहिता दिली त्याप्रमाणे तिने भूमिका केल्या.\nआमच्याच आयुष्याचा कथा त्या. सगळ्याच विचित्र.\nया ‘२० सेंचुरी’ मधे आमच्या अचाट नाटकासाठी,\nतिला क्षमा कर आणि आम्हालाही क्षमा कर.\nतिला बिचारीला प्रेमाची भूक लागली होती\nआणि आम्ही तिला झोपेच्या गोळ्या देत होतो.\nआम्ही काही संत नाही,\nतिच्या मनस्वी दुःखासाठी तिला मानसोपचारतज्ञाकडे आम्ही पाठवले.\nतिला कॅमेऱ्याची भिती वाटू लागली आणि\nरंगरंगोटीचा द्वेष. - प्रत्येक एंट्रीला ती नवीन रंगरंगोटी करु लागली.\nतिच्या मनात आग धुमसत होती आणि\nतिला स्टुडिओत रोजच उशीर होऊ लागला.\nचित्रीकरणातही ती प्रणय दृष्यात डोळे मिटायची\nडोळे उघडल्यावर तिला कळायचे ती प्रखर प्रकाशात उभी आहे.\nते प्रखर दिवे बंद केल्यावर ते तिचे घर पाडायचे.\nअर्थात ते त्या सेटवरचे असायचे.\nएखाद्या बोटीसारखे ती सिंगापूरला एक चुंबन घ्यायची, तर रिओमधे नाचायची\nड्युकच्या प्रासादांत मेजवानीसाठी हजेरी लावायची.\nबिचारीच्या छोट्या घरातून हे सगळे तिला दिसायचे.\nतिच्या अखेरचा चित्रपट शेवटच्या चुंबनाशिवायच संपला.\nतिच्या बिछान्यावर ती मेलेली आढळली.\nतिच्या हातात दूरध्वनी लोंबकळत होता.\nती कुणाला फोन करणार होती हे जगाला कधीच कळले नाही.\nएखाद्याने जवळच्या मित्राला फोन करावा आणि ऐकू यावे\nकिंवा गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेला\nजसा नेमका बंद पडलेल्या फोनपाशी पोहोचतो तसे \nज्याला तिला फोन करायचा होता\nत्याला ती फोन करु शकली नाही. कदाचित तो कोणीच नसेल,\nकिंवा तो क्रमांक डिरेक्टरीत नसेल, काय माहीत\nपण तो फोन तू घ्यावास\nस्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.\nपीडिता म्हणून एक सॉफ्टकॉर्नरही आहे, पण... टाळी ए��ा हाताने वाजलेली अजून ऐकली नसल्याने\nउत्तम आहे. कविता तरल आहे. मर्लिन माझी फेवरीट आहे दिसण्याच्या बाबतीत.\nअनुवाद खूप छान आहे\nमनोरंजन विश्वातील सेलेब्रिटींविषयी सहानुभूती वाटते, थोडीशी.\nपण , ते विश्व , त्यातील चांगल्या वाईट गोष्टींसह, त्यांनी स्वतः निवडलेलं असतं.\nते न निवडून सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आणि चॉईसही त्यांच्याकडे असतो.\nमर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत \"अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली\" अशीच होती.\nमर्लिन मनरो दिसण्याच्या बाबतीत \"अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली\" अशीच होती.\nमधुबाला, माधुरी दीक्षित, केट विन्सलेट या तिघींमधे थोडा भास होतो मर्लिन मनरोचा.\nजकु काका आणि कविता असे वाटून कुतुहलाने धागा उघडला.\nआणि काकांनी अजिबात निराश केले नाही.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-uttar-pradesh-bypolls-held-on-tuesday/", "date_download": "2021-07-31T13:12:23Z", "digest": "sha1:I6UN4INC3LJE4NAHNLTYH4RVZEEKAPLS", "length": 3199, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "उत्तर प्रदेशात 88 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS उत्तर प्रदेशात 88 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला\nउत्तर प्रदेशात 88 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला\nमंगळवारी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणूक\n88 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, यात 9 महिलांचा समावेश\nउत्तर प्रदेशात एकूण 24.34 लाख मतदार\nयात 13.03 लाख पुरुष, 11.30 लाख महिला आणि 130 तृतीयपंथीयांचा समावेश आहे\nPrevious articleमंगळवारी मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुका\nNext articleकिंग खान ने मानले चाहत्यांचे आभार..; म्हणाले- ‘पुढच्या वर्षी मोठी पार्टी करूयात’\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1109/", "date_download": "2021-07-31T13:14:18Z", "digest": "sha1:DNTPXT3AXOQJAIFAFWCEUYQBCG7ACIVS", "length": 8786, "nlines": 101, "source_domain": "rayatnama.com", "title": "अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक : किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक : किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय\nअमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक : किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय\nअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत वाशीमच्या किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विद्यमान आमदार आणि महाविकास आगजाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभूत करून दणदणीत विजय मिळविला आहे.\nनिवडणूक रिंगणात 27 उमेदवार होते. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली ती शुक्रवारी रात्री 8 ला संपली. पहिल्या फेरीपासूनच किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली. अखेरीस 25 वा उमेदवार शेखर भोयर बाद झाल्याबर त्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंती क्रमात श्रीकांत देशपांडे यांच्या पेक्षा किरण सरनाईक यांना अधिक पसंती क्रम मिळसल्यावर आधीच आघाडीवर असणाऱ्या किरण सरनाईक यांनी एकूण 3 हजार 342 मतांची आघाडी घेत बाजी मारली. सरनाईक यांना 12 हजार 433 मतं मिळाली तर श्रीकांत देशपांडे यांना 9 हजार 191 शिक्षकांनी पसंती दर्शविली.\nप्रत्येक शिक्षकाचा मी प्रतिनिधी\nआता निवडणूक संपली.माझे त्यांचे असा फरक मी शिकांच्याबाबत करत नाही. सर्व शिक्षकांचा मी प्रतिनिधी आहे. सगळ्यांच्या अडचणी सोडविणे ही माझी जबसनद��री आहे. माझी आई आमदार होती आणि मावशी पण आजन्म आमदार राहिली आहे. सामाजिक कसर्याचा वारसा मला लाभला असून मी माझ्या सर्व शिक्षकांच्या हितासाठी काम करणार अशी प्रतिक्रिया किरण सरनाईक यांनी विजयानंतर दिली.\nकिरण सरनाईक यांचा दणदणीत विजय\nPrevious articleमाताच वैरीण; बाळाला विहिरीत फेकणाऱ्या आईला अटक\nNext articleसमृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/dhw-recruitment-2021/", "date_download": "2021-07-31T11:19:38Z", "digest": "sha1:AA5XHYBXEOU4W45GEAO5H637A2A3MVPP", "length": 5915, "nlines": 123, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला भरती.\nजिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला भरती.\nDHW Recruitment 2021: जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला अंतर���गत 05 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2021 आहे. ही भरती ऑनलाइन(ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nवयोमर्यादा : 25 ते 45 वर्षे\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleलोकमंगल को.ऑप.बँक लि., सोलापूर अंतर्गत भरती.\nNext articleस्वराज्य मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर अंतर्गत भरती.\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nविक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र येथे भरती. (०४ ऑगस्ट)\nअकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून अर्ज सुरु.\nनाशिक आरोग्य विभागात सहाय्यक नर्स पदासाठी भरती. (०३ ऑगस्ट)\nसशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे भरती. (१० सप्टेंबर)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे भरती. (१३ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/peral-te-ghyal-2/?vpage=2", "date_download": "2021-07-31T11:26:53Z", "digest": "sha1:OVHX3G2FVGVUT6HNFBIUB44KU6YIN2XL", "length": 10248, "nlines": 175, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पेराल ते घ्याल – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शं��रशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nNovember 8, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nशत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे\nसर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे\nबी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे\nनिर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे\nकसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता\nक्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता\nशिवीगाळ तो स्वभाव असतां आदरभाव तो कसा मिळे\nशत्रुत्वाचे नाते ठेवतां सलोख्याचा सांधा ढळे\nइच्छा मात्र असते सुखाची सदैव मिळावा तो आनंद\nशक्य होण्या वातावरणी हवा प्रेमळ सुसंवाद\nआवलंबून ते सारे असते वागतां कसे तुम्हीं ह्या वरती\nवाईट वागण्याचे बी पेरुनी चांगले मग कसे उगवती\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t2131 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nकाळ व कार्याची सांगड\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/04/25/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC/", "date_download": "2021-07-31T12:57:42Z", "digest": "sha1:SUG7CUODA5E2K2DV6EOUSWNGIJVN2DMA", "length": 4617, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वाढदिवस … मतदानासाठी दुबईतून मुंबईत! - Majha Paper", "raw_content": "\nवाढदिवस … मतदानासाठी दुबईतून मुंबईत\nमुंबई – भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ��ज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण केले. मात्र वाढदिवसाच्या दिवशीच मतदान असल्याने सचिनने मतदानाचा हक्क बजावायला प्रथम प्राधान्य दिले. त्यासाठी तो दुबईतून थेट मुंबईला आला . सचिनने पत्नी अंजलीसोबत जाऊन घराजवळच्या मतदान केंद्रात मतदान केले.\nमतदान करुन माझ्या वाढदिवसाची सुरुवात झाली आहे असे सचिनने मतदानानंतर सांगितले. बॉलिवुडचे तारकामंडळ मतदान सोडून पुरस्कार सोहळयासाठी अमेरिकेला जात असताना, सचिन खास मतदानासाठी दोन दिवसांपूर्वी दुबईहून मुंबईत आला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/what-do-you-say-aamir-khan-had-not-taken-a-bath-for-12-days-for-the-film/", "date_download": "2021-07-31T12:04:30Z", "digest": "sha1:64YMRDLTTYP7ZYXYT4PCQ34ZAVMJNM7A", "length": 11654, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशुक्रवार, जुलै 30, 2021\n‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ\n‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ\nमुंबई | सिनेसृष्टीतील कलाकारांच क्षेत्र जेवढं लख्ख दिसतं त्यापेक्षा जास्त मेहनत त्यांना चित्रपटांसाठी घ्यावी लागते. चित्रपटात काम करणारे कलाकार एखादी व्यक्तीरेखा हुबेहुब पार पाडण्यासाठी सगळे कष्ट घेतात, त्यासाठी हवी ती मेहनत घेताना दिसतात. अशाच एका चित्रपटाचा सीन खरा वाटावा म्हणून आमिर खाननं चक्क 12 दिवस अंघोळ केली नव्हती.\nबॉलिवूड कलाकारांचं आयुष्य जितकं रॉयल असतं, त्यापाठीमागे तितकीच त्यांची मेहनतसुद्धा असते. बॉलिवूड अभिनेता आमिर खान म्हणूनच ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड कष्ट घेत असतो. आपल्या अभिनयापासून आपल्या लूकपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आमिर बारीक लक्��� देतो. ‘गुलाम’ या चित्रपटासाठी सुद्धा त्यानं अशीच मेहनत केली होती.\n‘गुलाम’ या चित्रपटाचा शेवटचा भाग चित्रित केला जाणार होता. या सीनमध्ये आमिर खानला मार खाऊन चेहरा पूर्ण खराब झालेला दाखवायचा होता. यामध्ये आमिरचा चेहरा पूर्ण उतरलेला दाखवायचा होता. म्हणूनचं सीन परफेक्ट व्हावा आणि तो अगदी खरा वाटावा, यासाठी आमिरने तब्बल 12 दिवस आंघोळ केली नव्हती. हे खरं आहे आमिरला 12 दिवस आंघोळ न करणं खुपचं कठीण होतं. त्याला त्याचा त्रास देखील होतं होता. मात्र आपला सीन परफेक्ट व्हावा म्हणून आमिरनं हे सुद्धा केलं होतं. म्हणूनचं त्याला बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं.\nदरम्यान, आमिरने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. त्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसच आपल्या प्रत्येक चित्रपटातून एक नवा विषय हाताळला आहे. मग तारे जमीन पर असेल, पीके असेल किंवा अलीकडेच आलेला सिक्रेट सुपरस्टार. आमिरने ‘दंगल’ या चित्रपटासाठी तर मोठ्या प्रमाणात आपलं वजन वाढवलं होतं. आणि चित्रपटानंतर पुन्हा ते वजन कमीसुद्धा केलं होतं. तसच ‘धूम 3’ साठीसुद्धा आमिर खाननं अशीच मेहनत घेतली होती.\nसलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर\nफुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी…\nCBSE बारावीचा निकाल जाहीर; परंपरा कायम ठेवत मुलींनीच मारली बाजी\n‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला\n‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा\n“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”\n‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला\n‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय\nकोरोनावर मात करत वसईतील 25 वर्षीय तरुणानं माऊंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा\nलातूरमधील 36 वर्षीय तरूण उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं कोरोनाने निधन\nसलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर\nफुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी दिले…\nCBSE बारावीचा निकाल जाहीर; परंपरा कायम ठेवत मुलींनीच मारली बाजी\nMaharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्य��� जाहीर होणार बारावीचा निकाल\nसलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर\nफुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश\nCBSE बारावीचा निकाल जाहीर; परंपरा कायम ठेवत मुलींनीच मारली बाजी\nMaharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल\nशरद पवार आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण\n‘या’ कारणामुळे शेतकऱ्यानं शेतात लावला चक्क सनी लिओनीचा पोस्टर\n“भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग; जावई तुरुंगात जाईल तेव्हा मोदी सरकार पडेल”\nपुणे मेट्रोच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार\n“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, ते आमच्या मागण्या नक्की पुर्ण करतील”\n‘माफी मागून, 25 कोटींची भरपाई द्या’, शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात हायकोर्टात धाव\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/15612", "date_download": "2021-07-31T11:09:37Z", "digest": "sha1:52GT427FGPP6JYLKPMBJU7MBYFJWALXM", "length": 29673, "nlines": 295, "source_domain": "misalpav.com", "title": "१. माझी मुलगी .. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n१. माझी मुलगी ..\nगणेशा in जे न देखे रवी...\n१. माझी मुलगी ..\n२. कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस\n३. माहेर .. एक आठवण..\n४ : वर्तुळ.. गती..परीघ..\n५ : मी ..एक स्त्री\n२. कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ›\nमाझे सर्वांग उत्तेजीत करणारी ...\nकीती बदललेत ना दिवस \nआज एक मुलगा येणार आहे पहायला ...\nमॅचींग बीचींग नाही पाहणार म्हणतेय\nतीच ही , आठवतय मला.. कुठल्याही कार्यक्रमाला\nअगदी नको म्हंटले तरी साडी नेसणार म्हणुन हट्ट करणारी\nनेलपेंट, बांगड्या आणी साडीही सगळे कशे मॅचींग असनारी\nपण कायमच्या नाटकाला अता कंटाळली आहे बिच्चारी\nआणि मी तरी काय करू \nमुलीच्या बाजाराचे स्वागत ही आनंदानेच करु \nअगदी कॉलेजला जायला लागली\nतेंव्हा ही काळजी वाटायची\nआणि आता .. आता भिती वाटते..\nवाटते ��गाच संस्कृतीने असे धिंदोडे काढले आहेत\nभावनांचे, मनाचे.... आणि शरीराचेही\nनाही तर काय, उगाच काही ही विचारायचे\nवरुन खाल पर्यंत स्कॅनिंग करायचे\nआणि खोट काढायची बस्स ..\nयेव्हडे कष्ट घेतलेत कशासाठी\nस्वतंत्र विचार करता यावा ,\nस्वताच्या पायावर उभे रहाव यासाठीच ना\nमग असे वाटते आहे आता\nका आपणही असे सामिल होतोय या बाजरात\nआणि बैलाला जसे वेसन बांधुन उभे करतात विक्रीला\nतसे समाजाच्या, घराच्या प्रतिष्टेचे वेसन बांधुन\nआपनच आपल्या मुलीला असे मनातून खच्ची करतोय\n---- शब्दमेघ ( \"स्त्री..भावनांचा प्रवास\" या माझ्या डायरी मधुन )\nसाडी नाही नेसणार मॅचींग\nमॅचींग बीचींग नाही पाहणार म्हणतेय\nतीच ही , आठवतय मला.. कुठल्याही कार्यक्रमाला\nअगदी नको म्हंटले तरी साडी नेसणार म्हणुन हट्ट करणारी\nनेलपेंट, बांगड्या आणी साडीही सगळे कशे मॅचींग असनारी\nहे अगदी मनापासून पटले. वास्तववादी चित्रण .छान .आवडले.\nमुली कीती लवकर मोठ्या होतात नाही\nकाल परवा एवढीशी असलेली\nबघता बघता लग्नाच्या वयाची होते\nसुंदर कविता. डोळ्यात पाणी\nसुंदर कविता. डोळ्यात पाणी आलं.\nलग्न हे मुलगा आणि मुलीच्या परस्परसंमतीने ठरते. मुलगा भेटायला येतो, ते दोघं आणि घरची मंडळी आपापसात आणि नंतर आपापल्यात चर्चा करून निर्णय घेतात. नावडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा घोळ घालण्यापेक्षा नकार दिला हेच चांगले . तसेही मुलीला तर तयार होउन घरीच बसायचे असते. मुलाकडच्यांना तिच्या घरी जावे लागते. वारंवार हे करून ते कंटाळले तर समजण्यासारखे आहे.\nया साध्या जनरितीला अत्याचार किंवा बैलबाजार म्हणू नये. अजून खर्‍या अत्याचाराचा अनुभव किंवा गेला बाजार माहितीही नसल्याचे दिसते.\nया नैसर्गिक, सुसंबद्ध, परस्परसंमत पद्धतीला इतका आक्षेप आहे तर तुमच्या मते लग्न जुळवण्याची योग्य पद्धत कोणती\nप्रिय मित्र pain वरील\nवरील कविता हि एका आईच्या मनाचे प्रतिनिधित्व करत आहे, आणि त्या आईची मनाची घालमेल टीपताना तिच्या भावनांना कुठला विचार स्पर्ष करतो आहे हे दाखवले आहे ..\nसगळीकडची परिस्थीती कींवा जनरीत या विरुद्ध ही कविता नसुन एका आईचे मन येथे दाखवले आहे.\nसर्व आईंचे असे मत असेल असे नाही, प्रत्येकाचे विचार करणे वेगळे तसे हे ..\nतरीही भावना दुखावल्या असल्यास शमस्व .........\n>> अजून खर्‍या अत्याचाराचा अनुभव किंवा गेला बाजार माहितीही नसल्याचे दिसते.\nकृपय�� वयक्तीक लेवल वर येवु नये .. तुम्हाला काही अक्षेप असतील तर नक्की सांगा .. प्रत्येकाच्या विचाराचा आदर मी नक्की करतो .. परंतु विनाकारण वयक्तीक बोलणे मला आवडत नाही ..\nतरीही माझी कविता वाचल्याबद्दल आपले आणि सर्वांचे मनपुर्वक आभार\nत्या आईची मनाची घालमेल\nत्या आईची मनाची घालमेल टीपताना तिच्या भावनांना कुठला विचार स्पर्ष करतो आहे हे दाखवले आहे ..\nनाही, ही घालमेल नाही. हे एका साध्यासोप्या, तर्कसुसंगत आणि फेअर* पद्धतीवर उगाच केलेले आरोप आहेत. त्याला घालमेल म्हणत नाहीत. घालमेलीचे उदाहरण हवे असल्यास शुचि यांचा लेख वाचा. त्यातील व्यक्तिरेखा मुलाला भेटण्यासाठी जात असताना तिच्या मनात जे होताना दाखवले आहे, त्याला घालमेल म्हणतात.\nप्रत्येकाचे विचार करणे वेगळे तसे हे\nविचार, दृष्टिकोन, भावना वेगवेगळ्या असू शकतात, वस्तुस्थिती नाही.\nतरीही भावना दुखावल्या असल्यास शमस्व\nनाही. मन, भावना वगैरे गोष्टी जवळजवळ मृतवत आहेत.\nकृपया वयक्तीक लेवल वर येवु नये .. तुम्हाला काही अक्षेप असतील तर नक्की सांगा .. प्रत्येकाच्या विचाराचा आदर मी नक्की करतो .. परंतु विनाकारण वयक्तीक बोलणे मला आवडत नाही ..\nइथे वैयक्तिक अनुभवांबद्दलच बोलत असताना वैयक्तिक पातळीवर न जाउन कसे चालेल एखादा मुद्दा पटवून देताना जर दोघांनी साधारण सारखे अनुभव घेतले असल्यास आपले विचार पटवून देणे, समजावून सांगणे सोपे जाते. उदा. तुम्ही एखाद्या परदेशी माणसाला खमंग थालीपीठ म्हणजे नक्की काय ते समजावून सांगू शकत नाही. तसे मी तुम्हाला अनुभव समजावून सांगू शकत नाही, तुम्हाला आले असतील तरच काही बोलता येइल/ बोलावे लागणार नाही.\nउत्तर द्यावे की नाही या मन\nउत्तर द्यावे की नाही या मन स्थीती मध्ये होतो .. पण आपलेही मत स्पष्ट सांगणे योग्य या मुळे पुन्हा लिहित आहे (मनाविरुद्ध आहे हे ..).\nआपले मुद्दे वाचले .. तुम्ही तुमचे म्हणने मांडले त्याबद्दल राग आला नाही , मात्र वाईट वाटले ..\nअशी सुरुवात केली असल्याने .. कुठली तरी आई स्वताच्या मुली बद्दल बोलते आहे हे स्पष्ट दिसते आहे.. तरीही \"समाजातील मुली \" असा अर्थ येथे घेवु नये असे वाटते ...\nत्यानंतर तुम्ही म्हणता की विचार, दृष्टिकोन, भावना वेगवेगळ्या असू शकतात, वस्तुस्थिती नाही.\nमाझे म्हनने आहे वस्तुस्थीती वेगळी असु शकत नाही का .. तीच्या मुलीचे लग्न लवकर होत नसेल .. आणि बघायला येणार्या लोकांच्या अनुभवाने नकोनकोसे झालेली मुलगी पाहुन त्यांना या प्रथेचाच राग येवु लागला असेल तर त्या स्वताच्या मनाशीच काय बोलत आहेत हे लिहिले तर तशी वस्तुस्थीती नसतेच असे कसे म्हणु शकता आपण \nतुम्ही जे पुढे वयक्तीक बोलण्याचे समर्थन करताना जे लिहिले आहे की\nइथे वैयक्तिक अनुभवांबद्दलच बोलत असताना वैयक्तिक पातळीवर न जाउन कसे चालेल\nहे अजिबात पटले नाही, त्या पेक्षा तुम्ही वयक्तीक बोललो असल्यास पुन्हा तसे होणार नाही असे तरी सौदार्ह्य दाखवावयास हवे होते ..\nआणि एक.. तुमच्या म्हणन्याप्रमाणे येथे जर वयक्तीक अनुभव बोलत आहोत तर तुम्ही उगाच समाजाच्या प्रथे ला मग उगाच्च का मधेय आणत आहात \nतरीही भावना दुखवल्यास शमस्व हे लिहिले असल्यानंतर ही आपण लिहिले आहे की\nनाही. मन, भावना वगैरे गोष्टी जवळजवळ मृतवत आहेत.\nजेंव्हा एखादा माणुस त्याची चुकी नसताना नी चुकुन जरी भावना दुखावल्यास शमा मागत असेन तरीही त्याला २ शब्द ऐकावयचेच असल्यास .. आपण मुद्द्यांना धरुन नाही तर विनाकारण वाद करण्यासाठी बोलत आहात असे वाटते ..\nहे आवडले नाही ..\nसमाजातील रुढी परंपरा आणि वस्तुस्थीती यावर बोलणार्या माणसांनी निदान ओपन बोलताना या गोष्टीचे तरी भान ठेवले पाहिजे होते असे वाटते\nअसो मला वाटते यापुढे आपणास मला काय बोलायचे/समजावयचे असल्यास आपण वयक्तीक संदेश करुन बोलावे ..\nकारण व्यर्थ येथे बोलणे मला योग्य वाटत नाही ..\nआणि तरीही जास्तच रुढीला मी धक्का लावला असेन तर माझा नं देतो डायरेक्ट बोला ..\nअसे विनाकारण ओपन्ली शब्दांचे खेळ नाही आवडत मला\nमाझा नं : ९९८७६७३३३२\nमि तुमच्याशि सहमत आहे..... कारण मि.... स्वत...या गोष्टितून गेले आहे..............\nये मिपा. है गणेशा...मिपा...\nये मिपा. है गणेशा...मिपा...\nकविता छान आहे... आणि खरी आहे........\nकविता छान आहे... आणि खरी आहे........\nतुम्ही जे पुढे वयक्तीक\nतुम्ही जे पुढे वयक्तीक बोलण्याचे समर्थन करताना जे लिहिले आहे की\nइथे वैयक्तिक अनुभवांबद्दलच बोलत असताना वैयक्तिक पातळीवर न जाउन कसे चालेल\nहे अजिबात पटले नाही, त्या पेक्षा तुम्ही वयक्तीक बोललो असल्यास पुन्हा तसे होणार नाही असे तरी सौदार्ह्य दाखवावयास हवे होते ..\nपतुम्हाला माझे म्हणणे कळले नाही आणि मी यापेक्षा स्पष्ट करू शकत नाही. प्रत्येक वेळेला वैयक्तिक म्हणजे वाईट असे नसते.\nतरीही भावना दुखवल्यास शमस्व हे लिहिले असल्यान��तर ही आपण लिहिले आहे की\nनाही. मन, भावना वगैरे गोष्टी जवळजवळ मृतवत आहेत.\nजेंव्हा एखादा माणुस त्याची चुकी नसताना नी चुकुन जरी भावना दुखावल्यास शमा मागत असेन तरीही त्याला २ शब्द ऐकावयचेच असल्यास .. आपण मुद्द्यांना धरुन नाही तर विनाकारण वाद करण्यासाठी बोलत आहात असे वाटते ..\nहे आवडले नाही ..\nसमाजातील रुढी परंपरा आणि वस्तुस्थीती यावर बोलणार्या माणसांनी निदान ओपन बोलताना या गोष्टीचे तरी भान ठेवले पाहिजे होते असे वाटते\nआपण इथे तुम्ही मांडलेल्या विचारांबद्दल बोलत आहोत. भावना दुखावणे आणि क्षमा मागणे याचा इथे संबंध नाही. उगाच वेळ आणि बँडविड्थ वाया घालवण्यापेक्षा मुद्द्याचं बोलूया असे मला वाटते.\nआणि एक.. तुमच्या म्हणन्याप्रमाणे येथे जर वयक्तीक अनुभव बोलत आहोत तर तुम्ही उगाच समाजाच्या प्रथे ला मग उगाच्च का मधेय आणत आहात \nशेवटी आलात मुद्द्यावर एकदाचे. तुमच्या कवितेत \"वैयक्तिक गोष्टीत सर्वमान्य आणि फेअर* पद्धतीला मध्ये\" आणण्यात आले आहे आणि त्यावर दोषारोप झाले आहेत. त्याला माझा आक्षेप होता. तुम्हीच आता तसे म्हणत आहात म्हणजे तुम्हालाही पटल्याचे दिसते. विषय संपला.\nमुलीच्या आईच्या मनातील घालमेल आजही तशीच आहे.काळ बदलला तरी कोणत्याही पिढीतली आई तशीच असते.\nसध्या एक काकू अशाच कायम फोन करतात, दोन मुली आहेत, हुशार आहेत पण दिसायला,वागायला खुप साध्या आहेत.मला त्यांचं councilling कर सांगतात.मी काकूंची काळजी समजू शकते.\nआईची काळजी व्यक्त करणारी साधी\nआईची काळजी व्यक्त करणारी साधी सोपी सुंदर कविता.\nलग्न या विषयावर आपली आपल्याला उपाय योजना सापडत नसेल तर जनरितीप्रमाणेच लग्न करणे भाग पडते.\nअर्थात वस्तू प्रमाणे बाजारात प्रदर्शन करणे मुलींसाठी नापसंतीचे, आणि हे प्रदर्शन वारंवार करावे लागत असेल तर क्लेशदायकच \nआजकाल यावर \"कॉफी शॉप\" भेट असे काही प्रयोग होताना दिसतात \nकाही मोजके अनुभव वाईटही असतील पण बहुतांशी लग्ने या \"दाखवणे-पाहणे\" या पारंपारिक सिस्टिमने होतात, लोक आयुष्यात सेटल होतात.\nही सिस्टीम कोण कशी एक्सप्लॉईट करतो या वर यश अवलंबून आहे.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2021-07-31T12:43:01Z", "digest": "sha1:22R3IJ225W3KG5QNYAL2ETUWDXMPLVBT", "length": 6241, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे - ९५० चे\nवर्षे: ९३५ - ९३६ - ९३७ - ९३८ - ९३९ - ९४० - ९४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nबाख डांगच्या लढाईनंतर व्हियेतनाम चीनपासून स्वतंत्र झाले.\nइ.स.च्या ९३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी २०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-07-31T13:43:36Z", "digest": "sha1:EWRNXXFSOZLDOVKSHVHUZSSDZH5WUGYT", "length": 4920, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपियास - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलिंपियास (जन्म/ मृत्यू सुमारे इ.स.पू. ३७५- इ.स.पू. ३१६) ही एपि��सची राजकन्या मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरायाची पत्नी होती आणि अलेक्झांडर द ग्रेट याची आई होती. ती प्राचीन ग्रीक योद्धा अकिलिसच्या घराण्यातील असल्याचे सांगितले जाते.\nऑलिंपियास ही मोलोस्शियन राजा नेओटोलेमसची मुलगी होती. प्राचीन ग्रीसच्या शेजारी असलेल्या आयोनिया या देशातील एपिरस येथे नेओटोलेमसचे राज्य होते. फिलिपशी संधी करण्याच्या हेतूने ऑलिंपियास आणि फिलिप यांचा विवाह घडून आला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/2208/", "date_download": "2021-07-31T11:13:08Z", "digest": "sha1:EY2JD2GB3NE76KKORGB4POKBKLCLB7MK", "length": 9490, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर\n‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर\nआषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते.\nप्रारंभी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते श्री क्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी व पालखीचे पूजन झाले.\nश्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कौंडण्यपूर येथून दरवर्षी आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते. यावर्षीही 40 वारकऱ्यांना पालखीसह पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी दोन शिवशाही बसेसची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात पुरेशी दक्षता बाळगून वारी पार पडत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वांनी आपल्यासह इतरांची काळजी घेणे आवश्��क आहे.\nयावेळी पालकमंत्र्यांनी पांडुरंगाचरणी जनसामान्यांच्या हिताप्रती प्रार्थना केली. हे पांडुरंगा शेतकऱ्यांचे भले होऊ दे, पाऊस पाणी होऊन शेती पिकू दे, कष्टकरी सुखावू दे आणि कोरोना महामारीचे संकट या पृथ्वीतलावरुन कायमचे नष्ट होऊ दे…असे साकडे त्यांनी याप्रसंगी घातले. पालखी सोहळा, पांडुरंगनामाचा जयघोष, वीणा- मृदंगाचा ताल यामुळे कौंडण्यपुरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशीवृंदावन डोक्यावर वाहून पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पुजाताई आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.\nPrevious article‘सुपर स्पेशालिटी’तील ‘चिल्ड्रेन वॉर्ड’ची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nNext articleअमरावती जिल्ह्यत अतिवृष्टी; नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करा\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव प���ंडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2020/01/2500.html", "date_download": "2021-07-31T12:31:51Z", "digest": "sha1:3QTBP3LVB5X36DD3N3WJE7E2P7TAUJCW", "length": 10728, "nlines": 52, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: महिंद्रा लॉजिस्टिक्स भारतभरातील 2,500 वेअरहाउस ऑपरेटरना प्रशिक्षण देणार", "raw_content": "\nमहिंद्रा लॉजिस्टिक्स भारतभरातील 2,500 वेअरहाउस ऑपरेटरना प्रशिक्षण देणार\n~ सुरक्षित रोजगार मिळण्यासाठी भारतातील युवकांना उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची कौशल्ये साध्य करण्याची संधी देण्याचे या प्रधान मंत्री कौशल विकास योजना (पीएमकेव्हीवाय) अंतर्गतच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ~\nमुंबई, जानेवारी 7, 2020: महिंद्रा लॉजिस्टिक्सने प्रधान मंत्री कौशल विकास योजनेचा (पीएमकेव्हीवाय) भाग म्हणून, भारतात विविध ठिकाणी काम करणाऱ्या 2,500 वेअरहाउस ऑपरेटरना मार्च 2020 पर्यंत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रशिक्षणामध्ये 200 हून अधिक ठिकाणांचा समावेश केला जाणार आहे आणि वेअरहाऊसमधील मनुष्यबळाला कौशल्ये, सुरक्षा, सुरक्षितता याविषयी संवेदनशील व सबल केले जाणार आहे.\nआर्थिक वर्ष 2025 पर्यंत लॉजिस्टिक्स उद्योग 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे आणि वेअरहौसिंग क्षेत्राचा एकूण पुरवठा 2022 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. इतकी प्रचंड क्षमता विचारात घेता, या क्षेत्रामध्ये कुशल व प्रशिक्षित कर्मचारीवर्गाची गरज वाढते आहे.\nया कार्यक्रमाच्या माध्यमातून, एमएलएलने वेअरहाउस ऑपरेटरना पिकिंग, स्टोअरेज व मूल्यवर्धित उपक्रम यासाठी सज्ज करून त्यांना प्रशिक्षित करायचे ठरवले आहे. मटेरिअल हँडलिंग उपकरणाचा वापर, इमर्जन्सी व क्रायसिस मॅनेजमेंट, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, वैधानिक अनुपालन, घटना / अपघात या दरम्यान प्रथमोचार या प्रमुख पैलूंचा समावेश वेअरहाउस ऑपरेटरसाठीच्या प्रशिक्षणामध्ये केला जाणार आहे.\nमहिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामिनाथन यांनी सांगितले: “संपूर्ण पुरवठा साखळीचे कार्य सुरळित होईल, याची दक्षता घेणारे कार्यवेअरहाउस ऑपरेटर अतिशय महत्त्वाचे असतात. मूल्यवर्धित सेवांचे वाढते प्रमाण विचारात घेता, त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ क���ण्याची आवश्यकता आहे, तसेच सुरक्षितता, दर्जेदार व्यवस्था व ऑटोमेशन याविषयी त्यांची कौशल्ये वाढवणेही गरजेचे आहे. संपूर्ण इकोसंस्थेला सबल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे करत असताना, आवश्यक कौशल्ये शिकवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि या प्रक्रियेत या ऑपरेटरच्या जीवनशैलीमध्येही सुधारणा करायची आहे. सरकारने कौशल्य विकास या महत्त्वाच्या उपक्रमाला सरकार चालना देत आहे आणि त्यासाठी या कार्यक्रमामुळे प्रचंड फायदा होईल, असे आम्हाला वाटते.”\nया कार्यक्रमामध्ये वेअरहाउस ऑपरेटरना वर्तनविषयक, तसेच इंटर-पर्सनल स्किल्स विकसित करणे, ताणाचे व्यवस्थापन, विविध टीमबरोबर समन्वय अशा अन्य पैलूंवरील प्रशिक्षणाचाही समावेश आहे. पीएमकेव्हीवायअंतर्गत, अगोदरच्या शिक्षणाची माहिती घेण्यावर विशेष भर देण्यात आला असून, त्यामध्ये उमेदवारांच्या अगोदरच्या क्षमतांचे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन यशस्वीपणे पूर्ण केल्यावर, उमेदवारांना केंद्र सरकारकडून आर्थिक बक्षीस, गुणपत्रक व प्रमाणपत्र मिळणार आहे.\nहा कार्यक्रम म्हणजे, 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या चालक प्रशिक्षणावर भर देण्याच्या एमएलएलच्या कार्यक्रमाचाच विस्तार आहे. 2019 मध्ये, एमएलएलने 12,000 चालकांना प्रशिक्षित केले आणि मार्च 2020 पर्यंत आणखी 7000 चालकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-news-about-child-death-in-yavatmal-5623984-PHO.html", "date_download": "2021-07-31T11:23:02Z", "digest": "sha1:QHYES2KSWSIZMSORPL224YTIHCEL2GV2", "length": 3319, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about child death in yavatmal | यवतमाळ : दोन डॉक्टरांच्या वादातुन 3 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयवतमाळ : दोन डॉक्टरांच्या वादातुन 3 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू\nयवतमाळ - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तीन मह��न्यांच्या चिमुरडीला प्राणास मुकावे लागण्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली आहे.\nयेथील इंदिरानगर मधील रहिवाशी सलीम शेख करीम शेख यांच्या मुलीला शुक्रवारी सकाळी उपचारांसाठी बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टर आणि 108 अॅम्बुलन्सवर कार्यरत डॉक्टर यांच्या वादात मुलीवर वेळेवर उपचार होऊ शकले नाही आणि उपचारांविनाच चिमुकली दगावल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.\nडॉक्टरांनी एकमेकांशी वाद घालत वेळ दवडल्यानेच मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार सलीम शेख यांनी पोलिसांत दिली आहे. डॉक्टरांच्या असंवेदनशिलतेमुळे मुलगी दगावल्याचा आरोप करत नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी केल्यामुळे तणावाचे वातवरण निर्माण झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-virendra-sehwag-brother-and-other-family-members-5725176-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:24:38Z", "digest": "sha1:KWLYYQTCDGAULMUSJHH7RKO2PHREC75W", "length": 5004, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Virendra Sehwag Brother And Other Family Members | हा आहे सहवागचा लहाणा भाऊ, या गोष्टीवरून व्हायचे भांडण... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहा आहे सहवागचा लहाणा भाऊ, या गोष्टीवरून व्हायचे भांडण...\nविनोद सहवाग आणि पत्नी मीनाक्षी...\nस्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सहवाग आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. सहवागच्या कुटुंबात दोन मोठ्या बहिणी आणि एक लहाणा भाऊ सुद्धा आहे. विरु आपला भाऊ विनोदपेक्षा 15 महिन्यांनी मोठा आहे. भाऊ असले तरीही अगदी बेस्ट फ्रेंडप्रमाणे ते राहतात. विनोदच्या पत्नीचे नाव मीनाक्षी आहे. या कपलला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.\n- विनोद सहवाग हरियाणातील झज्जर येथे 'सहवाग इंटरनॅशनल स्कूल'ची जबाबदारी पार पाडतो.\n- या व्यतिरिक्त विनोद नवी दिल्ली येथील सहवाग क्रिकेट एकॅडमीचे काम देखील पाहतो.\n- विरेंद्र क्रिकेट खेळत होता, तेव्हा देखील विनोदने वेग-वेगळे बिझनेस सांभाळत होता.\nलहानपणी क्रिकेटमुळे व्हायचे भांडण...\n- एका इंटरव्यूत विनोदने सांगितले होते, की लहानपणी त्यांचा एक ग्रुप होता. यात विरेंद्रसह दोन चुलत भाऊ जोगिंदर आणि कुणाल होते.\n- विरु मोठा असल्याने तो प्रत्येक गोष्टीत विनोदवर धाक जमवण्याचा प्रयत्न करत होता. विरु नेहमीच विनोदला प्रथम बॅटिंग द्���ायचा आणि स्वतः बॉलिंग करत राहायचा...\n- ही विरुची ट्रिक होती. तो लवकरात लवकर विनोदला आऊट करायचा आणि बॅटिंगवर येऊन विनोदला तासंतास छळायचा...\n- बॉलिंग करत-करत कंटाळून जेव्हा विनोद पळायचा प्रयत्न करायचा तेव्हा विरु आणि विनोदची भांडणे व्हायची...\n- यानंतर दोघांमध्ये एक डील होत असे. त्यानुसार, विनोदने विरुला आऊट केल्यास विनोदचे अख्खे होमवर्क विरु करणार... ही डील सुद्धा विनोदलाच महागात पडायची. विरु कधीच लवकर आऊट होत नव्हता.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, विरु आणि विनोदचे कुटुंबीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hearing-for-10-10-years-judgment-in-year-only-in-30-of-cases-67-extra-accused-were-sentenced-to-hang-till-death-in-2-years-but-no-execution-126239909.html", "date_download": "2021-07-31T11:46:42Z", "digest": "sha1:WHBFGLU5LVNO5BNAUMJNFATLJ75HFXGB", "length": 21431, "nlines": 94, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hearing for 10-10 years, judgment in year only in 30% of cases, 67 extra accused were sentenced to hang till death in 2 years, but no execution | 10-10 वर्षांपासून सुनावणी, केवळ 30% प्रकरणात वर्षभरात निर्णय, 2 वर्षांत 67 अत्याचाऱ्यांना फाशी सुनावली, पण अंमलबजावणी नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n10-10 वर्षांपासून सुनावणी, केवळ 30% प्रकरणात वर्षभरात निर्णय, 2 वर्षांत 67 अत्याचाऱ्यांना फाशी सुनावली, पण अंमलबजावणी नाही\nबलात्कारासारख्या प्रकरणांसाठी बनलेले फास्ट ट्रॅक किती फास्ट \nदरवर्षी सुनावतात फाशीची शिक्षा, १५ वर्षांत एकालाच फाशी\nहैदराबाद : हैदराबादमध्ये महिला डाॅक्टरवर सामूहिक बलात्कार अाणि निर्घृण हत्येतील अाराेपींना पाेलिस चकमकीत संपवल्यानंतर जेथे देशभरात जल्लाेष साजरा हाेत हाेता, त्याच दिवशी रात्री एक अाणखी वेदनादायक बातमी अाली. उन्नावमध्ये जाळण्यात अालेल्या बलात्कार पीडितेने दिल्लीच्या रुग्णालयात श्वास साेडला. कडक कायदे असतानाही देशभरात बलात्काराच्या घटनांना चाप का बसत नाही हे जाणून घ्या.\nनिर्भयानंतर देशात खरंच काही बदल झालाय का\n शनिवारचा दिवस. या दिवशी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय चटर्जीला पश्चिम बंगालमधील मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकवण्यात आले होते. बलात्कारप्रकरणी फाशी झालेला धनंजय शेवटचा गुन्हेगार आहे. त्यानंतर १५ वर्षांमध्ये कुठल्याही बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी देण्यात आलेली नाही. दरवर्षी अशा प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही, या निकालाची ���ंमलबजावणी करण्यात आलेली नाही. न्यायदानाच्या संथ प्रक्रियेमुळे बलात्काराच्या अनेक आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही. देशात आतापर्यंत ४२६ कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. यामध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा अहवाल, द डेथ पेनल्टी इन इंडिया अॅन्यूअल स्टॅटिस्टिक्स २०१८ नुसार मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील ६६६६ कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा प्रकरणांचा लवकर निकाल लागण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली. मात्र, कोर्टाची प्रक्रिया मंदावली आहे. बिहार, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये या न्यायालयाची प्रक्रिया मंदावली आहे. २०१७ मध्ये फक्त ३ प्रकरणांमध्ये निकाल सुनावण्यात आला होता. तीस टक्के प्रकरणांचा निकाल १ ते ३ वर्षे, तर ४० टक्के प्रकरणांचा निकाल तीन वर्षांनंतर लागला. कनिष्ठ न्यायालयाचे प्रदर्शन यापेक्षा चांगले आहे. कनिष्ठ न्यायालयांनी ४७ टक्के प्रकरणांचा निकाल वर्षभरात लावला आहे. पुन्हा पुन्हा आव्हान आणि सुनावणीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे पीडित पक्षाला न्याय मिळाल्यानंतरही, न्याय मिळाला आहे, असे वाटत नाही. दिव्य मराठी ३६० मध्ये वाचा, का मंदावत आहे जलदगती न्यायालयाची प्रक्रिया\n06 लाख पेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टामध्ये आहेत.\n581 फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत भारतात.\n426 कैदी असे आहेत, ज्यांची फाशी प्रलंबित.\n162 गुन्हेगार असे आहेत ज्यांना ट्रायल कोर्टाने फाशी सुनावली आहे.\n24 आरोपींना 2016 मध्ये बलात्कार-हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.\n43 आरोपींना २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.\nसुप्रीम कोर्टाने शिक्षेत केला बदल\n2018 मध्ये ट्रायल कोर्टाने दोषींना कठोर शिक्षा सुनावली. तर सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेच्या १२ प्रकरणांत ११ प्रकरणांना जन्मठेपेच्या शिक्षेत बदलले.\nनिर्भयानंतर बलात्काराच्या ४ लाख केस\n2012 मधील निर्भया प्रकरणानंतर बलात्काराच्या ४ लाखांपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर १५ वर्षांत एकाही बलात्काऱ्याला फाशी नाही.\nफास्ट ट्रॅक कोर्ट, खरेच जलद आहे का\nजलदगती न्यायालयांची स्थापना, लवकर न्याय मिळावा या हे���ूने करण्यात आली होती. परंतु या न्यायालयातही न्यायाची प्रक्रिया मंदावली आहे. निकालासाठी दहा वर्षांचा कालावधी लागत आहे. बिहार, तेलंगणसारख्या राज्यांत परिस्थिती आणखी वाईट आहे. बिहारमधील ३७ टक्के प्रकरणे अशी आहेत, ज्यांचा निकाल दहा वर्षांनंतर लागला आहे. तर तेलंगणमधील १२ टक्के प्रकरणांचा दहा वर्षांनंतरही निकाल लागलेला नाही. कनिष्ठ न्यायालयांचे प्रदर्शन यापेक्षा चांगले आहे.\nपोक्सोमध्ये सर्वात वाईट स्थिती या राज्यांत\n- यूपी : उत्तर प्रदेशमध्ये पोक्सो अंतर्गत ४२३७९ प्रकरणे प्रलंबित, देशात ही आकडेवारी सर्वात जास्त.\n- महाराष्ट्र : दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आहे. पॉक्सोअंतर्गत १९९६८ प्रकरणे प्रलंबित\nन्यायालयांमध्ये न्याय मिळण्याचा दर लक्षात घेतला तर, २००२ ते २०११ पर्यंतच्या सर्व प्रकरणांमध्ये हा दर २६ टक्के ए‌वढा आहे. २०१२ नंतर न्यायालयांच्या निर्णयामध्ये काही सुधारणा झालेल्या दिलस्या आहेत. मात्र २०१६ हा दर पुन्हा २५ टक्क्यांवर आलेला आहे. २०१७ हा दर ३२ टक्क्यांपेक्षा जास्त होता.\nरोज सरासरी ९० बलात्कार\n२०१७ मध्ये जारी सरकारने जाहीर केलेल्या आकेडवारीनुसार भारतात दररोज बलात्काराचे सरासरी ९० गुन्हे दाखल केले जातात. यामधील क्वचित पीडित आरोपींना शिक्षा मिळताना बघतात. न्यायादानाची प्रक्रिया मंद असल्याचे, सरकारी आकडेवरूनच स्पष्ट होत आहे.\n३ िपढ्यांची वेदनादायक ३ प्रकरणे, ज्यांनी बदलला कायदा\n1972 : पहिले आंदोलन - मथुरा प्रकरण\n महाराष्ट्रातल्या गडचिराेलीमध्ये दाेन पाेलिस शिपायांनी मथुराबराेबर पाेलिस ठाण्यातच बलात्कार. खालच्या न्यायालयाने दाेन्ही अाराेपींना केवळ या अाधारावर साेडले कारण मथुराने विराेध केला नाही अाणि तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा नव्हत्या.\nआंदाेलनामुळे १९८३ मध्ये भारतीय दंड संहितामध्ये बदल करून दुष्कर्मच्या कलम ३७६ मध्ये चार उपकलम अ,ब,क अाणि ड चा समावेश करून काेठडीत बलात्कारासाठी शिक्षेची तरतूद केली.\n1992 : दुसरे आंदोलन - भंवरी बलात्कार\n २२ सप्टेंबर १९९२ ला राजस्थानच्या भंवरीवर सामूहिक बलात्कार झाला. सत्र न्यायालयाने सर्व अाराेपींना साेडून दिले कारण पंचायतीपासून पाेलिस, डाॅक्टर सर्वांनी अाराेप फेटाळून लावले.\n सर्वाेच्च न्यायालयाने विशाखा मार्गदशर्क तत्त्वानुसार कार्यस्थळी मालकावर ही जबाबदा���ी टाकली की काेणत्याही महिलेला कार्यस्थळी बंधकासारखे वाटू नये. २०१३ मध्ये ‘सेक्सच्युअल हॅरेसमेंट अाॅफ वूमन अॅट वर्कप्लेस’ कायदा अाणला.\n2012 : तिसरे आंदोलन - निर्भया प्रकरण\n निर्भया प्रकरण काय झाले हाेते १६ डिसेंबर २०१२च्या रात्री दिल्लीत निर्भया कांड झाले. सहा गुंडांनी चालत्या बसमध्ये पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला.\n ३ फेब्रुवारी २०१३ ला गुन्हेगारी कायदा सुधारणा अध्यादेश अाला. बलात्काऱ्यांना फाशीची तरतूद झाली.\nपाेक्साे प्रकरणात दया याचिका फेटाळण्याची व्यवस्था हवी\nघटनेच्या कलम ७२ मध्ये राष्ट्रपती अाणि कलम १६१ अंतर्गत राज्यपालांना शिक्षा कमी करणे वा रद्द करण्याचा अधिकार अाहे. परंतु, मृत्युदंडाच्या प्रकरणात केवळ राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार अाहेत. घटनात्मक व्यवस्था अाणि सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रपती अाणि राज्यपाल दया याचिकेच्या प्रकरणात मंत्रिमंडळ शिफारशीच्या अाधारावर निर्णय घेतात. सीअारपीसी कायद्यात हे स्पष्ट केले अाहे की जन्मठेप प्रकरणात क्षमा मिळालेली असतानाही १४ वर्षांची किमान शिक्षा भाेगावी लागेल. मृत्युदंड प्रकरणातही दया याचिका स्वीकार करूनही गुन्हेगाराला अायुष्यभर तुरुंगवास भाेगावा लागताे. एखाद्या अल्पवयीन मुलावरच्या गुन्ह्यातील पोक्सो प्रकरणात दया याचिका ही यंत्रणा संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी दिलेल्या सूचना अमलात आणण्यासाठी घटनेत सुधारणा कराव्या लागतील. पोक्सो प्रकरणात, दया याचिका तत्काळ फेटाळण्याची व्यवस्था झाली तर घटनेत सुधारणा करण्याची गरजच पडणार नाही. मृत्युदंड प्रकरणे सगळ्यात गंभीर असतात. ज्यामध्ये सीअारपीसीच्या कलम ३६६ नुसार उच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असताे. बलात्कार प्रकरणांची सुनावणी थेट सर्वाेच्च न्यायालयात झाली पाहिजे, असे खासदारांचे विधान मूर्खपणाचे आहे. सर्वोच्च न्यायालय हे देशाचे घटनात्मक न्यायालय आहे आणि कलम १३६ नुसार एसएलपी प्रकरणात विशेष अधिकार वापरला जावा. असे असूनही, प्रत्येक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (एसएलपी) दाखल करण्याची वाढती प्रथा गुन्हेगारांना शिक्षा होण्यास विलंब होण्याचे एक प्रमुख कारण बनली आहे. एसएलपीच्या निपटाऱ्यासाठी कित्येक दशकांचा कालावधी ���ागतो व आता अशा सर्व घटनांमध्ये पुनर्विचार याचिका (आढावा) आणि रोगनिवारक याचिकांच्या वाढत्या फॅशनमुळे, निकाल सुनावणे व गुन्हेगारांना दोषी ठरवण्यात जास्त वेळ लागत अाहे.\n२०२३ पासून प्रत्येक वर्षी टी-२०, ३ वर्षांनंतर वनडे वर्ल्डकप\nप्रगतीसाठी टीका सहन करून स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करा\nराज्यभरातून 119 वकील, 103 डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात\nकॉलेजच्या पहिल्याच दिवशी 28 विद्यार्थ्यांची विवस्त्र करुन रॅगिंग, जळगावमधील ईकरा युनानी कॉलेजात घडला धक्कादायक प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-12-labours-dead-in-blast-of-chemical-godawn-in-ahmadabad/", "date_download": "2021-07-31T12:06:05Z", "digest": "sha1:ZL33BAFFGFJ6FW3EIRI66ZRUZMCFAFWY", "length": 3419, "nlines": 76, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "अहमदाबादमधील केमिकल गोदामातील स्फोटात 12 मजुरांचा मृत्यू - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS अहमदाबादमधील केमिकल गोदामातील स्फोटात 12 मजुरांचा मृत्यू\nअहमदाबादमधील केमिकल गोदामातील स्फोटात 12 मजुरांचा मृत्यू\nअहमदाबादमधील केमिकल गोदामात धमाकेदार स्फोट\nस्फोटामुळे गोदामाचा काही भाग कोसळला\nदुर्घटनेत 12 मजुरांचा मृत्यू\nअधिकृत अधिकाऱ्यांनी दिली माहिती\nमृत्यू पावलेले सर्व कामगार हे अहमदाबादच्या बाहेरील भागातून गोडाऊन कम प्रोसेसिंग युनिटमध्ये रोजंदारीवर काम करत होते\nPrevious articleअर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई चंद्रकांत पाटीलांचा आरोप; अटकेविरोधात मोर्चा \nNext articleमालाबार युध्दाभ्यास सुरू ;बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाची ताकत\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/devdaasii/k3ovx6vd", "date_download": "2021-07-31T13:33:05Z", "digest": "sha1:5CKRYLQYJLJGB46O57L6QUST2N7QHFJ7", "length": 11407, "nlines": 369, "source_domain": "storymirror.com", "title": "देवदासी | Marathi Tragedy Poem | Latika Choudhary", "raw_content": "\nस्त्रीचे मन सर्वच स्त्रिया गिधाडे अपमान अवहेलना शरीर\nतूच सा���गू शकतेस बाईपणाचा\nसोस आणि भोग देवदासी रुपातला...\nतुझ्याजवळ धारिष्ट्य तुला फक्त\nअगं वेडे, तुला काय वाटते,\nफक्त देवदासीच याच्या बळी आहेत\nनाही गं वेडे, ह्या भोगवादी\nमुखवटयांच्या जत्रेत 'यूज अँड थ्रो ' ची\nआकाशाला गवसणी घालणारी सबला,\nसक्षम स्त्री असा काही फरक न करता \" मादी \" च्याच\nतराजूत तोलते अन संधी मिळताच\nपण चरबी ..चामडी...शिल ओरबाडून तूझे सर्वस्व हडप करून,\n'तू तुझी काहीच उरत नाही....'\nअसे त्यास वाटत असले तरी ,\nनाही चोरू शकत मन तुझे....आणि\nही त्याची हार आहे....\nतू उरते फक्त 'वेदना' म्हणून...\nतू दावू शकते वेदना...जखम\nआम्ही सुखी भासणाऱ्या बायकाही\nभोळेपणाने मनही अर्पण केले ...\nउरले नाही काहीच 'आमचं' म्हणून.....\nजखमा उघडे करण्याची...कारण.... ...\nभिती आहे-- 'पिता -पुत्र -पती '\nरुपातला 'पुरुष' बदनाम होण्याची.....\nवंशाचा दिवा पारंपरिक समज वंशाचा दिवा पारंपरिक समज\nकशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने कशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने\nवैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका\nचेहऱ्याआड ( अभंग रचना )\nस्त्रियांवरील बंधने स्त्रियांवरील बंधने\nशेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी\nनव्या नव्या घरात माझ्या \nनव्या घरातील रितेपण नव्या घरातील रितेपण\nएका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका एका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका\nशिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी\nजाता -जाता ...ती म्हणाली....\nसमंजस प्रेम समंजस प्रेम\nमी आणि ती रोज भेटतो\nअत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा अत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा\nएका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा\nधर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका धर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका\nसामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया\nमाणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल\nवृक्ष लागवडीचा संदेश वृक्ष लागवडीचा संदेश\nविरहानंतरची आर्त हाक विरहानंतरची आर्त हाक\nरुसु नको अवंदा तरी\nपावसाला विनंती पावसाला विनंती\nहिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ्यवान स्त्री हिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ...\nहो मी स्टंटबाजी करतोय\nशेती आणि शेतकरी यांची शोकांतिका शेती आणि शेतकरी यांची शोकांतिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/07/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A5%82/", "date_download": "2021-07-31T12:09:22Z", "digest": "sha1:HNWWW3EHV2JFQD7N6Y4QWLZYDUZYGGOR", "length": 7444, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्मरणशक्ती वाढीस कारणीभूत योगासने व व्यायाम - Majha Paper", "raw_content": "\nस्मरणशक्ती वाढीस कारणीभूत योगासने व व्यायाम\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / व्यायाम, स्मरणशक्ती / October 7, 2019 October 7, 2019\nवॉशिंग्टन – संशोधकांनी मानवी मेंदूला विचार करायला लावणारे व्यायाम केल्यास शरीराला व्यायामाचा विशेष लाभ होत असल्याचा निष्कर्ष मांडला असून योगासनांमुळेही स्मरणशक्ती वाढत असल्याचा निष्कर्षही त्यांनी काढला आहे.\n‘परसेप्च्युअल ऍण्ड मोटर स्किल्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकात डॉ. रॉस अलोवे यांचा संबंधित शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. पूर्वकल्पना नसलेली कृती करताना मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांचा समन्वय वाढीला लागतो. ही क्रिया मेंदूसाठी शाळेच्या वर्गात बसून अभ्यास करण्यापेक्षा अधिक लाभदायक असल्याचे डॉ. अलोवे यांनी म्हटले आहे. झाडावर चढण्यासारखे व्यायाम केल्यास काही तासांमध्येच स्मरणशक्ती वाढल्याचे आश्‍चर्यकारक अनुभव संशोधनादरम्यान आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संशोधनासाठी त्यांनी १८ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांना सहभागी करून घेतले. शरीराची अवस्था आणि अभिमुखतेवर स्मरणशक्ती अवलंबून असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.\nया अभ्यासादरम्यान, सहभागी लोकांना झाडावर चढण्यासह तीन इंच रूंद लोखंडी पट्टीवरून रांगणे आणि चालणे, शरीर ताठ ठेवून हालचाली करणे, पायात काहीही न घालता चालणे, अडथळ्यांच्या वरून, खालून आणि सभोवतालून स्वत:चा मार्ग शोधणे यासारख्या क्रियांचा समावेश ह���ता. त्यानंतर, लागोपाठ त्यांच्या स्मरणशक्तीच्या चाचण्याही घेण्यात आल्या. यात, जे लोक आधीपासून योगासने करीत होते, त्यांच्या स्मरणशक्तीत विशेष वाढ नोंदविण्यात आल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product/%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2021-07-31T12:12:29Z", "digest": "sha1:WIIRJU46K5YDQO2IOXOVJ4HLJVBORPJG", "length": 12942, "nlines": 359, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "ती आणि मी – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nपुस्तकाचे नांव : ती आणि मी\nलेखकाचे नांव : डॉ. सुनीता कावळे\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 174\nपहिली आवृत्ती : 9 जुलै 2017 (गुरुपौर्णिमा)\nपुस्तकाचे नांव : ती आणि मी Tee ani Me\nलेखकाचे नांव : डॉ. सुनीता कावळे Dr. Sunita Kavle\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 174\nपहिली आवृत्ती : 9 जुलै 2017 (गुरुपौर्णिमा)\nमी तुझ्यासोबत सदैव आहे, याची खात्री सतत बाळग. नव्या उमेदीनं कामाला लाग. तुझं खरं सामर्थ्य काळानुसार नवीन पायंडे निर्माण करण्यात किंवा त्यात योग्य बदल करण्यात किंवा बुरसटलेल्या घातकी रूढ्या नष्ट करण्यात आहे; हे विसरू नकोस. खरंच हे जग खूप सुंदर आहे. ते सौंदर्य बघण्य��ची दृष्टी मात्र प्राप्त व्हायला हवी. यानंतर सतत भेटूच आपण.\nपुस्तकाचे नांव : हिरवे ढग\nलेखकाचे नांव : महावीर जोंधळे\nपृष्ठ संख्या : 176\nकिंमत : 200 रु.\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : भूमिका\nलेखकाचे नांव : सानिया\nकिंमत : 300 रु\nदुसरी आवृत्ती : 10 नोव्हेंबर 2017\nपुस्तकाचे नांव : आडवं आणि तिडवं\nलेखकाचे नांव : राजन खान\nकिंमत : 200 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : ब्रेकिंग न्यूज\nलेखकाचे नांव : संपादन: राजेन्द्र यादव, अजीत अंजुम, रवीन्द्र त्रिपाठी / मराठी अनुवाद: चंद्रकांत भोंजाळ\nपृष्ठ संख्या : 257\nकिंमत : 300 रु.\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nलेखकाचे नांव : रागिणी पुंडलिक\nकिंमत : 150 रु\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2021\nपुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…\nसंपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 196\nपहिली आवृत्ती : 29 जून 2006\nपुस्तकाचे नांव : ‘कविता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी\nलेखकाचे नांव : आशुतोष पाटील\nकिंमत : 400 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kamini-kaushal-94th-birthday-know-interesting-facts-about-her-128129011.html", "date_download": "2021-07-31T12:03:27Z", "digest": "sha1:JUSHIRAQWQCWOIIHJ4RLR7RKII6NOSLX", "length": 8182, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kamini Kaushal 94th Birthday, Know Interesting Facts About Her | या अभिनेत्रीला दिलीप कुमार यांच्यासोबत थाटायला होता संसार, पण 'या' कारणामुळे मेहुण्यासोबत झाले होते लग्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n94 वर्षांच्या झाल्या कामिनी कौशल:या अभिनेत्रीला दिलीप कुमार यांच्यासोबत थाटायला होता संसार, पण 'या' कारणामुळे मेहुण्यासोबत झाले होते लग्न\nसुपरस्टार दिलीप कुमार यांच्या त्या पहिल्या गर्लफ्रेंड होत्या.\nबॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांनी आज वयाची 94 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1927 ला लाहोरमध्ये झाला होता. आपल्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी दो भाई, शहीद, नादिया के पार, जिद्दी, शबनम, पारस, उपकार, पुरब और पश्चिम, रोटी कपडा और मकन या चित्रपटांमध्ये काम केले.\nक��मिनी कौशल अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांच्या लव्ह लाइफची एकेकाळी बरीच चर्चा होती. सुपरस्टार दिलीप कुमार यांच्या त्या पहिल्या गर्लफ्रेंड होत्या. 1948 मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद' चित्रपटाच्या सेटवर या दोघांचे सूत जुळले होते. दोघांना लग्नही करायचे होते.\nमेहुण्यासोबत करावे लागले होते लग्न\nएका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, कामिनी दिलीप कुमार यांना डेट करत होत्या, त्यावेळी त्या विवाहित होत्या. त्यांना आपल्या बहिणीच्या नव-यासोबत लग्न करावे लागले होते. कामिनी यांच्या बहिणीचा एका अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यांना एक मूलही होते. बहिणीच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या दबावामुळे कामिनी यांना आपल्या मेहुण्यासोबत लग्न केले होते. बी.एस. सूद हे त्यांच्या नव-याचे नाव होते.\nकामिनी यांच्या भावाला जेव्हा कळले की, त्यांची विवाहित बहीण दिलीप कुमारला डेट करतेय तेव्हा ते खूप चिडले होते. त्यांनी दिलीप कुमार यांना कामिनीसोबतचे संबंध तोडण्याची धमकी दिली. दुसरीकडे कामिनी यांनाही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाता आले नाही.\nकामिनी म्हणाल्या होत्या - आम्ही दोघेही दुःखी होतो\n- 2014 मध्ये एका ग्लॅमर मासिकाशी झालेल्या संभाषणात कामिनी म्हणाल्या होत्या, \"त्यांनी (दिलीप साहब) आपल्या बायोग्राफीत लिहिले आहे की ते माझ्यापासून विभक्त झाल्यानंतर कोलमडले होते. परंतु सत्य हे आहे की, आम्ही दोघेही दुःखी झालो होतो. आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदात होतो. पण मी काय करू शकते माझे कुणावर तरी प्रेम आहे, असे सांगून मी नव-याला फसवू शकत नव्हते. मी माझ्या दिवंगत बहिणीला काय तोंड दाखवले असते. माझे पती खूप चांगले आहेत. त्यांना हे समजले की असे का घडले माझे कुणावर तरी प्रेम आहे, असे सांगून मी नव-याला फसवू शकत नव्हते. मी माझ्या दिवंगत बहिणीला काय तोंड दाखवले असते. माझे पती खूप चांगले आहेत. त्यांना हे समजले की असे का घडले कोणीही कधीही प्रेमात पडू शकते.\"\nजेव्हा दिलीप कुमार कामिनीला ओळखू शकले नव्हते\nअनेक वर्षानंतर दिलीप कुमार आणि कामिनी कौशल 2013 मध्ये मधील दिवंगत अभिनेते प्राण यांच्या प्रार्थना सभेत समोरासमोर आले होते. दिलीप साहेब पत्नी सायरासह तेथे पोहोचले होते. यावेळी दिलीप साहेबांची खुर्ची कामिनी कौशलच्या शेजारीच होती. दिलीप साहेब 90 वर्षांचे आणि कामिनी 86 वर्षांच्या होत्या. पण दिलीप साहेब यावेळी कामिनीला ओळखू शकले नव्हते.\n2014 मध्ये एका मुलाखती दरम्यान कामिनी म्हणाल्या होत्या की, \"दिलीप साहेबांनी मला ओळखले नाही, हे बघून मला खूप दुःख झाले होते. खरंतर त्यावेळी दिलीप कुमार यांना कुणालाही नीट ओळखता येत नव्हते. ते पाहून मला खूप वाईट वाटले आणि मी तिथून निघून गेले.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tech/mobile-phones/motorola-edge-s", "date_download": "2021-07-31T13:07:01Z", "digest": "sha1:KSPQ2FFBQL4YSIY3PEJCUWWRYXXVVKES", "length": 18884, "nlines": 283, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी J7 प्रो20875.0\nMotorola Edge S स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 22,500\nफ्रंट कॅमेरा 25 MP\nफिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन On-Screen\nफिंगरप्रिंट सेन्सर प्रकार Optical\nऑपरेटिंग सीस्टीम Android v11\nऑडिओ जॅक 3.5 MM\nस्क्रीन रिझॉल्युशन 1080 x 2340 Pixels\nपिक्सल डेन्सिटी 385 ppi\nइंटर्नल मेमरी 128 GB\nइमेज रिझॉल्युशन 13400 x 8100 Pixels\nक्विक चार्जिंग Yes, Fast, 18W\nवाय-फाय फीचर्स Mobile Hotspot\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nमोटोरोला वनपावर (P30 नोट)VS\nनोकिया 6.1 प्लस (नोकिया एक्स6)VS\nमोटोरोला वनपावर (P30 नोट)VS\nशाओमी रेडमी नोट 5 प्रोVS\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs शाओमी मी A2 (मी 6X)\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs वनप्लस 6\nतुलना करा मोटोरोला वन vs मोटोरोला वनपावर (P30 नोट)\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs नोकिया X6 2018\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs मोटो X4 64जीबी\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs RealMe 2 Pro\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs मोटो Z3\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs सैमसंग गैलेक्सी J8 2018\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs शाओमी पोको एफ1\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs वीवो V9\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs नोकिया 7 प्लस\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs मोटो Z3 प्ले\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs Realme 2 Pro\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs शाओमी रेडमी नोट 6 प्रो\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs शाओमी एमआई ए2 128जीबी\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs शाओमी रेडमी नोट 5 प्रो 6जीबी रैम\nतुलना करा मोटोरोला वनपावर (P30 नोट) vs आसुस जेन फोन मैक्स प्रो M1\nबहुप्रतिक्षित Motorola Edge 20 सीरिज लाँच, १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत मिळेल भन्नाट फीचर्स\nMotorola करणार धमाका, लाँच करणार ‘हे’ ४ दमदार स्मार्टफोन्स\n सव्वा लाखाचा फोल्डेबल स्मार्टफोन फक्त ५४,९९९ रुपयात खरेदीची संधी, ऑफर मर्यादित दिवसच\nमोटोरोलाचा नवा स्मार्टफोन लाँच, खास टेक्नोलॉजी देणार सुपरफास्ट इंटरनेट स्पीड\n'या' जबरदस्त फोल्डेबल फोनवर काम करतेय Xiaomi, पाहा पहिली झलक\nMotorola करणार धडाक्यात एंट्री, लाँच करणार ‘हे’ तीन शानदार स्मार्टफोन\nMotorola Defy Rugged पॉवरफूल स्मार्टफोन लाँच, उंचीवरून पडल्यावरही काही होणार नाही\n१०८MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोनला स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर मिळत आहे सूट\nमोटोरोलाच्या 'या' स्मार्टफोनवरून पडदा हटवला, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज\n'या' युजर्ससाठी आजपासून सुरू झाला सेल; स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट, चेक करा लिस्ट\nघराला बनवा थिएटर, कमी किंमतीत येतात ‘हे’ Ultra HD (4K) स्मार्ट टीव्ही\n१०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येतात ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स, पाहा किंमत आणि फीचर्स\nहे आहेत ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असणारे सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट\n‘या’ ५ प्रीमियम स्मार्टफोन्सच्या किंमतीत १५ हजार रुपयांपर्यंत कपात, पाहा डिटेल्स\n१५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील ३२ इंचाचे जबरदस्त स्मार्ट टीव्ही\nमोटोरोलाची भन्नाट ऑफर, एका स्मार्टफोनवर दुसरा 'फ्री'\nमोटोरोला रेजर वि. सॅमसंग झेड फ्लिपः कोणता फोल्डेबल फोन बेस्ट\n१० हजारांपेक्षा कमी किंमतीचे 64GB स्टोरेजचे स्मार्टफोन\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा25,676खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा20,541खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा13,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा21,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा16,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा19,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा14,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:4/5युझर:रेटिंग सबमिट करा12,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा11,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा15,999खरेदी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/", "date_download": "2021-07-31T12:10:38Z", "digest": "sha1:DXQAXDGC375UOI6LYIYRDRZ25JXJ24UC", "length": 10459, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Enetertainment Video Galleries | Bollwood & Hollywood Movie Videos & trailers | Celebrity Videos | Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nआलिया भट्ट का गोंधळली Why Alia Bhatt Is Confused\nबॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता आलिया भट्ट ही पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे ती कोणत्या तरी एका कारणाने. त्यामुळे ती पूर्णपणे गोंधळली का आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nबॉलीवुड :दीपिकाचा नविन पब्लिसिटी स्टंट बघितलात का\nबॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादूकोण ही नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत असते. पण आता तर दिपिकाने एक नविन पब्लिसिटी स्टंट केला आहे. काय आहे दिपिकाचा हा नविन पब्लिसिटी स्टंट त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nअभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या प्रेग्नेन्सीमुळे खूपच चर्चेत आहे.अलिकडेच एका फेमस इंटरनॅशनल मॅग्झिनसाठी तिने फाटोशूट केलंय...आणि तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. बोल्ड लूकमधील बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे तिचे हे फोटो ...\nमराठी सिनेमा :लंडनमध्ये केलं सिनेमाचं डबिंग\nलंडनमध्ये केलं सिनेमाचं डबिंग ...\nबॉलीवुड :मजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award ...\nस्टार्सच्या हेअरकटचा स्टायलिश ट्रेंड\nIndian Idol 11 : सनी मलिक - बूट पॉलिश ते इंडिअन आयडॉल\nKBC10 : बिनिता जैन जिंकलेल्या रकमेतून करणार हे काम\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nतारक मेहता का उल्टा चष्मातील अय्यर जेव्हा मराठी बोलतो...\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nआपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत : Javed Akhtar | FIR On Javed Akhtar\nकान्समध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचा रोमँटिक अंदाज\nमराठी कलाकारांना घाटी बोलणाऱ्यांना Usha Nadkarni ने स���नावले खडेबोल | Lokmat CNX Filmy\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\nकसं समजायचं आली की पन्नाशी \nमाझ्या नवऱ्याची बायकोच्या सेटवर खास मुलाखत\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन\nMalaika Arora: बॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/zBxOGM.html", "date_download": "2021-07-31T13:30:23Z", "digest": "sha1:GT5KPXP43EWVXHA66SIP7OXFIW7GZZ5H", "length": 12098, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची संपुर्ण राज्यभर लक्षवेधी निदर्शने", "raw_content": "\nHome बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची संपुर्ण राज्यभर लक्षवेधी निदर्शने\nबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची संपुर्ण राज्यभर लक्षवेधी निदर्शने\nराज्यभर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे लक्षवेधी निदर्शने-\nदिनाक २४ सप्टेबर २०२० रोजी मा. पंतप्रधान, राष्ट्रपती व राज्यसरकार यांना निवेदने.\nदिनाक २४ सप्टेंबर, १९३२ रोजी काँग्रेस गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला त्यास पूणे करार म्हणतात ज्याव्दारे डॉ. आंबेडकरांनी गांधीचे प्राण वाचविले परंतू एम. के. गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासघात करीत स्वतंत्र मतदारसंघ हिसकावून घेतले व एस.सी,एस.टी.च्या माथी संयुक्त मतदार लादले. जे घटनेतील कलम क्रमांक ३३०, ३३२ नुसार सुरू असून देशभरातील एस.सी.-एस.टी.चे खासदार-आमदार निवडले जातात ते बहुंताशी नॉन एस.सी., एस. टी. मतदारव्दारेच म्हणून हे आमदार-खासदार यांची बांधीलकी एकतर त्यांच्या पक्षाशीच किंवा सवर्ण वर्गाशीच होते व ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात ते मात्र उपेक्षित-दुर्लक्ष��त राहतात. एकप्रकारे घटनात्मक आरक्षण धोरणाचा हा पराभव असल्यामुळे यावरती त्वरीत उपाययोजना करने आवश्यक आहे व त्यासाठी घटनादुरूस्ती आवश्यक असल्याने याबाबतचे सविस्तर निवेदन दिनाक २४ सप्टेबर २०२० रोजी देशाचे राष्ट्रपती-पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी व्दारा देण्यात येणार आहे व त्यानंतर हे निवेदन सर्व राष्ट्रीय व इतर पक्षप्रमुखांना देखील देण्यात येणार आहे.\nतसेच २४ सप्टेबर २०२० रोजी या शांततामय लक्षवेधी निदर्शनादारे राज्यातील जनतेच्या कोविड-१९ बाबत समस्या, राज्यातील मागासवर्ग कर्मचारी यांचे प्रलंबित पदोन्नती याबाबत सरकारची भूमिका, विदर्भातील व महाराष्ट्रातील इतर भागातील पूरग्रस्तांना शासनाची त्वरीत मदत, राज्यसरकारव्दारा मुस्लिमांना आरक्षण, अनु जाती-जमाती यांच्यासाठी वार्षिक आर्थिक नियोजन, भटके विमुक्त यांची क्रमीलियरच्या जाचातून मुक्तता, अशा इतर महत्वपूर्ण विषयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे संस्थापक अध्यक्ष अॅड. . (डॉ.) सुरेश माने यांच्या आदेशानुसार कोवीड-१९ व लॉकडाऊनचे सर्व नियम यांचे पालन करून दुपारी १२.३० पासून ते सांयकाळी ४.३० वाजेपर्यंत लक्षवेधी निदर्शने केल्यानंतर सांयकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी यांचे मार्फत ही निवेदने पाठविण्यात येणार आहेत.\nराज्यात ही लक्षवेधी निदर्शने मुंबई (कोकण विभाग) पूणे (पश्चिम-महाराष्ट्र) औरंगाबाद (मराठवाडा) धुळे (उत्तर महाराष्ट्र) व नागपूर (विदर्भ) या पाच- शहरात केली जाणार असून राज्यातील प्रमुख पदाधिकारी याची नेतृत्वे करणार आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे, पक्षसंस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. (डॉ.) सुरेश माने यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी घटक पक्ष आहे तरीसुध्दा राज्यातील जनतेप्रती पक्षाची बांधीलकी सर्वश्रेष्ठ स्विकारून वांरवार केंद्र व राज्य सरकारचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर वेधण्यात येत आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीव्दारा राज्यभर गेले तीन महिने सतत राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदारमार्फत राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारला निवेदने व राज्यातील महाआघाडी सरकारला स्मरणपत्रे सादर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये राज्यातील मागासवर्ग कर्मचारी पदोन्नती, लाईट बिले, विद्यार्थी समस्या, शहरातील एस.आर.ए. समस्या, ओबीसी जनगणना, भटके विमुक्ताची क्रेमीलियर मधून मुक्तता, मुस्लीम आरक्षण, एक कूटूब एक सरकारी नोकरी, आमदार-खासदारांना क्रेमीलियर लावून पेन्शन देणे वगेरे बाबींचा समावेश आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fadnavis-strategy-in-strengthening-his-constituency-125882992.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-31T11:56:00Z", "digest": "sha1:QEP7VQ3IR4N5254KG4OL2POWNKQQGQ4L", "length": 21058, "nlines": 90, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Fadnavis' strategy in strengthening his Constituency | बालेकिल्ला भक्कम ठेवण्यात फडणवीस नीतीची कसोटी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबालेकिल्ला भक्कम ठेवण्यात फडणवीस नीतीची कसोटी\nनागपूर : आजवर झालेल्या अन्यायाची प्रतिक्रिया म्हणून िवदर्भाने २०१४ पासून सत्ताविरोधी कौल द्यायला सुरुवात केली. तेव्हाच्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने अतिशय भक्कम साथ देत भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर केला. त्यातही नागपूर विभागाचा समावेश असलेल्या पूर्व विदर्भात ३२ पैकी २६ जागा पटकावून यशाचा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला. मागील पाच वर्षांत या भागा���े प्रत्यक्षात िवकास अनुभवला. केंद्र व राज्याचे अनेक प्रकल्प प्रामुख्याने या भागात आले. सत्ताधाऱ्यांचा गड म्हणून पूर्व विदर्भाकडे पाहिले जाऊ लागले. आता २०१९ मध्ये पुन्हा जनतेच्या दरबारात कौल मागण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीकडे गमावण्यासारखे फारसे काही नसेल, तर महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रदेश म्हणून पूर्व विदर्भातील यशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.\nनागपूर विभागातील सहा जिल्हे आणि ३२ विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या पूर्व विदर्भाने लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतही भाजपला 'शत -प्रतिशत' साथ देत या पक्षाच्या 'अबकी बार मोदी सरकार' च्या स्वप्नपूर्तीला हातभार लावला होता. लोकसभेचे सर्वच्या सर्व सहा मतदारसंघ भाजप (५) आणि शिवसेना (१) युतीच्या ताब्यात आले होते.\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही या विभागाने भाजप आणि शिवसेना युतीला भक्कम साथ दिली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने तेवढा काँग्रेसला कौल देत महाराष्ट्रात या पक्षाची लाज राखली. मात्र, आता सत्ताधाऱ्यांची खरी कसोटी याच विधानसभा निवडणुकीत होणार आहे. विशेषत: भाजपच्या स्थानिक विकासांच्या दाव्यांकडे पूर्व विदर्भातील ग्रामीण जनता नेमक्या कोणत्या दृष्टीने पाहते हे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. आता विधानसभा निवडणुकीला आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना सर्वत्र प्रचाराचा वेग जेमतेम आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे रस्त्यावरील प्रचाराच्या गोंगाटाचे दिवसही सरले आहेत. भाजप- शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी या दोन आघाड्यांच्या झुंजीत वंचित बहुजन आघाडी आणि बसपसारखे पक्ष यंदा कुठेतरी नव्या जनाधाराच्या शोधात आहेेत. युती आणि आघाडीमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना पूर्व विदर्भात फारसा जनाधार नाही. मागील निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना शिवसेेनेला जेमतेम वरोरा या एकमेव जागेवर समाधान मानावे लागले होते, तर राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नव्हते. इतर पक्ष व अपक्षांना यात कुठेच वाव नव्हता. बहुतांशी मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा दोन पक्षांचा थेट मुकाबला होता. आज पाच वर्षांनंतरही ही परिस्थिती बदललेली नाही. शिवसेनेचा जनाधार कुठेही वाढल्याचे चित्र दिसत नाही. राष्ट्रवादीची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे. युतीच्या जागावाटपात भाजपने शिवसेनेची ब्रह्मपुरी, वरोरा, देवळी या तीन कठीण जागांवर बोळवण केली व शिवसेनेनेही आपला वकूब ओळखून मुकाटपणे भाजपची ही 'फडणवीसगिरी' मान्य केली. संपूर्ण पूर्व विदर्भात भाजप राजकारणाच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या बलाढ्य उमेदवारासह एकूण चार विद्यमान आमदारांची तिकिटे कापून भाजपने पक्ष आत्मविश्वासाच्या लाटेवर स्वार असल्याचे दाखवून दिले आहे.\nपुन्हा भरारी घेण्यासाठी काँग्रेसचे आटाेकाट प्रयत्न, राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई; भाजपशी युतीमुळे शिवसेनेला जागा वाढण्याची आशा,\nयुतीचे दावे : सिंचनासाठी मोठी तरतूद, शेतीच्या वीज पंपांचे ऊर्जीकरण, सिमेंट रस्त्यांचे जाळे, वैद्यकीय महाविद्यालये, नागपुरातील मेट्रो प्रकल्प, एम्स, आयआयएम, सिम्बायोसिससह अनेक संस्थांच्या िवक्रमी कालावधीत उभारणी, राज्यात शेतकऱ्यांना ५० हजार कोटींवर मदत.\nसंपूर्ण कर्जमाफीत अपयश, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न, नव्या उद्योगांची वानवा-बेरोजगारी प्रचंड वाढली, बंद पडलेले उद्योग, नागपुरातील वाढती गुन्हेगारी.\nकोण किती पाण्यात : मतदारसंघात आहे अशी परिस्थिती\n२०१९ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मागील पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांविराेधात आवाज उठवण्यात विरोधी पक्ष कितपत सक्षम ठरले हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nपूर्व पट्ट्यात राष्ट्रवादीचे फारसे नेटवर्क नाही. भंडारा व गोंदियात प्रफुल्ल पटेलांच्या व्यक्तिगत प्रभावामुळे, तर नागपूर ग्रामीणमधील फक्त काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यामुळे राष्ट्रवादी तगलीय.\nशिवसेनेला रामटेक परिसराशिवाय फारसे स्थान नाही. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांपैकी भाजपने संघटनावाढीवर सातत्याने लक्ष पुरवून आपले नेटवर्क मजबूत केले आहे.\nकुरघोड्यांची परंपरा लाभलेल्या काँग्रेसमध्ये आजही तेच चित्र कायम आहे. काँग्रेसे नेते एकसंघपणे संघर्ष करीत असल्याचे चित्र ५ वर्षांत कुठेही दिसले नाही. सातत्याने पराभव पत्कराव्या लागत असल्याने ग्रासरूट स्तरावरील कार्यकर्त्यांत कमालीचे नैराश्य आहे. हरलेल्या लढाईसाठी घाम गाळणे किती योग्य ठरेल, असा प्रश्न विचारताना काँग्रेसचे कार्यकर्ते आढळून येतात.\nविधानसभा मतदारसंघ : ३२\nजिल्हे-६, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.\nप्रभावी समाजघटक : कुणबी, मराठा, तेली, अनुसूचित जाती, आदिवासी\n२०१४ ची आमदार संख्या\nभाजप-२६, काँग्रेस-५, शिवसेना-१, राष्ट्रवादी-०\n२०१९ च्या रिंगणात उमेदवार\nमहायुती : भाजप-२८ अधिक १ (रिपाइं), शिवसेना-३ आघाडी : काँग्रेस-२७, राष्ट्रवादी-५\nदेवेंद्र फडणवीस (दक्षिण-पश्चिम नागपूर) सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी) डॉ. नितीन राऊत (उत्तर नागपूर) गोपाळ अग्रवाल (गोंदिया) नाना पटोले (साकोली) अनिल देशमुख (काटोल) डॉ. परिणय फुके (साकोली)\nलक्ष्य-२०१९ : यशाची पुनरावृत्ती भाजपसाठी आव्हान\n२०१४ च्या निवडणुकीत २६ जागांची उच्चांकी कामगिरी साधणाऱ्या भाजपने यंदा बेंचमार्कमध्ये आणखी सुधारणा करण्याचे आणि सत्तेचा मार्ग शक्यतोवर स्वबळावर सुकर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर प्रस्थापितविरोधी लाटेच्या आशेवर डोळे ठेवून असलेल्या काँग्रेसला कामगिरीत काही प्रमाणात सुधार होण्याची आशा वाटते. यात मागील निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती भाजपसाठी खूप मोठे आव्हान ठरणार हे निश्चित. राजकारणाची नवी फडणवीस नीती सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात किती यशस्वी ठरणार याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल, तर काही जागांच्या कमाईतही काँग्रेसला मोठे समाधान लाभू शकेल, असे चित्र आहे.\nकाँग्रेसचे देशपातळीवरील नेतृत्व पूर्व विदर्भाकडे फिरकलेले नाही. पक्षाने म्हटले म्हणून लढत असल्याची भावना अनेक उमेदवार बोलून दाखवत आहेत. काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासारखे बडे नेते मतदारसंघात अडकून पडले आहेत, तर दुसरीकडे भाजपने प्रचारात बरीच आघाडी घेतल्याचे चित्र जमिनीवर दिसत आहे.\nराज्याच्या इतर भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना पक्षात आणून आघाडीला कुठेही डोके वर काढू न देण्याची महायुतीच्या पक्षांची रणनीती चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली. नेत्यांच्या कोलांटउड्या गाजल्या. नेत्यांच्या पक्षांतराच्या बाबतीत पूर्व विदर्भ तेवढा अपवाद ठरला. गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपाळ अग्रवाल यांच्याशिवाय बड्या नेत्याने पक्षांतर केल्याचे दुसरे मोठे उदाहरण नाही. त्यामुळे पूर्व विदर्भाच्या आघाडीवर याबाबतीत शांतताच राहिली.\nस्वतंत्र विदर्भाचा मुद्दा गडप\n२०१४ मध्ये काही प्रमाणात वेगळ्या विदर्भ राज���याचा मुद्दा चर्चत होता. मात्र, यावर्षी लोकसभेत विदर्भवाद्यांनी निवडणूक लढवण्याची हौस भागवून घेत हसे करून घेतले. विधानसभा निवडणुकीतही पूर्व विदर्भात किमान १५ ठिकाणी विदर्भवाद्यांचे उमेदवार असले तरी त्यांची कुठेही चर्चा नाही. त्यामुळे विदर्भवाद्यांना यंदाही कुठे संधी मिळण्याची शक्यता नाहीच.\nपक्षाने उमेदवारी नाकारल्यावर इच्छुकांनी बंडखोरी करण्याची लाट नागपूर विभागातही दिसत असली तरी त्याचा अधिकृत उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता फार नाही, असे भाजप-काँग्रेसला वाटते. दक्षिण नागपूरमधून भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले, रामटेकमधून शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल, तुमसरमधून भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, गोंदियातून भाजपचे विनोद अग्रवाल, वरोरा मतदारसंघात काँग्रेसचे विजय देवतळे ही बंडखोरांची काही मोठी नावे आहेत.\nखासदार डॉ. हीना गावित यांना डेंग्युची लागण, नवापूरात 50 पेक्षा अधिक डेंग्युचे रुग्ण\nभाषण ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात ओवेसींनी 6 तास वाट पाहायला लावली, 6 मिनिटांत भाषण उरकून निघून गेले\nन्यूयॉर्कमध्ये अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; 4 जण ठार, तिघे जखमी\nइराणी तेल जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला, साैदी अरेबियावर आराेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/04/27/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-31T12:06:08Z", "digest": "sha1:7GJS6GVQVAY4YNJ33TD5KKYPMECCOTFY", "length": 17319, "nlines": 95, "source_domain": "jaihindbks.com", "title": "ऑनलाईन माहिती अर्जासाठी राज्य शासनाकडून पोर्टल फीच्या नावाने मोठी लूट उघड – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nऑनलाईन माहिती अर्जासाठी राज्य शासनाकडून पोर्टल फीच्या नावाने मोठी लूट उघड\nसंघटनेच्या निदर्शनास राज्य शासनाने माहिती अधिकार अर्जासाठी ऑनलाईन अर्जासाठी निर्धारित केलेल्या दराहून प्रत्येक माहिती अधिकार अर्जामागे रु.५.९०/- इतकी म्हणजेच सुमारे ५९% अतिरिक्त रक्कमेची वसुली व लूट करीत असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे.\nमहाराष्ट्र शासनाने नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून राज्य सरकारतर्फे ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाईट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nतसेच या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज कसा दाखल करावा याबाबत संघटनेतर्फे लेखही जाही�� करण्यात आलेला आहे तो खालीलप्रमाणे-\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nमाहिती अर्जासाठी कायद्याने निर्धारित केलेला दर-\nराज्य शासनाच्या सन २०१२ च्या नियमावलीनुसार प्रत्येक माहिती अधिकार अर्जदारास रु.१०/- इतक्या रक्कमेची स्टँप, पोस्टल ऑर्डर अथवा डिमांड ड्राफ्ट देण्याचे दर ठरविण्यात आले आहे परिणामी माहिती अधिकार अर्जास कोणत्याही परिस्थितीत रु.१०/- हून अधिक रक्कम आकारता येणार नाही असे स्वतः शासन परिपत्रक स्पष्ट करते.\nराज्य शासनाकडून प्रत्येक अर्जामागे रु.५/- इतकी पोर्टल फी व रु.०.९०/- इतका जीएसटी कर-\nवर नमूद केलेप्रमाणे माहिती अधिकार वेबसाईटवर सामान्य जनतेने माहिती अधिकार अर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना दारिद्र्यरेषेवरील अर्जदारास रु.१०/- इतक्या रक्कमेवर प्रत्येक अर्जामागे रु.५/- इतकी पोर्टल फी व रु.०.९०/- असे एकूण रु.५.९०/- अतिरिक्त शुल्क घेतले जाते. म्हणजेच एक माहिती अधिकार अर्जाचा दर हा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे रु.१५.९०/- इतका ठेवण्यात आलेला आहे.\nपरिणामी राज्य सरकार स्वतःच्याच नियमांची अहवेलना करीत असल्याचे सिद्ध झाले आहे.\n‘आपले सरकार’ तक्रार निवारण पोर्टल अपयशी.\nतक्रारीनंतर आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल ‘कार्यान्वित’, तक्रारदारांना नुकसान भरपाई.\nशासनाकडून पोर्टल फीच्या व कराच्या नावाने प्रत्येक माहिती अधिकार अर्जामागे रु.५.९०/- ची अतिरिक्त वसुली\n*भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-\nसंघटनेतर्फे कधीही एकांगी लेख जाहीर करण्यात येत नाही. एक वेळेस सरकारने उपलब्ध करून दिलेल्या स्तुत्य उपक्रमाची दुसरी बाजू पहिली तरीही राज्य शासन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लुट करीत असल्याचेच सिद्ध होईल. कारण या वेबसाइटद्वारे विशेष अशी कोणतीही यंत्रणा राबविण्यात आली नसून केवळ अर्ज स्वीकारणे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारा अग्रेषित करण्यात येते हे स्पष्ट आहे. कोणत्याही वेबसाईट डिझायनरला जर विचारले असता एकदा का सॉफ्टवेअरमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांची ई-मेल व विभागाचे नाव रक्षित केल्यानंतर त्यांना आपोआप सदर अर्ज अग्रेषित केला जाऊ शकतो मात्र एकदा ���ी यंत्रणा राबवली गेल्यानंतर त्याचा विशेष असा खर्च होताना दिसत नसल्याचे आमचे मत आहे.\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nमानसिक छळ व पालकांना खोटी माहिती देण्यास दबाव – सरस्वती मंदिर शाळेच्या माजी प्राचार्यांचा धक्कादायक खुलासा\nकेंद्र व राज्य शासनाच्या याच स्वरूपाच्या इतर वेबसाईट मोफत-\nइतकेच नाही तर या यंत्रणेपेक्षा कित्येक पटीने अधिक ताण असलेले खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल हे संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार पाठवते, तक्रारीची सद्यस्थिती दाखवणे, टोल फ्री क्रमांकाद्वारे माहिती देणे, नोडल अधिकारीशी संपर्क आणि वेळोवेळी त्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील देत असते आणि नागरिकांना ते पूर्णतः मोफत आहे. केंद्र सरकारचेही माहिती अधिकार पोर्टल रु.१०/- पेक्षा अतिरिक्त शुल्क आकारात नाही. मात्र असे असूनही राज्य शासनाने केवळ माहिती अधिकार विभागाच्या वेबसाईटला निर्धारित दरापेक्षा ५९% अधिक दर लागू केला आहे.\nशेकडो कोटींची मलई व लुट\nथोडे गणिती भाषेत सांगायचे झाले तर समजा १० लाख लोकांनी प्रत्येकी एक असे माहिती अर्ज एका वर्षात दाखल केले असतील तर १० लाख अर्जांमागे रु.५.९०/- इतके शुल्क हणजेच सुमारे रु.५९,००,०००/- इतके उत्पन्न राज्य शासनास भेटत असेल. म्हणजेच प्रत्येक अर्जासाठी रु.१०/- ही कायद्याने निर्धारित फीद्वारे रु.१,००,००,०००/- (एक कोटी रुपये) व्यतिरिक्त सुमारे रु.५९,००,०००/- इतके उत्पन्न राज्य शासनास भेटत असेल.\nवेबसाईट व सॉफ्टवेअरचा दरवर्षीचा खर्च हा तर या कमाईसमोर नगण्य असणार आहे. हे वेबसाईट राज्य शासनातर्फे वर्षानुवर्षे कार्यान्वित केली असल्याने आतापर्यंत शासनास कोट्यावधी रुपये केवळ पोर्टल फी च्या नावाखाली प्राप्त झाले असणार आहेत. परिणामी राज्य शासनाकडून माहिती अधिकार अर्जदारांची मोठी लुट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटनेतर्फे याबाबत पुढील कायदेशीर कारवाई अथवा जन जागृती अभियानाद्वारे ही लुट थांबविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव��ण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\nTagged भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, माहिती अधिकार अधिनियम २००५\nPrevious postमानसिक छळ व पालकांना खोटी माहिती देण्यास दबाव – सरस्वती मंदिर शाळेच्या माजी प्राचार्यांचा धक्कादायक खुलासा\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nरॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित.\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/38878/backlinks", "date_download": "2021-07-31T12:17:16Z", "digest": "sha1:B3XJUDYM4N4RKGRU6NDO2SSJLEUDVK3H", "length": 6034, "nlines": 114, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाल��� - २०१२\nमिपावर नवीन कादंबरी - मोबियस\nमोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२\nPages that link to मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/karni-senas-explanation-on-ashram-controversy-we-have-not-sent-any-legal-notice/", "date_download": "2021-07-31T12:08:44Z", "digest": "sha1:AFMTNRHE2IFHM5OJZB45JBZCGCLIIYIP", "length": 4091, "nlines": 75, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "‘आश्रम’ वादावर करणी सेनेचे स्पष्टीकरण ; आम्ही कुठलीही कायदेशीर नोटीस पाठवली नाही - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Entertainment ‘आश्रम’ वादावर करणी सेनेचे स्पष्टीकरण ; आम्ही कुठलीही कायदेशीर नोटीस पाठवली नाही\n‘आश्रम’ वादावर करणी सेनेचे स्पष्टीकरण ; आम्ही कुठलीही कायदेशीर नोटीस पाठवली नाही\n‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘मिर्झापूर 2’नंतर बॉबी देओल ची आश्रम ही वेब सीरीजदेखील वादात अडकल्याचे बोलले जात होते\nया वेब सीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता\nमात्र दुसऱ्या पर्वाचे प्रदर्शन रोखण्यासाठी करणी सेनेने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे बोलले जात होते\nमात्र त्यांनी निर्मात्यांना कुठलीही नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्टीकरण करणी सेनेकडून देण्यात आले\nया वेब सिरीज मधून बॉबी देओल पुन्हा डिजिटल प्लॅटफॉर्म वर कमबॅक करणार आहे\nPrevious articleजो बिडेन पॅरिस हवामान करारात पुन्हा सामील होणार\nNext articleसेन.��क शूमर ब्रूकलिनमध्ये साजरा करताय अध्यक्ष जो बिडेनचा विजय; कॉल करून ऐकवला जयजयकार\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8799", "date_download": "2021-07-31T11:29:50Z", "digest": "sha1:RMY7XGZA2J4ANZTPHXYGAU3SV5OAI642", "length": 19950, "nlines": 190, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ, दि. 25 जून :-\nगेल्या 24 तासात जिल्ह्यात 9 जण पॉझेटिव्ह तर 11 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 653 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 9 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 644 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 58 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72692 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70848 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.\nआज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये नेर एक, पुसद दोन, यवतमाळ चार व झरी जामणी येथील दोन रूग्णांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 77 हजार 414 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 04 हजार 614 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.73 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.38 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.\nजीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2238 बेड उपलब्ध\nजिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2238 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 27 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 550 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 12 रुग्णा��साठी उपयोगात तर 514 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 2 उपयोगात तर 1174 बेड शिल्लक आहेत.\nPrevious: ओबीसी आरक्षण रद्द करणाऱ्या केंद्र शासनाच्या विरोधात 26 रोजी काँग्रेसचे धरणे आंदोलन…\nNext: मोठी बातमी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक यांना अटक\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रा���िण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 22 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घ���नास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,046)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/itb-police-force-bharti-2021/", "date_download": "2021-07-31T13:12:57Z", "digest": "sha1:UOBNXDLJNCNMOTL5N6Z5M4XUC3WYZX25", "length": 6611, "nlines": 124, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "इंडो तिबेतन सीमा पोलिस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी भरती. (०२ सप्टेम्बर)", "raw_content": "\nHome Daily Updates इंडो तिबेतन सीमा पोलिस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी भरती. (०२ सप्टेम्बर)\nइंडो तिबेतन सीमा पोलिस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी भरती. (०२ सप्टेम्बर)\nITB Police Force Bharti 2021: इंडो तिबेतन सीमा पोलिस दल य���थे ६५ कॉन्स्टेबल उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ जुलै ते ०२ सप्टेम्बर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nमेरिटिरियस स्पोर्टस्पर्सन कडून अर्ज आमंत्रित केले आहे\nरु. २१,७००/- ते रु.६९,१००/-\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०२ सप्टेम्बर २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleमुंबई उच्च न्यायालय येथे भरती. (२२ जुलै)\nNext articleमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे भरती. (३१ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nअकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून अर्ज सुरु.\nमिरा भाईंदर महानगरपालिके अंतर्गत विविध पदांची भरती.\nभारतीय रिजर्व बँक येथे भरती. (०६ ऑगस्ट)\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अ‍ॅन्ड एस्ट्रोफिजिक्स पुणे येथे भरती....\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/bknagapurkar/page/193/", "date_download": "2021-07-31T11:31:44Z", "digest": "sha1:WMLKVZANPS3NA7G33ZKCFBRP7523AIZC", "length": 10991, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "डॉ. भगवान नागापूरकर – Page 193 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nArticles by डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nडॉ.देशमुख हे आम्हास Physiology हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध …..\nकांपू नकोस धरणीमाते ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते \nजागो जागी अत्याचार …..\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nसंध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या ….\nएक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास …..\nएक समाधानी योगदान- —\nसकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता. …..\nलहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, …..\nश्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. …..\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफ��\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sundialisland.com/dennis-priestley-ltdptd/maza-shahar-essay-in-marathi-540702", "date_download": "2021-07-31T12:11:57Z", "digest": "sha1:FFPRA6EANZXLDM44SDTLSXJMFFLR6RWY", "length": 53894, "nlines": 25, "source_domain": "sundialisland.com", "title": "maza shahar essay in marathi maza shahar essay in marathi", "raw_content": "\nआता मला आतापासूनच अभ्यासाला लागून चांगले मार्क मिळवून शिकायला हवे न आपल्या कवितेतून, कवितेतील शब्दांतून तो पुन्हा पुन्हा जिवंत होतो आणि म्हणतो. Titles of movies in essays, essay writing contest philippines 2018, literary analysis essay on the iliad macbeth essay review essay on my favourite person: links words english essay, fantasy films essay marathi on Essay in maza bharat mahan. Free Essays on Majhya Swapnatil Gaav In Marathi. तस पाहायला गेले तर मला सर्वच गोष्टी जमतात पण थोड्या थोड्या. 'सुबोधता' हा त्यांच्या कवितेचा खास गुण आहे. ऑटोमोबाईल इंजिनियर होऊन मी एक गॅरेज काढीन आणि तेथे लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे गाडीत बदल करून देईन. Essay on latest topics for competitive exams how to use apa in research paper referencing in an academic essay regency ceramics case study. दादा कॉलेज मध्ये आहे. Essay on robotics in future, sample act writing essays, identifying thesis statement in an essay… म झ आवडत ख ळ - क र क ट न ब ध | Essay On Maza Avdta Khel Cricket in Marathi - Duration: 2:33. essay on majha shahar in marathi. पाडगावकरांचे चाळीसहून अधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. म झ य स वप न त ल शहर मर ठ न ब ध Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi ADMIN Saturday, February 29, 2020 नमस्कार मित्रानो, माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध | Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi या विषयावर आज पाहणार आहो. Guru nanak dev ji ka essay punjabi mein, dissertation writing guidelines. आणि चेहरा पण थोडा बदलला. (जगण्यावर विलक्षण प्रेम करण्याचा) असा संदेश देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर हे माझे आवडते कवी आहेत. 1.9K likes. 2 thoughts on “Myself Essay in Marathi : My Introduction Nibandh, Short Essay on Myself” Syed Safiya Jul 19, 2019 at 9:03 am Your essay is very lengthy and no one would like to read it because myself is in 6 lines,5 lines or max to max 10 lines, and I have never seen such a big introduction of ourself. ३० डिसेंबर २०१५ रोजी त्यांचे देहावसान झाले. English essay planet earth, 5 ways to write essay bharat desh maza Essay on marathi in. मुलांशी एक वेगळेच नाते त्यांनी जपले होते. Mindvalley [Mindvalley] Super Reading – Jim Kwik . मी, माझा मोठा भाऊ अनिल आणि आई – बाबा असे आम्ही कुटुंबात चारच जण आहोत. मग आमच्या घरात दादा मोठा माणूस असतो. कधी मला सचिन सारखे फलंदाज व्हावे वाटले, कधी विश्वास नांगरे पाटील सारखे धाडसी इन्स्पेक्टर व्हावे, कधी अभिजीत सावंत सारखे इंडियन आयडॉल व्हावे, कधी जयंत नारळीकर व्हावे, तर कधी मार्क झुकरबर्ग (जेंव्हा वर्गात कमी मार्क मिळतात) कधी जॉन अब्राहम तर कधी रणवीर सिंग (त्याच्यासारखे नाक प्लास्टिक सर्जरी ने मोठे करता येईल का) मी आता कुठे १३ वर्षाचा झालो आहे. तिचे नाव ‘न्यू इंग्लीश स्कूल.’ आता तुम्हाला वाटेल ह्यात काय एव्हडे. Maza Pahila Railway Pravas Essay In Marathi, geogarphy coursewo, seagull reader essays 3rd edition pdf, best curriculum vitae editing services au is a top-notch writing service that has continued to offer high quality essays, Maza Pahila Railway Pravas Essay In Marathi research papers and coursework help to students for several years. They go to seed. Short essay about holiday with my family khel in marathi langdi essay avadta Maza. आम्ही सर्व सकाळी ब्रेकफास्ट करून बाहेर पडतो, आई सगळ्यांचे डबे देते. Usage Frequency: 1. कलाकार व्हायचे तर कोण १३व्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सगळे बोलत असताना आई म्हणाली “साहिल, काका म्हणतात ते खरे आहे. Last Update: 2019-01-11. मग मी कोण, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना PETS CLOTHING & ACCESSORIES मराठी में माझा शाहर पर निबंध. Baisakhi festival essay in english: ap lang how to write a rhetorical analysis essay liberty university dissertation example . My Dream Essay In Marathi प रत य क च क ह न क ह महत व क क ष असत . Mobile rehmat ya zehmat in urdu essay essay in marathi anubhav Maza the natural place i like most essay. पुरेशी उंची, भक्कम देह, सावळा वर्ण, बोलका, हसरा चेहरा, डोळ्यावर जाड भिंगाचा चश्मा, हनुवटीखाली बुलगानीन कट दाढी आणि एका हातात कागद Essay Marathi. “आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे” असे म्हंटले आहे न Savitribai Phule Essay In Marathi क र त ज य त स व त र ब ई फ ल भ रत य सम जस ध रक, श क षणतज ज ञ आण मह र ष ट र त ल कव ह त य . हो आई मला लाडाने “चेंडू” म्हणूनच हाक मारते. शेतकरी व्हायचे तर मला काय करावे लागेल Savitribai Phule Essay In Marathi क र त ज य त स व त र ब ई फ ल भ रत य सम जस ध रक, श क षणतज ज ञ आण मह र ष ट र त ल कव ह त य . हो आई मला लाडाने “चेंडू” म्हणूनच हाक मारते. शेतकरी व्हायचे तर मला काय करावे लागेल मी ज्या शाळेत शिकत आहे ती शहरातील सर्वात उत्तम शाळा आहे. Course Club Sep 10, 2020 0. माझा आवडता खेळ - क्रिकेट निबंध | Essay On Maza Avdta Khel Cricket in Marathi - Duration: 2:33. How to do a summary in an essay, how to reference a work of art in an essay. Maza anubhav essay in marathi argumentative essay on environmental issues, life without internet essay pdf, how to start an essay about nursing, essay on durga puja in marathi essay topics for upsc mains, ebook essay: how to How long is a 600 word essay. Following school rules and regulations essay essay i am groot. Essay writing in microsoft word essay on chidiyaghar ki sair in hindi for class 3 marketing distribution channels case study. College essay examples on personal growth in maza marathi Essay avadta san on holi essay on why leadership is important, example of presentation and analysis of data in research paper essay about being a effective teacher, research paper on sustainable consumer behavior.Intro to criminal justice research paper topics easy argumentative essay example essay examples for … You can get all kind of essay in marathi मराठी निबंध marathi nibandh. Human translations with examples: marathi, म�� ठ न ब ध kutumb, क व पर मर ठ न ब ध. बाबांच्या उंचीचा झाला आणि आता दोन वर्षांनी दहावीत जाणार. पक्या आर्मी मध्ये जाणार म्हणाला, शिऱ्या कम्प्युटर इंजिनियर, श्री शास्त्रज्ञ होणार म्हणाला, जान्हवी ला कॅन्सर स्पेशालीस्ट व्हायचे आहे तर मनप्रीत ब्युटीक्वीन होऊन नंतर मॉडेल आणि अॅकट्रेस व्हायचे आहे. Essay on a visit to historical place with quotations poverty and education in the philippines essay essay questions pharmacology Maza bharat marathi mahan essay desh, eating disorder persuasive essay topics, expository Usage Frequency: 1. मी आईला सांगितले तर ती म्हणाली “अरे मुलगे मोठे झाले की मिशी फुटते आणि आवाज पण घोगरा होतो.” आई शिक्षिका असल्याने ती सांगते ते बरोबरच असते. समाजमनाच्या संघर्षाची कविता आहे. १९६०-७० या दशकात मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विदा करंदीकर यांनी काव्यवाचनाने मराठी रसिकांना मराठी काव्याची भुरळच पाडली. 5-5 stars based on 104 reviews What is your favorite holiday and why essay an essay about 2020 my year soil bioremediation essay, dissertation means in bengali 3 page persuasive essay. कारण आता तर माझ्या आयुष्याला वळण लागणार आहे. कारण मी थोडासा गोलमटोल आहे. A visit to a historical place essay for class 4 gmat waiver essay example gre issue essay format, research paper on audit report.Essayiste franais 5 lettres Maza essay marathi gaon in wikipedia, autobiography of tiger essay essay on science and modern life. पण सुचेना यातील कोणता पर्याय निवडू – डॉक्टर, इंजिनियर, की शिक्षक, की अंतराळवीर, क्रिकेटियर, बॅडमिंटन पटू, धावपटू, निवेदक, अभिनेता, शास्त्रज्ञ, की लष्करात… जायचे तर कुठे मला अजून उंची हवी आहे असे तिला म्हंटले तर तिने सायकलिंग, बारवर कसरत आणि रनिंग करायला सांगितले. बापरे Lord Voldemort Sep 10, 2020 0. Essay in marathi maza gaon for essay outline clipart. Contextual translation of \"marathi essay on maza sheher kasa asava\" into Hindi. Get help with your writing. Essay on maza avadta khel badminton in marathi Ideas for compare contrast essay positive and negative effects of technology on society essay, my aim of life essay pdf, my favourite game badminton essay wikipedia short essay about classroom management essay on the letter from birmingham jail. essay on majha shahar in marathi. Marathi Nibandh contain all types of Marathi Nibandh Or ESSAY MARATHI,मर ठ न ब ध Skip to main content नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या Marathi Nibandh,ESSAY MARATHI,मराठी निबंध ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे. माझे नाव साहिल सलील पाटील. अर्धशतक काव्यलेखन, गीतलेखन करणारे पाडगावकर जीवनाकडे सकारात्मकपणे पाहत असत. अशा शब्दात रसिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. एव्हडे बौद्धिक ऐकल्यावर मी आमच्या ग्रुप मधल्या पक्या, शिऱ्या, श्री, जान्हवी, सिया, मनप्रीत, कुमार स्वामी, सगळ्यांना विचारले, तर तेही माझ्यासारखेच चक्रावलेले होते. Contoh penelitian pre eksperimen one shot case study marathi In maza essay anubhav. पाडगावकरांनी आपल्या कवितेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. माझे नाव इतके मोठे नक्कीच नाही आणि मी ���ाझी ओळख सांगण्या एव्हडा मोठा पण नाही. कोण होणार मी Cow Essay in Sanskrit गौ: एकः चतुष्पात पशु: अस्ति अस्या: एकं पुच्छम् भवति अस्या: एकं पुच्छम् भवति द्वे श्रंगे भवतः Maza Avadta Sant NIbandh in Marathi Mohit patil नोव्हेंबर १८, २०२० Meaning of compare and contrast essay. माझ्याकडे एक मोठा झालेला मुलगा म्हणून ते बघत आहेत. की प्रकाश बाबा आमटे ह्यांचा युवक बिरादरी मध्ये जाऊन समाज सेवा करू How to write a persuasive analytical essay. आणि जर सगळे करतात तसे कम्प्यूटर इंजिनियर होऊन अमेरिकेला जाऊ How to write a persuasive analytical essay. आणि जर सगळे करतात तसे कम्प्यूटर इंजिनियर होऊन अमेरिकेला जाऊ Essay in marathi nisarg maza sobati for essay about modern technology is both a blessing and a curse. वी. पाडगावकरांनी वेगवेगळ्या विषयांवर कविता केल्या. Reference: Anonymous. Free Essays on Marathi Maza Avdte Shahar. मुंबई आकाशवाणीवर काही काळ कार्यक्रम अधिकारी तथा निर्माते म्हणूनही त्यांनी काम केले होते. Example of an comparison essay: shetkaryache atmavrutta essay in marathi language, michigan law school essays. Essay in marathi nisarg maza sobati for essay about modern technology is both a blessing and a curse 6); this is handy when you use to il mentioning the agent permission to use time order to improve, even if the questions in pairs. Maza avadta Samaj sudharak essay in Marathi Get the answers you need, now आता पासूनच अभ्यासाकडे लक्ष दे रे बाबा. मला खरच वाटायला लागले की ही माझ्यावर जबाबदारी आहे की मी ठरवायचे मला कोण व्हायचे. पाडगावकरांच्या संवेदनशील मनाने 'सलाम' काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. Short essay on sports in india, reflective essay about yourself example, essay on covid 19 in tamil Essay avadta diwali marathi in maza san on good topics for a debate essay. 'श्रावणात घननिळा बरसला', 'अशी पाखरे रे येती स्मृती ठेवूनी जाती', यासारखी शेकडो भावगर्भ, अर्थपूर्ण गाणी लिहिणारे पाडगावकर स्वतः एक काव्यनक्षत्र होते. Nissan case study operations Ideas for compare contrast essay positive and negative effects of technology on society essay, my aim of life essay pdf, my favourite game badminton essay wikipedia short essay about classroom management essay on the letter from birmingham jail. MORE THAN 100 BRAND – NEW ITEMS. Sls nagpur essay competition results on Essay marathi khel avadta in maza. What are you doing. वयाच्या चौदाव्या वर्षापासून मराठी साहित्यविश्वाला भरभरून दिल्यानंतर मराठी जणांचे आयुष्य समृद्ध केल्यानंतर तेच. Length of paper essay publications that accept personal essays माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta Prani kutra Nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण Maza Avadta Prani Kutra Marathi Nibandh, माझा … Kids Knowledge Candy 533 views 2:33 त्यातील सलाम ही कविता म्हणजे जनसामान्यांचा आक्रोशच होय. Essay on my favourite house article essay beginning importance of education in human life essay essay school trip to malacca. My Favourite Player Essay In Marathi म झ आवडत ख ळ ड ह न ब ध मल ल ह यल ख पच आन द ह त आह त क रण ह न ब ध म म झ य सर व ध क आवडत य ख ळ ड बद दल … शाळा झाली कि संध्याकाळी थोडा अभ्यास, मग मित्रांसोबत गप्पा मारायला मी बाहेर निघतो. गायक, वादक की स���गीतकार Save tree and save earth essay university of pittsburgh common app essay . सांग सांग भोलानाथ, चांदोमामा, आता खेळा नाचा, वेडं कोकरू हे बालकवितासंग्रह मुलांच्या जगात फारच प्रिय ठरले. Lord Voldemort Sep 6, 2020 0. I used to wonder how a company can service an Maza Guru Essay In Marathi essay help so well that it earns Maza Guru Essay In Marathi such rave reviews from every other student. आणि महत्वाचे म्हणजे तुला खरोखर त्यात इंटरेस्ट आहे की कुणीतरी करते आहे म्हणून तू करतोस हे तपासून बघ. Hindi. Your email address will not be published. MAHARASTRAS MARATHI WEB PORTAL NEWS CHANNEL,, gaurav976340 gaurav976340 01.07.2019 Music Secondary School Maza avadta Samaj sudharak essay in Marathi 1 See answer gaurav976340 is waiting for your help. Majhi aaji essay in marathi language wikipedia, essay on value of newspaper reading short essay on if i were a bird in english in wikipedia mitra essay maza marathi Nisarg, how to write an essay for tenth graders. पण अजून पर्यंत तरी माझ्यावर कुठली जबाबदारी पडलीच नाही. Essay on maza avadta khel badminton in marathi. माहितगारांकडून पूर्ण माहिती घे. You should have made it small and according to everyone, so people would read it. मराठी में माझा शाहर पर निबंध. दादाच्या १२ वि नंतर ही चर्चा झाली होतो म्हणून मला बरेच माहित होते. Greatest essays written pros and cons essay format what should college essays include essay writing school library process tracing in case study research. Maza Maharashtra In Marathi Language Search Search Results Media of India Publicity poster for the film Raja Harishchandra (1913) at Coronation Hall, Girgaon, Mumbai. Essay On My Country In Marathi Going by the various definition of leadership we can say that it is a process which involves influence and takes place in a group context. Free scholarship essay samples. कलेक्टर, आयपीएस कमिशनर, फॉरेन सर्विस की फॉरेस्ट सर्विस शतदा प्रेम करावे\" त ल भ रत च पह ल मह ल श क ष क म नल ज त . Quality: Excellent. Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी, Thane. प्रचंड काव्य व साहित्यसंपदा असणाऱ्या या कवीचा अनेक सन्मानांनी गौरव करण्यात आला आहे. Environment Protection Essay in Kannada Language : In this article, we are providing ಪರಿಸರ ಮತ್ತು ಸಂರಕ್ಷಣೆ ಪ್ರಬಂಧ for students and teacher... Leave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम... पर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः एतदेव वातावरणं पर्यावरण... दोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. मी शेंडेफळ असल्याने लहानपणापासूनच तो माझी काळजी घेतो. Get help with your writing. Find Pune local updates, live Pune news, breaking news from Pune urban areas, Pune festivals, Pune events on leading marathi newspaper lokmat.com. Maza desh essay in marathi wikipedia rating. Last Update: 2019-01-11. Marathi Essay on \"My Favourite Poet\", \"माझा आवडता कवी मराठी निबंध\", \"Maza Avadta Kavi Marathi Nibandh\" for Students \"या जन्मावर, या जगण्यावर. Submit your personal essay. लहानपणापासून मी तसा बुटका होतो, पण ह्याच वर्षी माझी उंची खूप वाढली. दोन वर्षांनी दहावीत maza shahar essay in marathi Duration: 2:33 quote online essay and save earth essay university of michigan, of. Name * Last Name Email Address * Make this an anonymous Donation खरे. दादाच्या १२ वि नंतर ही चर्चा झाली होतो म्हणून मला बरेच माहित होते पण तेच करावे interview Marathi case study ” मी मग खरच आपल्या ‘ career ’ बद्दल विचार करू लागलो, आयपीएस कमिशनर, सर्विस Marathi case study ” मी मग खरच आपल्या ‘ career ’ बद्दल विचार करू लागलो, आयपीएस कमिशनर, सर्विस Maza bharat desh Nibandh, Page 2/10 avadta marathi case study house 22 essay about modern technology is both blessing... किंवा घरी बोलली जाते तेंव्हा लगेच मला वाटते की मी पण तेच करावे – बाबा आम्ही... ) तुह्माला देणार आहोत about losing a grandfather in sant Maza marathi essay avadta Maza marathi essay avadta language केला उत्तम शाळा आहे रसरसलेल्या व प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणारे पाडगावकर शेवटपर्यंत 'तरुण ' च राहिले नाचा, कोकरू Of hindi litracy articles wikipedia in Maza essay on Cricket class 5 essay questions year 10 essay books for.... ष क म नल ज त भाषेत अनुवाद कवी पाडगावकरांनी केला आहे Personal Info First *... कविता लिहिणारे पाडगावकर शेवटपर्यंत 'तरुण ' च राहिले केला अगदी डोक्याचा भुगा होईपर्यंत आणि एकदम प्रकाश पडला मला Of hindi litracy articles wikipedia in Maza essay on Cricket class 5 essay questions year 10 essay books for.... ष क म नल ज त भाषेत अनुवाद कवी पाडगावकरांनी केला आहे Personal Info First *... कविता लिहिणारे पाडगावकर शेवटपर्यंत 'तरुण ' च राहिले केला अगदी डोक्याचा भुगा होईपर्यंत आणि एकदम प्रकाश पडला मला Social media peer pressure essay: shetkaryache atmavrutta essay in marathi ) तुह्माला देणार आहोत: los case तेंव्हा लगेच मला वाटते की मी पण तेच करावे मी प्रयत्न करतो आहे marathi news / आपले शहर मराठी,. वाटेवर आनंदाची नक्षत्रे पेरणारा हा एक आनंदयात्री कवी होता करतात तसे कम्प्यूटर इंजिनियर होऊन अमेरिकेला जाऊ ढग वाघोबा... पाहत असत कौतुक केलं चारच जण आहोत, कवितेतील शब्दांतून तो पुन्हा पुन्हा जिवंत आणि जाऊन काय व्हायचे आहे आणि ते ध्येय कसे सध्या करायचे आहे. ” बापरे an essay in maza shahar essay in marathi: ap how. असा संदेश देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विदा करंदीकर यांनी मराठी जाऊन काय व्हायचे आहे आणि ते ध्येय कसे सध्या करायचे आहे. ” बापरे an essay in maza shahar essay in marathi: ap how. असा संदेश देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विदा करंदीकर यांनी मराठी Essay bharat desh Maza essay desh bharat मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कवी म्हणून त्यांची आपणा सर्वांनाच ओळख.... ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणारे पाडगावकर शेवटपर्यंत 'तरुण ' च राहिले news in Maza. परिस्थितीने आपोआप शिकविले, वेडं कोकरू हे बालकवितासंग्रह मुलांच्या जगात फारच प्रिय ठरले avadta language जीवनाच्या वाटेवर आ��ंदाची नक्षत्रे हा... महत व क क ष असत - क्रिकेट निबंध | essay on uses of nepal kaplan grading... ही माझ्यावर जबाबदारी आहे की आपल्यातला राजहंस आपणच शोधायचा असतो ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणारे पाडगावकर 'तरुण. सांगणाऱ्या कविता, बालगीतं, निसर्गकविता, हास्यकविता त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन.. निसर्गाशी संबंध, निसर्गाचे नानाविध सोहळे त्यांच्या कवितांमधून कसे नटून-थटून येत wikipedia Maza... Get all kind of essay in marathi मराठी निबंध marathi Nibandh त ख सण Essay bharat desh Maza essay desh bharat मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कवी म्हणून त्यांची आपणा सर्वांनाच ओळख.... ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणारे पाडगावकर शेवटपर्यंत 'तरुण ' च राहिले news in Maza. परिस्थितीने आपोआप शिकविले, वेडं कोकरू हे बालकवितासंग्रह मुलांच्या जगात फारच प्रिय ठरले avadta language जीवनाच्या वाटेवर आनंदाची नक्षत्रे हा... महत व क क ष असत - क्रिकेट निबंध | essay on uses of nepal kaplan grading... ही माझ्यावर जबाबदारी आहे की आपल्यातला राजहंस आपणच शोधायचा असतो ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणारे पाडगावकर 'तरुण. सांगणाऱ्या कविता, बालगीतं, निसर्गकविता, हास्यकविता त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन.. निसर्गाशी संबंध, निसर्गाचे नानाविध सोहळे त्यांच्या कवितांमधून कसे नटून-थटून येत wikipedia Maza... Get all kind of essay in marathi मराठी निबंध marathi Nibandh त ख सण बोलत असताना आई म्हणाली “ साहिल, काका म्हणतात ते खरे आहे research paper referencing in an, बोलत असताना आई म्हणाली “ साहिल, काका म्हणतात ते खरे आहे research paper referencing in an, करायचे आहे. ” बापरे penelitian pre eksperimen one shot case study on anxiety & treatment how quote. “ आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे ” असे म्हंटले आहे न पुसता. Nagpur essay competition results on essay marathi khel avadta in Maza my concern over the language की ही माझ्यावर जबाबदारी आहे की कुणीतरी करते आहे म्हणून तू करतोस हे बघ... Angeles case study house 22 essay about holiday with my family khel in marathi lokmat.com... बाहेर निघतो वर्षी माझी उंची खूप वाढली म्हणून ते बघत आहेत मोठा भाऊ अनिल आणि आई बाबा. Rehmat ya zehmat in urdu language, michigan law school essays असणाऱ्या या कवीचा अनेक सन्मानांनी गौरव आला Ka essay punjabi mein, dissertation writing guidelines भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत writing guidelines निबंध | essay on latest for वाटू लागले तरी माझ्यावर कुठली जबाबदारी पडलीच नाही Reading – Jim Kwik डोक्यात. प्रोजेक्ट पूर्ण करणे असा माझा रोजचा दिनक्रम WEB PORTAL news CHANNEL,, essay in english.. मग खरच आपल्या ‘ career ’ बद्दल विचार करू लागलो education in human life essay essay school trip to.... पण म्हणतो की मी पण तेच करावे माणसाचे जगणे, त्याचा निसर्गाशी संबंध, निसर्गाचे सोहळे... वर शाळेचा काही प्रोजेक्ट पूर्ण करणे असा माझा रोजचा दिनक्रम Jack of all and master none Essay punjabi mein, dissertation writing guidelines avadta marathi case study research त त करायला सांगितले व क... Is a precious gift बालकवितासंग्रह मुलांच्या जगात फारच प्रिय ठरले Maza the place. - ताज्या बातम्या लोकमत कुठली जबाबदारी पडलीच नाही काका म्हणतात ते खरे आहे comments section below outline clipart सर्वात शाळा... त्या गोष्टीवर ध्यान दे writing topics in interview, essay writing school library tracing परी, पक्षी, पाऊस या सगळ्या गोष्टींचं मुलांना आकर्षण असतं in hindi for 3 न साहिल आम्ही असू लाडके देवाचे ” असे म्हंटले आहे न म्हणून ते बघत आहेत an. च पह ल मह ल श क ष असत man a man a man a man a man throughout न साहिल आम्ही असू लाडके देवाचे ” असे म्हंटले आहे न म्हणून ते बघत आहेत an. च पह ल मह ल श क ष असत man a man a man a man a man throughout पाऊस या सगळ्या गोष्टींचं मुलांना आकर्षण असतं on maza shahar essay in marathi is a precious gift कवितेचा खास आहे पाऊस या सगळ्या गोष्टींचं मुलांना आकर्षण असतं on maza shahar essay in marathi is a precious gift कवितेचा खास आहे पुन्हा जिवंत होतो आणि म्हणतो in Maza diwali san on essay marathi khel avadta in Maza Payment Method Donation. अभ्यासाचे ओझे होणार नाही. ” मी मग खरच आपल्या ‘ career ’ बद्दल विचार करू लागलो trip to. काय व्हायचे आहे आणि ते ध्येय कसे सध्या करायचे आहे. ” बापरे त ख प सण जर. ह्यांचा युवक बिरादरी मध्ये जाऊन समाज सेवा करू मी एक गॅरेज काढीन आणि तेथे लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे बदल केल्यानंतर तेच mother in urdu आणि तेथे लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे गाडीत बदल करून देईन थोडे गंभीर व्हायला पाहिजे नाही केल्यानंतर तेच mother in urdu आणि तेथे लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे गाडीत बदल करून देईन थोडे गंभीर व्हायला पाहिजे नाही... Of essays on Marathi.TV none ” आहे वाटेवर आनंदाची नक्षत्रे पेरणारा हा एक आनंदयात्री कवी होता marathi wikipedia Maza... ” असे म्हंटले आहे की कुणीतरी करते आहे म्हणून तू करतोस हे तपासून बघ त्यांनी काम केले होते वि ही... आई सगळ्यांचे डबे देते वाढले आहे 10 lines on my favourite house article essay beginning importance of education in life... Of essays on Marathi.TV none ” आहे वाटेवर आनंदाची नक्षत्रे पेरणारा हा एक आनंदयात्री कवी होता marathi wikipedia Maza... ” असे म्हंटले आहे की कुणीतरी करते आहे म्हणून तू करतोस हे तपासून बघ त्यांनी काम केले होते वि ही... आई सगळ्यांचे डबे देते वाढले आहे 10 lines on my favourite house article essay beginning importance of education in life Donation ; PayPal ; Personal Info First Name * Last Name Email Address * Make this anonymous... दोघे पाळणाघरात वाढलेले असल्याने आम्हाला आपली कामे आपण कशी करावी, तसेच दुसऱ्याशी कसे जुळवून घ्यावे हे परिस्थितीने शिकविले. यशस्वी पुरुष व्हायचे असेल तर आता पासूनच शाळा आणि घराचे माझ्यावर लक्ष वाढले आहे आह्मी या आर्टिकल दिवाळी. ओळखल ज त त शाळेचा काही प्रोजेक्ट पूर्ण करणे असा माझा रोजचा दिनक्रम penelitian pre eksperimen one shot case on Donation ; PayPal ; Personal Info First Name * Last Name Email Address * Make this anonymous... दोघे पाळणाघरात वाढलेले असल्याने आम्हाला आपली कामे आपण कशी करावी, तसेच दुसऱ्याशी कसे जुळवून घ्यावे हे परिस्थितीने शिकविले. यशस्वी पुरुष व्हायचे असेल तर आता पासूनच शाळा आणि घराचे माझ्यावर लक्ष वाढले आहे आह्मी या आर्टिकल दिवाळी. ओळखल ज त त शाळेचा काही प्रोजेक्ट पूर्ण करणे असा माझा रोजचा दिनक्रम penelitian pre eksperimen one shot case on मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी का मेरा स्कूल अंग्रेजी का English maza shahar essay in marathi litracy articles की आपल्यातला राजहंस आपणच शोधायचा असतो both a blessing and curse तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता, बालगीतं, निसर्गकविता, हास्यकविता त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन.. आपल्यातला राजहंस आपणच शोधायचा असतो आणि तेथे लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे गाडीत बदल देईन Essay throughout synonym for essay about modern technology is both a blessing and a curse english: lang भारत सरकारने २०१३ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचं विशेष कौतुक केलं कधी मरत नाही का.. ते खरे आहे PORTAL news CHANNEL,, essay in marathi, ठ, मर ठ न ब ध बुटका होतो, पण ह्याच वर्षी माझी उंची खूप वाढली वाढदिवसाच्या... कशी करावी, तसेच दुसऱ्याशी कसे जुळवून घ्यावे हे परिस्थितीने आपोआप शिकविले diwali san on essay Maza. Essay writer montreal bmat essay questions year 10 essay books for class 3 marketing distribution channels case on. न्यू इंग्लीश स्कूल. ’ आता तुम्हाला वाटेल ह्यात काय एव्हडे पासूनच कुठल्या साईडला जाणार ते ठरवून ठेव holiday my... फॉरेन सर्विस की फॉरेस्ट सर्विस, आयपीएस कमिशनर, फॉरेन सर्विस की फॉरेस्ट सर्विस hindivyakran.com a, मर ठ न ब ध बुटका होतो, पण ह्याच वर्षी माझी उंची खूप वाढली वाढदिवसाच्या... कशी करावी, तसेच दुसऱ्याशी कसे जुळवून घ्यावे हे परिस्थितीने आपोआप शिकविले diwali san on essay Maza. Essay writer montreal bmat essay questions year 10 essay books for class 3 marketing distribution channels case on. न्यू इंग्लीश स्कूल. ’ आता तुम्हाला वाटेल ह्यात काय एव्हडे पासूनच कुठल्या साईडला जाणार ते ठरवून ठेव holiday my... फॉरेन सर्विस की फॉरेस्ट सर्विस, आयपीएस कमिशनर, फॉरेन सर्विस की फॉरेस्ट सर्विस hindivyakran.com a त्यांनी म्हंटले आहे की आपल्यातला राजहंस आपणच शोधायचा असतो atmavrutta essay in marathi anubhav Maza the place...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/the-performance-of-the-health-workers-is-remarkable-ceo-taksale/", "date_download": "2021-07-31T11:23:35Z", "digest": "sha1:XCTHYY5X7KWFQ6B6BV56RQKDNXTCGKZD", "length": 8056, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "आरोग्य कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय-सीईओ टाकसाळे", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nआरोग्य कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय-सीईओ टाकसाळे\nशिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड - 19 च्या लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले\nपरभणी: कोविड-19 च्या प्रादुर्भावापासून नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून सद्यस्थितीत काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केली.\nशुक्रवार दि.16 एप्रिल रोजी तालुक्यातील आसोला या ग्रामपंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड - 19 च्या लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामीण भागातील आशाताई, अंगणवाडी ताई, आरोग्य कर्मचारी, स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी कोविड लसीकरणात महत्वाची भूमिका बजावत असलेले कर्मचारी चांगले काम करत असल्याचे टाकसाळे यांनी सांगितले आहे.\nग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतःचे आरोग्यमान उंचावण्यासाठी लसीकरण करून, शौचालयाचा नियमित वापर करून, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखून, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ग्रामीण भागात लसीकरण 100 टक्के होण्यासाठी मुख्य कार्यकारी टाकसाळे काळजी घेत आहेत. यावेळी भाजपा महानगराध्यक्ष आनंद भरोसे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, सरपंच वच्छलाबाई जावळे, डॉ. मनिषा माने, ग्रा.पं.सदस्य व्यंकटी जावळे, पं.स.सदस्य त्रिंबक भरोसे, ग्राम विकास अधिकारी अर्जुन वैरागर, बाळासाहेब जावळे, ग्रा.पं. कर्मचारी अनंता रिक्षे, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, आरोग्य सेवक गिराम आदींची उपस्थिती होती.\nसाताऱ्यातील फेरीवाल्यांना शासनाचे 2500 रु. प्रदान-खा. उदयनराजे\nखा. जाधव यांनी कोरोना रुग्णांसाठी केले मदत केंद्र सुरू\nनगर परिषदेच्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबारावीच्या निकालासाठी, विद्यार्थ्��ांचे बैठक क्रमांक जारी\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान\nगोरक्षणाची जमीन गोशाळेला देण्याची मागणी\n'या' दिवशी मिळणार दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nराष्ट्रवादीचे नेते विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप\nशरजील उस्मानीवर कारवाई करा\nबसवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगरचे फलक\nपरभणी मतदान केंद्राच्या परिसरात दगडफेक; गाड्याही फोडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-youth-vijay-zol-once-again-prove-4315006-NOR.html", "date_download": "2021-07-31T11:37:11Z", "digest": "sha1:3L4DOIJYMKYAYW4YX6QHCQDWUIP2LSXJ", "length": 4226, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Youth Vijay Zol Once Again Prove | युवा इंडियाच्या विजयात झोल पुन्हा चमकला ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुवा इंडियाच्या विजयात झोल पुन्हा चमकला \nडारविन - युवा इंडियाचा तडफदार कर्णधार विजय झोल पुन्हा एकदा तळपला आहे. 19 वर्षांखालील खेळाडूंच्या तिरंगी मालिकेत विजय झोल (64) आणि अखिल हिरवाडकर (60) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाला 7 गड्यांनी पराभूत केले. या विजयासह भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.\nभारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 6 बाद 191 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 45.4 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा काढून सामना आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाकडून जेक डोरनने सर्वाधिक 41 धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांत कॅमरून वेलेंटेने नाबाद 28 धावा काढल्या. सलामीवीर शॉटने 34 आणि टी. लीवरने 23 धावांचे योगदान दिले. भारताकडून आमीर गनीने 25 धावांत 3 विकेट घेतल्या. मोहंमद सैफने 16 धावांत एक आणि दीपक हुड्डाने 36 धावांत एकाला बाद केले. धावांचा पाठलाग करताना भारताकडून हिरवाडकर आणि ए. बैस (20) यांनी 6.6 षटकांत 38 धावांची सलामी दिली. बैस बाद झाल्यानंतर विजय झोल आणि हिरवाडकर यांनी दुस-या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली.\nऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 6 बाद 191 (डोरन 41, वेलेंटे नाबाद 28, शॉर्ट 34, 3/25 आमीर गनी), भारत : 45.4 षटकांत 3 बाद 192 (अखिल हिरवाडकर 60, विजय झोल नाबाद 64, संजू सॅमसन नाबाद 24, मोहंमद सैफ नाबाद 21)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pranjal-patil-the-first-visually-impaired-woman-ias-officer-in-the-country-125885544.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-31T11:12:53Z", "digest": "sha1:MTSL2M5F4ETDH4T23ZEHAXO36PAPT4UY", "length": 5737, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pranjal Patil, the first visually impaired woman IAS officer in the country | देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी केरळमध्ये स्वीकारला कार्यभार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी केरळमध्ये स्वीकारला कार्यभार\nतिरुवनंतपुरम - देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी सोमवारी तिरुवनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्रातील उल्हासनगरच्या प्रांजल २०१६ मध्ये पहिल्या प्रयत्नातच यूपीएसी उत्तीर्ण झाल्या. त्यांना ७७३ वी रँक मिळाली. त्यांना भारतीय रेल्वे लेखा सेवेत (आयआरएएस) पाठवण्यात आले, पण रेल्वेने दृष्टिहीनतेमुळे त्यांना नोकरी देण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी प्रांजल यांनी यूपीएससीत १२४ वी रँक मिळवली.\n६ व्या वर्षी वर्गात विद्यार्थिनीने डोळ्यात मारली होती पेन्सिल\nहिंमत, विश्वास आणि निर्धार असला तर शारीरिक अक्षमतेवर मात करून यशाचा मार्ग गाठता येतो हा धडा प्रांजल यांच्या कथेतून मिळतो. प्रांजल ६ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने त्यांच्या डोळ्यात पेन्सिल मारली होती. त्यानंतर त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. पालकांनी मुंबईच्या दादर येथील कमला मेहता शाळेत दाखल केले. तेथे ब्रेल लिपीत शिकवले जायचे. तेथे दहावीपर्यंत शिकल्यानंतर चंदाबाई कॉलेजमधून कला शाखेत १२ वी केली, तीत प्राजल यांना ८५% गुण मिळाले. बीएसाठी त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर कॉलेजला प्रवेश घेतला. पदवी पूर्ण होताच प्रांजल यांनी दिल्लीत जेएनयूमधून एमए केले. त्यानंतर खरे उद्दिष्ट होते यूपीएससीची तयारी. वर्ष होते २०१५. दरम्यान, प्रांजल यांचा विवाह केबल ऑपरेटर कोमलसिंह पाटील यांच्याशी झाला. शिक्षण सोडणार नाही, अशी अट त्यांनी विवाहाआधी घातली. प्रांजल यांनी कोचिंगशिवाय यूपीएससी उत्तीर्ण केली. जपानचे बौद्ध दार्शनिक डाईसाकू इगेडा यांचे साहित्य वाचून प्रांजल यांच्या दिवसाची सुरुवात होते. काहीही ���शक्य नाही ही प्रेरणा प्रांजल यांना त्यांच्यापासून मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-marathi-news-election-canceled-officials-responsible-ward-structure-scam-are-getting", "date_download": "2021-07-31T11:29:52Z", "digest": "sha1:2NML3ZWAHCVH5Q3ANP4WPYSACRMKM2KS", "length": 9715, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निवडणूक रद्द; वार्ड रचना घोटाळ्यास जबाबदार अधिकाऱ्यांना मिळतंय अभय", "raw_content": "\nउच्च न्यायालयाने रद्द केलेल्या व्याळा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड रचना घोटाळ्यास जबाबदार असलेले मंडळ अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय दिले जात आहे. त्याऐवजी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.\nनिवडणूक रद्द; वार्ड रचना घोटाळ्यास जबाबदार अधिकाऱ्यांना मिळतंय अभय\nअकोला : उच्च न्यायालयाने रद्द केलेल्या व्याळा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड रचना घोटाळ्यास जबाबदार असलेले मंडळ अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय दिले जात आहे. त्याऐवजी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.\nनिवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वॉर्ड रचनेमध्ये वार्ड क्र. ५ मध्ये क्षेत्रफळ मोठे ठेवून १६६८ अनुसूचित जातीचे मतदार संख्या समाविष्ट होती. त्यावर वंचितचे पदाधिकारी गजानन दांडगे व इतर दोन नागरिकांनी तहसीलदार यांचेकडे आक्षेप दाखल केले होते. दांडगे यांचे आक्षेपानुसार वार्ड ५ मधील अनुसूचित जातीचे मतदार वार्ड १ मध्ये जोडून तो वार्ड १ अनुसूचित जाती करीता राखीव करावा अशी मागणी होती.\nहेही वाचा - ‘आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’\nत्यावर हा आक्षेप अर्धवट स्वीकारला गेला आणि वार्ड ५ मधील अनुसूचित जातीचे मतदार वार्ड १ मध्ये जोडण्यात आले. मात्र वार्ड १ अनुसूचित जाती करीता राखीव न करता ज्या वार्ड क्र ३ मध्ये १० अनुसूचित जाती मतदार असलेला वार्ड एससी राखीव केला गेला. त्यामुळे वॉर्ड ३ मध्ये एक जागा एससी आणि एक जागा एसटीकरिता आरक्षित झाली.\nहेही वाचा - ‘औरंगाबादचं नामांतर: ठाकरे य���ंचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला\nया विरोधात वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आली. दुसऱ्यांदा वार्ड रचना केली गेली. त्यावर मंडळ अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यावरिष्ठ अधिकारी यांनी स्वाक्षरी करून वॉर्ड रचनेला मान्यता दिली होती.\nहेही वाचा - ‘अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nया विरोधात गावातील नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा मंडळ अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी या अधिकारी यांनी केलेल्या वॉर्ड रचनेला बेकायदा ठरवून व्याळा ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याचा आदेश दिला.\nहेही वाचा - ‘पतंग उडविण्यासाठी शेतात गेलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nहे प्रकरण अंगलट येणार असल्याने तहसीलदार यांनी कनिष्ठ कर्मचारी यांना बळीचा बकरा बनविले आहे. ज्या कर्मचारी यांचा दुसऱ्या वॉर्ड रचनेसोबत काही संबंध नाही. त्यांना निलंबित करण्याचा डाव साधला आहे, असा आरोप राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/sanjay-raut/", "date_download": "2021-07-31T11:27:18Z", "digest": "sha1:GQ6WWI4UKJNPGXK7VTGJW5NGP6KLGVLK", "length": 15194, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "संजय राऊत मराठी बातम्या | Sanjay Raut, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\n04:44 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव, कांस्य पदकाची आशा कायम\n04:43 PMTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n04:06 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताची बॉक्सिंगपटू पूजा राणी हिला ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक पदक विजेती ली क्यूईनकडून ५-० असा पराभव पत्करावा लागला.\n04:04 PMआता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n03:55 PM सोलापूर शहराजवळील अकोलेकाटी गावात बिबट्याचा एका व्यक्तीसह वासरावर हल्ला; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल\n03:19 PMMaharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता; आज आदेश जारी होण्याची शक्यता\n03:08 PMअसे काय घडले नवरी नटलेली, वाट पाहत होती; पण पोलिसांनी नवरदेवाला बॉर्डरवरूनच माघारी पाठवून दिले\n02:54 PM नाशिक शहरात शरणपूररोड, गोविंदनगर या भागात गुलमोहराची 3 झाडे कोसळली; चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान\n02:10 PMकिम जोंग उन पुन्हा आजारी वजन घटलेले, शरीर थकलेले...नवे फोटो धक्कादायक\n02:08 PMऑनलाईन गेममध्ये ४० हजार रुपये गमावले, आईने फटकारले; १३ वर्षांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि...\n डेल्टा व्हेरिंएट ठरणार पुढच्या लाटेचं कारण; WHOकडून भीती व्यक्त\n01:29 PM कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या; संभाजीराजेंनी घेतली हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट\n01:23 PMHyundai Casper मारुतीच्या S-Presso ला देणार कडवी टक्कर; जाणून घ्या काय आहे खास...\n01:19 PMएका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन\nराजकारण :“नारायण राणे कुठेही गेले तरी, शिवसैनिक म्हणूनच ओळख कायम राहणार”: संजय राऊत\nगेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद आणखीनच उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. ...\nराष्ट्रीय :“...अन्यथा नवा संघर्ष अटळ”; ‘त्या’ प्रकरणावरुन संजय राऊतांचा अमित शहांना सल्ला\nassam mizoram border conflict: आसाम-मिझोराम सीमावादावरून संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून अमित शहांना सल्ला दिला आहे. ...\nनाशिक :“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. ...\nमुंबई :Chitra Wagh: 'पेगासिस'ची चिंता सोडा, 'पेंग्विन'ची चिंता करा; चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर\nChitra Wagh: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून 'पेगॅसस' प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. ...\nराजकारण :Uttar Pradesh: 'उत्तर प्रदेश विधानसभेत शिवसेना सर्व ताकदीने स्वबळावर लढणार'\nSanjay Raut on UtttarPradesh election: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि राजदची आघाडी झाली आहे. ...\nराजकारण :pegasus issue: नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही; संजय राऊतांचे टीकास्त्र\nSanjay Raut attacks bjp govt over pegasus issue:'संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे.' ...\nराजकारण :“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”\nशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...\nराष्ट्रीय :राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक, संजय राऊतांचीही उपस्थिती\nविरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. ...\nराजकारण :'कोणत्याही गोष्टीवर उटपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही'\nSanjay Raut slams Devendra Fadnavis:भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मारलेल्या टोल्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...\nराष्ट्रीय :... लोकही जुमलेबाजीवर विश्वास ठेवतात, पण तेही एक गौडबंगालच राहते; काळ्या पैशांच्या उत्तरावरून शिवसेनेची टीका\nBlack Money - बाकांची अदलाबदल झाली, पण काळ्या पैशाबाबत नेमका काय बदल घडला; शिवसेनेचा सवाल. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन\n विसरलेले २ लॅपटॉप रिक्षा चालकाने तरुणीला केले परत, कौतुकाचा वर्षाव\n“नारायण राणे कुठेही गेले तरी, शिवसैनिक म्हणूनच ओळख कायम राहणार”: संजय राऊत\n“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे”\nLIC ULIP Plan : महिन्याला ३ हजार रूपयांच्या रकमेतून मिळवा ७ लाख रूपये; हेदेखील होतील फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2021-07-31T13:17:11Z", "digest": "sha1:5SQUTREFODU4JVUYJCYXCCAAKRL4VECT", "length": 13042, "nlines": 154, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "आरक्षण – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल….\nमराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विशेष प्रतिनिधी मुंबई :- मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात... Read More\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,059)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास���थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1377/", "date_download": "2021-07-31T12:13:38Z", "digest": "sha1:FVVGMAA6FEOTJ645CKBTW3GDGJMSC2MR", "length": 26022, "nlines": 106, "source_domain": "rayatnama.com", "title": "डॉ. विष्णुकांत मौर्य: एक महान वैज्ञानिक व संवेदनशील व्यक्तिमत्व | रयतनामा", "raw_content": "\nHome Uncategorized डॉ. विष्णुकांत मौर्य: एक महान वैज्ञानिक व संवेदनशील व्यक्तिमत्व\nडॉ. विष्णुकांत मौर्य: एक महान वैज्ञानिक व संवेदनशील व्यक्तिमत्व\nअँड. उर्वी केचे यावलीकर\nनुकतीच स्टैनफोर्ड विद्यापीठाने जगातील सर्वोत्तम दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली आहे. यात डॉ. विष्णुकांत शिवप्रसाद मौर्य, प्राचार्य, शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद (माजी प्राचार्य, शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावती); यांनी आपल्या सखोल संशोधनातून आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवून या प्रतिष्टीत यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत समाविष्ट होणारे ते एकमेव प्राध्यापक आहेत.\nश्री विष्णुकांत मौर्य हे मूळचे मध्यप्रदेशचे. त्यांचे शालेय शिक्षण शासकीय आर. एन. ए. विद्यालय, पिपारीया येथे झाले. १९८३ साली ते डॉक्टर हरिसिंग गौर विश्वविद्यालय, मध्यप्रदेश येथून सुवर्ण पदक पटकावत एम. फार्म. झाले.पुढे १९८३ सालीच ते एन.डी.एम.व्ही.पी. समाज महाविद्यालय फार्मसी, औरंगाबाद येथे (Lecturer & Asst. Professor) अध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी शिकवण्या बरोबरच फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट आणि इन्स्ट्रुमेंटल अँनालिसीस या मध्ये संशोधन केले. ते तेथे २००२ पर्यंत म्हणजे १९ वर्ष कार्यरत होते. याच दरम्यान १९९६ ते २००० पर्यंत ते एस.जी.एस.आय.टी. इंदौर येथे रिसर्च स्कॉलर होते. या दरम्यान त्यांनी त्वचेच्या माँलीक्युलर मोडेलिंग आणि टी.डी.डी.एस. च्या विकासावर संशोधन केले.त्या नंतर ते शासकीय महावि���्याल फार्मसी, औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून रुजू झाले. त्यांच्या २००२ ते २०११ या जवळपास 9 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अध्यापन आणि महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यासोबतच नॅनोटेक्नोलॉजी आणि दंत उत्पादनाचा विकास या विषयांमध्ये संशोधन केले. २०११ मध्ये ते शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून रुजू झाले आणि २०१५ पर्यंत ते अमरावती मध्ये कार्यरत होते. या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अध्यापन आणि प्रशासनासोबतच औषधनिर्माण, आण्विक मॉडेलिंग, इंस्ट्रूमेंटल अ‍ॅनालिसिस आणि कॉम्प्यूटर एडेड लर्निंग मटेरियल डेव्हलपमेंट या मध्ये संशोधन केले. पुढे ते परत ऑगस्ट २०१५ मध्ये औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून रुजू झाले. आणि सध्या संस्था प्रशासनासोबतच, फार्मा शिक्षणासाठी धोरण तयार करणे, संशोधन माहिती आणि विश्लेषण, संशोधन आणि प्रशासनात संगणक अनुप्रयोग या विषयांमध्ये कार्य आणि संशोधन करीत आहेत.\nश्री. मौर्य यांना ३२ वर्षाचा शैक्षणिक अनुभव आहे. एक वर्षाचा इंडस्ट्री अनुभव आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांचे ३५ शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाखाणल्या गेले आहेत. ते आयपीए, आयएसटीई, सीएसआय, एपीटीआय, एसीपीआय अश्या अनेक संघटनांशी सल्गनीत आहेत. तसेच त्यांना सन्मानाचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा करिअर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.\nअमरावती मधल्या त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या परिचयाचा योग आला. माझे वडील श्री सतेज मधुकर केचे यांचे मित्र श्री. दिलीप जनार्दन चौधरी, श्री. ब्रिजमोहन नेमीचंदजी कट्टा. व श्री. प्रफुल्ल औघड यांचा माध्यमातून ही भेट झाली. या नंतर अनेकदा भेटीचा योग आला आणि श्री. मौर्य यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत गेले.त्यांच्या सोबत अनेकदा पारिवारिक सहलींना जायचा योग आला. मालखेड, मुक्तागीरी अश्या अनेक ठिकाणी सहली झाल्या. तसेच त्यांनी दोन वेळेला चांगापूर देवस्थानात मोठ्या प्रेमाने आप्तस्वकीयांसाठी भोजन समारंभ सुद्धा आयोजित केला होता. त्यांच्या प्रखर आणि तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे लोक लवकरच प्रभावित होत त्यामुळे फार कमी काळातच त्यांचे अनेक मित्र सबंध तयार झाले होते. ते अनेक वेळा अनेक ठिकाणी अश्या जेवणाच्या मेजवानींचे आयोजन करायचे. त्यांचा तो छंदच होता असे म्हणायला हरकत नाही. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमांचे निमित्त ते कधीच सांगत नसत.\nएवढ्या मोठ्या पदावर असलेला व्यक्ति पण अहंकाराचा लवलेशही कधी त्यांच्यात दिसला नाही. त्या वेळेला विदार्थी दशेत असेलेले आम्ही म्हणजे चि. ऋषिकेश औघड, डॉ. कु. पल्लवी औघड, डॉ. श्री. भूषण कट्टा, चि. मंदार चौधरी आणि मी यांच्या सोबत अगदी खेळीमेळीने ते मिसळायचे. ते अतिशय कुटुंबवस्तल आहेत आणि आम्हाला त्यांच्या अपत्यासारखेच समजायचे. त्यांचा धाक होता पण कोणतीही नवीन योजना साकारायची झाल्यास नेहमी सर्वप्रथम त्यांचेच समर्थन आम्हास राहायचे. त्यांनी नेहमी नवीन विचारांना प्रोत्साहनच दिले आणि कार्य सिद्धीस जाई पर्यंत सर्व प्रकारची मदत केली.सहलींसोबतच त्यांच्या सोबत ट्रेकला जाण्याचा पण योग आला. तेंव्हा त्यांनी खटकालीचा अतिशय खडतर ट्रेक अगदी सहजरित्या पूर्ण केला. ते स्वतः एक उत्तम टेबल टेनिसपटू सुद्धा आहेत. महाविद्यालयाच्या कामानिमित्य त्यांना नेहमी दौऱ्यावर राहावे लागे पण कधी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही की कधी त्यांनी प्रकृतीची समस्या सांगितली नाही. त्यांची कर्तव्यदक्षता आणि काम करण्याची चिकाटी खरच वाखाण्याजोगी आहे.\nत्यांच्या पत्नी सौ. अलका विष्णुकांत मौर्य या पदवीधर तर आहेतच सोबतच अतिशय कर्तव्यदक्ष आणि सुगरण गृहिणी आहेत. शालेय जीवनात त्या स्वतः एक उत्कृष्ट हॉकी पटू राहिल्या आहेत. त्या स्वभावाने सुद्धा अगदी लाघवी आहेत. त्यांनी त्यांच्या मुलगा अभ्युदय आणि आमच्यात कधी फरक केला नाही. त्यांचे सौ. वसुधा केचे, सौ. लतादेवी कट्टा, सौ. नीता औघड आणि सौ. उल्का चौधरी यांच्या सोबत सलोख्याचे बंध तयार झाले. आणि या सर्व गृहसम्राज्ञींनी एकत्र येऊन अनेकदा त्यांच्या हातच्या स्वादिष्ट पदार्थांच्या मेजवान्या आम्हास खाऊ घातल्या.\nत्यांचा मुलगा चि. अभ्युदय विष्णुकांत मौर्य हा लहानपणीपासूनच फार हुशार. एकुलता एक असूनही लाडावलेपणाचा अंशही कधी त्याच्यात नव्हता. पण वडिलांसारखाच जिद्दी आणि चिकाटी असलेला. आपला पहिला पगार वडलांच्या शेवटच्या पगारापेक्षा जास्त राहणार हे त्याने लहानपणीच ठरविले होते. आणि त्या प्रमाणे त्याने परिश्रमही घेतले. त्याने त्याचे अभियांत्रिकी शिक्षण फार चांगल्या रीतीने पूर्ण केले. त्याम���ळे त्याची योग्यता लक्षात घेऊन लगेच एका बहुराष्ट्रीय कंपनीने त्याला उचलून घेतले. काही वर्ष काम भारतात केल्या नंतर सध्या आता अभ्युदय परदेशात पुढील उच्चशिक्षणासाठी गेला आहे.अभ्युदय हा सुद्धा त्याच्या वडिलांसारखा सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. त्याने नेहमीच कौटुंबिक समारंभामध्ये उत्साहाने भाग घेतला आहे. त्याने एकदा माझे वडील श्री. सतेज केचे आणि आई सौ. वसुधा यांच्या लग्नाचा वाढदिवसाचे इतक्या खुबीने आयोजन केले होते की जणू काही पुन्हा त्यांचे लग्नच लागले. आजही तो प्रसंग आठवला की उर आनंदाने भरून येतो.\n२०१९ मध्ये माझे लग्न झाल्या नंतर माझ्या यजमानांच्या नौकरी निमित्य आम्ही औरंगाबाद मध्ये स्थायिक झालो. तेंव्हा आमच्या सर्वांच्या आवडीचे मौर्य काका, लग्नाला येऊ न शकल्यामुळे काही सामान द्यायच्या निमित्याने मला भेटायला आले. त्यांनी माझे सासरे डॉ. श्री. पंडितराज यावलीकर, सासू सौ. रेखादेवी यावलीकर आणि पती श्री. सुदेश यावलीकर यांच्या सोबत फार आपुलकीने ओळख करून घेतली आणि गप्पा मारत फार छान वेळ आमच्या सोबत घालविला. घरी परतांना माझा सुखी संसार पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मला औरंगाबाद मध्ये एक हक्काचे माहेर मिळाले.त्या नंतर अनेकदा औरंगाबाद येथे त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. तेथे पाहायला मिळाले की सौ. अलका काकू या काकांप्रती फार कर्तव्यपरायण आहेत आणि काकांनी घरात अश्या अनेक सोयी करून ठेवल्या आहेत की काकूंना त्रास कमी व्हावा. त्यांचा आपसामधील हा ऋणानुबंध पाहून, आम्हा नवीन उभयतांना वैवाहिक जीवनाच्या सुरवातीलाच खरच फार चांगली प्रेरणा मिळाली.त्यांचे नेहमीच त्यांच्या जवळच्या लोकांच्या कार्यावर लक्ष असते. माझे महिलांच्या कायदेशीर अधिकारांच्या क्षेत्रातील कार्य पाहून त्यांनी मला, त्यांच्या शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद येथे जागतिक महिला दिनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करण्यास आमंत्रित केले. त्या दिवशी ते स्वतः प्रशासकीय कामानिमित्त दौऱ्यावर होते. पण त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मयुरा काळे यांनी कोणताही अडथळा न येता तो कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला.त्यांच्या महाविद्यालयाच्या शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्याच्या मनात त्यांचे प्राचार्य श्री. मौर्य यांच्या विषयी आदरभाव जाणवला. त्यांचे प्रशासन कौशल्य सुद्धा या वेळेस पाहण्यास मिळाले की ते स्वतः उपस्थित नसतांना सुद्धा त्यांनी महाविद्यालयाची कोणतीही कामे अडू दिली नव्हती. कामाचे समायोजन आणि विभागणी इतक्या व्यवस्थितरित्या केले होते की प्रत्येक व्यक्ति आपली कामे सुरळीतपणे करीत होता.\nया अनेक वर्षात डॉ. श्री विष्णुकांत शिवप्रसाद मौर्य यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू पाहण्यास मिळाले. पण प्रामुख्याने त्यांनी व्यासंगी आणि अभ्यासू वैज्ञानिक, कुशल प्रशासक, आदर्श शिक्षक, स्पष्टवक्ता मित्र, खंबीर पिता आणि एक प्रेमळ पती या सर्व भूमिका त्यांनी अगदी समर्थपणे पार पाडल्या आहेत. ते खरच एक अष्टपैलू आणि अलौकिक व्यक्तिमत्व आहेत. आणि या पुढेही ते औषध निर्माण शास्त्राच्या संशोधनात अनेक उच्चांक प्रस्थापित करतील यात मला थोडीही शंका नाही आहे.\nPrevious articleवेबसिरीज एक सामाजिक प्रदूषण \nNext articleसर्व श्रेय तुम्ही घ्या पण शेतकऱ्यांचा विकास होऊ द्या\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/398/", "date_download": "2021-07-31T11:15:21Z", "digest": "sha1:7X6XM2JWT3KJK57W43S2IGWT65MBGQ6A", "length": 10334, "nlines": 99, "source_domain": "rayatnama.com", "title": "‘गुट’ खा ! | रयतनामा", "raw_content": "\nHome विदर्भ 'गुट' खा \nहो, आहे राज्यात गुटखाबंदी. ठाऊक आहे. वर्षभरापूर्वी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतः अमरावती आले असताना अगदी खबरदार वगैरे शब्दात इशारा दिला होता. कुठेही दिसला तर कठोर कारवाई केली जाईल गुटखा असं काही बोलले होते ते. पण खरं सांगायचं म्हणजे या नेते लोकांना असं बोलावंच लागत ना. आता नेते बोललेच नाही तर कसं जमणार. आणि यांच्या बोलल्याने तुम्हा आम्हाला गुटख्याच्या पुड्या मिळणं थांबल्या का कुठे. त्यामुळे नेत्यांच्या आशा वक्त्यावयावर विश्वास ठरवायचा नाही आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष पण द्यायचं नाही. अरे आज अख्या गावाला माहिती आहे संपूर्ण विदर्भात आणि आणि थेट नाशिक पर्यन्त गुटखा आपल्या अमरावतीतून जातो ते. यात नवीन काही राहिलं नाही. मागे आठवतं का लोकसभा निवडणूक जवळ आल्या तसा गुटखा बंद झाला होता.हा आठवतं ना पाच सहा महिने गुटकाच नव्हता. पण यामुळे बिचाऱ्या गुटकावल्याचे नुकसान झाले असे वाटून घ्यायचे नाही फायद्यातच होता तो. निवडणूक जवळ आल्या होत्या ना. आता व्हाइट कॉलर नेत्यांसह हवशे गावशे नेतेही डिमांड करू लागले. आता चार- पाच खोके कसे बसे ऍडजस्ट करतो हो माणूस पण विषय 15, 20 च्या वर जात असेल तर दुकान बंद केलेलं बरं ना. त्यामुळेच सरकारने बॅन केलेला गुटका पाच – सहा महिने आपल्या इथेपण बॅन असल्यासारखाच होता ना.\nआता मात्र सारं आलबेल आहे. पानटपरी, किराणा दुकान, हॉटेल वाट्टेल तिथे मिळते ना पुडी बस. आता ज्या विभागावर कारवाई वगैरे करायची जाबाबदरी आहे त्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्षातूम दोन-चार पान टपऱ्यांवर कारवाई करून कर्तव्य बजावतातना झालं. आता गुटख्याच्या डॉन ला हात पकडायची हिम्मत तरी कशी होईल त्यांची. जे कोणी असो ज्यांच्यावर कारवाई करण्याची काबाबदरी त्यांची दिवाळी पहा कशी मस्त होते. नेत्यांची तर दर महिन्यातच दिवाळी आहे म्हणतात. गुटकेलेल्या डॉन साहेबांचा दारात इतका की गल्लीबोळ्यातील काही नगरसेवकापसून थेट केंद्रीय मंत्र्यांच्या मांडिलां मंडी लावून बसू शकतात इतकी मोठी उंची गाठली त्यांनी. शेवटी ‘उचे लॉग उचे संबंध’ . गुटखा खाल्ल्याळणे कॅन्सर होतो, अमुक होतो, ढमूक होतो, माणूस मारतो अशा जाहिरातींवर मार खर्च होतो. सब फालतुपणा.\nखरं तर हा फालतू विषय चघळण्यात अर्थ नाही. त्यांना ‘गुट’ खाऊ’ द्या गुटखा खाऊन मारणाऱ्यांना मरु द्या.आपण हा विषय पचकन थुंकून मोकळा केलेलाच बरा .\nPrevious articleकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना\nNext articleशिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपये\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/992/", "date_download": "2021-07-31T12:53:06Z", "digest": "sha1:DJZW3IBEUAHXHN4WR76244DFID472F5M", "length": 9692, "nlines": 101, "source_domain": "rayatnama.com", "title": "‘टीसीएस’चे संस्थापक फकिरचंद कोहली यांच��� निधन | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी 'टीसीएस'चे संस्थापक फकिरचंद कोहली यांचे निधन\n‘टीसीएस’चे संस्थापक फकिरचंद कोहली यांचे निधन\nभारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचित असलेले टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसचे फकिर चंद कोहली यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते.\nकोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ( टीसीएस) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.\nफकिर चंद कोहली यांचा जन्म १९ मार्च १९२४ रोजी पेशावरमध्ये झाला. त्यांनी पेशावर येथूनच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी कॅनडातील क्विन विद्यापीठातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये बीएससी (ऑनर्स) शिक्षण पूर्ण केलं. १९५१ मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले आणि सिस्टमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली. १९७० मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.\n१९७० मध्ये कंपनीच्या संचालकपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावर टीसीएसच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली. १९९९ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही कोहली टीसीएसचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. १९९१ मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता. टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला १०० अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.\nफकिरचंद कोहली यांचे निधन\n ड्राय डे मुळे प्रश्न झाला उपस्थित\nNext articleमहाराष्ट्रात 24 तासात 6 हजार 406 जणांना कोरोना; 65 दगावले\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असले��्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/importance-of-friends-in-our-life-in-marathi/", "date_download": "2021-07-31T11:15:28Z", "digest": "sha1:FES2TWSQ37PGKKQSXXNDFO7ASYAHO6M2", "length": 14606, "nlines": 97, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "जीवनातील मित्राचे स्थान वर मराठी निबंध Best Essay On Importance Of Friends In Our Life In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nImportance Of Friends In Our Life In Marathi आपल्या जीवनात खूप मित्र येतात आणि जातात, पण जे एकमेकांना मदत करतात त्यांनाच आपण जिवलग बनवीत असतो. अशाच मित्रांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व असते. हा निबंध माझ्या एका वाचकांनी लिहायला सांगितला , तर आज मी जीवनातील मित्राचे स्थान किंवा महत्त्व हा निबंध लिहित आहोत.\nआपल्या जीवनात मैत्रीचे महत्त्व :-\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nजे लोक नेहमी आपल्या बरोबर असतात, जरी वेळ चांगला असो की वाईट, त्यांना खरा मित्र म्हणून ओळखले जाते. आपली स्थिती अत्यंत वाईट असूनही ते आपल्याला सोडणार नाहीत. त्यांच्यासाठी, आपला वेळ कितीही वाईट असला तरी हरकत नाही. आम्ही निराश झालो असताना, हे मित्र आहे���, जे आम्हाला हसण्यास आणि आरामदायक वाटण्यात मदत करतात.\nते आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात आणि आमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्यावर विसंबून राहू शकतो. मित्र आमच्या सर्व समस्यांचे निराकरण करतात तसेच आपला आनंद वाढविण्यासाठी चांगले वेळ सामायिक करतात. मित्र फक्त एक आहे जे आपल्याला नेहमी मदत करतात आणि आपण चुकत असल्यास आम्हाला सुधारतात. Importance Of Friends In Our Life In Marathi\nमित्र ज्यांच्याबरोबर असतात; आम्ही खोल रहस्ये सामायिक करू शकतो. ते आमचे सर्व विचार स्वीकारतात, अगदी वाईट असले तरीही मित्र कधीही बदल्यात कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. संपूर्ण आयुष्यभर ते तुमच्याबरोबर राहतात. आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ते आहेत. आम्ही आमच्या मित्रांच्या सहवासात नेहमीच सुरक्षित असतो.\nमैत्री ही आपली गरज नाही, ही गोष्ट नाही, हे असे प्रेम आहे जे आपण चुकून कधीही गमावण्याची इच्छा करत नाही. मैत्री खरोखरच महत्त्वाची आहे, जरी आमच्यात रक्ताचे संबंध नसले तरी आमचे मित्र आम्ही निवडलेले एक कुटुंब आहे. आमच्यात असलेल्या सर्व भावना ते सामायिक करतील. आमच्या यशाबद्दल आमचे मित्र आनंदी होतात आणि आपल्या अपयशावर दु: खी होतात; ते आपल्याला एकटेपण जाणवू देणार नाहीत.\nआपल्या जीवनात मैत्रीचे महत्त्व :-\nजीवन आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवते. तथापि, कोणीही मैत्रीपेक्षा श्रेष्ठ शिक्षक नाही. मैत्रीशिवाय, जीवन पूर्णपणे निरर्थक असू शकते आणि हे कदाचित इतरांसारखे नातेसंबंध तयार करण्यास आणि शेवटपर्यंत त्याचे पालनपोषण करण्यास सक्षम नसल्यासारखे मानवतेला दर्शवेल.\nकोणत्याही वयातील अडथळ्यांशिवाय मैत्रीची स्थापना होऊ शकते. मैत्रीसाठी वयाविषयी कोणतेही लेखी नियम नाहीत. आपली मांजर किंवा कुत्रा देखील तुमचा सर्वात चांगला साथीदार होऊ शकतो आणि आपण त्याबरोबर घनिष्ट मैत्री देखील सामायिक करू शकतो.\nखरे मित्र कदाचित आपल्यासंदर्भातील बर्‍याच गोष्टी ओळखू शकतात ज्याबद्दल कदाचित आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा पालकांना माहिती नसेल. जवळच्या मित्रांच्या सहवासात असताना, आम्ही स्वत: ला अधिक चांगले पारखू शकतो आणि आपल्या अंधकारमय बाजू, भीती किंवा आम्हाला सामायिक करू इच्छित असलेल्या कशाबद्दलही बोलू शकतो.\nआपल्या जवळच्या मित्रांवर आपण जास्तीत जास्त विश्वास ठेवला पाहिजे . आमचे खरे ���ित्र त्यांच्या मैत्रीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारच्या पूर्ततेची अपेक्षा करत नाहीत. आपण आपल्या मित्रांसह वैयक्तिकरित्या फिरताना, आपण सामायिकरण, त्याग करणे आणि आपुलकी दाखवण्याचे महत्त्व शिकतो.\nजगात कोणीही आदर्श नाही. तथापि, मैत्री सर्व अपूर्णांवर विजय कसे मिळवावे आणि अद्याप बंधनकारक कसे रहावे हे शिकवते. आपण हे धडे पालक, नातेवाईक आणि भावंडांसारख्या आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींना लागू करू शकतो. प्रामाणिक आणि विश्वासार्ह मित्र बनवणे त्या व्यक्तीस कठीण आहे.\nजरी आपल्याकडे फक्त आपल्यास परिचित असलेला एखादा मित्र आहे, तरीही आपण त्या नात्यापासून त्याला जाऊ न देण्याकरिता आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि आयुष्यभर असेच चालू राहील याची खात्री करुन घ्या. अप्रामाणिक व्यक्तींची संगती घेतल्याने तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते आणि तुम्हाला विनाशाच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकते म्हणून सुज्ञपणे मित्र निवडा.\nतर मित्रांनो जीवनातील मित्राचे स्थान वर मराठी निबंध Best Essay On Importance Of Friends In Our Life In Marathi या निबंधाचे आपण जरूर वाचन केले असेल , तर आपल्या मित्रांना पण जरूर share करा, धन्यवाद \nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nमेरी प्रिय अध्यापिका हिंदी निबंध | My Favourite Teacher Hindi Essay\nमोबाईल फोन बंद झाले तर ....... मराठी निबंध Mobile Phone Band Jhale Tar\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-bsf-india-share-soldiers-photo/", "date_download": "2021-07-31T11:13:48Z", "digest": "sha1:3BGJPGVNFXIQVJZQ3FEZMAYNUDHYTC2L", "length": 3174, "nlines": 78, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "बर्फाच्छादित प्रदेशात सीमेवर सतर्क जवान - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS बर्फाच्छादित प्रदेशात सीमेवर सतर्क जवान\nबर्फाच्छादित प्रदेशात सीमेवर सतर्क जवान\nभारतीय सैन्याने शेयर केला सीमेवरील जवानांचा फोटो\nबर्फाच्छादित प्रदेशात सीमेवर सतर्क जवान\n“त्या देशाच्या सीमेला कोणीही स्पर्श करु शकत नाही”\n“ज्या देशाच्या सीमेचं रक्षण करतात हे डोळे”\nभारतीय सैन्याने दिलं कॅप्शन\nभरथंडीत जवान बजावत आहेत कर्तव्य\n ‘या’ मराठी जोडीने दिली आनंदाची बातमी \nNext articleतमन्ना भाटियाची कोरोनावर मात ;ग्लॅमरस अंदाजात शेअर केले फोटोज \nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1909/", "date_download": "2021-07-31T12:45:57Z", "digest": "sha1:V777KBOQWTMXST6VLPZMSHPMJOCK6TNN", "length": 10698, "nlines": 102, "source_domain": "rayatnama.com", "title": "जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nजिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nसुदृढ आरोग्यासाठी लसीकरणाबरोबरच उत्तम आहार महत्वाचा : यशोमती ठाकूर\nनियमित लसीकरणासह प्रसुतीआधी व बालकांच्या जन्मानंतर माता व बालकांना उत्तम आहारही मिळणे आवश्यक असते. त्यासाठी शासनातर्फे पोषण आहार योजनेसह मार्गदर्शन, जनजागृतीही करण्यात येते. माता व बालकांच्या कुटुंबियांनीही याचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या आहारात नैसर्गिक भाज्या, डाळी आदी प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या बाबींचा समावेश असेल याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.\nजिल्ह्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा रुग्णालयात आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.\nजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते रायन फर्नांडिस, सौरवी शिरीष किंडे, अभिषेक सोनू उईके, सागर पंकज राजनकर या बालकांना लस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.\nमोहिमेत शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहता कामा नये. त्यासाठी गृहभेटीही देण्यात येत आहेत.महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, असे निर्देश पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.\nबालक व मातांच्या सुदृढ आरोग्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रसूतीपूर्व व नंतरच्या काळातील एक हजार दिवसांत घ्यावयाच्या आहाराबाबत आरोग्य विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे आहार असावा. तसा आहार व दक्षता ही जीवनशैली व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले.\nलसीकरणाचे सर्व साहित्य वितरीत करण्यात आले आहे.सर्व बुथवर विहित वेळेत लसीकरण सुरू झाले. एकही बालक सुटू नये म्हणून गृहभेटी व आवश्यक तिथे प्रत्यक्ष जाऊन लसीकरण करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले.\nPrevious articleइस्रायली दूतावास परीसरात स्फोटामागे जैश उल हिंद\nNext articleगझलकार इलाही जमादार यांचे निधन\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/cto0rwtu/hemant-patil/poems", "date_download": "2021-07-31T12:19:44Z", "digest": "sha1:LWNLAXKUXWAPWSNQSJQ77EKMYG66AERR", "length": 3629, "nlines": 124, "source_domain": "storymirror.com", "title": "Poems Submitted by Literary Captain Hemant Patil | StoryMirror", "raw_content": "\nवक॔ शाॅप मोकळया वेळात वाचन लिखाण आवड.\nकष्ट करूनी कपाळी घामाचे थेंब कष्ट करूनी कपाळी घामाचे थेंब\nमहापुरूष महाराष्ट्र महायोगी, पराक्रमी महायोद्धा कल्याणकारी, जगज्जेता राजे शिवराय यांना मानाचा मु... महापुरूष महाराष्ट्र महायोगी, पराक्रमी महायोद्धा कल्याणकारी, जगज्जेता राजे शिव...\nजिथे झाडे तिथे पाऊस पाऊस तिथे हिरवाई, तिथे प्राणी, पक्षी निसर्गाचा ठेवा तिथे प्राणवायू मुबलक जिथे झाडे तिथे पाऊस पाऊस तिथे हिरवाई, तिथे प्राणी, पक्षी निसर्गाचा ठेवा तिथे...\nमळयामधी कौलारू घर मळयामधी कौलारू घर\n निरागस बाल मन लहानपण देगा देवा\nहा मथूरेचा कृष्ण कन्हैया हा मथूरेचा कृष्ण कन्हैया\nपरत वाचून आठवण साठून राही परत वाचून आठवण साठून राही\nअशी ही तूझी स्वप्ना च्या पलीकडे तूझी ही साथ लाभू दे अशी ही तूझी स्वप्ना च्या पलीकडे तूझी ही साथ लाभू दे\nबाॅलर व बॅट्समॅन आले समोरासमोर बाॅलर व बॅट्समॅन आले समोरासमोर\nपुढच्या गावाला पाऊसाने दिला त्या भागाला चकवा............. पुढच्या गावाला पाऊसाने दिला त्या भागाला चकवा.............\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/us-president-donald-trump-trumps-farewell-address-joe-biden-president-elect-biden-capitol-hill-riots-inauguration-day-inauguration-day-2021-128143169.html", "date_download": "2021-07-31T12:06:36Z", "digest": "sha1:NJ7GPXTQ73YEYB3O43QOIYQF723ZRM37", "length": 8828, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "US President Donald Trump | Trump's Farewell Address, Joe Biden, President Elect Biden, Capitol Hill Riots, Inauguration Day, Inauguration Day 2021 | ​​​​​​​ट्रम्प म्हणाले - 'कोणत्याही युद्धाशिवाय दशकातील पहिला राष्ट्राध्यक्ष असल्याचा अभिमान, नवीन सरकारला शुभेच्छा' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nUS प्रेसिडेंटचे शेवटचे भाषण:​​​​​​​ट्रम्प म्हणाले - 'कोणत्याही युद्धाशिवाय दशकातील पहिला राष्ट्राध्यक्ष असल्याचा अभिमान, नवीन सरकारला शुभेच्छा'\nकोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना बायडेन-कमला यांची श्रद्धांजली\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ आज समाप्त होत आहे. काही तासांनंतर प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन US चे नवीन राष्ट्राध्यक्ष बनतील. यापूर्वी ट्रम्प यांनी मंगळवारी आपल्या शेवटच्या भाषणात आपल्या सरकारच्या कार्यांचा पाठा वाचला आणि नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या.\nयावेळी ट्रम्प म्हणाले की कोणत्याही युद्धाविना दशकातला पहिला राष्ट्राध्यक्ष असल्याचा मला अभिमान आहे. ते म्हणाले की आम्ही अमेरिकेची ताकद घरीच स्थापित केली आणि अमेरिकन नेतृत्वाला बाहेरूनही नवीन उंचीवर नेले. आम्ही चीनविरूद्ध जगाला एकत्र केले, यापूर्वी असे कधी झाले नव्हते.\nट्रम्प यांच्या भाषणातील 5 गोष्टी\n1. कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसक हल्ल्यांचा निषेध\n19 मिनिटांच्या प्री-रिकॉर्डेड व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी 6 जानेवारीला कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसेचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, अमेरिका अविश्वसनीय, सभ्य, विश्वासार्ह आणि शांतप्रिय लोकांचा देश आहे. येथे सर्वांना वाटते की, आपला देश पुढे जावा आणि नवीन उंची गाठावी.\n2. कार्यकाळाचे स्मरण केले\nआपला कार्यकाळ आठवताना ट्रम्प म्हणाले की 4 वर्षांपूर्वी आम्ही आपल्या देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी, याची भावना पुन्हा रिन्यू करण्यासाठी आणि जनतेप्रती सरकारची निष्ठा बहाल करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू केली होती. 2016 मध्ये त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले. हा सन्मान शब्दांत व्यक्त करता येत नाही, असे ते म्हणाले.\n3. आपल्या कामाचा पाढा वाचला\nआम्ही सर्वांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्���ासाठी एक मिशन सुरू केले. आम्ही जगातील इतिहिसाता सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. त्यांनी ऐतिहासिक मिडल ईस्टमध्ये अब्राहम अकॉर्ड यांचाही उल्लेख केला.\n4. चीन आणि कोरोनाचाही उल्लेख\nआम्ही चीनवर ऐतिहासिक शुल्क लादले. चीनबरोबर एक मोठा करार केला, परंतु शाई कोरडी होण्यापूर्वी आपल्याला आणि संपूर्ण जगाला चीनी विषाणूची लागण झाली. आमचे व्यावसायिक संबंध वेगाने बदलत होते. अमेरिकेत कोट्यवधी आणि कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात होती, परंतु विषाणूमुळे आम्हाला वेगळ्या दिशेने जाण्यास भाग पाडले गेले.\n5. मेलानिया आणि कुटुंबाचे आभार\nमी बायडेन प्रशासनाच्या यशासाठीही शुभेच्छा देतो. नवीन प्रशासनाचे स्वागत आहे आणि अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यासाठी प्रार्थना करतो. फेयरवेल स्पीचमध्ये ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया आणइ कुटुंबाचे आभार मानले. यासोबतच त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांचेही आभार मानले.\nकोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना बायडेन-कमला यांची श्रद्धांजली\nकोरोनामुळे जीव गमावणाऱ्या अमेरिकन लोकांना बायडेन आणि व्हाइस प्रेसिडेंट कमला हॅरिस यांनी श्रध्दांजली वाहिली. लिंकन मेमोरियलवर आयोजित कार्यक्रमात बायडेन म्हणाले की, अनेक वेळा या गोष्टी आठवणे कठीण असते, मात्र यामुळे जखमा भरतात. एक राष्ट्र म्हणून हे करणे आवश्यक आहे. यामुळेच आपण येथे आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-pakistans-first-gold-medalist-powerlifter-twinkle-sohel-5432418-NOR.html", "date_download": "2021-07-31T12:52:23Z", "digest": "sha1:36GKZYCBYNPEYMWOVITXF4TZG2UULMX7", "length": 5739, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistan's first gold-medalist powerlifter twinkle sohel | पक्षपात, संकटावर मात करत बनल्या चॅम्पियन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपक्षपात, संकटावर मात करत बनल्या चॅम्पियन\nलाहोर - ट्विंकल सोहेल आणि सोनिया अजमत या पाकिस्तानच्या १९ वर्षीय दोन ख्रिश्चन पॉवरलिफ्टर आहेत. दोघींनी पहिल्यांदा ज्युनियर एशियन बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेताना सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत पाकिस्तानकडून सुवर्णपदक जिंकणारी िट्वंकल देशाची पहिली खेळाडू बनली. आता दोन्ही खेळाडू १४ ऑक्टोबरपासून ताश्कंद येथे होणाऱ्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत सहभागी होतील. यानंतर डिसेंबरमध्ये न्यूझीलंड य���थे होणाऱ्या आशिया-ओसनिया पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतील.\nदोघी पाकिस्तानच्या अल्पसंख्याक समूहातील आहेत. याचा परिणाम त्यांच्या खेळावरही झाला. िट्वंकल तर मार्च महिन्यात ईस्टरवर झालेल्या हल्ल्यात बालंबाल बचावली होती. जेथे हल्ला झाला त्या लाहोर पार्कजवळच ती होती. तालिबानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात ७२ ख्रिश्चन लोकांचा मृत्यू झाला. दोघींना ख्रिश्चन असल्यामुळे पक्षपात सहन करावा लागला. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक लोकांना नाेकरी मिळत नाही. सोनियाचे वडील त्यांना सोडून गेले होते. यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचे संगोपन केले. ती एका फॅक्ट्रीत काम करते. तेथेच िट्वंकलचे वडील स्वच्छता कामगार होते. त्यांचे घर लाहोरच्या झोपडपट्टीत होते. येथे ट्रेनिंगची चांगली सुविधा नाही. या दोघींसोबत शाळेसह ट्रेनिंग आणि निवड चाचणीतही सर्रास पक्षपात व्हायचा. दोघींना आपल्या मुस्लिम सहकाऱ्यांच्या तुलनेत अधिक मेहनत करावी लागत असे. या दोघींनी या प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला आणि ज्युनियर नॅशनल संघात स्थान मिळवले. िट्वंकल ५७ किलो, तर अजमतने ६३ किलो गटात सुवर्ण जिंकून स्वत:ला सिद्ध केले.\nसोनिया आणि िट्वंकल आशियाई सुवर्णपदक विजेता रशीद मलिककडून ट्रेनिंग घेतात. मलिक म्हणाले, ‘दोघींना आपल्या सहकारी खेळाडूंच्या तुलनेत अधिक मेहनत घ्यावी लागते. अापल्याकडे प्रतिभा असेल तर कोणालाही मागे टाकू शकतो, हे या दोघींनी सिद्ध केले.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/aiims-director-randeep-guleria-said-third-wave-of-corona-may-come-in-next-6-to-8-weeks-report/articleshow/83662951.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-07-31T12:02:45Z", "digest": "sha1:4PP56SGVGMC7UJWGKJOVXZP3IDH4RGL5", "length": 14072, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य, AIIMS प्रमुखांचा इशारा\nAIIMS Director Randeep Guleria : आपण कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून काहीही धडा घेतल्याचं सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही. पुन्हा एकदा गर्दी दिसून येतेय, असं म्हणतानाच एम्स प्रमुखांनी अशीच परिस्थिती राहिली तर तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं म्हटलंय.\nचाचणीसाठी रांगा... अहमदाबादमधील एक प्रातिनिधिक दृश्यं\nयेत्या सहा ते आठ आठवड्यांत करोना विषाणू संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता\n'देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना कोविड नियमांसंबंधी ढिलाई'\nनवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत करोना विषाणू संक्रमणाची तिसरी लाट देशात दाखल होऊ शकते. ही तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं मत 'ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलंय. (Dr Randeep Guleria on COVID-19 3rd Wave)\n'कोव्हिशिल्ड' लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही, कारण यामुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो, असंही मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलंय. आत्तापर्यंत देशातील ५ टक्के लोकसंख्येला करोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या वर्षीच्या शेवटपर्यंत देशातील १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करणं, हे सरकारचं लक्ष्य आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे.\nकरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्याच्या शेटी सुरु झालेले लॉकडाऊनचा सिलसिला देशभरात आता कुठे हळूहळू कमी होताना दिसतोय. त्यातच तज्ज्ञांकडून तिसऱ्या करोना संक्रमणाच्या लाटेच्या शक्यतेवर सावधानतेचा इशारा दिला जातोय.\nCoronavirus: एका दिवसात ६०,७५३ करोनाबाधित तर १६४७ मृत्यू\nBaba Ka Dhaba: रेस्टोरन्ट बंद पडल्यानंतर... 'बाबा का ढाबा' मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न\n'देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, कोविड नियमांसंबंधी ढिलाई दिसून येत आहे. आपण कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून काहीही धडा घेतल्याचं सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही. पुन्हा एकदा गर्दी दिसून येतेय. अनेक लोक एकत्र येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या सहा ते आठ आठवड्यांत करोना संक्रमणाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. किंवा त्यापेक्षा थोडा अधिकही वेळ लागू शकतो. कोविड नियम आपण कशा पद्धतीने हाताळतो आणि गर्दीपासून वाचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्यावर हे अवलंबून आहे', असंही गुलेरिया यांनी म्हटलंय.\n'रॉयटर्स'च्या एका सर्व्हेनुसार, देशात ऑक्टोबर महिन्यापर्यंत करोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. या सर्व्हेत जगभारतील ४० तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, एपिडेमिओलॉजिस्ट आणि प्राध्यापकांचा समावेश करण्य���त आला होता. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणात सहभागी करून करोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं, असं मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत संक्रमणाची संख्या कमी असू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय.\nउत्तराखंडात अलकनंदा - मंदाकिनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, सतर्कतेचे आदेश\nMilkha Singh: 'पद्मश्री' मिल्खा सिंह यांच्या निधनानं देशावर शोककळा, पंतप्रधानांकडून आदरांजली\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMilkha Singh: 'पद्मश्री' मिल्खा सिंह यांच्या निधनानं देशावर शोककळा, पंतप्रधानांकडून आदरांजली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसावधानतेचा इशारा दुसरी लाट तिसरी लाट डॉक्टर रणदीप गुलेरिया एम्स third wave of corona aiims director randeep guleria\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nविदेश वृत्त रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nविदेश वृत्त ...तर जगातून करोनाचा खात्मा करणे शक्य\nअहमदनगर 'विरोधी पक्षाला काही काम नसतं, डोकं मोकळं असल्यानं ते काहीही आरोप करतात'\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा अभिनेत्री वापरतात असे 7 उपाय\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-07-31T13:37:11Z", "digest": "sha1:NRN5ORGGT7MFO3LBA6CTVEO4POSPSIAJ", "length": 6849, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काटपाडी रेल्वे स्थानकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकाटपाडी रेल्वे स्थानकला जोडलेली पाने\n← काटपाडी रेल्वे स्थानक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख काटपाडी रेल्वे स्थानक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवेल्लूर ‎ (← दुवे | संपादन)\nदौंड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्डुवाडी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकेरळ एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई–चेन्नई लोहमार्ग ‎ (← दुवे | संपादन)\nमोहोळ रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nभिगवण रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nजेऊर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमाढा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nहोटगी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nअक्कलकोट रोड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nदुधनी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगुलबर्गा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nशहाबाद रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवाडी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nयादगीर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसैदापूर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nरायचूर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nआडोनी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगूटी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकडप्पा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nखंडाळा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमंकी हिल रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\n��ामरुंग रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nठाकुरवाडी रेल्वे केबिन ‎ (← दुवे | संपादन)\nहडपसर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमांजरी बुद्रुक रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nलोणी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nउरुळी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nयवत रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nखुटबाव रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकेडगांव रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकडेठाण रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nपाटस रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/bihar-election-2020/", "date_download": "2021-07-31T12:18:43Z", "digest": "sha1:JKDRN46JHBLRIZMM6QMPFTYGX6GQ7JHS", "length": 3698, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "bihar election 2020 | रयतनामा", "raw_content": "\nबिहार : एनडीएला स्पष्ट बहुमत ; नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री\nपाटणा बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. निवडणुकीत एनडीएने जागा जिंकल्या. तर आरजेडी आणि काँग्रेस आघाडीला जागा मिळाल्याने सत्तांतर घडवण्यात...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/product/entrepreneurship-orientation-program/", "date_download": "2021-07-31T11:29:50Z", "digest": "sha1:JDL2CGRGWRMKQCYM62UQOJCR52X6O6B7", "length": 7564, "nlines": 184, "source_domain": "www.chawadi.com", "title": "Entrepreneurship Orientation Program I Chawadi Training institute", "raw_content": "\nमहाराष्ट्रात पहिल्यांदाच नवीन उद्योगांना मार्गदर्शन करणारा एकमेव ऑनलाईन प्रोग्राम…\nआजपर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन करणारे चावडीचे संचालक श्री अमित मखरे सर यांनी तयार केलेला खास प्रोग्राम….\nयामध्ये दिली जाणारी माहिती खालील प्रमाणे\nघरबसल्या महिलांना कोणकोणते उद्योग सुरू करता येतील \nकमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणकोणते उद्योग सुरू करता येतात \nनोकरी करता करता येणाऱ्या विविध साईड बिजनेस(Part Time Business) बाबत माहिती देण्यात आली आहे.\nशेती पूरक जोडधंद्यांची उद्योगांची माहिती देण्यात आली आहे.\nहा कार्यक्रम कोणासाठी आहे \n✅ज्यांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे.\n✅ज्यांना साईड बिजनेस सुरु करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम आहे.\n✅ज्यांना आपल्या घरच्या लोकांना घरगुती उद्योग सुरू करून द्यायचे आहे अशा कुटुंबासाठी हा कार्यक्रम आहे.\n✅ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे.\n✅शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातील लोक हा प्रोग्राम अटेंड करू शकतात.\n✅खास महिला बचत गटातील महिलांना एकत्र येऊन करता येतील अशा उद्योगांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली आहे.\n✅ज्या गृहिणींना घरगुती उद्योग करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम बेस्ट आहे.\nयामध्ये छोट्या स्वरूपात 50 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत सुरू करता येणाऱ्या विविध उद्योगांच्या संधींविषयी माहिती देण्यात आलेली आहे.\nहा ऑनलाइन प्रोग्राम असून तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवर प्रोग्राम बघू शकतात.\nसोबत फक्त माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/coronavirus-entry-office-district-superintendent-police-ratnagiri-families-police-personnel", "date_download": "2021-07-31T12:18:06Z", "digest": "sha1:W4BHSCI2Y3MSCJQRXUD5SVQIWFNCOV6W", "length": 6774, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रत्नागिरीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव , पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लागण...", "raw_content": "\nदोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.\nरत्नागिरीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव , पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लागण...\nरत्नागिरी : जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात ���ोरोनाने शिरकाव केला आहे. या कार्यालयात काम करणाऱ्या क्लार्कला कोरोनाची लागण झाली आहे. यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.\nरत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार पोलीस अधिक्षक कार्यालयातील एका क्लार्क आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पोलीस अधिक्षक कार्यालयातील कर्मचारी धास्तावले आहेत. याशिवाय दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. 2 डॉक्टर देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.\nहेही वाचा ....आणि भगवा फडकवायची होती उत्सुकता \nनव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य मंदिर 3, पोलीस लाईन 3, आंबेकरवाडी 1, घाणेकरवाडी 1, एमआयडीसी 2, गावखडी 1, भाट्ये 1, राजीवडा 1, नाचणे 1, शिवाजी नगर 1, थिबा पॅलेस 1, सिविल हॉस्टेल 1 आणि बोर्डिंग रोड येथे 1 रुग्ण सापडला आहे. गुहागर येथे 5 आणि कळंबणी येथे 2 असे 7 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1992 इतकी झाली आहे.\nहेही वाचा .रत्नागिरीत चोवीस तासात अतिवृष्टी ; संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस -\nएकूण तपासलेले नमुने १८ हजार ५९३\nअहवाल प्राप्त झालेले नमुने १८ हजार १६७\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १ हजार ९९२\nनिगेटिव्ह अहवाल आलेले १६ हजार २२४\nएकूण बरे झालेले १ जार ३०४\nएकूण ॲक्‍टिव्ह पॉझिटिव्ह ६१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/chennai-super-kings/", "date_download": "2021-07-31T12:30:35Z", "digest": "sha1:Q4SAA3F3YXV4PJA6E6H5P6YLFPAE5AW3", "length": 16530, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021| Chennai Super Kings Team 2021 | News | Players | Official Videos | Fixture | Results | Squad | Photos | Score | Schedule | Match Highlights", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n05:51 PMभाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\n05:36 PM भाजपाचे खासदार आणि माजी मंत्री बाबुल सुप्रियो यांचा राजकाराणाला रामराम, फेसबुक पेजवर केली घोषणा\n05:27 PMबॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले\n05:21 PM वर्धा : २९ वर्षापासून फरार एसआ���पी पोलीस जवानाला आर्वी पोलिसांनी केली अटक\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\n04:44 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव, कांस्य पदकाची आशा कायम\n04:43 PMTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n04:06 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताची बॉक्सिंगपटू पूजा राणी हिला ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक पदक विजेती ली क्यूईनकडून ५-० असा पराभव पत्करावा लागला.\n04:04 PMआता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n03:55 PM सोलापूर शहराजवळील अकोलेकाटी गावात बिबट्याचा एका व्यक्तीसह वासरावर हल्ला; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल\n03:19 PMMaharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता; आज आदेश जारी होण्याची शक्यता\n03:08 PMअसे काय घडले नवरी नटलेली, वाट पाहत होती; पण पोलिसांनी नवरदेवाला बॉर्डरवरूनच माघारी पाठवून दिले\n02:54 PM नाशिक शहरात शरणपूररोड, गोविंदनगर या भागात गुलमोहराची 3 झाडे कोसळली; चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान\n02:10 PMकिम जोंग उन पुन्हा आजारी वजन घटलेले, शरीर थकलेले...नवे फोटो धक्कादायक\n02:08 PMऑनलाईन गेममध्ये ४० हजार रुपये गमावले, आईने फटकारले; १३ वर्षांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि...\nमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.\nक्रिकेट :IPL 2021 schedule : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे संघनिहाय वेळापत्रक, फक्त एका क्लिकवर\nIPL 2021 schedule : MI, CSK, SRH, KKR, PBKS, RCB, RR, DC schedule in one click इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ...\nक्रिकेट :Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण\nIPL 2021Full Schedule ; इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. ...\nक्रिकेट :IPL 2021 Schedule : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीपासून 19 सप्टेंबरला IPL 2021ला सुरुवात\nइंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. ...\nक्रिकेट :सुरेश रैना अडचणीत सापडला; TNPLच्या लाईव्ह सामन्यात केलेल्या विधानामुळे 'जातीवादी'चा वाद सुरू झाला\nभारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानं तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या लाईव्स सामन्यादरम्यान चेन्नईच्या संस्कृतीचे कौतुक केले, पण.. ...\nक्रिकेट :मोठी बातमी : MS Dhoni आयपीएल २०२२त खेळणार की नाही; चेन्नई सुपर किंग्सची महत्त्वाची घोषणा\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ...\nक्रिकेट :IPL 2022 : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी कायम राहणार की प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार; जाणून घ्या शक्यता\nइंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत यूएई येथे खेळवण्यात येणार आहेत. ...\nक्रिकेट :IPL 2022 Mega Auction : सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम\nIPL 2022 Mega Auction : मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम राखता येईल. या चारपैकी तीन खेळाडू भारतीय असतील व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असे असू शकतील. बीसीसीआयच्या या नियमानंतर सोशल मीडियावर सुरेश रैनाचं न ...\nक्रिकेट :झाडं लावा, जंगल वाचवा, महेंद्रसिंग धोनीनं दिला संदेश, पण होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण\nभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सध्या कुटुंबीयांसोबत शिमला येथे भटकंतीला गेला आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021 in UAE : फ्रँचायझींनी सुरू केलं सेलिब्रेशन, जाणून घेऊयात पहिल्या टप्प्यातील प्रत्येक संघाची पोझिशन\nIPL has been moved to UAE for this season : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा आज पार पडली आणि त्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील ( IPL 2021) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवणार असल ...\nक्रिकेट :IPL 2021 स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी घरी परतला, त्याचा लूक व्हायरल झाला\nइंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्��ायरसमुळे स्थगित करावे लागल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBabul Supriyo: भाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nNew Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/marathi-actor-kishor-pradhan/", "date_download": "2021-07-31T12:19:57Z", "digest": "sha1:ZNN6AW7AT3REXN2QHXZQSFM3HKIUWM3N", "length": 20380, "nlines": 178, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेख��\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeव्यक्तीचित्रेप्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान\nप्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान\nNovember 17, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nआपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३६ रोजी नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला.\nत्यांच्या आई मालतीबाई प्रधान यांना नाटकांची आवड होती. ४० च्या दशकात त्या नाटकातून काम करायच्या. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.किशोर प्रधान यांनी नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले.\nअभिनयाची कारकीर्द किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धामधून अनेक एकांकिकांमधून व नाटकांमधून कामे केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली. ग्लॅक्सो कंपनीत नोकरी करीत असताना अंगातील कला आणि नाटकाची ओढ प्रधनांना स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआरयजीग (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक बसवून सादर केले. पुरुषोत्तम दारव्हेकर हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक खूप गाजले. भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. किशोर प्रधान यांनी १८ हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरसह विविध पदांवर २८ वर्षे नोकरी सांभाळून किशोर प्रधानांनी नाटकात कामे केली. आत्माराम भेंडे यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झाला�� पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ आदी नाटके केली. जाहीरात, चित्रपट, मराठी तसेच इंग्रजी रंगभूमीवर वेगवेगळया भूमिकांधून त्यांनी आपली छाप उमटवली. किशोर प्रधान यांची अभिनयाची जी शैली होती त्यामुळे अल्पावधीत त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रमाणेच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ, शिक्षणाचा आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात रंगवलेले आजोबा किंवा जब वुई मेट मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली. याच कालावधीत त्यांना मराठी चित्रपटाच्याही ‘ऑफर्स’ येत होत्या. पण तेव्हा मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचे. तसेच ते सलग काही दिवस असल्याने नोकरीतून रजा घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यांनी तेव्हा चित्रपट नाकारले. पण निवृत्तीनंतर मात्र काही चित्रपट केले. ‘मामा भाचे’ हा त्यांची भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट. पुढे ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’ या चित्रपटातून त्यांनी काम केले.\n‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.\nकिशोर प्रधान यांचे ११ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्य��� कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nहिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/03/20/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-31T13:15:25Z", "digest": "sha1:F5OPONAGX2LBXUWRYX5CXPLC3VTBS4PC", "length": 5563, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चिमणी प्रेमींना १२५ घरट्यांचे वाटप - Majha Paper", "raw_content": "\nचिमणी प्रेमींना १२५ घरट्यांचे वाटप\nनागपूर, दि. २० – जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने आज नागपुरात चिमणी प्रेमींना इंडियन सोसायटी फॉर अॅनिमल ह्यूमन वेलफेयर (आयसॉ)तर्फे १२५ घरट्यांचे वाटप करण्यात आले. आपल्या महानगरातून चिऊताई भुर्रऽऽ होवू नये या करिता अमृत भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उठा उ��ा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही अशी चिऊताईला हाक देत कवी कुसुमाग्रज तिला जागे करायचे. आता चिऊताई महानगरातून भुर्रऽऽ झाली आहे. तिला परत बोलविण्यासाठी चिमणी प्रेमीना चिमण्यांच्या घरट्याचे वाटप करण्यात आले.\nरिसायकल पाईन लाकडापासून चिमण्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करून विविध प्रकारची सुंदर घरटी आणि फिडर्स करण्यात आली. चिमण्यांना पाण्यात मनसोक्त डुंबण्यासाठी मातीची भांडी तयार करण्यात आली होती. ही भांडी चिमणी प्रेमींना देण्यात आली. मनोज तत्ववादी, राधिका जोशी, कानिटकर यांच्या हस्ते आय लव्ह स्पैरो या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात चिमण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product/encounter/", "date_download": "2021-07-31T11:55:59Z", "digest": "sha1:O2TFUMMZA4PFV7GR2UD7MH7I5CYXP7YU", "length": 12826, "nlines": 359, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "एनकाऊंटर – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nपुस्तकाचे नांव : एनकाऊंटर : शोषणाचे सूत्र शोधणारी कादंबरी\nलेखकाचे नांव : अॅड. एकनाथ साळवे\nप्रकार : कादंबरी enconuter\nकिंमत : 160 रु.\nआवृत्ती : दुसरी आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : एनकाऊंटर : शोषणाचे सूत्र शोधणारी कादंबरी\nलेखकाचे नांव : अॅड. एकनाथ साळवे Adv eknath salave\nप्रकार : कादंबरी enconuter\nकिंमत : 160 रु.\nपृष्ठ संख्या : 138\nप्रकाशन दिनांक : 15 जुलै 2008\nआवृत्ती : दुसरी आवृत्ती\nपुस्तकाच्या आतील माहिती :\nहजा��ो वर्षांपासून मानवी जीवनात शोषक आणि शोशित ह्यांचे स्वरूप सातत्याने कसे बदलत गेले आणि ते संबंध आज वर्तमानकालीन जीवनात कोणत्या स्वरूपात आहेत ह्यांचा वेधक कथानक, उत्कट वातावरणनिर्मिती आणि संवाद व प्रवाही भाषाशैली या वाङ्मयगुणांच्या अजोड मिश्रणाने प्रस्तुत कादंबरीतून वेध घेण्यात आलेला आहे.\nपुस्तकाचे नांव : वाळवी\nलेखकाचे नांव : भगवंत शोभणे\nपृष्ठ संख्या : 196\nकिंमत : 220 रु.\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : मकरंद मुमताज\nलेखकाचे नांव : डाॅ. वि. स. जोग\nकिंमत : 350 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : बेग युअर पार्डन\nलेखकाचे नांव : अनंत जोशी\nकिंमत : 225 रु.\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nपुस्तकाचे नांव : कृष्णविवर krushnvivar\nलेखकाचे नांव : नेहा भांडारकर neha bhandarkar\nकिंमत : 125 रु.\nपृष्ठ संख्या : 102\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nलेखकाचे नांव : रागिणी पुंडलिक\nकिंमत : 150 रु\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2021\nपुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…\nसंपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 196\nपहिली आवृत्ती : 29 जून 2006\nपुस्तकाचे नांव : ‘कविता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी\nलेखकाचे नांव : आशुतोष पाटील\nकिंमत : 400 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-april-june-2006/", "date_download": "2021-07-31T11:15:22Z", "digest": "sha1:2DAAPG7RIQDONBKEWLUZYNBE3RPPXPPM", "length": 4632, "nlines": 72, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (April - June 2006) संपादकीय - Chittavedh Magazine - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nमाणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचे प्रमाण सारखेच असते, पण दुर्दैवाने तो दुःखाचा बाऊ अधिक करतो, त्याबद्दल अधिक नाराजी, असमाधान दाखवतो. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख ही तर जीवनरहाटीच आहे.दोन्ही अवस्था सारख्याच. त्याची तीव्रता कमी अधिक असते इतकंच. त्यासाठी आपली वृत्ती अधिक डोळस हवी.\nनिसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. झाडांचच पाहा नां पानझडी आली म्हणून ते काही हतबल होत नाही, वा कोमेजून, वठूनही जात नाही, तर वसंत ऋतूंचं स्वागत मोठ्या उत्साहाने कर��यला सिद्ध होत. पानाफुलांनी आणि फळांनी हळूहळू बहरून जात.\nस्वतः तापत राहत, पण वाटसरूला सावली देतं. माणसाकडून तर कुऱ्हाडीचे घाव सोसुनही उदार अंतःकरणाने त्याला स्वतःचं सारं कांही देऊ करतं. आपल्या वाट्याला दुःख येऊनही दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी आपलं उभं आयुष्य वेचायचं याची केवढी थोर शिकवण आपण त्याचेकडून घ्यायला हंवी\nकुटुंबजीवनाचा आदर्श असणारे आपण सारे परंपरावादी नेमके याच बाबींना दुरावत चाललोय याचा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करायला हंवा. क्षणिक सुखासाठी चिरकाल आनंदाला दूर सारणं हे कांही सुशिक्षित, सुसंस्कारित माणसाचं लक्षण नाही. आपण चित्तपावन चांगल्या कामात आघाडीवर असतो. यापुढेही राहू\nएप्रिल ते जून २००६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-rate-cut-shows-rbi-may-be-getting-along-with-modi-government-5432356-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:38:48Z", "digest": "sha1:S64DD3LVBT65BWSY6QJVFCOXGAVZG6CV", "length": 9620, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rate cut shows RBI may be getting along with Modi government | उद्याेग क्षेत्राकडून व्याजदर कपातीच्या निर्णयाचे स्वागत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउद्याेग क्षेत्राकडून व्याजदर कपातीच्या निर्णयाचे स्वागत\nमुंबई - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी अापल्या पहिल्या नाणेनिधी धाेरण अाढाव्यात व्याजदरामध्ये केलेल्या पाव टक्के कपातीचे उद्याेग क्षेत्राने स्वागत केले अाहे. व्याजदर ठरवण्यासाठी नेमण्यात अालेल्या समितीने याेग्य निर्णय घेतला असून अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या दृष्टीने ताे महत्त्वपूर्ण अाहे. बँकांचे व्याजदर कमी हाेऊन त्यामुळे गृहकर्जाची मागणी वाढण्यास मदत हाेऊ शकेल, असे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केले अाहे. व्याजदर निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकारमध्ये झालेल्या करारानुसार अलीकडेच स्थापन करण्यात अालेल्या समितीने प्रमुख व्याजदरात पाव टक्क्याने कपात करण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदर पाव टक्क्याने कमी करून ताे ६.२५ टक्के अशा सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर अाला अाहे.\nसरकारने केले स्वागत : रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होईल, असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी सांगितले. त्��ांनी रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केले. तर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे देशातील महागाई कमी होणार असून भारतीय अर्थ व्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होणार असल्याचे अर्थ सचिव अशोक लवासा यांनी व्यक्त केले आहे.\nऊर्जा मंत्री पीयूष गाेयल यांनी या बहुप्रतीक्षित व्याजदर कपातीमुळे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यासह पतधोरण आढावा समितीचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना लागू करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मतही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमहागाईचे प्रमाण कमी झाल्यामुळे व्याजदर कपात अपेक्षितच हाेती. चांगला मान्सून अाणि पेरण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे महागाई घटून ती अपेक्षित पातळीत अाली अाहे. पायाभूत क्षेत्रावर सरकारकडून हाेत असलेल्या खर्चामुळे अाैद्योगिक क्षेत्रालाही गती मिळत अाहे. प्रकल्प अनुशेष भरून काढण्याची प्रक्रिया पाेलाद अाणि सिमेंट क्षेत्रासाठी सकारात्मक ठरत अाहे. - शांती एकंबरम, अध्यक्ष , कन्झ्युमर बँकिंग, काेटक महिंद्रा बँक\nअार्थिक वाढीला गती मिळेल\nऊर्जित पटेल यांचे पहिले नाणेनिधी धाेरण हे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणेच अाहे. व्याजदरात पाव टक्क्याने झालेली कपात हे राेकड सुलभतेची स्थिती चांगली असल्याचे द्योतक अाहे. या िनर्णयामुळे अार्थिक वाढीला गती िमळण्याबराेबरच गृहकर्जाच्या मागणीलादेखील चालना मिळण्यास मदत हाेणार अाहे. - गगन बांगा, व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष, इंडिया बुल्स हाउसिंग\nव्याजदर कपात अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत गरजेची हाेती. ग्राहक किमतीवर आधारित महागाई अाॅगस्ट महिन्यात कमी झाली. पाऊस चांगला झाल्यामुळे अन्नधान्य अाणि भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या असून महागाईचा ताण लवकर वाढण्याची शक्यता कमी अाहे. महागाईचा घटता कल राहिला. या वर्षाच्या अखेरपर्यंत पुन्हा व्याजदरात पाव टक्का कपात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारी राेख्यांमुळे बँकांवरील निधी खर्चाचा भार कमी हाेऊन त्याचे रूपांतर बँकांचे व्याजदर कमी हाेण्यात हाेईल. - दिनेश ठक्कर, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, एंजेल ब्राेकिंग\nमुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असल��ला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ९१ अंकांच्या वाढीसह २८२३३४ च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ३१ अंकांच्या वाढीसह ८७६९ च्या पातळीवर बंद झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/aditya-narayan-decides-not-to-host-indian-idol/", "date_download": "2021-07-31T12:58:03Z", "digest": "sha1:BJRZETVOBOVCD6YER2TRA2TEH4ZFYKZI", "length": 7735, "nlines": 72, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "आदित्य नारायणने घेतला इंडियन आयडलमध्ये होस्टिंग न करण्याचा निर्णय!", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nआदित्य नारायणने घेतला इंडियन आयडलमध्ये होस्टिंग न करण्याचा निर्णय\nमुंबई : ‘इंडियन आयडल 12’ मध्ये प्रत्येक दिवसाच्या सुरूवातीला शोच्या सेटवर अनेक खळबळजनक घडामोडी घडतांना दिसतात. शोमधील अनेक पुर्व स्पर्धक तसेच परिक्षकांनी देखील या रियालिटी शोवर टिका केली आहे. अशातच आता शोमधील होस्ट आदित्य नारायण याने पुढील वर्षापासून इंडियन आयडल होस्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआदित्यने दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देत म्हंटले आहे की, “मी लहानपणापासूनच टेलिव्हिजनवर काम करत आहे. तेव्हा मी खूप लहान होतो आता पुढील वर्षी जेव्हा काम सोडणार तोपर्यंत मी बाप होईन. टिव्ही इंडस्ट्रीने मला नाव, पैसा, प्रसिद्धी, यश दिलं आहे. टेलिव्हिजनमुळेच मी मुंबईत उत्कृष्ठ जीवन जगत आहे. मी टीव्हीवरील काम सोडणार नाही फक्त काही वेगळ, नवीन, मोठी गोष्ट करणार आहे.”\nपुढे आदित्य म्हंटला, “माझी एका सुत्रसंचालकाच्या म्हणजेच होस्टची भूमिका आता संपणार आहे. मी पुढील वर्षापासून टीव्हीवरून ब्रेक घेणार आहे. तसेच मी गेल्या 15 वर्षापासून याचा भाग आहे. यामुळे आता मला काही वेगळ नाविन्यपुर्ण गोष्ट करायची आहे.” असं आदित्य म्हणाला आहे.\nआता काही दिवसातच 15 ऑगस्टला इंडियन आयडलची ट्रॅाफी कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.\nहायकोर्टात याचिका दाखल करत पूनम पांडेने केला राज कुंद्रावर ‘हा’ गंभीर आरोप\n“राज कुंद्रा भावाची जय हो…शिल्पा वहिनीची जय हो…”\nराज कुंद्रा प्रकरणात मराठी अभिनेता उमेश कामतला विनाकारण त्रास; खात्री न करता वापरला फोटो\n‘फिल्म इंडस्ट्री गटार आहे, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं’; राज कुंद्रा प्रकरणात कंगना राणौतची संतप्�� प्रतिक्रिया\n‘राज कुंद्रा हे अतिशय चांगले आणि मेहनती व्यक्ती आहेत’; राखीने केली राज कुंद्राची पाठराखण\n“राज कुंद्रासारख्या लोकांवर बहिष्कार टाका, पैश्यांसाठी या लोकांनी आपला धर्म, इमान विकला आहे” : राजू श्रीवास्तव\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा प्रकरणी न्यायालयानं…\nरणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा प्रकरणी…\nरणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/josh-hazlewood/", "date_download": "2021-07-31T12:11:46Z", "digest": "sha1:GHJSA2N44ZPLAEICKP3HFWPFVAHDKNG2", "length": 13039, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Josh Hazlewood Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\nJob Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी\n पांड्या बंधूंनी मुंबईत घेतलं 8 BHK घर, किंमत ऐकून हैराण व्हाल\nभगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू\nलैंगिक हिंसाचाराच्या रिपोर्टिंगबाबत भारतीय माध्यमांवर UNESCO ची टीका\nगँगस्टर काला जठेडीला अटक झाल्यानंतर लेडी डॉन सुद्धा पोलिसांच्या जाळ्यात\nथरारक VIDEO: धावत ट्रेन पकडायला गेली महिला.. RPF जवान देवदुतासारखा धावला\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\n'तुम कहीं मै कहीं'...शेवंताला येतेय आण्णांची आठवण\nदीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला रणवीर; चाहते म्हणाले Good News\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\n पांड्या बंधूंनी मुंबईत घेतलं 8 BHK घर, किंमत ऐकून हैराण व्हाल\nसिंधूचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं, सेमी फायनलमध्ये पराभूत\nIND vs ENG : 3 टेस्टमध्ये होणार भरपूर रन, माजी कर्णधाराने सांगितलं कारण\nसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायचीय मग जाणून घ्या नियम\nतुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल\nGold Price Today: 7000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, आता खरेदी केल्यास होईल फायदा\nRBI New Rule: उद्यापासून ATM मधून पैसे काढणं, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर महागणार\n किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी जाणून घ्या\nलिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा\nलोकांनी हिणवलं, पण दुर्लक्ष करत ध्येय गाठलंच; पोलीस अधिकारी झाली ही ट्रान्सवुमन\nकोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nबाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली पाठवणी\nमुंबईतील झोपडपट्टी परिसर लवकरच कोरोनामुक्त होणार; अवघे 3 कंटेन्मेंट झोन शिल्लक\n18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काही, कोरोनामुळे झालं उघड\nMaharashtra unlock: निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nबायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; ��र्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव\nथरारक VIDEO: धावत ट्रेन पकडायला गेली महिला.. RPF जवान देवदुतासारखा धावला\nVIDEO: स्टेजवरच नवरदेवानं नवरीला उचललं अन्...; ते दृश्य पाहून पाहुणेही चक्रावले\nशारीरिक संबंधादरम्यान गुप्तांगाला गंभीर दुखापत; युवकाला मिळाली आयुष्यभराची जखम\nIPL 2021: जोश हेजलवूडच्या जागी रोहितच्या जुन्या सहकाऱ्याची केली धोनीनं निवड\nआयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधी जोश हेजलवूड (Josh Hazlewood) या फास्ट बॉलरनं माघार घेतल्यानं चेन्नई सुपर किंग्सला (CSK) धक्का बसला होता. हेजलवूडचा बदली खेळाडू चेन्नईनं निश्चित केला आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nभगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू\nछोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा\nJob Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nकंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ..\nमराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अवतार; नव्या फोटोंमध्ये दिसली सुपरहॉट\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक\nShocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर\nवीरेंद्र सेहवागला आठवले 'अच्छे दिन' Photo शेअर करत म्हणाला...\n'तू एक वाईट आई आहेस...' 9 वर्षांपूर्वीची जखम अजूनही ताजी; 'त्या' कमेंटबाबत...\nअभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा 'पवित्र रिश्ता 2' च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ\nHBD: सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडशी आहे कियारा आडवाणीचं खास नातं\nसमंथाने इन्स्टाग्राम नावातून हटवलं 'अख्कीनेनी'; पतीसोबत वाद झाल्याची होतेय चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/corona-cases-cross-17-lakh-in-maharashtra-know-district-wise-statistics/", "date_download": "2021-07-31T13:32:12Z", "digest": "sha1:OPONCI3DZN4AHVGXHSIJYHQ6H5PDY3CX", "length": 3644, "nlines": 80, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "महाराष्ट्रात कोरोना केसेस १७ लाख पार, जाणून घ्या जिल्हानिहाय आकड़ेवारी... - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS महाराष्ट्रात कोरोना केसेस १७ लाख पार, जाणून घ्या जिल्हानिहाय आकड़ेवारी…\nमहाराष्ट्रात कोरोना केसेस १७ लाख पार, जाणून घ्या जिल्हानिहाय आकड़ेवारी…\nमहाराष्ट्रात कोरोना प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहे\nमहाराष्ट्रात को��ोना रुग्णांची संख्या एकुण १७ लाख ४७ हजार २४२ झाली आहे\nयामधे सर्वाधिक मुंबई येथे २ लाख ६९ हजार ७१० प्रकरण आहेत\nतर गढ़चिरोली येथे सर्वात कमी ६४२२ कोरोना प्रकरण आढळली आहेत\nजाणून घ्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हातील आकड़ेवारी 👇\nPrevious articleदहशतवादासंबंधीचे पाकिस्तानचे सर्व अफगाणिस्तानने फेटाळले\nNext article“ही एक कठोर निवडणूक होती”; ट्रम्प पराभव स्वीकारण्यास तयार नाही\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/decades-later-the-united-states-took-a-big-step-will-develop-reactor-technology/", "date_download": "2021-07-31T11:40:59Z", "digest": "sha1:MBWEVS3ZOG6B2C2BZQBT43RXMZ7ZOYUY", "length": 3530, "nlines": 72, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "कित्येक दशकानंतर अमेरिकेने उचलले मोठे पाऊल; अणुभट्टी तंत्रज्ञान विकसित करणार - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome International कित्येक दशकानंतर अमेरिकेने उचलले मोठे पाऊल; अणुभट्टी तंत्रज्ञान विकसित करणार\nकित्येक दशकानंतर अमेरिकेने उचलले मोठे पाऊल; अणुभट्टी तंत्रज्ञान विकसित करणार\nयुनायटेड स्टेट्स ऑफ एनर्जी डिपार्टमेंटने केली दोन संघांची निवड\nGE हिताची सोबतच्या भागीदारीसह टेरा पॉवर एका संघाचं नेतृत्व करणार\nदुसऱ्या संघाचं नेतृत्व X – एनर्जी करणार\nया प्रकल्पामुळे कार्बन-मुक्त विज निर्मिती होईल. ज्यामुळे कार्बन कमी होण्यास मदत होईल\nPrevious articleकाश्मीरमध्ये आज ‘ब्लॅक डे’; १९४७ मध्ये पाकिस्तानच्या हिंचाराचा निषेध\nNext articleझारखंड सरकार तर्फे दुर्गापूजा निम्मित ३ दिवसीय सुट्ट्या\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यां��े १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/twitter/", "date_download": "2021-07-31T11:16:19Z", "digest": "sha1:MTDDVSRWJWYLFIG3TCISTJTKK26F4YO4", "length": 15677, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ट्विटर मराठी बातम्या | Twitter, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n04:06 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताची बॉक्सिंगपटू पूजा राणी हिला ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक पदक विजेती ली क्यूईनकडून ५-० असा पराभव पत्करावा लागला.\n04:04 PMआता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n03:55 PM सोलापूर शहराजवळील अकोलेकाटी गावात बिबट्याचा एका व्यक्तीसह वासरावर हल्ला; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल\n03:19 PMMaharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता; आज आदेश जारी होण्याची शक्यता\n03:08 PMअसे काय घडले नवरी नटलेली, वाट पाहत होती; पण पोलिसांनी नवरदेवाला बॉर्डरवरूनच माघारी पाठवून दिले\n02:54 PM नाशिक शहरात शरणपूररोड, गोविंदनगर या भागात गुलमोहराची 3 झाडे कोसळली; चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान\n02:10 PMकिम जोंग उन पुन्हा आजारी वजन घटलेले, शरीर थकलेले...नवे फोटो धक्कादायक\n02:08 PMऑनलाईन गेममध्ये ४० हजार रुपये गमावले, आईने फटकारले; १३ वर्षांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि...\n डेल्टा व्हेरिंएट ठरणार पुढच्या लाटेचं कारण; WHOकडून भीती व्यक्त\n01:29 PM कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या; संभाजीराजेंनी घेतली हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट\n01:23 PMHyundai Casper मारुतीच्या S-Presso ला देणार कडवी टक्कर; जाणून घ्या काय आहे खास...\n01:19 PMएका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन\n भगतसिंगांची भूमिका साकारत होता चिमुकला; फाशीची तालीम सुरू असतानाच...; 'ती' चूक ठरली जीवघेणी\n कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक, कांजण्यांप्रमाणे वेगाने पसरतोय संसर्ग, रिसर्चमधून खुलासा\n12:21 PM नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,649 नव��� रुग्ण, 593 जणांचा मृत्यू\nजरा हटके :Tesla नं चंद्राला समजलं सिग्नल आणि मग...; सेल्फ ड्राईव्ह कारबाबत मालकाची थेट एलन मस्कना तक्रार\nएलन मस्ककडून मालकाना उत्तरच नाही. ऑटो पायलट सिस्टमला अपडेट गरजेचं असल्याचं मालकानं व्यक्त केलं मत. ...\nराष्ट्रीय :Twitter वर नरेंद्र मोदींची जादू कायम, फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर\nPM Narendra Modi : याआधी 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ट्विटर, यूट्यूब, गूगल सर्चवर ट्रेडिंग चार्टमध्ये अव्वल होते. ...\nराष्ट्रीय :युनेस्कोच्या यादीत गुजरातचे 'ढोलवीरा', मोदींकडून आठवणींना उजाळा\nयुनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज लिस्टमध्ये भारतातील आणखी दोन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचा समावेश झाला आहे. ...\n युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत 2 भारतीय वास्तूंची निवड, तुकाराम मुंढेंनी व्यक्त केला आनंद\nगुजरातमधील हडप्पा कालीन संस्कृतीचे धोलावीरा आणि तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच (रामप्पा मंदिर) या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेड लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे. ...\nमुंबई :Pankaja Munde : काँग्रेसच्या मंत्र्याने दिल्या शुभेच्छा, पंकजा मुंडें म्हणतात आपल Mission एकच\nपंकजा यांच्या ट्विटचा नेमका अर्थ कसा काढता येईल, हे ज्याच्या त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. मात्र, आपलं मिशन एकच ओबीसी आरक्षण असे म्हणत पंकजा यांनी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाची आठवण करुन दिलीय, असेच म्हणावे लागेल. ...\nराजकारण :'सायकलवर फिरून कर्नाटकात भाजप उभी केली, तेव्हा कोणी नव्हतं'; भावूक होत येडियुरप्पा यांचा राजीनामा\nB S yediyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. राजीनामा देताना येडियुरप्पा झाले भावूक. ...\nमहाराष्ट्र :तातडीने मदत पाहिजे युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण\nChiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. ...\n सलमान खानच्या पत्नीचे नाव नूर आहे\nबॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकीकडे टायगर ३ या त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.. तर दुसरीकडे अरबाज खान टॉक शो पिंचच्या दुसऱ्��ा सीजनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमानने हजेरी लावली. पिंच २ मध्ये अरबाज खान सोशल मीडियावर केल्या जाणा ...\nजरा हटके :चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video\nViral Video : चिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल. वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील. ...\nजरा हटके :बायको जिलेबी खाऊ देत नाही; IPS अधिकाऱ्यानं मांडली व्यथा; पत्नीकडून मिळाला गरमागरम रिप्लाय\nजिलेबी खाऊशी वाटणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला बायकोचा भन्नाट रिप्लाय ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन\n विसरलेले २ लॅपटॉप रिक्षा चालकाने तरुणीला केले परत, कौतुकाचा वर्षाव\n“नारायण राणे कुठेही गेले तरी, शिवसैनिक म्हणूनच ओळख कायम राहणार”: संजय राऊत\n“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे”\nLIC ULIP Plan : महिन्याला ३ हजार रूपयांच्या रकमेतून मिळवा ७ लाख रूपये; हेदेखील होतील फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-in-the-name-of-security-woman-artificial-feet-removed-at-mumbai-airport-4319725-NOR.html", "date_download": "2021-07-31T12:13:55Z", "digest": "sha1:3FUJSPJWPYDREA7YFQ7YDRZFGTSQNFNS", "length": 5576, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In The Name Of Security Woman Artificial Feet Removed At Mumbai Airport | मुंबई विमानतळावर चौकशीसाठी महिलेचा कृत्रिम पाय काढण्याचा आडमुठेपणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबई विमानतळावर चौकशीसाठी महिलेचा कृत्रिम पाय काढण्याचा आडमुठेपणा\nमुंबई - मुंबई विमानतळावर एका महिलेस सुरक्षा कर्मचा-यांकडून संवेदनहीनतेचा सामना करावा लागला. सुरक्षा चौकशीचे कारण देत कृत्रिम पाय काढून दाखवावे, असे कर्मचा-यांनी अपंग महिलेस सांगितले. परंतु कृत्रिम पाय काढण्यासाठी त्या महिलेस कपडेही उतरवावे लागले असते. तब्बल अर्धा तास विनवणी केल्यानंतर कर्मचा-यांना पीडित महिलेस सोडले. विमानतळ प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.\n37 व��्षीय महिला सुरंजना घोष यांच्या वाट्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी प्रसंग आला. घोष यांचा एक पाय गुडघ्यापेक्षा वरपर्यंत कापला गेलेला आहे. त्या कृत्रिम पायाच्या आधारे चालतात. त्यांनी सांगितले की, पाच जुलै रोजी त्या आईसह मुंबईहून दिल्लीला जात होत्या. सीआयएसएफच्या सुरक्षा कर्मचा-यांनी त्यांना चौकशीसाठी थांबवले. त्यांनी सुरंजना यांना कृत्रिम पायाबाबत विचारणा केली. त्यांना तो पाय काढून तपासणी करण्यास सांगण्यात आले. पाय काढण्याबाबत सुरंजना यांनी त्यांची अडचण सांगितली. कारण तो पाय काढायचा झाला तर त्यांना कपडेही उतरवावे लागले असते. त्यांनी त्या अपंग असल्याचे ओळखपत्र, कागदपत्रे दाखवली. परंतु अधिकारी मानण्यास तयार नव्हते. त्यांनी पाय काढून तपासणी करू देण्याचा हेका काम ठेवला. अर्धा तास त्यांच्यात वाद सुरू होता. एवढा वेळ सुरंजना आणि त्यांच्या आईला तेथेच ताटकळत ठेवण्यात आले.\nअखेरीस सुरक्षा अधिका-यांनी एक्सप्लोझिव्ह ट्रेस डिटेक्टरद्वारे (ईटीडी) तपासणी केल्यानंतर अधिका-यांनी त्यांना जाऊ दिले. या घटनेमुळे घोष कुटुंबीयांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, सीआयएसएफच्या महासंचालकांनी सांगितले की, कृत्रिम पाय काढून तपासणी करण्याचा कोणताच नियम नाही. सुरंजना यांच्याबाबतीत घडलेला प्रकार दुर्दैवी असून त्याची चौकशी केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/st-corporation", "date_download": "2021-07-31T12:52:35Z", "digest": "sha1:ZF535E55A3ASGLDLHDRZN7LQXA5YYIQ6", "length": 1770, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ST corporation", "raw_content": "\n...म्हणून एसटीला लावणार अँटिमायक्रोबियकल केमिकल कोटिंग\nVideo लालपरी नव्हे ही तर जलपरी\nतोट्यातील एसटीला मिळणार भंगार गाड्याचा आधार\nएसटी कर्मचार्‍यांना कोणी वेतन देता का वेतन\nनागपूरसह लातूरसाठी बससेवा सुरू\nअनलॉक झाल्यास सेवेसाठी पंचवटी आगार सज्ज\nमानव विकासअंतर्गत एसटीला १९७ कोटी\nएसटीच्या भरतीला पुन्हा थांबा\nएसटी कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/chirag-paswan-said-if-nitish-kumar-wins-elections-mistake-bihar-will-be-ruined-361944", "date_download": "2021-07-31T12:34:00Z", "digest": "sha1:CAZ5A5MFWPRG57UKW4AY7EKVLYYMKNPC", "length": 8926, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नितीश कुमार चुकून परत CM झालेच तर राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल", "raw_content": "\nजर विद्यमान मुख्यमंत्री चुकून पुन्हा निवडून आले तर हा राज्याचा पराभव असेल\nनितीश कुमार चुकून परत CM झालेच तर राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल\nपाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच प्रचाराला रंग चढला असून प्रचाराने उंचीही गाठली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला आता वाढला आहे. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज बुधवारी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, जर नितीश कुमार चुकून येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले तर राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल. आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.\nहेही वाचा - वाढत्या 'लव्ह जिहाद'वर कोश्यारींशी चर्चा; महिला आयोगाच्या अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात\nजर विद्यमान मुख्यमंत्री चुकून पुन्हा निवडून आले तर हा राज्याचा पराभव असेल आणि बिहार राज्य हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल. ते जातीवादाला चालना कसे काय देतात याचं मला आश्चर्य वाटतं. जो माणूस जातीयवादाला चालना देतो त्या माणसाच्या नेतृत्वात बिहार राज्याच्या विकासाची कल्पना करणे योग्य ठरणार नाही. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला.\nबिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट असं मोठं ध्येय ठेवून बिहारच्या विकासासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं पासवान यांनी म्हटलं आहे. आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय. गेल्या अनेक वर्षांपासून बिहार ज्या प्रश्नांशी झुंजतो आहे, त्या प्रश्नांला सोडवण्यासाठी म्हणून बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट हे ध्येय ठेवलं आहे.\nहेही वाचा - Bihar Election - Video : तेजस्वी यादवांवर भरसभेत फेकली चप्पल; व्हिडीओ झाला व्हायरल\nचिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार एनडीएचाच भाग होती. मात्र, सत्तेत राहूनही आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेडीयूशी असलेले मतभेद पुढे करत लोजपाने स्वंतत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपाशी असलेलं आपलं सख्य लोजपाने तोडलं नाहीये. केंद्रात एनडीएशी सख्य मात्र राज्यात दुरावा, अशी लोजपाची भुमिका राहीली आहे. लोजपाने जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले आहेत तर भाजपाविरोधात फक्त पाच ठिकाणी उमेदवार उमेदवार उभे करुन ही खेळीमेळीची स्पर्धा आहे, असं म्हटलं आहे.\n243 जागांसाठी बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान हे 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 3 आणि 7 नोव्हेंबररोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/abhutpurva-lokladha/?vpage=3", "date_download": "2021-07-31T13:00:40Z", "digest": "sha1:2MLSCCMU4EBW2YGJP2A5SJWLHKEJFAAL", "length": 13818, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अभूतपूर्व लोकलढा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nMarch 12, 2017 contenteditor आठवणीतील गोष्टी, व्यक्तीचित्रे, शैक्षणिक, साहित्य\nम्यानमार (वर्मा) मधील असंख्य आबालवृद्धांची ही अजूनही ‘शान’ आहे.त्यामुळेच तेथील युवक-युवतींच्या टी शर्टवर तिचे छायाच असते, तसेच इतर जीवनोपयोगी वस्तूंवरही तिच्या छायाचित्रांचे दर्शन होते. कारण एकच म्यानमा���मधील जुलमी राजवटीविरुद्ध तिने सुरू केलेला संघर्ष. या संघर्षाला तेथील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या शांततापूर्ण\nचळवळीबद्दलच तिला १९११ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. त्या महिलेचे नाव आहे आगसान सु की.\nआधुनिक म्यानमारचे संस्थापक असलेले यू आंग सान यांची सू ही मुलगी. तिने तिच्या जन्मापासूनच घरात जणू राजकारणाचे धडे घेतले होते. तिचे वडील यु आंगसान यांचा म्यानमारच्या सत्तासंघर्षात बळी गेला. त्या वेळी सू अवघी दोन वर्षांची होती, त्यामुळे त्यांचा राजकारणाचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी सू वर अल्पवयातच आली. सू ची आई बर्माची राजदूत म्हणून भारतात आली. त्यामुळे सू चे प्राथमिक शिक्षण दिल्लीतच झाले. तेथेच तिला महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीची माहिती झाली व त्यातूनच तिला प्रेरणा मिळून पुढे म्यानमारमध्ये गेल्यानंतर तिने प्रस्थापित लष्करी राजवटीविरुध्द जनलढा उभारला. तिच्या या लढ्याला युवक-युवतींचा प्रचंड पाठिंबा मिळाला. रोज प्रचंड मोर्चे, सत्याग्रह यामुळे तिने तेथील लष्करी राजवटीला जेरीस आणले. सूचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यात आला.आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात तीन हजार आंदोलनकर्ते मारले गेले, तरीदेखील सू डगमगली नाही. ती राजकारणात सक्रिय होत गेली. तिच्या आंदोलनाला यशही मिळत गेले. तिचे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारला तेथे निवडणुका घेणे भाग पडले.\nया निवडणुकीत सू च्या पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. मात्र लष्करी राजवटीने तिच्या हातात सत्ता सुपूर्द न करता निवडणूक रद्द करुन तिला नजरकैदेत ठेवले.\nनजरकैदेत असतानाच तिला शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र नोबेल स्वीकारण्यासाठीही तिला कैदेतून सोडण्यात आले नाही. त्यामुळे तिच्या वतीने पती एरिस मुलाने या नोबेल पुरस्काराचा स्वीकार केला.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी स���यंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/cinema-photos/what-if-i-am-a-lesbian-aaliyah-kashyaps-question-to-anurag-481724.html", "date_download": "2021-07-31T12:29:46Z", "digest": "sha1:3IK5PHEXY2BOFY5OPONUOWSU4ADDOXQX", "length": 15737, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : ‘मी लेस्बियन असेन तर…’ लेकीचा अनुरागला सवाल, पाहा काय दिलं उत्तर\nव्हिडीओच्या सुरुवातीला, आलिया अनुरागला विचारते की जर मी लेस्बियन आहे हे त्याला कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सध्या चर्चेत आहे. फादर्स डे निमित्त तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिनं वडील अनुरागला अनेक मुद्द्यांवरून प्रश्न विचारले. आलियानं लैंगिक संबंध, लग्नाआधी गर्भधारणा यासारख्या विषयांवरही प्रश्न केले होते.\nव्हिडीओच्या सुरुवातीला, आलिया अनुरागला विचारते की जर मी लेस्बियन आहे हे त्याला कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल यावर प्रतिक्रिया व्यक्त करून अनुरागनं सर्व पालकांना एक संदेशही दिला.\nअनुराग म्हणाला- 'मी म्हणेल की तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल कळत नाही त्याबद्दल घाबरू नका. ते पालक जास्त घाबरतात कारण त्यांना या गोष्टीची भीती वाटते. नेहमी मागे वळून पाहा आणि त्या वयात आपण कसे होतो आणि आपल्याला कसं वाटायचं जेव्हा आपले आई-वडिल आपल्याला समजून घेत नव्हते.\nआलिया कश्यप 20 वर्षांची आहे. ती शेन ग्रेगोअरशी रिलेशनशिपमध्ये आहे. दोघं एका डेटिंग अ‍ॅपद्वारे भेटले. आलिया नेहमीच शेनबरोबर आपलं प्रेम व्यक्त करते. एवढंच नाही तर नवनवीन पोस्ट शेअर करते.\nशेनबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल आलिया अगदी मोकळी आहे. अनुरागही शेनला भेटला आहे. तिच्या व्हिडीओमध्ये ��लियानंही हा प्रश्न विचारला आहे की अनुरागला तिचा प्रियकर शेन आवडतो का\nया प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला- मला शेन आवडतो. मुलांबद्दलची तुझी निवड मला सहसा आवडते. तो खूप शांत आहे आणि त्याच्यात असे गुण आहेत जे 40 वर्षांच्या पुरुषमध्ये असणं सुद्धा कठीण आहे.\nआलिया कश्यपविषयी बोलायचं झालं तर ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती यूट्यूबवर आपले व्हिडीओ शेअर करत असते.\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये\nफोटो गॅलरी 6 hours ago\nHappy Birthday Mumtaz | आपल्या जीवाची बाजी लावत मुमताजने वाचवला होता ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारचा जीव\nMonalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी 6 hours ago\nJiah Khan Case | सीबीआय कोर्ट जिया खान प्रकरणाची सुनावणी करणार, सूरज पंचोलीला दिलासा मिळेणार\nKangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो\nफोटो गॅलरी 7 hours ago\nअंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nमंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nनितेश राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का केसरकरांकडून खाजवून खरूज न काढण्याचा सल्ला\nअन्य जिल्हे23 mins ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रीपद जाताच बाबुल ��ुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा\nTokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nबाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | पिंपरी -चिंचवड शहरातील पिंपळे-गुरव परिसरात पाईपलाईनला आग, दोन जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/royal-enfield-to-launch-5-new-bikes-check-details/articleshow/83506224.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-07-31T12:40:25Z", "digest": "sha1:KGSSE4LXM6RNQKTWCEGCW4EASRFXTBOR", "length": 14707, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'बुलेट'प्रेमींसाठी गुड न्यूज; येणार Royal Enfield च्या नवीन ५ बाइक, बघा लिस्ट\nRoyal Enfield भारतात लवकरच आपल्या नवीन मॉडल्सना उतरवण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतात एक, दोन नव्हे तर पाच 5 नवीन बाइक्स लाँच करणार आहे. कंपनीच्या नवीन बाइक्समध्ये नवं तंत्रज्ञान आणि लेटेस्ट फीचर्सचा समावेश असेल.\nबुलेटसाठी ओळखली जाणारी Royal Enfield नवीन मॉडल्सना उतरवण्याच्या तयारीत\nभारतात एक, दोन नव्हे तर 5 नवीन बाइक्स लाँच करणार\nरायडिंगचा दर्जेदार अनुभव मिळावा यासाठी दमदार इंजिनसह अत्यंत हायटेक फीचर्स\nनवी दिल्ली : बुलेटसाठी ओळखली जाणारी Royal Enfield भारतात लवकरच आपल्या नवीन मॉडल्सना उतरवण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतात एक, दोन नव्हे तर ५ नवीन बाइक्स लाँच करणार आहे. कंपनीच्या नवीन बाइक्समध्ये नवं तंत्रज्ञान आणि लेटेस्ट फीचर्सचा समावेश असेल. रॉयल एनफील्डच्या नवीन बाइक्स ३५० सीसी ते ६५० सीसी क्षमतेच्या असतील. यामध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बाइक्स���े अपडेटेड मॉडल्स आहेत, शिवाय काही अगदी नवीन बाइक्स असतील ज्यामध्ये रायडिंगचा दर्जेदार अनुभव मिळावा यासाठी दमदार इंजिनसह अत्यंत हायटेक फीचर्स असणार आहेत.\nनेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 :\nकंपनीची ही बाइक भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बाइकपैकी एक आहे. 2021 Classic 350 ची डिझाइन सध्या उपलब्ध असलेल्या बाइकपेक्षा बरीच वेगळी आणि युनिक असेल. बाइकच्या लूकला स्पोर्टी टच देण्यासाठी यामध्ये Meteor 350 प्रमाणे स्टायलिंग एलिमेंट असतील. पुढील काही आठवड्यात कंपनी ही नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 लाँच करेन. म्हणजेच या बाइकसाठी आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.\n३०० सीसी इंजिनच्या 'टॉप-५' बाइक्स, पाहा तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट\nरॉयल एनफील्ड हंटर 350 :\nकंपनी एका नवीन 350cc सेगमेंटमधील बाइकची टेस्टिंग घेत आहे. कंपनीच्या या नवीन बाइकचं नाव Royal Enfield Hunter असू शकते, मात्र अद्याप कंपनीकडून नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या बाइकमध्ये रेट्रो स्टाइल सर्क्युलर हेडलॅम्प आणि टेल-लॅम्प, सिंगल पीस सीट आणि टिअरड्रॉप फ्युल टँक असू शकतो. शिवाय 17 इंचाच्या फ्रंट आणि रिअर व्हीलसोबत ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टिम आणि ट्विन-पॉड इंस्ट्रूमेंट कन्सोल देखील मिळण्याची शक्यता आहे. ही गाडी मे २०२१ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. Hunter 350 ब्रांड नवीन जे(J) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.\nयेतेय यामहाची नवीन Yamaha FZ-X, 'या' तारखेला भारतात होणार लाँच; किंमत किती \nही कंपनीची लो स्लंग क्रूजर बाइक असून कंपनी ही बाइक ६५०cc सेगमेंटमध्ये लाँच करेन. या बाइकमध्ये ६४८ 8cc पॅरेलल ट्विन इंजिन असेल. इंटरसेप्टर 650 आण कॉन्टिनेंटल 650 बाइक मध्येही याच इंजिनचा वापर केला जातो. या बाइकमध्ये विंड प्रोटेक्शन, स्लेंडर फ्युअल टँक आणि अॅलॉय व्हील्ससाठी राउंड हेडलॅम्प मिळतील. कंपनीची ही बाइक लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.\nभारतात लवकरच येतेय नवी Triumph Speed Twin; वेबसाइटवर लिस्ट झाली दमदार बाइक\n650cc क्षमतेची ही बाइक रेट्रो स्टाइल रोस्डटर लूकमध्ये येईल. या बाइकमध्ये स्प्लिट सीट्स, अॅलॉय व्हील्ससोबत लेटेस्ट फीचर्स असतील. कंपनीकडून या बाइकची सतत टेस्टिंग सुरू असून लवकरच लाँचिंगची शक्यता आहे.\n1260 सीसी क्षमतेचे पॉवरफुल इंजिन , Ducati ने भारतात लाँच केली दमदार स्पोर्ट्स क्रूजर बाइक\nरॉयल एनफील्ड क्लासिक 650 :\nही बाइक म्हणजे क्लासिक 350 चे जास्त पॉवरफुल इंजिन व्हर्जन आहे. बाइकमध्ये ६५० सीसीचे इंजिन असून स्टायलिंगच्या बाबतीत बाइक क्लासिक 350 प्रमाणेच असेल. रॉयल एनफील्ड क्लासिक 650 देखील भारतीय बाजारात लवकरच लाँच होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nTata च्या कार्सवर बंपर डिस्काउंट, ७० हजार रुपयांपर्यंत होईल बचत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेन्यूज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या एका सीनवर होतोय कौतुकाचा वर्षाव\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nमनोरंजन डेटला जाण्याचा प्लॅन ठरला, राजा रानी दिसणार कुल लुकमध्ये\nसिनेमॅजिक 'प्रेक्षकांना माझा विसर पडू नये म्हणून पुन्हा मालिकेकडे वळले'\n विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या\nन्यूज P V Sindhu: निराश होऊ नका, टोकियोत अजून ही सिंधूला पदक जिंकण्याची संधी\nन्यूज दोन दिवसांनी आपण इतिहासाचे साक्षिदार होणार; माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचे ट्विट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nटिप्स-ट्रिक्स होम इन्व्हर्टर बॅटरीची योग्य काळजी घेतली तर बॅटरी दीर्घकाळ देणार साथ, पाहा टिप्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/pune-crime-news-police-file-fir-against-man-who-selling-rental-car/articleshow/83430526.cms", "date_download": "2021-07-31T13:09:42Z", "digest": "sha1:BRUETOTGMM76AW6KSNZ776ZJ3AXMJTZF", "length": 11108, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर���जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPune crime : भाड्याने घेतलेल्या कारची परस्पर विक्री; गुन्हा दाखल\n'महामेट्रो' आणि अन्य कंपन्यांसाठी भाडेकराराने कार लावून देतो. त्यातून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवून देतो,' असे सांगून मूळ मालकाकडून कार भाडेकराराने घेऊन, त्यांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'महामेट्रो' आणि अन्य कंपन्यांसाठी भाडेकराराने कार लावून देतो. त्यातून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवून देतो,' असे सांगून मूळ मालकाकडून कार भाडेकराराने घेऊन, त्यांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वारजे आणि वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, दोन्ही गुन्ह्यांत एकच आरोपी आहे.\nवारजे पोलिस ठाण्यात निखिल जयंत काळभोर (वय ३३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे; तर वानवडी पोलिस ठाण्यात विकास विष्णू साठे (वय २४, रा. हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कल्पेश पंगलेकर आणि नमन सहाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\nवानवडी येथील गुन्ह्यात आरोपींनी फिर्यादीसह त्याच्या मित्राचीदेखील फसवणूक केली आहे. फिर्यादीची कार परिचयातील एका कंपनीत भाडेकराराने लावतो. त्यासाठी दरमहा २५ हजार रुपये फिर्यादीला मिळतील, असे आरोपींनी सांगितले होते. त्यानुसार आरोपांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रासोबत भाडेकरार करून घेतला. त्यानंतर त्या गाड्यांची परस्पर विक्री केली. वारजे पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून, फिर्यादीच्या मालकीची कार ही मेट्रोच्या कामात भाडेतत्त्वावर लावतो असे सांगितले. त्यानंतर आरोपी पंगलेकर याने फिर्यादीसोबत बंडगार्डन रस्त्यावर भाडेकरार केला आणि फिर्यादीची कार ताब्यात घेतली. त्यानंतर आरोपींनी कारची विनोद आल्हाट या व्यक्तीस परस्पर विक्री करून, फिर्यादीची १० लाख रुपयांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAhmednagar Crime अहमदनगर: पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची शेतात हत्या; ११ वर्षांनी घेतला बदला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nविदेश वृत्त ...तर जगातून करोनाचा खात्मा करणे शक्य\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nसोलापूर आबासाहेबांना श्रमिकांचा लाल सलाम अखेर निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी\nअहमदनगर 'तो नारायण राणे आमका असं म्हणत नाही तर...', संजय राऊतांचा राणेंना टोला\nठाणे ...तोपर्यंत जीएसटी भरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nदेश PM मोदी, अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका\nमुंबई 'पंतप्रधान मोदींनी 'चायवाला' असल्याचं सांगून देशाला मुर्ख बनवलं'\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel-Vi चे ग्राहक सावधान ‘असा’ मेसेज आल्यास पडू शकते महागात, बँक खाते होईल रिकामे\nहेल्थ 32 वेळा घास चावला नाही तर होतील गंभीर परिणाम, हेल्थ एक्सपर्ट्सनी केला नियमामागील खुलासा\nकार-बाइक तुम्हीही दमदार इलेक्ट्रिक कारसाठी थांबलाय सिंगल चार्जमध्ये 500km रेंज; Mahindra-Honda सह ४ शानदार कार होणार लाँच\nफॅशन बोल्ड ड्रेसमधील मलायकाच्या दिलखेचक अदा, हॉट लुक पाहून नेटकरी म्हणाले 'मेरे बचपन का प्यार'\nविज्ञान-तंत्रज्ञान Friendship Day: बेस्ट फ्रेंड्ससाठी भेट वस्तू सुद्धा बेस्टच हवी, पाहा ही मॉडर्न-स्मार्ट आणि बजेट गिफ्ट्सची लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/navneet-rana/", "date_download": "2021-07-31T12:50:16Z", "digest": "sha1:D7OPRH2LBWFAMUYVROBG6OVYCXUN3B2J", "length": 3671, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "navneet rana | रयतनामा", "raw_content": "\nखासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर निवड\nअमरावती लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आदेशाने समितीचे सद्स्य म्हणून निवड झाली...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नग��पालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/esic-recruitment-2021-6/", "date_download": "2021-07-31T12:40:08Z", "digest": "sha1:QAWJBHI7R2CHGTPTT7TJKWLZRX6A4NLV", "length": 7069, "nlines": 124, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "ESIC –कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 30 पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates ESIC –कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 30 पदांसाठी भरती.\nESIC –कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 30 पदांसाठी भरती.\nESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 30 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 आणि 23 मार्च 2021 (पदांनुसार) या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleडीव्हीन कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक अंतर्गत भरती.\nNext articleपंजाब नॅशनल बँक अंतर्गत भरती.\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nसशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे भरती. (१० सप्टेंबर)\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती. (१० ऑगस्ट)\nभारतीय रिजर्व बँक येथे भरती. (०६ ऑगस्ट)\nअकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून अर्ज सुरु.\nसशस्त्र सीमा बल य��थे भरती. (२२ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/nileshbamne/", "date_download": "2021-07-31T12:47:46Z", "digest": "sha1:2XHERK4Z4PPXNLT44QGWBGGRTFB753T6", "length": 15794, "nlines": 150, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "निलेश बामणे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nArticles by निलेश बामणे\nडार्लिंग (विनोदी कथा )\nदोन दशकांपूर्वी रविवारची सकाळ होती. सकाळचे दहा वाजले होते. विजय पेपर वाचत वाचता सोनल सोबत गप्पा मारत होता. त्याची आई बाजारात गेली होती तर बाबा त्यांच्या मित्राकडे गेले होते. इतक्यात टेलिफोनची रिंग वाजली. […]\nआमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची. […]\nएस. टी. के��व्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार गार स्पर्श करणारी हवा तिथे सुटली होती. त्या गार गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता – चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून कधी दुरावलो ते कळलेच नाही. […]\nबसमधून प्रवास करताना प्रतिभाला एका तरूणाने धक्का मारला. कदाचित तो चुकुनही लागला असेल पण प्रतिभाला तेव्हा तसं वाटलं नाही म्हणून ती त्याला म्हणाली,” काय रे आंधळा आहेस काय की मुलगी पाहून जाणुनबुजुन धक्का मारतोस प्रतीभाची ही वाक्ये त्याने ऐकली नसतील हे तर शक्यचं नव्हतं. पण तरीही ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढे निघुन गेला. […]\nछत्रपती शिवाजी महाराज विचारावे कोणी मला आणि मी सांगावे माझा आदर्श कोण छत्रपती शिवाजी महाराज आणखी कोण छत्रपती शिवाजी महाराज आणखी कोण इतिहासातील आवडती तुझी थोर व्यक्ती कोण इतिहासातील आवडती तुझी थोर व्यक्ती कोण देवतुल्य शिवराय आणखी कोण देवतुल्य शिवराय आणखी कोण इतिहास भिनलाय माझ्या नसानसात मराठ्यांच्या शौर्याचा त्यांच्या चातुर्याचा आणि धर्मावरील प्रेमाचा… शिवराय नसते तर इतिहास भिनलाय माझ्या नसानसात मराठ्यांच्या शौर्याचा त्यांच्या चातुर्याचा आणि धर्मावरील प्रेमाचा… शिवराय नसते तर मी ही नसतो नाही मी ही नसतो नाही हा प्रश्न नाही तर एक […]\nप्रातिभा आाणि विजयचा नुकताच विवाह झाला होता. विजयला विवाह करण्यात तसा फारसा रस नव्हता पण घरच्यांच्या आग्रहाखातर नाईलाजानं त्याला तस करावं लागलं होत. प्रातिभाचीही विवाहाबाबत फारशी काही स्वप्ने बहुदा नसावित. […]\nबसमधून प्रवास करताना रहदारीमुळे बस काही काळ रस्त्यावर थांबली असता मी सहज खिडकीतून बाहेर रस्त्याच्या कडेला पाहीलं तर एक दारू प्यायलेला बिगारी काम करणारा कामाठी आपल्या बायकोला बेदम मारहान करत होता. आणि ती निमुटपणे त्याचा प्रतिकार न करता त्याचा मार खात होती. […]\nआता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला शोभतही नाही. […]\nत्या दिवशी प्रतिभाला एका तरूणाचा चुकून धक्का लागला असता प्रतिभाला वाटलं त्या तरूणानं आपल्याला जाणुनबुजून धक्का दिला असावा म्हणून प्रतिभा रागावून त्याला म्हणाली, ‘काय रे आंधळा आहेस का की जाणुनबुजून धक्का मारतोस ’ त्यावर तो तरूण रागावून म्हणाला, तू काय स्वतःला महाराणी समजतेस काय ’ त्यावर तो तरूण रागावून म्हणाला, तू काय स्वतःला महाराणी समजतेस काय तसं असेल तर रिक्षाने किंवा टॅक्सीने जात जा तसं असेल तर रिक्षाने किंवा टॅक्सीने जात जा \nवर्गात प्रतिभा अतिशय हुशार असण्याबरोबरच वकृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती. शाळेत होणाऱ्या वत्कृत्व आणि नाटयस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देत असे . ते देताना ती म्हणे ” माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखादया मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं \nरविवारी १ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/special-officer-ram-khedekar-who-worked-with-many-veteran-ministers-passed-away/", "date_download": "2021-07-31T11:55:00Z", "digest": "sha1:DZFGDE262B6OVFUUXTRGJCBTL2DJ32O3", "length": 11174, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nअनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन\nअनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन\nमुंबई | माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे विशेष अधिकारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम पाहणाऱ्या राम खांडेकर यांचं नुकतच निधन झालं आहे. राम खांडेकर यांचं मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजारानं निधन झाल�� आहे. ते 87 वर्षांचे होते. नागपूरच्या मुळगावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nराजकीय क्षेत्रातील घडामोडीवर दांडगा अभ्यास असलेल्या राम खांडेकर यांनी अनेक वृत्तपत्रात लिखान केलं आहे. त्याचबरोबर मासिकांमध्येही त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीवर त्यांनी 60 ते 70 विशेष लेख लिहिले आहेत. 1985 साली नरसिंहराव यांनी त्यांच्या रामटेक मतदारसंघाच्या नियोजनाची जबाबदारी खांडेकर यांच्याकडे सोपवली होती.\n1991 मध्ये जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांचे विशेष अधिकारी म्हणून खांडेकर यांची नियुक्ती झाली. आपल्या राजकीय अनुभवावरून त्यांनी वृत्तपत्रात केलेल्या लिखानाचं ‘सत्तेच्या पडछायेत’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या ते जवळीक मानले जात होते. त्याचबरोबर सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध देखील होते.\n‘यशवंतराव चव्हाण साहेबांचा सहवास लाभलेले व माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन झाले. ते एका प्रदीर्घ व महत्वाच्या राजकीय कालखंडाचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. एका वर्तमानपत्रात त्यांनी याबाबत केलेले लिखाण यासंदर्भातील अनमोल ठेवा आहे’, अशा शब्दात ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे.\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक…\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n फक्त एवढ्या दिवसांत तब्बल 53 हजार रूग्ण कोरोनामुक्त\n‘मुंबई पुण्याला तिसऱ्या लाटेचा धोका नाही’; तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण\nडाळिंब निर्यातीवर लॉकडाऊनची कुऱ्हाड; कोट्यवधींची उलाढाल ठप्प\nठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली; मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजाचा राज्यव्यापी मोर्चा\n दिग्गज मेस्सीला मागे टाकत भारतीय सुनिल छेत्रीची दुसऱ्या स्थानी झेप\n इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास, इन्स्टाग्रामविरूद्ध तक्रार दाखल\n‘मुख्यमंत्री लायक असते तर…’; नवनीत राणांची जहरी टीका\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आ���डेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nकोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत\n‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/product/soya-by-product-online-training-program-premium/", "date_download": "2021-07-31T12:54:14Z", "digest": "sha1:JZTVMRCAIMROU6FEITAWP7QUH5ZWXXXU", "length": 16670, "nlines": 200, "source_domain": "www.chawadi.com", "title": "Soya by Product Online Training Program (Premium) - CHAWADI", "raw_content": "\nसोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जागतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतके उत्पादन मिळते. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.\nदेशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) आहे. जनावरांसाठी आणि देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.याशिवाय सोयाबीनपासून सोया मिल्क ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १००च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोया मिल्क, सोया पनीर(टोफू), सोया पीठ आणि उपपदार्थ यांची माहिती या ऑनलाइन कोर्समध्ये देण्यात आली आहे.\nऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.\nप्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला घरी पुढील सात दिवसात कीट पाठवले जाणार आहे.\nया किट मध्ये नोट्स, Assignment Sheet, Notebook, काही माहिती पुस्तिका, कागदपत्रांची यादी या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला सर्टिफिकेट कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.\nखरे तर प्रीमियम कोर्स सर्विस हि चावडीची आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि सर्वात चांगली कोर्स सर्विस तयार केली आहे. यामध्ये मुख्यतः चावडी तर्फे तुम्हाला संपूर्ण महिनाभर एक पर्सनल कन्सल्टंट दिला जाईल तो कन्सल्टंट तुमचा एक उद्योग मार्गदर्शक किंवा एक शिक्षक राहिल. तो संपूर्ण महिनाभर तुमच्याकडून कोर्समध्ये दिलेल्या व्हिडिओज प्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्याकडून काही महत्वाचे असाइनमेंट आणि टास्क करून घेईल. त्यावर तुमच्याशी संवाद करेल. तुम्ही निवडलेल्या कोर्स बद्दल तुमचे नॉलेज वाढवविण्यात येईल आणि काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या कडून करून घेतल्या जातील त्यामध्ये;\nमार्केट मध्ये थेट जावून तुम्हाला संवाद कसा साधायचा याबाबत माहिती दिली जाईल.\nआपल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करायच्या याचे विशेष ज्ञान दिले जाईल.\nया आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज या प्रिमिअम कोर्समध्ये असतील जेणेकरून तुम्हाला जो उद्योग सुरू करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला येणाऱ्या शंका, अडचणी, चांगले अनुभव, वाईट अनुभव, तुम्हाला मिळालेले ज्ञान यामध्ये नक्कीच वाढ होईल. तुमचा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल.\nया कोर्समध्ये साधारणत: एक महिन्याचा कालावधी असेल या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कोर्ससाठी द्यावा लागेल.\nदिवसभरामध्ये तुम्हाला काही वेळ आमच्या Counselor आणि काही वेळ उद्योगा संबंधित ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी द्यावा लागेल.\nसोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला एक क्रॅश कोर्स देऊन तुमची उद्योगासंबंधीचे एक विद्यालयीन शिक्षणच देण्यात येणार आहे.\nया कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.\nशक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.\nकोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.\nया उद्योगाला जागा किती लागते शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.\nयाप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते तुमची मानसिक स्थिती कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nसोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते प्रकल्प अहवाल म्हणजे काय प्रकल्प अहवाल म्हणजे काय सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.\nकच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.\nजर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.\nलक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.\nहा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे.\nहा प्रोग्राम कोण करू शकतो \nस्वताचा नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण\nग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी\nबचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी\nहा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल\nतुम्हाला सोया बाय प्रॉडक्ट निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.\nएक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/nagpur-unseasonal-rain-affected-farmers/articleshow/82569279.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2021-07-31T13:05:49Z", "digest": "sha1:SGWFB6CS7PIRPI7M6OSB7RGMLGRBHGGL", "length": 13377, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीचा उन्हाळी पिकाला तडाखा बसला. कापणीला आलेले धान, केळी, आंबा, भाजीपाला मातीमोल झाला. खरीप हंगामात किडीने पीक उद्ध्वस्त झाले असतानाच उन्हाळीपासून आशा होती. पण, ही आशाही आता मावळली आहे.\n१) भंडारा जिल्ह्याच्या पालांदूर परिसरात गारपिटीने धान पीक मातीमोल झाले आहे.\n२) पवनार परिसरातील केळीची बाग वादळी पावसात पूर्णत: कोसळली आहे.\nम. टा. वृत्तसेवा, भंडारा/वर्धा\nपूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीचा उन्हाळी पिकाला तडाखा बसला. कापणीला आलेले धान, केळी, आंबा, भाजीपाला मातीमोल झाला. खरीप हंगामात किडीने पीक उद्ध्वस्त झाले असतानाच उन्हाळीपासून आशा होती. पण, ही आशाही आता मावळली आहे.\nनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना दरवर्षी सहन करावा लागतो. मागील खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळी पीक लावण्यात आले. उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. काही शेतात कापणी, मळणी सुरू झालेली आहे. परंतु हातातोंडाशी आलेल्या पिकाला निसर्गाच्या दुष्टचक्रने लक्ष्य केले आहे. चार महिन्याच्या मेहनतीनंतर हातात आलेल्या पिकाला मातीमोल झालेले पाहून शेतकरी गहिवरला आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागात बहुतांश मातीची घरे आहेत. या कच्च्या घराचे नुकसानसुद्धा झालेले आहे.\nवर्धा जिल्ह्यातील पवनार भागात झालेल्या वादळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच पपई, कांदा भाजीपालाही सडला आहे. या भागातील एका शेतकऱ्याने लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रुटही हातचे गेले आहे. काही घरां��ी वादळाने पडझड झाली. शुभम दांडेकर यांच्या शेतामध्ये गेल्या तीन वर्षात ड्रॅगन फ्रुटच्या आधुनिक शेतीचा प्रयोग सुरू केला होता. लाखो रुपयांचा खर्च करून ही शेती उभी केली होती. अचानक झालेला वादळी पाऊस लाखोंचे नुकसान करून गेला आहे. कारंजा, देवळी, वर्धा तालुक्यातही गारपीट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच करोनामुळे हतबल झालेला शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या तडाख्यात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून मदतीची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.\n५० हजारांची प्रोत्साहन राशी केव्हा\nगोंदिया : देवरी, नवेगाव, सोनबिहारी आणि परिसरातील गावांत वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धानाच्या बोनसची प्रतीक्षा कायम असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याची घोषणाही हवेत विरली आहे. ही रक्कम तातडीने देण्याची मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसायबर पोलिस ठाणे काय कामाचे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nसिंधुदुर्ग राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का; शिवसेना नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर\nन्यूज P V Sindhu: निराश होऊ नका, टोकियोत अजून ही सिंधूला पदक जिंकण्याची संधी\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nब्युटी प्र���माच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bharat-biotech-makes-big-announcement-before-trial-on-children-begins-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-31T12:41:24Z", "digest": "sha1:OJTJZU3MG224QKB2ICXVZ4TCO6V3QGL6", "length": 9700, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लहान मुलांवर ट्रायल सुरू होण्याआधी Bharat biotech ने केली मोठी घोषणा!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nलहान मुलांवर ट्रायल सुरू होण्याआधी Bharat biotech ने केली मोठी घोषणा\nलहान मुलांवर ट्रायल सुरू होण्याआधी Bharat biotech ने केली मोठी घोषणा\nहैदराबाद | नुकतंच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनपैकी कोणती लस प्रभावी याबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानंतर आता कोवॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे.\nहैदराबादमधील भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा पूर्ण डेटा जारी करण्याच्या तयारीत आहे. जुलैमध्येच हा डेटा सार्वजनिक केला जाईल, अशी घोषणा कंपनीने केली आहे.\nतिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सर्वात आधी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे पाठवला जाईल. त्याआधी पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध होईल. त्याच्या तीन महिन्यांत हा डेटा सीडीएससीओला पाठवला जाईल. त्यानंतर हा डेटा जुलैमध्ये सार्वजनिक केला जाईल, असं भारत बायोटेकनं सांगितलंय.\nदरम्यान, कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतिम विश्लेषण उपलब्ध असेल तेव्हा कंपनी फूल लायन्सेन्ससाठी अर्ज करणार आहे, असं कंपनीनं सांगितलं. या लशीचं लहान मुलांवरही क्लिनिकल ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. यासाठीदेखील मंजुरी मिळालेली आहे.\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक…\nशेतकऱ्यांच्या हिता���ं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात\nघरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा\nशेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा\n“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा\n महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी\n2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाची कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nकोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-07-31T11:32:58Z", "digest": "sha1:HLHR45TZ2KMCBJKDP5PDGAIZFJ6MLTSK", "length": 7986, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिलेचिक प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nबिलेचिक प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,३०७ चौ. किमी (१,६६३ चौ. मैल)\nघनता ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)\nबिलेचिक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nबिलेचिक (तुर्की: Bilecik ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.२५ लाख आहे. बिलेचिक ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१३ रोजी १२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-india-corona-update-22/", "date_download": "2021-07-31T11:15:01Z", "digest": "sha1:B3FDLWLQO256EFQEN4QEAJZI6NA2A37G", "length": 2968, "nlines": 81, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "देशाचा रिकव्हरी रेट 93.67वर - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS देशाचा रिकव्हरी रेट 93.67वर\nदेशाचा रिकव्हरी रेट 93.67वर\nगेल्या 24 तासात देशात 46,232 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\n564 जणांनी गेल्या 24 तासात गमावला जीव\nदेशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 90,50,598वर\n84,78124 जणांची कोरोनावर मात\nगेल्या 24 तासात 49,715 जणांना डिस्चार्ज\nदेशाचा रिकव्हरी रेट 93.67वर\nPrevious articleराज्यात एकूण 78,272 ऍक्टिव्ह रुग्ण\nNext article“स्पष्ट आहे की सरकार कोणाचा विकास करण्यात लागली आहे”\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7332", "date_download": "2021-07-31T12:51:14Z", "digest": "sha1:NQ5WSWQWPR2FT4DFBFB2DV56PKWM7MS4", "length": 20738, "nlines": 189, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "नायब तहसिलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीस नाशिकातून अटक – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nनायब तहसिलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीस नाशिकातून अटक\nनायब तहसिलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीस नाशिकातून अटक\nपॉलिटिक्स स्पेशल 6 months ago\nसंपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुख्यात गुंडास अखेर नाशिक येथून मोठ्या शिफातिने अटक करण्यात आली आहे.कुख्यात गुंड तथा रेती तस्कर अविनाश चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला उमरखेड पोलीस ठाण्यातील फौजदार पांचाळ यांच्या पथकाला तब्बल दोन आठवड्यानंतर या रेती माफियाच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.\nयाबाबत सविस्तर असे की,\nदोन आठवड्यांपूर्वी मध्यरात्री उमरखेड येथे रेतीच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या पथकावर रेती माफिया अविनाश चव्हाण व साथीदारांनी नायब तहसीलदार यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. यात नायब तहसीलदार वैभव पवार गंभीर रित्या जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेडला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पथकात समाविष्ट असलेल्या तलाठ्यालाही किरकोळ इजा झाली होती. या घटनेनंतर चव्हाण याच्या आठ साथीदारांना लगेच पोलिसांकडून अटक करण्यात आली. मात्र मुख्य सूत्रधार असलेल्या अविनाश चव्हाण घटनेपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी महसूल कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन केले. अटकेसाठी १५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम देण्यात आला होता. या तारखेनंतर राज्यभर तहसीलदार व नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी रेती माफिया अविनाश चव्हाणच्या अटकेसाठी जोरदार हालचाली पोलिसांनी केल्या. अखेर सोमवारी रात्री पोलिसांना अविनाश नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी मोठ्या शिफातीने त्याला अटक केली.\nPrevious: नगरपंचायत निवडणुक : कॉग्रेसकडून दोन निरिक्षक जाहिर\nNext: ओव्हरटेक जीवावर बेतले ; एक ठार तर एक जखमी महागाव तालुक्यातील घटना ;\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आ���ारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nप��लिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,056)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2016/03/blog-post.html", "date_download": "2021-07-31T12:35:53Z", "digest": "sha1:LXPZNB2TDH3N66NJLW26X2VEKGDQPR4S", "length": 11619, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "‘पुढारी’ची औरंगाबाद आवृत्ती ��े-जूनमध्ये!", "raw_content": "\nHome‘पुढारी’ची औरंगाबाद आवृत्ती मे-जूनमध्ये\n‘पुढारी’ची औरंगाबाद आवृत्ती मे-जूनमध्ये\n- पद्मश्रींकडून वेगवान हालचाली सुरु\n- पुणे प्रिटींग युनीटमधील एक मशीन औरंगाबादला हलविणार\n- संपादकपदासाठी ज्येष्ठ संपादकाशी बोलणी अंतिम टप्प्यात\nकोल्हापूर : अखेर दैनिक पुढारी औरंगाबादेत येत आहे. दिव्य मराठीचा वाजलेला बोर्‍या, लोकमतचा घसरलेला खप आणि इतर वृत्तपत्रांची फारशी नसलेली स्पर्धा पाहाता, पद्मश्रींनी तातडीने औरंगाबाद आवृत्ती सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 1 मेपासून अंक देण्याचे नियोजन असून, तांत्रिक कारणाने उशीर झालाच तर 1 जूनपासून तरी अंक देण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे (कात्रज प्रेस) येथील एक प्रिंटींग मशीन औरंगाबादला हलविण्यात येणार असून, त्यासाठी घाई केली जात आहे.\nदुसरीकडे, औरंगाबाद आवृत्तीसाठी एक वरिष्ठ संपादक पद्मश्रींच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. दैनिक सकाळला वरिष्ठ बातमीदार राहिलेले अभय निकाळजे पुढारीत ज्वाईन झाले खरे; परंतु त्यांच्या परफॉर्मन्सविषयी अत्यंत निगेटीव्ह रिमार्क पद्मश्रींना मिळालेले आहेत. त्यामुळे संपादकीय टीम निवडताना घाई न करण्याचा निर्णय पद्मश्रींनी घेतला आहे. ‘पुढारी’ औरंगाबाद येत असल्यामुळे ‘देशोन्नती’ने औरंगाबादेतून प्रिंटींगचा आपला निर्णय बदलला असून, विदर्भावरच लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, पद्मश्रीनेदेखील नागपुरात तूर्त तरी न जाण्याचे ठरवून आपले ‘सोयरे’पण जोपासले आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-258856", "date_download": "2021-07-31T12:28:02Z", "digest": "sha1:D6GDYFVSKKFF4IMEDI62HZEVH7BQPHJH", "length": 14407, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अग्रलेख : विकृतीच्या झळा", "raw_content": "\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका तरुण प्राध्यापिकेचा पाठलाग करून तिला अत्यंत निर्दयपणे पेटवून देण्यात आले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’वाल्यांच्या देशात हे घडले आहे. यापूर्वी अनेकदा घडले आहे. काही दशकांपूर्वी दहावीतल्या रिंकू पाटीलच्या बाबतीत घडले आणि आता एका उमलत्या प्राध्यापिकेच्या बाबतीतही घडले आहे. ​\nअग्रलेख : विकृतीच्या झळा\nस्त्रीविषयीच्या आदराची आणि सन्मानाची भावना निर्माण करण्याचे आव्हान किती व्यापक आणि कठीण आहे, याची जाणीव हिंगणघाट येथील घटनेने करून दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका तरुण प्राध्यापिकेचा पाठलाग करून तिला अत्यंत निर्दयपणे पेटवून देण्यात आले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’वाल्यांच्या देशात हे घडले आहे. यापूर्वी अनेकदा घडले आहे. काही दशकांपूर्वी दहावीतल्या रिंकू पाटीलच्या बाबतीत घडले आणि आता एका उमलत्या प्राध्यापिकेच्या बाबतीतही घडले आहे.\nकधीतरी समाज याचा गांभीर्याने विचार करणार की नाही हा नराधम युवतीवर पेट्रोल ओतत असताना काही जण व्हिडिओ शूट करीत होते. ही संवेदनबधिरता चिंताजनक आहे. अशा घटनांना ‘एकतर्फी प्रेमातून’ झालेले कृत्य म्हणण्याची पद्धत आहे. ती ताबडतोब बंद केली पाहिजे. प्रेम म्हणजे काय, हेच न कळलेल्या विकृत मानसिकतेतून असे गुन्हे घडतात. एखाद्या व्यक्तीविषयी आदराची भावना नसेल तर कसले प्रेम हा नराधम युवतीवर पेट्रोल ओतत असताना काही जण व्हिडिओ शूट करीत होते. ही संवेदनबधिरता चिंताजनक आहे. अशा घटनांना ‘एकतर्फी प्रेमातून’ झालेले कृत्य म्हणण्याची पद्धत आहे. ती ताबडतोब बंद केली पाहिजे. प्रेम म्हणजे काय, हेच न कळलेल्या विकृत मानसिकतेतून असे गुन्हे घडतात. एखाद्या व्यक्तीविषयी आदराची भावना नसेल तर कसले प्रेम ही तर केवळ मालकी हक्काची जाणीव. स्त्री ही माणूस आहे आणि तिला मन आहे, स्वीकार किंवा नकाराचे स्वातंत्र्य आहे, हा विचारच अद्याप पचनी न पडलेल्या समाजात असे गुन्हे घडतात. त्यामुळेच हे आव्हान व्यापक आहे.\nसर्वदूर व्याप्ती असलेल्या राजकीय प्रक्रियेतून लोकशिक्षण व्हावे, प्रसारमाध्यमांतून मूल्यांची रूजवण व्हावी, कुटुंबातून-घरांतून आणि शिक्षणसंस्थांतून चांगले संस्कार व्हावेत, या अपेक्षाच चुकीच्या वाटाव्यात, असे वातावरण तयार झाले आहे काय, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. अलीकडे आपला समाज केवळ दुभंगलेला नाही. एकेकाळी बहुढंगीपणाचा आदर करणारा हा समाज आता ‘बहुभंग’ झाला आहे.\nभलत्याच संघर्षांमध्ये ऊर्जा खर्च होत आहे. माध्यमांतून तेच ते वाढले जातेय, हेही आपल्याला लक्षात येत नाही. मुलांच्या भौतिक गरजा भागत असल्या, तरी त्यांच्या मानसिक गरजांवर, संस्कारावर लक्ष देण्यात पालक कमी पडत आहेत. आपला मुलगा शाळेत काय शिकतो आहे, कुणाबरोबर बाहेर जातो, काय खातो-पितो याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. मुलांना जणू काही साऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींचा परवाना असल्याच्या थाटात चाललेले असते. मुलींवर नको तितके निर्बंध आणि मुलगे सारे निरंकुश अशी स्थिती आजही अनेक घरांत दिसते. स्त्रीला सन्मान देणे, हा संस्कारच त्यामुळे होत नाही. ‘मला जे हवे, ते तत्काळ आणि विनासायास मिळाले पाहिजे, अन्यथा मला सहन होणार नाही’, ही जी मुलांची-मुलींची मानसिकता घरांमध्ये जोपासली जाते आणि ज्यासाठी मायबाप काबाडकष्ट करतात, त्यातून निर्माण होणारे प्रश्‍न आणखी वेगळे आहेत.\nपुरुषकेंद्री समाजात स्त्रीकडे एक वस्तू म्हणून पाहिले जाते. वस्तूवर मालकी गाजवता येते. विक्की नगराळे नावाच्या विवाहित पुरुषाचे प्रेम मालकीत शिरले. आपण विवाहित आहोत व आपल्या बायकोने सहा महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिलाय याचेही त्याला भान राहिले नाही. एक महिला (तिला अधिकारच नसताना) नकार देते कशी, अशीच त्याची मानसिकता असणार. त्यामुळे तो पूर्ण तयारीनिशी आला होता. तिच्या नकाराचा कायमचा पाडाव करण्याच्या इराद्याने आला होता. त्याने अग्निकांड घडवून आणले. ही एखाद-दुसरी अपवादात्मक घटना नाही. अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी हे होत असते. कधी त्यात मुलीचे शरीर जळते, कधी भावविश्‍व उद्‌ध्वस्त होते, तर कधी आयुष्यातील कोव��ीकच खाक होते. हे कधी थांबेल, असा प्रश्‍न आपण अशी घटना घडल्यावर एखाद-दुसरा दिवस विचारतो. पुढारी-पोलिस-प्रशासन कठोर कारवाईच्या घोषणा करतात. सामाजिक कार्यकर्ते स्वतःच अशा प्रश्‍नांचा निवाडा करणार असतात.\nकुणीच मूळ दुखण्याकडे लक्ष देत नाही. खरे तर हे दुखणे आपल्या घरात निर्माण झाले आहे. आपण भौतिकदृष्ट्या पुढारत असलो तरी मानसिक रानटीपण बव्हंशी तसेच राहिले आहे. फक्त कायद्याचा धाक असे प्रकार रोखण्यासाठी पुरेसा नाही हे सिद्ध करणाऱ्या भीषण घटना घडत असतात. या प्रश्‍नाकडे कुटुंब, समाज, सरकार यांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. अशा अनेक युवती अनेक विक्कींच्या निशाण्यावर असू शकतात. त्यांच्या पेट्रोलच्या बाटल्या आणि टेंभेही तयार असतील कदाचित.\nघटना घडल्यावर कायद्याने जे व्हायचे, ते होतेच. ते थोडे वेगाने आणि निष्पक्षपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे होणार नाही. मात्र, चुकीच्या संस्कार प्रक्रिया, पुरुषीवर्चस्वाच्या जाणीवा याचे आपण काय करणार आहोत यांपासून मुक्त होणार की नाही यांपासून मुक्त होणार की नाही स्त्री-पुरुष सहजीवनातील आनंदच समाज घालवून बसतो आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. एखाद्याला पाहून स्त्रीच्या नजरेत भीती दाटत असेल तर तो त्या पुरुषाच्या मर्द असण्याचा नव्हे, तर बदमाश असण्याचा पुरावा मानावा लागेल.\nपुरुषकेंद्री वातावरणात स्त्रियांचे अर्धे जग गुदमरून जात असेल आणि त्यांना आगीच्या तोंडी दिले जात असतानाही आपल्या मुलग्यांच्या निरंकुश वागण्याचे कौतुक वाटत असेल तर हे वैचारिक दारिद्य्र लवकरात लवकर हटविण्याची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tech/vodafone-and-idea-could-merge-7180", "date_download": "2021-07-31T13:28:24Z", "digest": "sha1:OHPBND3AJVOUNIXEPJRADSG5ZYKLVIZD", "length": 7225, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Vodafone and idea could merge | आयडिया-व्होडाफोन एक होणार?", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy मुंबई लाइव्ह टीम तंत्रज्ञान\nमुंबई - रिलायन्स जिओच्या फ्री ऑफर नंतर भारतीय टेलिकॉम बाजारात स्पर्धा सुरू झाली आहे. भारताच्या 26 अरब डॉलर म्हणजेच 1,77,055 करोड रुपयांच्या टेलिकॉम बाजारात एअरटेलला पाठी टाकून रिलायन्स जिओ आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आता बाजारात रिलायन्सलाही फटका पडेल असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनी आयडिया आणि व्होडाफोनच्या भारतीय युनिटचं विलीनीकरण होणार आहे. एअरटेलचे आतापर्यंत एकूण 23 करोड ग्राहक आहेत. त्यामुळे बाजारात एअरटेल प्रथम स्थानी आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणानंतर ही संख्या जवळपास 39 करोड एवढी होईल. ही ग्राहक संख्या एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन्ही पेक्षा खूप जास्त असेल.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nखाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धेचं आयोजन\n'ट्रू कॉलर' अॅपचा वापर धोकादायक\nफेसबुक स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत जाणून व्हाल थक्क\nआता इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करता येणार ट्विट, ट्विटरचे नवे फिचर\n१ जूनपासून Google Photos साठी मोजावे लागणार पैसे\nफेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/uddhav-thackeray-talk-about-raj-thackeray-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-31T13:19:20Z", "digest": "sha1:SNM7IBZBFL2GG2NNJOGBVHHTB7KZMWTY", "length": 9909, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज-उद्धव एकत्र येतील का?; उद्धव ठाकरे म्हणतात…", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nराज-उद्धव एकत्र येतील का; उद्धव ठाकरे म्हणतात…\nराज-उद्धव एकत्र येतील का; उद्धव ठाकरे म्हणतात…\nमुंबई | लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं होतं. तोच प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे���नी उत्तर दिलं आहे.\nदेशासाठी, राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं, सध्या देशात जे संकट आहे ते साधंसुधं नाही, या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.\nलॉकडाऊन किती काळ चालवायचा माहिती नाही, माझी प्राथमिकता जीव वाचवण्याला आहे, घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ माझं म्हणणं आहे जे जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं, राजकारण थांबवावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.\nमी जबाबदारी घेतली, मी माझ्यासाठी काही करत नाही, मला मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा नव्हती. खुर्ची हे वैभव आहे, देवाची दया आहे, अनेकांचं स्वप्न या खुर्चीचं होतं. त्यामुळे माझी खुर्ची खेचाल, तुम्ही बसा. पण खुर्चीचा मुद्दा काय आहे तर काम करा, माझ्यापेक्षा दुसरा काम करत असेल तर बरं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.\n15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला…\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… –…\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\n“अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”\nनोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले…\n कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू\n महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी\nराष्ट्रवादीच्या आमदारानं उडवली संजय राऊतांची खिल्ली, म्हणाले मी तर आता घाबरलो\n“अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”\n…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी\n15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अ���ानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/tag/corona-vaccine/", "date_download": "2021-07-31T12:52:37Z", "digest": "sha1:6XLMNEEHVW2IRIQHK2ATP45F2HDU5G4G", "length": 10597, "nlines": 296, "source_domain": "krushival.in", "title": "corona vaccine - Krushival", "raw_content": "\nजिल्ह्यात 7 लाख 82 हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस\nरायगड जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 82 हजार 171 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना ...\nमाणगाव तालुक्यात 38 नवे कोरोनाग्रस्त\nसंपूर्ण जगात गेली वर्षभरापासून हैदोस माजविणार्‍या कोरोना महामारीमुळे सर्वजण जेरीस आले आहेत.या महामारीची दुसरी लाट दोन ...\nनेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचे लसीकरण\nनेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्गाच्या कुटुंबियांचे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ...\nखेड नागरिकांनी पावसात भिजत घेतली लस\n28 रोजी खेडमधील परदेशात जाणार्‍या मुस्लीम नागरिकांना खेड नगरपरिषद दवाखान्यात लसीचे आयोजन केले होते.परंतु ढिसाळ नियोजन ...\n2 आणि 4 फुटांच्या नियमावलींची गौरीसुतावर मर्यादा\nकोरोनामुळे ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण अलिबाग वाढत्या कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने ...\n लस घेतलीत तरंच मिळेल पगार\nसध्या राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात असून प्रत्येकाने लस घ्यावी यासाठी राज्य तसंच ...\nलसीकरणाआधीच पेनकिलर्स घेऊ नका : डब्ल्यूएचओ\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोनाच्या लसीकरणाआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. यामुळे लसीचा विपरीत परिणाम होऊ ...\nखारपाले येथे लसीकरणास प्रारंभ\nकोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा तेवढा कमी झालेला नाही. पेण तालूक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय ...\nदेशभरात सप्टेंबरपासून मुलांना लस\nकोव्हॅक्सिन, फायझरची चाचणी अंतिम टप्प्यात नवी कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता ...\nअदर पुनावाला पुण्यात दाखल\nसिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला भारतात परतले आहेत. पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल ...\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (47) sliderhome (587) Technology (3) Uncategorized (90) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (154) ठाणे (10) पालघर (2) रत्नागिरी (96) सिंधुदुर्ग (10) क्राईम (27) क्रीडा (88) चर्चेतला चेहरा (1) देश (224) राजकिय (104) राज्यातून (327) कोल्हापूर (11) नाशिक (7) पंढरपूर (31) पुणे (20) मुंबई (142) सातारा (8) सोलापूर (7) रायगड (911) अलिबाग (227) उरण (65) कर्जत (69) खालापूर (22) तळा (6) पनवेल (98) पेण (55) पोलादपूर (29) महाड (91) माणगाव (38) मुरुड (62) म्हसळा (17) रोहा (60) श्रीवर्धन (14) सुधागड- पाली (33) विदेश (45) शेती (34) संपादकीय (67) संपादकीय (31) संपादकीय लेख (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-nawaz-sharif-may-lose-pm-post-after-surgical-strike-5430344-PHO.html", "date_download": "2021-07-31T12:02:41Z", "digest": "sha1:TWVUQZRBENH2JJZV2LU437LAND7JQTG7", "length": 4576, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nawaz Sharif May Lose Pm Post After Surgical Strike | भारताला धमकीचे पत्र, पठाणकोटमधील एका गावात आढळला पाकिस्तानचा फुगा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारताला धमकीचे पत्र, पठाणकोटमधील एका गावात आढळला पाकिस्तानचा फुगा\nपठाणकोट/लाहोर - पाकिस्तानच्या सीमेजवळील दीनानगरातील कुंडे केसल आणि पठानकोटमधील बमियालमध्ये दोन फुगे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. फुग्यांमध्ये एक- एक पत्रही मिळाले आहे. त्याद्वारे भारताला धमकी‍ देण्यात आली‍ आहे. भारत पाकिस्तानविरोधात कधी युद्ध करणार नाही, अशा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.\nमिळालेली माहिती अशी की, दीनानगरमधील कुंडे केसल गावात आढळलेल्या फुग्यात एक पत्र मिळाले आहे. हे पत्र उर्दु भाषेत आहे. गावकरी नंबरदार चन्नण सिंह यांनी सांगितले की, फुगा आढळून आल्याची तत्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली.\n'मोदी सुन लें, अयूबी की तलवारें अभी हमारे पास हैं-सैयद सलाहूद्दीन' असा उर्दु भाषेत मोदींना इशारा देण्यात आला आहे. एसएचओ कुलविंद्र सिंह यांनी सांगितले की, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली आहे.\nपठाणकोटमधील बमियाल य��थील जसपाल भप्पी आणि राजेश कुमार यांनाही एक फुगा आढळून आला. त्यातही एक पत्र सापडले. त्यात लिहिले आहे की, 'मोदी सरकार सुने ले, इंडिया कभी जंग नहीं लड़ सकता-पाकिस्तानी अवाम'\nएसएचओ रमेश कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान यापूर्वी देखील बॉर्डरवर पाकिस्तानी फुगे आणि कबूतर आढळून आल्याची घटना घडल्या आहेत.\nपुढील स्लाइडवर वाचा, 'सर्जिकल स्ट्राइक'मुळे नवाझ शरीफ यांची डोकेदुखी वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/take-rs-100-crore-and-oppose-bjp-aap-and-congress-offer-to-ya-santa/", "date_download": "2021-07-31T12:02:56Z", "digest": "sha1:D2MXI2KHBQ2Z3KPA276S2SO4W7DL35VT", "length": 6590, "nlines": 71, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; 'या' संताला आप आणि काँग्रेसची ऑफर", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; ‘या’ संताला आप आणि काँग्रेसची ऑफर\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर जमीन घोटाळा मुद्यावरून सध्या देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत. यात साधू परमहंस दास यांनी मोठा दावा केला आहे.\n“भारतीय जनता पार्टीला विरोध दर्शविण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे,” असा दावा आणि गंभीर आरोप दास यांनी केले आहेत.\n“जमीन गैरव्यवहार नसून राजकीय नेत्यांची एक मोठी खेळी आहे. 17 तारखेला सकाळी दोन व्यक्ती आल्या होत्या. यावेळी त्यांनी मला 100 कोटी रुपयांची ऑफर देत भाजपचा विरोध करण्यास सांगितलं. तसेच आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने शंकराचार्य स्वरूपानंद यांना 50 कोटी रुपये दिले आहेत,” असा दावा परमहंस दास यांनी केला आहे.\n“उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस किंवा आम आदमी पार्टी विजयी झाल्यास मला मुख्यमंत्री बनवण्यात येईल. अशीही ऑफर मला देण्यात आली होती. मी एक संत आहे आणि राष्ट्रहीत माझ्यासाठी सर्वोतोपरी आहे,” असं दास यांनी सांगितलं.\nराम मंदिराचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी अराजकीय समिती नेमा; जयंत पाटील\nआंदोलन होणारच; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे आंदोलनावर ठाम \nभाजपाला लागणार मोठी गळती, अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार\n“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”\n“आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया;…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ :…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n८ वर्षांपासून थांबलेल्या अभेनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाची…\n“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला”\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/ZVMMM7.html", "date_download": "2021-07-31T13:31:39Z", "digest": "sha1:EQOLZEGV726KIO2BM2NN2L6GO4GVGLNZ", "length": 8170, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल- मंत्री वडेट्टीवार", "raw_content": "\nHomeभिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल- मंत्री वडेट्टीवार\nभिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल- मंत्री वडेट्टीवार\nभिवंडीतील इमारत दुर्घटनेचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतला आढावा\nभिवंडी इमारत दुर्घटनेचा आपत्ती मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया आणि प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं. यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच जखमींना पन्नास हजार रुपये मदत त्यांनी यावेळी जाहीर केली. शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. नोटीस देऊन देखील इमारत रिकामी का केली नाही याचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असेही त्यांनी स्पष्ट केले.\nइमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग असल्याने त्याच्या व्हायब्रेशनमुळे हा प्रकार घडला का, या इमारतीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने इमारत कोसळली आहे का या सर्व गोष्टींची चौकशीही केली जाईल .भिवंडी इमारत दुर्घटना संदर्भात मंत्री मंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात जाईल. सध्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासा बाबत निर्णय घेणे गरजेचे असून वाढीव चटई क्षेत्र मंजूर करणे ,पुनर्वसनाची व्यवस्था करणे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली .\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/balasaheb-thorat-big-announcement-latest-marathi-news/", "date_download": "2021-07-31T12:23:06Z", "digest": "sha1:VNPIVSO4EFPTLACTNDTKVN5F5ZDCZ3VT", "length": 10556, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात", "raw_content": "बातमी जश���, आहे तशी...\nशनिवार, जुलै 31, 2021\nशेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात\nशेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात\nमुंबई | महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर सुमारे चर्चा केली. यानंतर बाळासाहेब थोरातांनी महत्वाची घोषणा केली आहे.\nकेंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.\nकेंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्ड वर कुठलाही व्यापारी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो, यात जर फसवणूक झाली तर जबाबदारी कोण घेणार या सर्वच गोष्टींचा विचार कृषी सुधारणा विधेयक तयार करताना आमच्या सरकारने केला आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.\nशरद पवार यांचे या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. दहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी देशाचा कृषी विभाग सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. राज्यसरकारने सुचविलेल्या सुधारणांवर पवार साहेबांनी समाधान व्यक्त केले आणि अधिकच्या सूचनाही केल्या, अशी माहिती थोरातांनी दिली आहे.\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत…\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक…\nघरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा\nशेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा\n“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा\n“उद्धव ठाकरेंचं मोदींशी जमतं पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही”\nघरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्या���ना मिळणार ‘ही’ सुविधा\n महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’…\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\n“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”\nदादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार\n देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी\n“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”\nश्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल\n…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO\n‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…\n‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर\nकोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/hrushikesh-saykar-became-a-garud-camando/", "date_download": "2021-07-31T13:20:35Z", "digest": "sha1:HU255LXHWEUTPOSBV6NNG35WSO7WIT7R", "length": 11175, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशुक्रवार, जुलै 30, 2021\nशेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज\nशेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज\nअक्षय आढाव, प्रतिनिधी | आपल्या मुलाने चांगलं शिकावं… मोठं होऊन समाजात आपलं नाव कमवावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आई वडिलांच्या इच्छेखातर आणि आपली स्वप्न साकार करण्यासाठी अनेक मुलं झोकून देऊन परिश्रम करत असतात. 12-12 तास अभ्यास करत असतात. कर्जत तालुक्यातील खैदानवाडी गावच्या ऋषिकेश सायकरने भारतीय वायुदलाने घेतलेल्या परीक्षेत घवघवीश यश मिळवून गरूड कमांडो पदाल�� गवसणी घातली आहे.\nदेशात 59 वा क्रमांक मिळवून त्याने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. भारतीय वायुदलात निवड होण्यासाठी तो स्वप्नांचा पाठलाग करत होता. चार वर्ष तो यासाठी सतत मेहनत करत होता. जुलै 2019 मध्ये भारतीय वायुदलाने परीक्षा घेतली होती. जून 2020 मध्ये लागलेल्या निकालात ऋषीकेशने हे यश मिळवलं आहे.\nऋषीकेशचे वडिल शेतकरी आहेत तर आई गृहीणी आहे. घरातली परिस्थिती जेमतेम.. पण देशासाठी सैन्यात भरती व्हायची ऋषीकेशची जिद्द होती. त्यानुसार त्याने दहावी झाल्यापासून अभ्यासाला सुरूवात केली होती. 3 वर्ष त्याने एनसीसीमध्ये देखील आपली छाप उमटवली. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या शिक्षकांचं तसंच मोठा भाऊ सागरचं त्याला मार्गदर्शन लाभल्याचं ऋषिकेशने सांगितलं.\nत्याला मिळालेल्या यशाने आई वडील भारावून गेले आहेत. पोराने आमच्या कष्टाचं चीज केलं अशा भावना ऋषिकेशच्या आईवडिलांनी व्यक्त केल्या तर मला देशसेवा करायला मिळेल, यापेक्षा दुसरा आनंद कुठला अश्या भावना स्वत: ऋषिकेशने व्यक्त केल्या. ऋषिकेशच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nदगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन\nगारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली…\n2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले\nबाबा, तुम्ही सोबत असल्यावर माझ्या अंगात हत्तीचं बळ येतं; खडसेंच्या लेकीची भावूक पोस्ट\n देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं\nवडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला\nऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल\nपिंपरी-चिंचवडमधल्या PSI ला तब्बल इतक्या लाखांची लाच घेताना अटक\nवडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला\nबापानं प्रसंगी सालदार बनून मुलाला शिकवलं, पोरानं उपजिल्हाधिकारी बनून पांग फेडलं\nदगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन\nगारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर\n2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले\n“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”\nदगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाव���कांनी घेतले दर्शन\nगारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर\n2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले\n“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”\n‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…\n राज्यातील 25 जिल्हयांमध्ये निर्बंध शिथिल तर या 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nसोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर\n“राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पाचे संंबंध ठीक नाहीत”\n‘अजित पवारांनी भाषेबाबत बोलणं म्हणजे राज कुंद्राने…’; नितेश राणेंची जोरदार टीका\nनारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/step-mother-beat-her-children-in-nashik-2-472271.html", "date_download": "2021-07-31T12:04:00Z", "digest": "sha1:HIFG4OQYO3NGO76EUKXQEUZPK6RDZTFI", "length": 11841, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nNashik Breaking | नाशिकमध्ये सावत्र आईकडून मुलाचा अमानुष छळ\nसावत्र आईने तिच्या अल्पवयीन मुलाचा अमानुषरित्या छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. हा मुलगा मुकबधीर आहे. रागाच्या भरात सावत्र आईने मुलाच्या गुप्तांगावर चटके दिले. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Step mother beat her Children in nashik)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nNashik Waterfall | नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित\nतुम्ही जर ‘हे’ काम केले नाहीत, तर तुमच्या मुलांचे आधार कार्ड होऊ शकते निष्क्रिय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nयूटिलिटी 9 hours ago\nNashik Gangapur Dam | नाशिकमधील गंगापूर धरण 79 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरु\nव्हिडीओ 1 day ago\nSpecial Report | एका मुद्यावर युती अडली तो मुद्दा नेमका कोणता\nपर्यटकांची बेपर्वाई, नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु असूनही सेल्फी फोटोग्राफीसाठी गर्दी\nताज्या बातम्या 2 days ago\nअतिशय खास आहे पॅनकार���डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी57 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nTokyo Olympics 2020 Live: पीव्ही सिंधू सेमीफायनलमध्ये पराभूत, सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nरिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\nMaharashtra News LIVE Update | शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनसंपर्क कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://krushival.in/tag/punjab/", "date_download": "2021-07-31T13:04:45Z", "digest": "sha1:NMPJEFKRNWT4EQCZIOVZQ77COOIJ6IZN", "length": 6781, "nlines": 246, "source_domain": "krushival.in", "title": "punjab - Krushival", "raw_content": "\nदहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ बॉम्बस्फोट\nमुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात 15 जण ...\nलेखक : जयंत माईणकर अमरावती या अनुसूचित जातीकरता राखीव असलेल्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि सध्या भाजपच्या कळपात सामील ...\nपंजाबमध्ये बसप, अकाली दल पुन्हा एकत्र\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था | पंजाबमध्ये अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी बाकांवरील शिरोमणी अकाली दलाने ...\nBrowse by Category Select Category Entertainment (2) KV News (47) sliderhome (588) Technology (3) Uncategorized (90) ई- पेपर (7) कार्यक्रम (2) कोंकण (154) ठाणे (10) पालघर (2) रत्नागिरी (96) सिंधुदुर्ग (10) क्राईम (27) क्रीडा (88) चर्चेतला चेहरा (1) देश (224) राजकिय (105) राज्यातून (327) कोल्हापूर (11) नाशिक (7) पंढरपूर (31) पुणे (20) मुंबई (142) सातारा (8) सोलापूर (7) रायगड (911) अलिबाग (227) उरण (65) कर्जत (69) खालापूर (22) तळा (6) पनवेल (98) पेण (55) पोलादपूर (29) महाड (91) माणगाव (38) मुरुड (62) म्हसळा (17) रोहा (60) श्रीवर्धन (14) सुधागड- पाली (33) विदेश (45) शेती (34) संपादकीय (67) संपादकीय (31) संपादकीय लेख (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/bhaijaan/", "date_download": "2021-07-31T12:54:42Z", "digest": "sha1:26B2FSGC5725LQ34TJXJJT4NSX7WDIKP", "length": 3793, "nlines": 56, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Bhaijaan Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nINSHORTS MARATHI - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘बिग बॉस’च्या नव्या सीजनचे सूत्रसंचालन सलमान खानच्या जागी करणार बॉलिवूडमधील…\nमुंबई : 'बिग बॉस 15' हा छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सिझनचा प्रीमियर हा टीव्हीवर होणार नसून तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या शोचे सूत्रसंचालन गेले कित्येक सिझन बॉलिवूडचा भाईजान सलमान खान…\nमिकाच्या ‘KRK कुत्ता है’ गाण्यावर भडकला कमाल खान; मिकाला दिली धमकी\nमुंबई : अभिनेता कमाल आर. खान काही दिवसांपासून सतत चर्चेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केआरके आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. हे भांडणं मिटते की नाही तेवढ्यात आता गायक मिका सिंगने केआरकेवर 'कुत्ता…\n‘प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा प्रकरणी…\nरणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज\nतब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री\n‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत…\n“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”\n‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली…\n‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-corona-update-corona-cases-slowly-decrease-in-this-week-mhpv-554289.html", "date_download": "2021-07-31T12:08:12Z", "digest": "sha1:3LIENSDGVVD7LN33ADSGZ4IV2NATVJBP", "length": 5311, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे: शहरातला कोरोना आटोक्यात, तर ग्रामीणमध्ये परिस्थिती 'जैसे थे'– News18 Lokmat", "raw_content": "\nपुणे: शहरातला कोरोना आटोक्यात, तर ग्रामीणमध्ये परिस्थिती 'जैसे थे'\nPune Corona: दुसऱ्या लाटेत पुणे शहरात कोरोनानं थैमान घातलं होतं. पण आता काही प्रमाणात दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे.\nPune Corona: दुसऱ्या लाटेत पुणे शहरात कोरोनानं थैमान घातलं होतं. पण आता काही प्रमाणात दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे.\nपुणे, 22 मे: पुण्यातील कोरोना संसर्गाची (Corona Virus) दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. चालू आठवड्यात तब्बल तीन वेळा दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा 3 अंकी संख्येच्या आत म्हणजेच हजारांच्या खाली राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे पुणे (Pune Corona)ग्रामीण भागात अजूनही रुग्ण नियंत्रणात नाही आहे. दुसऱ्या लाटेत पुणे शहरात कोरोनानं थैमान घातलं होतं. पण आता काही प्रमाणात दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे. तर पुणे ग्रामीण भागात अजूनही रुग्णवाढ नियंत्रणात आली नाही आहे. ग्रामीणमध्येही आजही 1500 च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. थोडक्यात शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात पसरु लागल्याचं चित्र काही ठिकाणी बघायला मिळत आहे. पुणे शहरातील कोरोना आटोक्यात 21 मे 973 रुग्ण - मृत्यू 63 20 मे 931 रुग्ण- मृत्यू 66 19 मे 1164 रुग्ण -मृत्यू 72 18 मे 1021 रुग्ण- मृत्यू 68 17 मे 685 रुग्ण- मृत्यू 66 पुणे शहरात दुसऱ्या लाटेची एप्रिल महिन्यात शहरातली दैनंदिन रूग्णवाढ ही 7 हजारांवर होती. तर ग्रामीण भागातली 4 हजारांवर जाऊन पोहोतली होती. ती आता अनुक्रमे हजार आणि दिड हजारांपर्यंत खाली आली आहे.\nपुणे: शहरातला कोरोना आटोक्यात, तर ग्रामीणमध्ये परिस्थिती 'जैसे थे'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-31T13:34:44Z", "digest": "sha1:4X32RB7CEVJAC4FI6ZED6H7RPZNTT5AO", "length": 4536, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२९५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२९५ मधील ��न्म\nइ.स. १२९५ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२९० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/trump-aleniya/", "date_download": "2021-07-31T12:30:24Z", "digest": "sha1:PUL42ELJZZHFNA26YPOGWGXMXESD2UOX", "length": 3705, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "trump aleniya | रयतनामा", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अध्यक्षपदासोबतच जाणार मलेनिया \nवॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रध्यक्ष पदासोबतच ट्रम्प यांच्या यांना पत्नी अलेनिया सोडचिट्ठी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/india-vs-england/", "date_download": "2021-07-31T13:07:16Z", "digest": "sha1:HZ5X3LL5ALEB2CSE7EEPERRMGBBNOJKC", "length": 15874, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India VS England: Live Cricket Score| Latest Updates On भारत आणि इंग्लंड | Highlights, schedule By Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नाग��रीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह\n06:01 PM माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो एका महिन्यात खासदारकी सोडणार, निवासस्थानही सोडणार.\n05:51 PMभाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\n05:36 PM भाजपाचे खासदार आणि माजी मंत्री बाबुल सुप्रियो यांचा राजकाराणाला रामराम, फेसबुक पेजवर केली घोषणा\n05:27 PMबॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले\n05:21 PM वर्धा : २९ वर्षापासून फरार एसआरपी पोलीस जवानाला आर्वी पोलिसांनी केली अटक\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\n04:44 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव, कांस्य पदकाची आशा कायम\n04:43 PMTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n04:06 PM टोकियो ऑलिम्पिक: भारताची बॉक्सिंगपटू पूजा राणी हिला ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक पदक विजेती ली क्यूईनकडून ५-० असा पराभव पत्करावा लागला.\n04:04 PMआता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n03:55 PM सोलापूर शहराजवळील अकोलेकाटी गावात बिबट्याचा एका व्यक्तीसह वासरावर हल्ला; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल\n03:19 PMMaharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता; आज आदेश जारी होण्याची शक्यता\n03:08 PMअसे काय घडले नवरी नटलेली, वाट पाहत होती; पण पोलिसांनी नवरदेवाला बॉर्डरवरूनच माघारी पाठवून दिले\n02:54 PM नाशिक शहरात शरणपूररोड, गोविंदनगर या भागात गुलमोहराची 3 झाडे कोसळली; चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान\n3 जुलै ते 11 सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटयुद्ध रंगेल. विराटसेना इंग्लडमध्ये तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामने खेळणार आहे.\nक्रिकेट :...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का\nBen Stokes News: भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात ��ोण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...\nक्रिकेट :Photo : अनुष्का शर्माची फोटोग्राफी, विराट कोहलीची स्टाईल; पण, चर्चेत आले लोकेश राहुल अन् अथिया शेट्टी\nक्रिकेट :India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक\nIndia Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...\nक्रिकेट :India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड\nIndia Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...\nक्रिकेट :IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात\nIndia vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. ...\nक्रिकेट :मोठी घोषणा : पृथ्वी शॉसह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला इंग्लंडचे बोलावणे आले; भारतीय संघात मोठे बदल झाले\nIndia Tour of England : शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. ...\nक्रिकेट :IND vs County XI : KL Rahul, रवींद्र जडेजाची बॅट तळपली, जाणून घ्या अनिर्णीत सामन्यात टीम इंडियाची कामगिरी कशी झाली\nIndia vs County XI : इंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून खेळवण्यात आलेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाज व गोलंदाज यांची कामगिरी समाधानकारक झाली. ...\nक्रिकेट :India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या मदतीला पाठवणार नवे खेळाडू; BCCI देणार निवड समितीला सल्ला\nक्रिकेट :IND vs ENG : आनंद गगनात मावेना; रिषभ पंतचा कोरोनावर यशस्वी वार, रवी शास्त्रींनी त्याच्यासाठी आणला हार, Photo\nIndia vs England, Rishabh Pant :रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे. ...\nक्रिकेट :IND vs ENG : इंग्लंड दौऱ्���ावरून माघार घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरची दुखापत खरी की खोटी; त्याचं वागणं पाहून कुणालाही पडेल हा प्रश्न\nInd vs Eng: Washington Sundar ruled out for 6 weeks with finger injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यानं बोटाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याचे वृत्त गुरुवारी धडकले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBabul Supriyo: भाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nNew Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/chhatrapati-shivaji-maharaj-essay-in-marathi/", "date_download": "2021-07-31T12:39:00Z", "digest": "sha1:KMGGYTCLY7INKCSPERY7NTUBWAJLITCT", "length": 11805, "nlines": 90, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Essay In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\nChhatrapati Shivaji Maharaj Essay In Marathi छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी मध्ये निबंध हा तुम्हाला शाळेत लिहायला सांगू शकतात, त्यामुळे मी आज हा निबंध अगदी सोप्या शब्दात लिहित आहेत.\nशिवाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. मुस्लिम राजवटीनंतर हिंदू साम्राज्य प्रस्थापित करणारा तो पहिला हिंदू राजा होता . शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ मध्ये पूना येथे झाला होता. त्यांचे वडील शहाजी भोसले हे एक जागीरदार होते. ते विजापूरच्या राजाच्या सेवेत होते.\nशिवाजी महाराज विजापूर येथे राहत होते. शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी दादाजी नावाच्या ब्राह्मणच्या हाती पडली. त्याची आई जीजाबाई एक अतिशय धार्मिक स्त्री होती. शिवाजीला तिच्या व्यक्तिरेखेचे ​​उत्तम गुण तिच्याकडून मिळाले.\nपण तो सर्व प्रकारच्या खेळात कुशल होता. जेव्हा तो तरुण होतो, तेव्हा तो तलवारबाजी, घोडेस्वार चालविण्यास व कला शिकण्यास तो अतिशय तरबेज होता . रामायण आणि महाभारतातील कथा दादाजी त्यांना वाचवून दाखवीत असत. अशाप्रकारे तो तरुण असतानाच देशभक्तीची आग त्याच्यात भडकली.\nहिंदूंवर मोगल राजांच्या क्रौर्याच्या कृत्यांच्या कथांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी मोगलांच्या क्रूर हातातून आपल्या देशाला मुक्त करण्याचा विचार केला. डोंगराच्या छोट्या सैन्याच्या मदतीने त्याने आपले काम सुरू केले. त्याने प्रथम विजापूर राज्यातील काही किल्ले व जिल्हे घेतले. शेवटी विजापूरच्या राजाने अफजलखान नावाच्या सेनापतीला अटक करण्यासाठी पाठवले.\nएका खासगी सभेत अफझलखानं त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी त्यांच्या सुरक्षारक्षेत होता. त्याने अफगालखानास त्याच्या बख्खनने ठार केले आणि विजापूर सैन्याचा नाश केला. विजापूरच्या राजाने त्याच्याशी समेट केला.\nआता तो औरंगजेबशी भांडू लागला. औरंगजेबाने शाईस्ताखान व इतर सेनापतींना शिवाजीला पकडण्यासाठी पाठवले. शिवाजीने आपल्या शूर सैनिकांची पार्टी तयार केली आणि शाहिस्तेखानच्या घरावर हल्ला केला. शाहिस्तेखान बोट गमावून पळून गेला.\nनंतर औरंगजेबाने राजा जयसिंगला शिवाजीशी शांती करण्यासाठी पाठवले, राजा जयसिंगने शिवाजीला आग्रा येथे येऊन औरंगजेबाशी शांतता करण्यास प्रवृत्त केले, पण औरंगजेबाने त्याला व त्याच्या मुलाला अटक केली. औरंगजेबच्या तुरूंगातून सुटल्यानंतर ते राजगड येथे पोहोचले. त्याने मुघल बादशहाविरूद्ध युद्ध सुरू केले.\nऔरंगजेबाला दिलेली किल्ले परत मिळाली. त्यानंतर त्यांचा १६७४ मध्ये राजगड येथे राज्याभिषेक झाला. ३ एप्रिल १६८० मध्ये वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी ते मरण पावले.\nशिवाजी महाराज खूप कठोर आणि कष्टकरी होते. त्याच्याकडे राजकारणी शहाणपणा होता. तो एक सत्यवादी, दयाळू आणि रूढीवादी हिंदू होता. तो महान देशभक्त होता. तो सर्व धर्मांचा आदर करीत असे. सर्व जातींच्या स्त्रियांबद्दल त्यांचा आदर होता. त्यांनी नेहमी गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण केले. जर तो आणखी काही वर्षे जगला असता तर त्यांनी हिंदूंना पुन्हा महान केले असते. भारताला त्याचा अभिमान आहे.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प��रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nबेटी बचाओ बेटी पढ़ाओ ( मुलगी वाचवा मुलगी शिकवा ) मराठी निबंध Best Essay On Beti Bachao Beti Padhao In Marathi\nमी अनुभवलेला पाऊस - मराठी निबंध Mi Anubhavlela Paus Nibandh\nमेरी प्रिय अध्यापिका हिंदी निबंध | My Favourite Teacher Hindi Essay\nनोट: इस वेबसाइट पर स्वास्थ्य से जुड़े कई टिप्स वाले लेख हैं इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इन जानकारियों का उद्देश्य किसी चिकित्सा, निदान या उपचार के लिए विकल्प नहीं है इस वेबसाइट के माध्यम से उपलब्ध टेक्स्ट, ग्राफिक्स, छवियों और सूचनाओं सहित सभी सामग्री केवल सामान्य जानकारी के लिए है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-america-set-up-national-gurdan-at-mars-4320140-NOR.html", "date_download": "2021-07-31T11:06:45Z", "digest": "sha1:3Q3RWHG7ZYGS422EDNBBBYSAD4YXE3YZ", "length": 4550, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "America Set Up National Gurdan At Mars | अमेरिका चक्क स्वत:च्या भूमीत , नव्हेतर चंद्रावर राष्ट्रीय उद्यान थाटणार! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिका चक्क स्वत:च्या भूमीत , नव्हेतर चंद्रावर राष्ट्रीय उद्यान थाटणार\nवॉशिंग्टन - अमेरिकी खासदारांची देशासाठी अभिमान ठरेल असे नवीन भव्यदिव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्याची योजना आहे. परंतु हे राष्ट्रीय उद्यान अमेरिकेच्या कुठल्याही राज्यात नाही, तर ते चक्क जगाबाहेर चांद्रभूमीवर असणार आहे.\nअमेरिकेचे अपोलो हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले होते तेथे राष्ट्रीय इतिहास उद्यान उभारण्याची योजना असलेले एक विधेयक अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात सादर करण्यात आले आहे. अपोलो चांद्रागमन वारसा अधिनियम हे विधेयक विज्ञान, अंतराळ आणि तंत्रज्ञान समितीबरोबरच नैसर्गिक संसाधन समितीकडे विचारासाठी पाठवण्यात आले आहे.\nअपोलो चांद्र मोहीम कार्यक्रम ही अमेरिकेच्या इतिहासातील एक सर्वाधिक अभिमानास्पद उपलब्धी आहे. त्यामुळे व्यावसायिक आस्थापना आणि परदेशी नागरिकांना चंद्रावर पाऊल ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे या विधेयकात म्हटले आहे. हे विधेयक अस्तित्वात आल्यानंतर वर्षभराच्या आत अपोलो यान उतरले होते त्या ठिकाणी\nराष्ट्रीय इतिहास उद्यान ��भारण्यात यावे, असेही त्यात नमूद केले आहे. या उद्यानामुळे त्या जागेचे संवर्धन केले जाऊन अमेरिकेची ही ऐतिहासिक उपलब्धी जगाच्या चिरकाल स्मरणात राहील. अपोलो चांद्रयान, त्यावरील उपकरणे आणि अंतराळवीरांनी 1969 ते 1972 दरम्यान चांद्रभूमीवर जेथे जेथे स्पर्श केला त्या सर्व जागेला अपोलो चांद्रागमन भूमी संबोधण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/painding", "date_download": "2021-07-31T11:11:43Z", "digest": "sha1:KDTWJFZAJ6QYZIHLATNN6JM6WNOFTYHU", "length": 2212, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "painding", "raw_content": "\nशेतीचे वीजबिल न भरल्यास बत्तीगूलची शक्यता\nरोजंदारीवरील कामगारांचे प्रश्न अद्यापही अधांतरीच \nजिल्हा नियोजन सभेला 11 महिन्यांपासून मिळेना मुहूर्त\nकाकडी ग्रामपंचायतीची शिर्डी विमानतळाकडे चार कोटींची थकबाकी\nपुणतांबा ग्रामपंचायतीची करपट्टी 1 कोटीच्यावर थकीत; कामगाराचे पगार रखडले\nदोन लाखांच्यावर कर्जदार शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली\nकरोनाने आवळल्या जिल्हा परिषदेच्या आर्थिक नाड्या\nराज्यातील ३७ साखर कारखान्यांनी थकहमीचे ७५० कोटींचे प्रस्ताव\nथकबाकीदार शेतकर्‍यांना पिक कर्ज द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-sonu-sood-appointed-as-punjab-state-icon/", "date_download": "2021-07-31T13:16:54Z", "digest": "sha1:C37PSXYQ5AL6OV2HJK3RBZVERUSZFO2U", "length": 3315, "nlines": 74, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "सोनू सूद यांची पंजाबचे राज्य प्रतीक नियुक्ती - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Uncategorized सोनू सूद यांची पंजाबचे राज्य प्रतीक नियुक्ती\nसोनू सूद यांची पंजाबचे राज्य प्रतीक नियुक्ती\nसोनू सूद यांना निवडणूक आयोगाने पंजाबचे राज्य प्रतीक म्हणून नियुक्त केले\n“लोकांचा खरा नायक आता पंजाबचा राज्य प्रतीक आहे – सोनू सूद”\nट्विटर हँडलवरून पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ही घोषणा केली\nलॉकडाऊनमध्ये सोनू सूद यांनी लोकांसाठी खाद्यपदार्थ आणि निवारा व्यवस्था करून अनेक स्थलांतरितांना मदत केली होती\nPrevious articleश्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पायलट्सची नियुक्ती\nNext articleगेल्या 24 तासात 40,791 जणांची कोरोनावर मात\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8525", "date_download": "2021-07-31T13:19:10Z", "digest": "sha1:RDIDJ5UWGUXTESCDHNN673FE4WKXBTZP", "length": 22070, "nlines": 187, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "भाजपाने साध्या “हाय वरून हायसे” वाटणारी व्यवस्था उभी केली :- सुधीरभाऊ मुनगंटीवार…. जिल्हा भाजपाच्या वतीने कोविड हेल्पलाईन सुरू…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nभाजपाने साध्या “हाय वरून हायसे” वाटणारी व्यवस्था उभी केली :- सुधीरभाऊ मुनगंटीवार…. जिल्हा भाजपाच्या वतीने कोविड हेल्पलाईन सुरू….\nभाजपाने साध्या “हाय वरून हायसे” वाटणारी व्यवस्था उभी केली :- सुधीरभाऊ मुनगंटीवार…. जिल्हा भाजपाच्या वतीने कोविड हेल्पलाईन सुरू….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nयवतमाळ :- “भाजपा सेवाव्रताचा वसा घेवून काम करते, जिल्हा भाजपने सर्वसामान्य माणसाला, रुग्णांच्या नातेवाईकांना या वाईट काळात मदत मिळावी म्हणून जिल्ह्यासाठी कोविड हेल्पलाईन सुरू केल्याची बाब गौरवास्पद असून, “फक्त हाय म्हणून मॅसेज टाकल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाला हायसे वाटणारे आहे, अशी व्यवस्था निर्माण करण्याची ताकद भाजपाच्या संघटनात्मक संस्काराचा भाग असून यवतमाळ जिल्हा भाजपाचे काम वाखाणण्यासारखे आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले. ते आभासी पद्धतीने यवतमाळ जिल्हा कोविड सेंटरचे उदघाटन करीत होते.\nमाजी मंत्री आ मदन येरावार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यासाठी कोविड हेल्पलाईन सुरू करण्यात आली. याचे आभासी पद्धतीने ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर उदघाटक म्हणून माजीमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार होते. भाजपाने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्थात हेल्पलाईनवर hii असा संदेश दिल्यास, आपल्याला हव्या त्या शहरातील कोविड स्थिती, कोविड हॉस्पिटल्स, मेडिकल, डॉक्टर, सल्लागार यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येते.\nमाजी मं���्री मुनगंटीवार यांनी ” हाय पासून हायसे ” वाटणारी मदत अश्या शब्दात कौतुक केले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवाभावाचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाचा गौरव करताना जिल्हा भाजपाला शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ उपेंद्र कोठेकर विदर्भ संघटन मंत्री\nआ मदन येरावार, राजेश बकाने प्रभारी यवतमाळ जिल्हा माजी केंदीय मंत्री हंसराज अहीर, आ अशोक उईके, आ निलय नाईक, आ संजय रेड्डी, आ संदीप धुर्वे, आ नामदेव ससाणे जिल्ह्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, मोर्चा आणि प्रकोष्ट पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजू पडगीलवार तर आभार प्रफुल चव्हाण यांनी मानले.\nPrevious: 24 तासात 288 पॉझेटिव्ह, 443 कोरोनामुक्त ; एकूण 13 मृत्यु ; जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1383 बेड उपलब्ध….\nNext: सात महिन्यावर आलेल्या माहूर नगरपंचायत निवडणूक व्युव्हरचना जोरात , राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे युवा नेते वेदांत जाधव ची एन्ट्री होण्याची शक्यता…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घ���षित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 24 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,060)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/12/eating-after-6pm-could-be-bad-news-for-your-heart-and-2-diabetes/", "date_download": "2021-07-31T12:49:58Z", "digest": "sha1:ANI3ESVEW34BXGGZX6SKCLHYAGH2I4NO", "length": 7765, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सायंकाळी 6 नंतर करु नका जेवण, नाहीतर होऊ शकतो हा आजार - Majha Paper", "raw_content": "\nसायंकाळी 6 नंतर करु नका जेवण, नाहीतर होऊ शकतो हा आजार\nसर्वात लोकप्रिय, आरोग्य / By Majha Paper / जेवण, पाचनतंत्र, मधुमेह, लठ्ठपणा / February 12, 2020 February 12, 2020\nवर्षांनू वर्ष भारतात सुर्यास्तापुर्वी जेवण करावी या मान्यतेला आता अमेरिकेच्या संशोधकांनी देखील मोहर लावली आहे. जर सायंकाळी 6 नंतर जेवण केल्यास लठ्ठपणा आणि टाइप 2 चा मधुमेहाचा धोका वाढतो असा दावा करण्यात आलेला आहे.\nसंशोधकांनुसार, शरीर आपल्या अंतरिक वेळेनुसार कार्य करत असते. रात्रीच्या वेळी पाचन प्रणाली कमी लाळ बनवते, पोट पाचन रसांचे उत्पादन कमी करते. जेवणाला पुढे सारणाऱ्या आतडी गोठल्या जातात व हॉर्मोन इंसुलिनप्रती कमी संवेदनशीलता येते. यावर संशोधन करणारे कॅलिफोर्नियाच्या साक इंस्टिट्युटचे प्रोफेसर सॅचिन पांडा यांच्यानुसार, शरीर आंतरिक वेळेचे पालन करते.\nयाबाबतची पुष्टी करण्यासाठी उंदराच्या दोन गटांना समान कॅलेरीचे जेवण देण्यात आले. एक गटाचा जेवणाचा कालावधी 24 तास तर दुसऱ्या गटाचा कालावधी 8 तास होता. ज्या गटाला पहिल्या गटाचे वजन वाढले आहे. या गटात उच्च कोलोस्टेरॉल आणि टाइप 2 मधुमेह सारखे लक्षण दिसून आले. तर दुसरा गट अगदी स्वस्थ होता. त्यांच्यामध्ये टाइप 2 मधुमेहाशी लढण्याची क्षमता विकसित झाली होती.\nअमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार, जे लोक झोपण्याच्या एक तास आधी जेवण करतात, त्यांच्या शरीरातील साखरेच्या मात्रेवर नियंत्रण राहत नाही. प्राध्यापक पांडा यांच्यानुसार, योग्य वेळी जेवण केल्याने आरोग्य व्यवस्थित राहते. कारण यामुळे आतड्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ मिळतो.\nरात्री उशिरा जेवण आणि सकाळी लवकर नाश्ता केल्याने आतड्यांना आराम मिळत नाही व त्यामुळे नुकसान होते. त्यामुळे जेवणासाठी निश्चित वेळ ठरवावी व त्यात वारंवार बदल करू नये. यामुळे पाचनतंत्रावर परिणाम होतो.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथम���क स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/mission-chandrayaan-2-isro-scientists-ritu-karidhal-and-muthayya-vanitha-92213.html", "date_download": "2021-07-31T11:33:53Z", "digest": "sha1:ICVLHI6B2YAK4CSG3WSO6HPOMOON437T", "length": 18547, "nlines": 269, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nचंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान\nभारताच्या ऐतिहासिक चंद्रयान मोहिमेत ((Chandrayaan-2) ) 30 टक्के महिलांचा सहभाग होता. महत्त्वाचं म्हणजे दोन महिलांकडेही नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली होती. प्रकल्प संचालक अर्थात प्रोजेक्ट डायरेक्टर मुथय्या वनिता (Muthayya Vanitha) या चंद्रयान-2 चं नेतृत्व करत होत्या, तर त्यांना भक्कमपणे साथ देत होत्या मोहिम संचालक अर्थात मिशन डायरेक्टर रितू करिधल (Ritu Karidhal).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nचेन्नई : जगाला हेवा वाटावा असं काम भारताची अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्रोने करुन दाखवलं आहे. भारताने मिशन चंद्रयान 2 चं (Chandrayaan-2) यशस्वी प्रक्षेपण केलं. 22 जुलै म्हणजे आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी सर्वात शक्तीशाली बाहुबली रॉकेट GSLV-MK3 च्या सहाय्याने चंद्रयान अवकाशात झेपावलं.\nचंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागणार आहेत. उड्डाणाच्या जवळपास 16.23 मिनिटांनी चंद्रयान 2 पृथ्वीपासून सुमारे 182 किमी उंचीवर GSLV-MK3 रॉकेटपासून वेगळं होऊन, पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल.\nचंद्रयान 2 चा सर्व प्रवास यशस्वी झाल्यास, भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा जगातील एकमेव देश ठरेल. अद���याप कोणत्याही देशाने हे काम केलेलं नाही.\nचंद्रयान 2 ची वैशिष्ट्ये\nचंद्रयान-2 पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहुबली रॉकेटने यशस्वी उड्डाण\nमिशन चंद्रयान 2 मोहीम दोन महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्त्वात यशस्वी\nदक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागणार\n3,844 लाख किमीचं अंतर कापून भारताचं ‘चंद्रयान-2’ चंद्रावर पोहोचणार\nचंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत एकमेव देश ठरणार\nदक्षिण ध्रुवावरील रहस्य उलगडणार, चंद्रवरील पाणी, खनिजांच शोध\nभारताच्या ऐतिहासिक चंद्रयान मोहिमेत ((Chandrayaan-2) ) 30 टक्के महिलांचा सहभाग होता. महत्त्वाचं म्हणजे दोन महिलांकडेही नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली होती. प्रकल्प संचालक अर्थात प्रोजेक्ट डायरेक्टर मुथय्या वनिता (Muthayya Vanitha) या चंद्रयान-2 चं नेतृत्व करत होत्या, तर त्यांना भक्कमपणे साथ देत होत्या मोहिम संचालक अर्थात मिशन डायरेक्टर रितू करिधल (Ritu Karidhal).\nश्वास रोखून धरायला लावणाऱ्या इस्रोच्या यापूर्वीच्या मोहिमांमध्ये कधीही महिलांनी नेतृत्त्व केलं नव्हतं. यंदा दोन महिलांनी नेतृत्त्वाची धुरा सांभाळली आणि ती यशस्वीही करुन दाखवली.\nचंद्रयान 2 या मोहिमेतील प्रोजेट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर ही दोन्ही महत्त्वाची पदं दोन्ही महिला सांभाळत होत्या. मुथय्या वनिथा या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत. चंद्रयान 2 मोहिमेचं यश असो की अपयश जे काही असेल ते यांच्याच वाट्याचं असेल.\nतर मिशन डायरेक्टर रितू करिधल यांनी मंगळ मोहिमेदरम्यान डेप्युटी डायरेक्टर अर्थात उपसंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली होती.\nगेल्या दोन दशकांपासून या दोन्ही रॉकेट वुमेन इस्रोमध्ये कार्यरत आहेत. याआधी इस्रोने फतेह केलेल्या अनेक मोहिमांमध्ये या दोन्ही रॉकेट वुमेननी मोलाचा वाटा उचलला होता. आता चंद्रयान मोहिमेने त्यांच्या यशाला चार चाँद लावले आहेत.\n‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार\nMission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं\n‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख\nदररोज पायी चालण्याचे फायदे\n‘या’ 5 गोष्टी करा मूत्रपिंड निरोगी ठेवा\nमोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या वि��ाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nब्राझीलमध्ये विरघळणार भारतीय साखरेचा गोडवा, व्यापाऱ्यांनी आधीच केली निर्यात करारावर स्वाक्षरी\nगोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा : रामदास आठवले\nOlympic | बॉक्सर मेरी कॉमचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी27 mins ago\nमाजी दिग्गज क्रिकेटपटूचे BCCI वर आरोप, ‘या’ लीगमध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागण्याची धमकी\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी45 mins ago\nSchool Fee : खासगी शाळा 15 टक्के फी माफीविरोधात आक्रमक, ‘मेस्टा’चा न्यायालयात जाण्याचा सरकारला इशारा\nमराठी न्यूज़ Top 9\nMaharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा\n7th Pay Commission : ..तर 95 हजारापर्यंत पगार वाढणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाल\nरिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला\nज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा\n“कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय, संभाव्य धोका पाहता लसीकरणाचा वेग वाढवा”\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\nसतर्क राहा, पण तिसऱ्या लाटेचा विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका; अजितदादांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र\nTokyo Olympics 2020 Live: पीव्ही सिंधू सेमीफायनलमध्ये पराभूत, सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं\nMaharashtra News LIVE Update | शिवसेना भवनापासून 300 मीटर अंतरावर भाजपचे जनस��पर्क कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/lockdown-extended-till-may-15-in-maharashtra/articleshow/82312439.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2021-07-31T12:25:24Z", "digest": "sha1:A3HC67GF55OQDDFAJ5SJTL5EDP7RQIBK", "length": 13498, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaharashtra Lockdown Extended: राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला; सर्व निर्बंध राहणार कायम\nMaharashtra Lockdown Extended: राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यात संचारबंदीसह सर्व निर्बंध कायम राहणार असून याबाबत राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे.\nराज्यात १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवला.\nसंचारबंदी आणि सध्या असलेले निर्बंध कायम राहणार.\nमुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केला आदेश.\nमुंबई: राज्यातील कोविड स्थिती लक्षात घेवून ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी आज याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १५ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीसह आता लागू असलेले सर्व निर्बंध कायम राहणार आहेत. ( Maharashtra Lockdown Extended )\nवाचा: करोनाचे टेन्शन; PM मोदी उद्या घेणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक\nराज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. ही भीषण स्थिती लक्षात घेऊन १३ एप्रिल रोजी एक आदेश जारी करत कठोर निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर गर्दी कमी होत नसल्याने २१ एप्रिल रोजी सुधारित आदेश काढत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. त्यात लोकल रेल्वे सेवा, मट्रो आणि मोनो सेवा सामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. त्याचवेळी एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावर बंधने आणताना पुन्हा ई-पास पद्धती सुरू करण्यात आली आहे. सध्या किराणा सामानाच्या दुकानांसाठीही सकाळी ७ ते ११ ही वेळ देण्यात आली आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी याबाबतही नियम कठोर करण्यात आले आहेत. हे सर्व नियम आणि निर्बंध १ मे सकाळी सात वाजेपर्यंत लागू होते. त्यात आज एका आदेशाने वाढ करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार हे सर्व निर्बंध आता १५ मे पर्यंत कायम राहणार आहेत.\nवाचा: लोक अजूनही घराबाहेर फिरतात, १५ दिवसांच्या पूर्ण लॉकडाऊनची गरज: हायकोर्ट\nराज्य मत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कोविड स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी लॉकडाऊनमुळे काही अंशी रुग्णवाढीला ब्रेक लागला असून आणखी किमान १५ दिवस निर्बंध वाढवावे, असे म्हणणे बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा विचार करा, असे आजच मुंबई हायकोर्टानेही सरकारला सांगितले आहे.\nवाचा: खासदार राजीव सातव यांची करोनाशी झुंज; व्हेंटिलेटरवर असले तरी...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलसींच्या किंमतींच्या याचिकेवरील सुनावणीला उच्च न्यायालयाचा नकार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nसिनेन्यूज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या एका सीनवर होतोय कौतुकाचा वर्षाव\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nविदेश वृत्त रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू\nसिनेमॅजिक शक्ती कपूरांच्या डायलॉगमुळे ३५ लोकांना जावं लागलं होतं तुरुंगात\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nन्यूज दोन दिवसांनी आपण इतिहासाचे साक्षिदार होणार; माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचे ट्विट\nटिप्स-ट्रिक्स होम इन्व्हर्टर बॅटरीची योग्य काळजी घेतली तर बॅटरी दीर्घकाळ देणार साथ, पाहा टिप्स\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nकरिअर न्यूज ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/1201/", "date_download": "2021-07-31T12:57:21Z", "digest": "sha1:QCKMOGPN3SKRN3FNH4VGWROBTONM57Z5", "length": 8868, "nlines": 100, "source_domain": "rayatnama.com", "title": "दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम; आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम; आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nदीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम; आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nअवघ्या दीड महिन्याचा बाळाला विहिरीत टाकून त्याची हत्त्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संशयाच्या आधारावर बाळाच्या आईला अटक केली. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत मी गुन्हेगार नाही या म्हणण्यावर बाळाची आई ठाम होती. आज तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\n29 नोव्हेंबरला न्यु प्रभात कॉलनी परिसरात दिलीपसिंह चौहाण यांची धाकटी मुलगी नम्रता हिचे अवघे दीड महिन्याचे बाळ घरातून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. नम्रताचे बाळ चव्हाण यांच्या घराच्या आवारात असणाऱ्या विहिरीत आढळून आल्यावर पोलिसांनी घटनेच्यावेळी घरात असणाऱ्या नम्रता आणि तिच्या लहान भावावर संशय आला. दोघांचीही चौकशी केल्यावर पोलिसांनी नम्रताला अटक केली. न्यायालयाने नम्रताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी तीन दिवस नम्रताची कसून चौकशी केली मात्र तिनेच बाळाला मारले हे स्पष्ट होऊ शकले नाही.\nदरम्यान बाळाच्या डीएनए चाचणीसाठी नम्रता आणि तिच्या पतीचे रक्त घेण्यात आले आहे. नम्रताची नार्को चाचणी कडण्याची तयारीही पोलीस करीत आहेत. नम्रताची रवानगी आता अमरावती मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. या प्रकरणात नेमक कोण दोषी आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकले नसल्याने दीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ अद्यापही कायम आहे.\nदीड महिन्याच्या बाळाच्या हत्त्येचे गूढ कायम\nPrevious articleअमित शहा करणारा शेतकरी नेत्यांशी चर्चा; तडकाफडकी बोलाविली बैठक\nअमरावती नागपूर ह���यवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-31T12:46:41Z", "digest": "sha1:GSMI6PDN53XF725JCRFWCUQWMTEDPXR7", "length": 3926, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "भाजपची बच्चू कडू यांच्यावर टीका | रयतनामा", "raw_content": "\nTags भाजपची बच्चू कडू यांच्यावर टीका\nTag: भाजपची बच्चू कडू यांच्यावर टीका\nहिंमत असेल तर सिंचनावर बोला; भाजपची बच्चू कडू यांच्यावर टीका\nअमरावती केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरा��ती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/popular/today?page=311", "date_download": "2021-07-31T11:42:00Z", "digest": "sha1:646P7RTESNO6QPFWLXV4KUCOMREDBCRJ", "length": 9395, "nlines": 123, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " Popular content | Page 312 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंकासाठी आवाहन - २०२१\nचर्चाविषय भाई : पु. लं.चे चुकीचे व्यक्तिचित्रण शशिकांत सावंत 0\nकविता तीराकाठी शिवोऽहम् 0\nकविता सम(ज)लैंगिक तर्कटक 0\nकविता सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी.... स्पार्टाकस 0\nकविता व्हॅलेंटाईन डे हवा कशाला बिपीन सुरेश सांगळे 0\nकविता एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत बिपीन सुरेश सांगळे 0\nललित मी, उडू , पक्षी आणि परब्रह्म सर्व_संचारी 0\nललित मेकप मेकप मेकप\nललित टाळ्या नील 0\nकविता सत्ता, पैसा और डर स्वयंभू 0\nमौजमजा रस्त्यावरची भांडण भटक्या कुत्रा 0\nकविता भाषा कुमार जावडेकर 0\nललित सॉफ्ट कॉर्नर् सामो 0\nमौजमजा नकळत सारे घडले शाम भागवत 0\nमौजमजा नकळत सारे घडले २ शाम भागवत 0\nमौजमजा नकळत सारे घडले ३ शाम भागवत 0\nकलादालन ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स' - चित्रं आणि शब्द आणि चित्रकार-लेखक प्रभाकर बरवे चित्रा राजेन्द्... 0\nकविता शोध शान्तादुर्गा 0\nकविता उजेड नीधप 0\nललित ललित... शुभांगी कुलकर्णी 0\nकविता हाॅकिंगे जे प्रेडिक्टले anant_yaatree 0\nसमीक्षा गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी अस्वल 0\nललित एकटेपणा सामो 0\nकविता आवाज शिवोऽहम् 0\nमौजमजा कीडा सामो 0\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : लेखक, पत्रकार कृष्णाची बाबाजी गुरुजी (१८४७), प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार व संतचरित्रकार ल. रा. पांगारकर (१८७२), लेखक मुन्शी प्रेमचंद (१८८०), प्राच्यविद्य��पंडित व गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी (१९०७), अर्थत्ज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन (१९१२), लेखक प्रिमो लेव्ही (१९१९), क्रिकेटपटू ले. कर्नल हेमू अधिकारी (१९१९), अभिनेत्री मुमताझ (१९४७), लेखिका जे. के. रॉलिंग (१९६५)\nमृत्युदिवस : विचारवंत, ज्ञानकोशकार व लेखक दनि दिदेरो (१७८४), स्वातंत्र्यसैनिक धीरन चिन्नमलाई (१८०५), समाजसेवक जगन्नाथ शंकरशेठ (१८६५), संगीतकार फ्रान्झ लिस्ट (१८८६), भारतीय काँग्रेसचे आद्य संस्थापक अ‍ॅलन हयूम (१९१२), क्रांतिकारक उधमसिंग (१९४०), वैमानिक लेखक आन्त्वान द सँ-एक्झ्यूपेरी (१९४४), वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार श्रीपाद दामोदर सातवळेकर (१९६८), पार्श्वगायक मोहम्मद रफी (१९८०), साहित्य समीक्षक कीर्तीनाथ कुर्तकोटी (२००३), लेखक गोर व्हिडाल (२०१२)\n१४९८ : कोलंबसाचे जहाज त्रिनिदाद बेटाच्या किनाऱ्याला लागले.\n१६५८ : औरंगजेब मुघल तख्तावर आला.\n१७९० : पोटॅश बनवण्याच्या प्रक्रियेसाठी अमेरिकेतले पहिले पेटंट दिले गेले.\n१८६५ : जगातल्या पहिल्या नॅरो गेज रेल्वेचे ऑस्ट्रेलियात उद्घाटन\n१९२१ : मुंबई येथे महात्मा गांधींच्या उपस्थितीत परदेशी कपड्यांची होळी.\n१९५४ : जगातील उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर के-२ (पूर्वीचे नाव - माउंट गॉडविन ऑस्टिन) इटालियन गिर्यारोहकांनी सर केले.\n१९५६ : जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.\n१९७१ : डेव्हिस स्कॉट आणि जिम आयर्विन यांनी मूनबर्गमधून चंद्रावर चक्कर मारली.\n१९९१ : अण्वस्त्र एक तृतियांशाने कमी करण्याच्या स्टार्ट करारावर अमेरिका आणि सोव्हिएत संघाने सही केली.\n१९९८ : यू.के.ने भूसुरुंगांच्या वापरावर बंदी घातली.\n२००८ : 'फीनिक्स' प्रोबने मंगळावर पाणी असल्याचे सिद्ध केले.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/hind-kesari-ganpatrao-andalkar-died/articleshow/65834351.cms", "date_download": "2021-07-31T13:04:51Z", "digest": "sha1:UCR4DHA5CH4YZZXPKT5HJTJSUKNNQDRG", "length": 16639, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\n��ॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलाल मातीतील राजबिंडा कोहिनूर हिरा\nजुन्या राजवाड्याला लागून असलेली मोती बाग मोडून राजर्षी शाहू महाराजांनी उत्तरेच्या बुरुजबंद मल्लांना आव्हान देण्यासाठी तालीम सुरु केली. या तालमीत अनेक मल्ल घडले.\nलाल मातीतील राजबिंडा कोहिनूर हिरा\nजुन्या राजवाड्याला लागून असलेली मोती बाग मोडून राजर्षी शाहू महाराजांनी उत्तरेच्या बुरुजबंद मल्लांना आव्हान देण्यासाठी तालीम सुरु केली. या तालमीत अनेक मल्ल घडले. या मल्लांनी उत्तरेच्या मल्लांना चितपट करत दक्षिणेतील मल्लांचा धाक तयार केला. याच तालमीतील सहा फूट उंचीचा, तगडा, तीक्ष्ण नजर पण शांत डोक्याने कुस्ती खेळणारा राजबिंडा मल्ल घडला. मोतीबाग तालमीपासून सुरू झालेला गणपतराव आंदळकर यांचा कुस्तीप्रवास ऑलिंम्पिकपर्यंत पोहोचला आणि त्यांनी कोल्हापूरचा जरीपटका फडकावत ठेवला.\nढगळ कुर्ता, लुंगी अशा साधा वेषात वावरणाऱ्या गणपतराव आंदाळकर यांना पाहिल्यावर त्यांच्याविषयीचा अनेकांचा अंदाज चुकायचा. मितभाषी असलेले आंदळकर कुस्ती आखाड्यात उतरले की त्यांचा दबदबा पाहण्यासारखा असायचा असे जाणते रसिक सांगतात. सांगली जिल्ह्यतील बत्तीस शिराळा तालुक्यातील पुनवत गावातून कुस्ती शिकण्यासाठी आलेले आंदळकर कुस्तीच्या शौकाने कोल्हापूरवासी झाले होते. कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्राने टाकलेला विश्वास त्यांनी शेवटपर्यंत टिकवला. त्यांनी आपले सहकारी पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, श्रीरंग जाधव अशा नामवंत मल्लांशी पाठ न दाखवता हिंमतीने कुस्त्या खेळल्या. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यासह दिल्ली, पंजाबपर्यंत त्यांनी दबादबा कायम ठेवला.\nदिल्ली व पाकिस्तानच्या बुरुजबंद मल्लांना त्यांनी आस्मान दाखवले. पाकिस्तानचे गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसीर पंजाबी या मल्लांसी त्यांनी लढत दिली. पारंपरिक लाल मातीचा वसा जपताना, जागतिक भान ठेवताना त्यांनी मॅटवरील कुस्तीकडेही लक्ष दिले. आंतरराष्ट्रीय मल्लांशी लढण्यासाठी मॅटवर कसून सराव केला. १९६०मध्ये लाल मातीतील प्रतिष्ठेची 'हिंदकेसरी'ची गदा त्यांनी पटकावली. श्रीपती खंचनाळ�� हे पहिले हिंदकेसरी होते तर दुसरे हिंदकेसरी म्हणून आंदळकर यांची नोंद झाली.\n१९६२ मध्ये इंडोनिशियाची राजधानी जकार्ता येथे अशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात आंदळकर यांची निवड झाली. लाल मातीतील कुस्तीचे डावपेच अवगत असलेल्या आंदळकर यांनी इराणसह जपानच्या मल्लांबरोबर हेवीवेट गटात आपले कौशल्य सिद्ध केले. सुपर हेवीवेट गटात त्यांनी ग्रीको रोमन प्रकारात भारताला सुवर्णपदक पटकावून दिल्यानंतर अशियाई नगरीत भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले अन् त्यांची छाती अभिमानाने फुलली. अशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे आंदळकर हे कोल्हापूरचे पहिले मल्ल ठरले. अशियाई स्पर्धेनंतर १९६४मध्ये त्यांची टोकिओ ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. भाषेची अडचण, प्रशिक्षकांचा अभाव अशा अडचणींशी सामना करत त्यांनी ऑलिंम्पिकमध्ये चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली. त्यांचे ब्राँझ पदक थोडक्यात हुकले.\nकुस्तीमधून निवृत्त स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून चोख कामगिरी बजावली. तालमीतील हौद्यात चांगलं पोरगं हेरून, त्याला डावपेच शिकवून उत्कृष्ट मल्ल घडवण्यात त्यांचा हातखंडा होता. मोतीबाग तालमीचे वस्ताद म्हणून त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद दादू चौगुले यांनी ऑकलंड येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले तर राम सारंग यांनी ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी केली. मास्को आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत संभाजी वरुटे यांनी पदकांची कमाई केली. महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अग्नेल निग्रो, विष्णू जोशीलकर यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. चंद्रहार पाटीलने डब्बल महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला. तालीम संघाशी मतभेद असतानाही त्यांचे कुस्तीवरील प्रेम कमी झाले नव्हते. न्यू मोतिबाग तालमीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अडीचशे मुले नियमित सराव करीत. एकीकडे कोल्हापुरातील तालमी बंद पडत असताना आंदळकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला न्यू मोतीबाग तालमीतला शड्डू आजही घुमत आहे हीच त्यांच्या कुस्तीवरील श्रद्धेचे निदर्शक दिसून येते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर���ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमहावीरमध्ये कार्यशाळा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nविदेश वृत्त रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%81_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80", "date_download": "2021-07-31T13:41:36Z", "digest": "sha1:Z65MAFGWCM7ODFJHYN5SNUPMVLG66XHI", "length": 7947, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अवटु ग्रंथी - विकिपीडिया", "raw_content": "\nअवटु ग्रंथि अथवा थायरॉईड सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते. ग्रंथी थायरॉक्सिन(टी४), ट्रायोडोथायरोनाईन(टी३) व कॅल्सिटोनिन ही संप्रेरके निर्माण करते. थायरॉक्सिन व [ट्रायोडोथायरोनाईन]] हे आपल्या शरीराच्या वाढ चयापचयसाठी महत्त्वाचे असतात. या ग्रंथीचे कार्य प���यूष ग्रंथिद्वारे विनियमित केले जाते. एक अवटु ग्रंथी अवटु ग्रंथी, किंवा फक्त अवटु ही गर्भातील अंतःस्रावी ग्रंथी आहे,त्यात इथॅमसने जोडलेली दोन लॉब असतात.अवटु ग्रंथी थायरॉईड संप्रेरकांना गुप्त करते, जे प्रामुख्याने चयापचय दर आणि प्रथिनांचे संश्लेषण प्रभावित करतात.हार्मोन्समध्ये विकासाच्या इतर अनेक प्रभाव देखील असतात.अवटु ग्रंथी(थायरॉईड) अनेक रोगांमुळे प्रभावित होऊ शकते. हायपरथायरॉईडीझम तेव्हा होते जेव्हा ग्रंथी जास्त प्रमाणात थायरॉईड संप्रेरक उत्पन्न करते,सर्वात सामान्य कारण Graves 'रोग आहे,जगभरात, आयोडीनची कमतरता ही सर्वात सामान्य कारण आहे. थायरॉईड संप्रेरक हे विकासासाठी महत्त्वाचे आहेत, आणि आयोडीनच्या कमतरतेपेक्षा दुय्यम हाइपोथायरॉईडीझम टाळता येण्याजोगे बौद्धिक अक्षमतेचा प्रमुख कारण आहे.आयोडीन-पुरेशी प्रदेशात हायपोथायरॉईडीझमचा सर्वात सामान्य कारण हाशिमोटो थायरॉइडिसिस आहे, तसेच ऑटोम्युमिन डिसऑर्डर देखील आहे. याव्यतिरिक्त, थायरॉईड ग्रंथी देखील अनेक प्रकारच्या नोड्यूल आणि कर्करोग विकसित करू शकते.\nआयोडीनच्या कमतरतेमुळे या ग्रंथीस गलगंड हा रोग होऊ शकतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०२१ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/2003/", "date_download": "2021-07-31T11:10:54Z", "digest": "sha1:TUUAJDUJX3IKVBWDZAVK72KTM4B6FFQM", "length": 13566, "nlines": 102, "source_domain": "rayatnama.com", "title": "प्रेमप्रकरणातून व्हॅलेंटाईन डे ला दुहेरी हत्याकांड;अमरावती जिल्ह्यात खळबळ | रयतनामा", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी प्रेमप्रकरणातून व्हॅलेंटाईन डे ला दुहेरी हत्याकांड;अमरावती जिल्ह्यात खळबळ\nप्रेमप्रकरणातून व्हॅलेंटाईन डे ला दुहेरी हत्याकांड;अमरावती जिल्ह्यात खळबळ\nतारूण्यात येताच दोघांचे प्रेम जुळले. प्रेमाला घरच्यांचा विरोध परंतू विरोधाला न जुमानता दोघेही, विवाह न करताच लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मध्ये पती- पत्नी प्रमाणे राहायला लागले. हे युवतीच्या कडील मंडळींना आवडले नाही. यातून झालेल्या वादात कथित जावायाने व्हॅलेंटाईन डे ला,सासऱ्याची व साळ्याची धारदार शस्त्राने हत्या केली.यात कथित जावायाचा आजे सासरा ही गंभीर जखमी झाला. ही घटना चांदुर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा येथे, रविवार १४ फेब्रुवारीला सायंकाळी साडे सात वाजता घडली.प्रकरणातील आरोपी रवी सुरेश पर्वतकर,वय २३ वर्षे,राहणार महाविर काॅलनी अमरावती.हा आपल्या लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मधिल पत्नीला घेऊन फरार झाला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.\nनातेवाईकांच्या विरोधामुळे लग्नास अडथळा प्राप्त माहितीनुसार सदर प्रकरणातील आरोपी व त्याची कथित पत्नी,हे दोघेही अमरावती येथे राहत होते. तेथे राहत असतांनाच दोघांचेही प्रेम जुळले.लग्नाच्या आणा-भाका झाल्या.परंतू दोघांचा समाज वेगळा-वेगळा असल्याने, युवतीच्या घरच्यांन कडून लग्नाला विरोध झाला.लग्नाला विरोध झाल्या मुळे दोघांनीही,लग्न न करताच लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ते राहायला लागले.दोघेही सज्ञान असल्यामुळे कायद्या नुसार,याला कोणालाही विरोध करता आला नाही.परंतू युवतीच्या घरच्यां कडून,या दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न होतच राहीला.काही दिवसांनंतर युवती कडील मंडळी,युवतीला आपल्या घरी कुरळ पूर्णा येथे घेऊन आले.\nघटस्फोट स्टॅम्पवर जबरदस्ती सही करण्यावरून झाला वाद त्यानंतर सदर युवतीला तिच्या घरच्यांनी परत आरोपी कडे जाऊ दिले नाही.तसेच लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मध्ये राहणार्थऱ्या पती-पत्नी ची सोडचिठ्ठी घेण्याची तयारी युवती कडील म़डळींनी केली.याच दरम्यान व्हॅलेंटाईन डे ला प्रकरणातील आरोपी,आपल्या कथित पत्नीला घ्यायला कुरळ पूर्णा येथे आला.यावेळी युवती कडील मंडळींनी आरोपीला, आधीच लिहून ठेवलेल्या घटोस्फोटाच्या स्टॅम्प पेपर वर सही करण्यासाठी दबाव आणला.परंतू त्यांच्या या दबाला बळी न पडता,आरोपी आपल्या लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मधील पत्नीस बळजबरीने घेऊन जाण्यास निघाला. आरोपी युवतीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतांना, आरोपी व युवतीकडील मंडळीत जोरदार वाद झाला.\nया वादानंतर ही आरोपी दुचाकीवरून सदर युवतीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतांना,���ुवतीचे आजोबा, वडील व भाऊ हे तिघे मोटर सायकलला थांबवायला आडवे आले.या दरम्यान आरोपी व युवती कडील तिघांमध्ये चांगलेच भांडण जुंपले.युवती कडील तिघेही आरोपीस, युवतीला घेवून जाण्यास वारंवार मज्जाव करीत होते.यावरून आरोपीने आपल्या जवळील धारदार शस्त्राने (चाकूने),तिघांवरही जोरदार हल्ला केला.\nआरोपीच्या या हल्ल्यात,युवतीचे वडील बंडू साबळे,भाऊ धनंजय साबळे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.तर युवतीचे आजोबा विश्वनाथ साबळे हे गंभीर जखमी झाले.अशा परिस्थितीत संधीचा फायदा घेऊन घटनास्थळा वरून आरोपी,आपल्या लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मधील 22 वर्षीय पत्नीस घेऊन, दुचाकी क वरून फरार झाला आहे.\nया प्रकरणी मयत बंडू साबळे यांची पत्नी मीरा साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,पोलीसांनी आरोपी विरूद्ध अपराध क्रमांक ६५/२०२१ कलम ३०२, ३०७, ३६४ भा.द.वी.नुसार चांदूरबाजार पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे.पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपी अढळून आल्यास, चांदूरबाजार बाजार पोलिसांना माहिती देण्याचे आव्हान स्थानिक पोलिसां कडून नागरिकांना करण्यात आले आहे.\nPrevious articleमोठ्या ठिपकेदार गरुडाची अमरावतीच्या आकाशाला गवसणी\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकू���\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rayatnama.com/tag/vande-mataram-foundation/", "date_download": "2021-07-31T12:55:14Z", "digest": "sha1:ASUPV6V5KLCMYGZM6BV6BX3IC56YAIXC", "length": 3706, "nlines": 65, "source_domain": "rayatnama.com", "title": "vande mataram foundation | रयतनामा", "raw_content": "\nवंदे मातरम फाउंडेशनची पाच आदिवासी गावांना दिवाळी भेट\nअमरावती सातपुडा पर्वत रांगेत दुर्गम भागात वसलेल्या मेळघाटातील पाच गावांमधल्या आदिवासी कुटुंबांना अमरावतीच्या वंदे मातरम फौंडेशनच्यावतीने दिवाळी निमित्त खास भेट दिली आहे. कुटीदा, सुनिता, टेम्ब्रू, खरी...\nअमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार\nएक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...\nपालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा\nकामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...\nक्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...\nमाधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2021-07-31T12:21:33Z", "digest": "sha1:X5KW4QVLG5ZVOIPQNQEFURVJVCG4CQPU", "length": 6261, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेरेक चेश - विकिपीडिया", "raw_content": "\n२६ जानेवारी, १९८३ (1983-01-26) (वय: ३८)\n६ फु ० इं (१.८३ मी)\nलेफ्ट बॅक, लेफ्ट विंगर\nएफ.सी. पोर्टो ७८ (३)\nवेस्ट ब्रॉमविच आल्बियॉन ४१ (२)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ६ जून २०१०.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १५ जून २०१०\nमेरेक चेश (जानेवारी १८, इ.स. १९८३:त्रेबिशोव, ��्लोव्हेकिया - ) हा स्लोव्हाकियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.\nहा वेस्ट ब्रॉमविच आल्बियॉन क्लबसाठी डाव्या फळीतील विंगबॅक स्थानावर खेळतो.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/386942", "date_download": "2021-07-31T13:31:05Z", "digest": "sha1:QKS5KDUXTE3XQXEAC5VG5SYVGFGWCB4Q", "length": 3401, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nव्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान (संपादन)\n१९:३३, २८ जून २००९ ची आवृत्ती\n९५ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१९:०८, १६ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन)\nRobbot (चर्चा | योगदान)\n१९:३३, २८ जून २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[hi:फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/7934", "date_download": "2021-07-31T12:26:16Z", "digest": "sha1:PDVHWKTTW6G4LCZQPRBJL6UR5PNWXEK7", "length": 20637, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "मनविसेच्या तालुका उपाध्यक्ष पदी अमर चव्हाण , विभागाध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमनविसेच्या तालुका उपाध्यक्ष पदी अमर चव्हाण , विभागाध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड….\nमनविसेच्य��� तालुका उपाध्यक्ष पदी अमर चव्हाण , विभागाध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 months ago\nमनविसेच्या तालुका उपाध्यक्ष पदी अमर चव्हाण , विभागाध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड….\nमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महागाव तालुकाउपाध्यक्षपदी अमर चव्हाण तर गुंज विभाग अध्यक्षपदी सुनिल आव्हाड यांची निवड करण्यात आली.\nमराठी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कार्यरत असुन विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मनविसे राज्यात अग्रेसर असणारी विद्यार्थी संघटना आहे. महागाव तालुक्यात विद्यार्थ्यांचे संघटन मजबुत करण्यासाठी मनसे उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर ,आनंद यंबडवार यांच्या आदेशाने व मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाउपाध्यक्ष पदी अमर चव्हाण यांची तर गुंज विभाग अध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड मनविसे महागाव तालुकाध्यक्ष महेश कामारकर यांनी केली यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण ,मनसे तालुकाउपाध्यक्ष राहुल जयस्वाल, मनविसे तालुका सचिव शेख राहील यांच्या हस्ते अमर चव्हाण व सुनिल आव्हाड यांनी नियुक्ती पत्र देण्यात आहे.यावेळी योगेश तळणकर,अमर अंभोरे,सुरेश आव्हाड,पृथ्वीराज राठोड,अंगद कदम, रवी शिंदे,प्रेमजीत जाधव,आदित्य अंभोरे,ओंकार काळे, शेख सोहेल,गणेश सुरोशे,शेख बिलाल, ऋषीकेश बोरगडे ,सुशील खंदारे, शेख सलिम योगेश भालेराव,ओंकार चव्हाण,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious: Breaking News : १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या \nNext: वैष्णव विद्यापीठाचा बेस्ट वॉक मेल पुरस्कार अभिजित फाळके यांना जाहीर….\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ���्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,053)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉ��िटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://politicsspeciallive.com/news/8528", "date_download": "2021-07-31T12:38:27Z", "digest": "sha1:3ETDGM5X6QQQSGJLVF237HJQHRPZ5NUH", "length": 24424, "nlines": 186, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "सात महिन्यावर आलेल्या माहूर नगरपंचायत निवडणूक व्युव्हरचना जोरात , राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे युवा नेते वेदांत जाधव ची एन्ट्री होण्याची शक्यता…! – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nसात महिन्यावर आलेल्या माहूर नगरपंचायत निवडणूक व्युव्हरचना जोरात , राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे युवा नेते वेदांत जाधव ची एन्ट्री होण्याची शक्यता…\nसात महिन्यावर आलेल्या माहूर नगरपंचायत निवडणूक व्युव्हरचना जोरात , राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे युवा नेते वेदांत जाधव ची एन्ट्री होण्याची शक्यता…\nपॉलिटिक्स स्पेशल 2 months ago\nमाहूर (राजकिरण देशमुख) :-\nमाहूर नगरपंचायतची मुदत माहे डिसेंबर २०२१ ला संपणार असून नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक वेळेवरच होणार असे गृहीत धरून अनेक इच्छुकांनी येत्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून माजी जि.प. उपाध्यक्ष तथा विद्यमान जि.प सदस्य समाधान जाधव यांचे सुपुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा युवा चेहरा म्हणून सध्या चर्चेत आहे, पिता समाधान ���ाधव यांनी गेल्या वर्षभरापासून वेदान्त ला सक्रीय राजकारणात उतरवून वर्षभरात होणार असलेल्या माहूर नगरपंचायतच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून आसोली ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्या परीक्षेत उतीर्ण होत वेदांत जाधव यांनी १० वर्षाच्या शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावत ९ पैकी ९ जागा जिंकून आणत व सोबत सिंदखेड, सेलू, याही ग्रा.प. मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ची सत्ता आणून आपल्या विजयपथाची मुहूर्तमेढ रोवल्याने पुढील पिढीसाठी राष्टवादी कॉंग्रेसकडून वेदांत जाधव हा युवा चेहरा असणार असे संकेत दिले आहे. या विजयाने वेदांत जाधव यांचा उत्साह व्दिगुणित झाला असून BBA झालेला हा युवक कमालीचे संघटन कौशल्य आत्मसात केल्याने समविचारी युवकांची मजबूत फळी माहूर तालुका व माहूर शहरात निर्माण केली असल्याचे दिसून येते.याबाबत प्रसारमाध्यमाच्या काही प्रतीनिधिनी माजी जि.प. उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य समाधान जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी पण पक्षाने संधी दिल्यास वेदांत जाधव ला माहूर नगरपंचायतच्या आखाड्यात उतरविणार असल्याचे सांगीतले असल्याने त्यावर शिकामोर्तब झाले आहे.\nकोणत्याही परीस्थित माहूर नगरपंचायतची निवडणूक लढवायचीच असा चंग बांधून जाधव पितापुत्रांनी माहूर शहरातील प्रत्येक प्रभागात आपला संपर्क वाढविला असून त्या त्या प्रभागातील बौद्धिक विचारवंत व सज्जन नागरिकांची मने जिंकण्याच्या द्र्ष्टीने जाणीवपूर्वक विविध समाजकार्याच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत.नागरिकांच्या सुखःदुखःत सहभागी होऊन जनतेत मिसळण्याचा प्रयत्न सुरु असून नागरिकाकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. कुणावर काही संकट ओढवले तर स्वतःहून त्यास संपर्क साधून खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा पित्याचा गुण आत्मसात केला असल्याने शहरातील अनेक बुद्धिवादी नागरिकांकडून त्यास प्रोत्साहन मिळत असल्याने आगामी माहूर नगरपंचायतच्या निवडणूक रिंगणात तो उतरल्यास सहज विजयी होऊन माहूर न.प.मध्ये शिरकाव करेल असे राजकीय जाणकारातून मते व्यक्तविल्या जात आहेत. शहरात शेकडो युवकांची फळी असलेला युवा नेता म्हणून त्याने मिळविलेली ओळख आगामी राजकारणासाठी वेदांत जाधव यास हीच जमेची बाजू ठरणार आहे. सर्वधर्मसमभाव, अस्��ल पुरोगामी विचार, भिडस्तपणा व सेवाभावी वृत्ती या गुणामुळे त्यांच्याकडे माहूर शहराच्या राजकीय क्षितिजावरील एक उगवता तारा म्हणून वेदान्त कडे बघितले जात आहे.\nPrevious: भाजपाने साध्या “हाय वरून हायसे” वाटणारी व्यवस्था उभी केली :- सुधीरभाऊ मुनगंटीवार…. जिल्हा भाजपाच्या वतीने कोविड हेल्पलाईन सुरू….\nNext: 24 तासात 245 पॉझेटिव्ह, 416 कोरोनामुक्त ; एकूण सहा मृत्यु ; जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1494 बेड उपलब्ध….\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 week ago\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nबकरी ईद ( ईद – उल – अजहा ) – २०२१ ची नमाज ईदगाह वर अदा करण्याची परवानगी देण्यात यावी….\nपॉलिटिक्स स्पेशल 2 weeks ago\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nदिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली\nग्रामिण रुग्णालयाच�� उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाला यश ; ३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nमहागांव येथे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nजिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nम्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\nआपत्ती व्यवस्थापन समितीचा गलथन कारभार ; कारभार मुख्य रस्ता बंद ; जनता बेजार ; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 4 weeks ago\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nपॉलिटिक्स स्पेशल 1 month ago\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपॉलिटिक्स स्पेशल 23 hours ago\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपॉलिटिक्स स्पेशल 5 days ago\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nपॉलिटिक्स स्पेशल 6 days ago\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपॉलिटिक्स स्पेशल 7 days ago\nशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 9 एप्रिल पर्यंत लस घेणे बंधनकारक ; अन्यथा प्रतिदिन एक हजार रुपये दंड… (57,715)\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू …. (26,054)\nखळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ; (12,669)\nखळबळ : पार्टी पडली महागात : दिग्रसचे ८ तर पुसदचे २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; अक्टिव रुग्ण संख्या २४ वर (11,533)\nमहागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह (11,090)\nयवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२०-२१ योजनेत पात्र शेतकऱ्यांना सरसकट तत्काळ मदत जाहीर करा ; पुसद मनसेची उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nपैशाच्या वादावरून खून ; षड्यंत्र रचून घडले हत्याकांड…\nपुसद मध्ये तरुणावर गोळीबार ; तरुणाचा घटनास्थळी मृत्यू ….\nमाहूर शहरात तीन ठिकाणी घरफोडी ; एकाच घरातून 7 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला….\nपावसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रकल्प,तलाव, धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; सहस्त्रकुंड धबधबा परिसर चौ समावेश…\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/country", "date_download": "2021-07-31T12:29:57Z", "digest": "sha1:QSIMCQPDJEXFE7RUX5W6SLXQ2IGMXJCH", "length": 2456, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "country", "raw_content": "\nखासगीकरणाचा अतिरेक देशाला घातक\n‘एनटीएस' प्राधान्यामुळे विकासाला मिळणार गती\nइंडियन मेडिकल असो.चे देशभर 8 व 11 डिसेंबर रोजी आंदोलन\nजल व्यवस्थ���पनात महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य\nदेशात करोना बाधितांची संख्या ३ लाख २० हजार २२ वर\nबीकेसी येथे देशातील पहिल्या ओपन हॉस्पिटलची उभारणी; जम्बो सुविधांची निर्मिती\nदेशातील ‘या’ दहा क्रिकेट कॉमेंटेटर्स ची कॉमेंट्री ऐकायलाच हवी\nदेशात मागील १२ तासांत कोरोनाचे ३०२ रुग्ण तर राज्याचा आकडा पोहचला ६३५ वर\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या २३०१ वर; ५६ रुग्णांचा मृत्यू तर, १५५ जणांना डिस्चार्ज\n…तरच देशाची प्रतिष्ठा सुरक्षित राहील \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/girnare", "date_download": "2021-07-31T13:00:15Z", "digest": "sha1:MKD723S65JA4KYEEDIM7PXM44SSGGJFC", "length": 1976, "nlines": 62, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Girnare", "raw_content": "\nग्रामीण भागात पहिले प्राणवायू केंद्र कार्यान्वित\nवाहतूक समस्या सोडवण्यासाठी गिरणारे येथे दुभाजक हवे; ग्रामस्थांची मागणी\nगिरणारे जवळ भीषण अपघात; दोन ठार, चार जखमी\nहजारो मजुरांची भूक भागविणारा गिरणारे बाजार\nगिरणारे जवळील धोंडेगाव येथे शेतकऱ्याचा खून\nवेळूंजे : ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी\nगिरणारे : महिला बचतगटाद्वारे गरजूंना धान्य, किराणा वाटप\nगिरणारे : कश्यपी धरणात बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.gandharvmarathi.gq/2021/05/blog-post_3.html", "date_download": "2021-07-31T11:42:30Z", "digest": "sha1:26QL6DKO3LTEPZ5XM3IU5G54SYAYMW65", "length": 2590, "nlines": 82, "source_domain": "www.gandharvmarathi.gq", "title": "संडास", "raw_content": "\nखेडे गावी सर्व सुख आणि सुविधा आहेत परंतू आज ही\nभरपूर ठिकाणी उघड्या वर शौचास जावे लागते हा बदल\nसांगणारी आजची रचना . समाज प्रबोधन होणे हाच या\nया मागचा एकमेव उद्देश आहे\nआधी बांधा हो संडास\nतोवर यायची नाही .\nमोठ्या जहराचे वीष .\nलाज लाजेची ग चोळी\nमागे हेच का ठेवलं \nतुम्ही हेच का दावलं \nतुमची येण्याची जाणीव आम्हाला कमेंट्स द्वारे द्या...\nये गं ये गं गाई गोठ्यात\nकरोनाने जगणं अवघड केलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-07-31T12:24:55Z", "digest": "sha1:45NOPB7F5VH3JZECBDF6J56JNBXQQ7FL", "length": 5104, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘सलीमसरांनी माझ्या गीतांना स्वरसाज चढवणे माझ्यासाठी अभिमानाचे’ – आदिती द्रविड - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘सलीमसरांनी माझ्या गीत���ंना स्वरसाज चढवणे माझ्यासाठी अभिमानाचे’ – आदिती द्रविड\n‘सलीमसरांनी माझ्या गीतांना स्वरसाज चढवणे माझ्यासाठी अभिमानाचे’ – आदिती द्रविड\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. तिच्या गीताने सजलेला‘झिलमिल’ हा अल्बम नुकताच लाँच झाला. ‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलीवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंट ह्यांनी गायले आहे.\nआदिती द्रविड ह्याविषयी म्हणते, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की सलीमसरांनी माझ्या गीताला स्वरसाज चढवला आहे. बॉलीवूडमधल्या अशा एखाद्या नामवंत संगीतकाराने गीत गाण्याची संधी मराठी गीतकारांच्या आयुष्यात खूप कमी वेळेला येते. 2018मध्ये मी करीयरमध्ये मिळवलेल्या अचिवमेंन्ट्स पैकी ही सर्वाधिक आठवणीतली बाब म्हणता येईल.”\nआदितीचा काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेला ‘यु एन्ड मी’ अल्बमही चांगलाच गाजला होता.\nPrevious ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला\nNext ढोल ताशे आणि टाळ्यांच्या कडकडाटात गरजला ‘ठाकरे’चा ट्रेलर लाँच\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nJmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/raja-ravi-verma/", "date_download": "2021-07-31T11:51:05Z", "digest": "sha1:4RDPXEVP75RXTLM7WPFVJYVDOVQQO762", "length": 20155, "nlines": 178, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक ��ेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeव्यक्तीचित्रेत्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा\nत्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा\nOctober 2, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nराजा रवि वर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी झाला. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रविवर्म्याचा जन्म केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. त्याच्या आईने लिहिलेले काव्य, ‘पार्वती स्वयंवर’ हे रविवर्म्याने तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. राजा रवि वर्माला सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्याच्या बालपणीच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला.\nराजा रविवर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्यांना अधिकच प्रेरणा मिळाली. १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्म्याने सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्याने तैलचित्रे काढण्याचे ठरवले.\nराजा रविवर्म्याच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्याचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्याने तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या. १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तो जागतिक क्षेत्रावर प्रकाशझोतात आला. राजा रविवर्म्याने चित्रांतील विविध विषयासाठी भारतभर प्रवास केला. त्याचे ‘दुष्यंत व शकुन्तला’,’नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रांनी भारतीयांस त्यांच्या धर्मग्रंथांतील द्दष्ये डोळ्यासमोर साकार झाली. ही त्याची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली. आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रविवर्मा यांचे नाव घेतले जाते. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे छापखाना उभारला.\nया छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पूजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले. आपल्या चित्रांतून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. भारतीय कलेच्या इतिहासात तो उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक समजला जातो.\n१९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर-इ-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यावेळेस त्याचे नांव ‘राजा रवि वर्मा’ असे नोंदविलॆ गेले. मावेलिकरा, केरळ येथे त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे. राजा रविवर्मा यांचे २ ऑक्टोबर १९०६ रोजी निधन झाले.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nभारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\nभारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\nराजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान\nज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\nज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\nफोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\nहिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/48930", "date_download": "2021-07-31T12:30:17Z", "digest": "sha1:J3FSXKGOMJDTZASTS7K2DA4GG3TMUEKK", "length": 51294, "nlines": 225, "source_domain": "www.misalpav.com", "title": "आणीबाणीची चाहूल- भाग ११ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआणीबाणीची चाहूल- भाग ११\nआणीबाणीची चाहूल- भाग १\nआणीबाणीची चाहूल- भाग २\nआणीबाणीची चाहूल- भाग ३\nआणीबाणीची चाहूल- भाग ४\nआणीबाणीची चाहूल- भाग ५\nआणीबाणीची चाहूल- भाग ६\nआणीबाणीची चाहूल- भाग ७\nआणीबाणीची चाहूल- भाग ८\nआणीबाणीची चाहूल- भाग ९\nआणीबाणीची चाहूल- भाग १०\n१२ जून १९७५ चा दिवस इंदिरांसाठी नवे आव्हान घेऊन आला होता. आदल्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या विश्वासू सल्लागारांपैकी एक आणि त्यावेळी भारताचे रशियातील राजदूत दुर्गाप्रसाद धर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी आल्यामुळे इंदिरा दु:खीच होत्या. त्यात दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणजे १२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी आली. १२ तारखेलाच गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी होती. दुपारपासूनच विरोधी पक्षांच्या आघाडीच्या तुलनेत काँग्रेस पिछाडीवर असल्याच्या बातम्या यायला लागल्या. एकूणच १२ जून हा दिवस त्यांच्यासाठी चांगला नव्हता. आव्हाने इंदिरांना नवी नव्हती आणि आव्हानांना घाबरायचा त्यांचा स्वभावही नव्हता. १९६९ मध्ये राष्ट्रपती निवडणुकांच्या वेळेस आणि नंतर काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या वेळेस उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा इंदिरांनी यशस्वीपणे मुकाबला केला होता. पण यावेळची परिस्थिती वेगळी होती. न्यायालयाने त्यांची नुसती लोकसभेवर झालेली निवड रद्द केली नव्हती तर त्यांना कोणतेही पद भूषवायला आणि निवडणुक लढवायला सहा वर्षांची बंदी घातली होती. आता नक्की काय पावले उचलायची याविषयी विचार सुरू झाला.\nअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राजीनामा देणे इंदिरांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी परवडणार्‍यातले नव्हते. या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्ध स्थगिती दिली तर ठीक पण ती तशी मिळेलच याची खात्री कोणी देऊ शकत नव्हता. तसेच नंतर सर्वोच्च न्यायालय इंदिरांचे अपील मान्य करेलच याचीही खात्री नव्हती. मधल्या काळात कोणा सहकार्‍याकडे पंतप्रधानपद द्याय��े आणि सर्वोच्च न्यायालयात जिंकल्यावर मानाने परतायचे असेल तर एक तर या सगळ्याला किती काळ लागेल याची काहीही खात्री नव्हती आणि आयत्या वेळेस तो सहकारी पंतप्रधानपदाची खुर्ची रिकामी करेलच याचीही खात्री नव्हती. अशावेळेस आपण काय करावे हा सल्ला इंदिरांनी आपले सहकारी- जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण आणि स्वर्णसिंग या ज्येष्ठ मंत्र्यांकडे मागितला. आपण राजीनामा देणार नाही असे म्हणण्यापेक्षा 'तुम्ही राजीनामा देऊ नका' असे इतरांच्या तोंडून वदवून घेणे त्यांना राजकीय दृष्ट्या कधीही परवडणार्‍यातले होते.\nजगजीवनराम महत्वाकांक्षी आहेत हे इंदिरांना माहितच होते म्हणून त्यांनी १९६९ मध्ये जगजीवनरामांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देऊन सक्रीय राजकारणातून दूर करायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी ते शक्य झाले नाही. वरकरणी जगजीवनरामांनी इंदिरांना राजीनामा देऊ नका असे म्हटले पण सर्वोच्च न्यायालय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगितीविषयी काय निकाल देते याचीही वाट बघू असे म्हटले. त्याचा अर्थ स्पष्ट होता. जर सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्ध स्थगिती देण्यास नकार दिला तर इंदिरांना राजीनामा द्यावा लागेल आणि पंतप्रधानपद आपल्याला मिळेल ही आशा जगजीवनरामांना होती.\nयशवंतराव चव्हाणांनी इंदिरांची बाजू घेतली आणि राजीनामा देऊ नका असे स्पष्टपणे सांगितले खरे पण त्यामागे एक कारण होते. १९६९ मध्ये आयत्या वेळेस यशवंतराव चव्हाणांनी सिंडिकेटचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नीलम संजीव रेड्डींना पाठिंबा दिला म्हणून रेड्डी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार झाले होते. त्यावेळेस रेड्डींना राष्ट्रपतीपदावर निवडून आणायचे आणि मग इंदिरांना पंतप्रधानपदावरून काढायचे असा सिंडिकेटचा डाव होता. अशावेळेस सिंडिकेट आणि विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधानपद आपल्याला मिळेल अशी यशवंतरावांची अपेक्षा होती. पण तसे होणे शक्य नाही हे काँग्रेसच्या ओल्ड गार्डबरोबर झालेल्या बोलण्यातून यशवंतरावांना जाणवले आणि ते राष्ट्रपती निवडणुकीसाठी इंदिरांकडे परतले. या धरसोडपणामुळे त्यांना कोणी फार विश्वासार्ह मानत नव्हते त्यामुळे इंदिरांना जावे लागले तरी आपल्याला पंतप्रधानपद मिळणार नाही हे त्यांना समजले. त्यामुळे इंदिरांच्याच मागे ठामपणे उभे राहण्याशिवाय त��यांच्याकडे पर्याय नव्हता. नाहीतर विरोधी पक्ष, काँग्रेसमधील इतर गट आणि इंदिरांचा गट यापैकी कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार झाले नसते.\nस्वर्णसिंगांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत होते आणि इंदिरांना जावे लागल्यास पंतप्रधानपद आपल्याला मिळेल अशी त्यांची आशा होती. त्यामुळे त्यांनीही थोडी गुळमुळीत भूमिका घेतली.\nसंजय गांधी, सिध्दार्थ शंकर रे आणि कायदामंत्री हरी रामचंद्र गोखले यांनी त्यांना राजीनामा देऊ नये असे स्पष्टपणे सांगितले.\nचंद्रजीत यादव यांच्या घरी बैठक\nअलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपण काय करावे याविषयी इंदिरा सल्ला मागत आहेत याचाच अर्थ त्या राजीनाम्याचा विचार करत आहेत असा घेऊन स्टील आणि खाणराज्यमंत्री चंद्रजीत यादव यांच्या निवासस्थानी इंदिरांनी राजीनामा दिल्यास पुढील पंतप्रधान कोण असावा याविषयी एक बैठकही झाली. या बैठकीत मोजक्या काँग्रेस नेत्यांना आमंत्रण होते. अध्यक्ष देवकांत बरूआ तिथे होतेच तर त्यावेळेस अर्थराज्यमंत्री असलेले प्रणव मुखर्जी पण उपस्थित होते. या बैठकीत इंदिरांनी राजीनामा दिल्यास जगजीवनरामांपेक्षा कमी जनाधार असलेले आणि म्हणून हाताळायला सोपे होतील या कारणाने स्वर्णसिंग यांच्या नावाला पसंती दर्शवली गेली.\nकाँग्रेस संसदीय बोर्डाची बैठक\nत्यानंतर संध्याकाळी ६ वाजता काँग्रेस संसदीय बोर्डाची बैठक झाली. या बैठकीस दिल्लीत असलेले पक्षाचे खासदार उपस्थित होते. पक्षाकडून अध्यक्ष देवकांत बरूआंनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. या बैठकीत उघडपणे कोणी इंदिरांविरोधात बोलायला तयार नव्हते. कारण होते की आपल्या बाजूला किती लोक आहेत याचा कोणालाच अंदाज नव्हता त्यामुळे उघडपणे कोणी बोलायला तयार झाले नाही. मग इंदिरांचे नेतृत्व देशासाठी आणि पक्षासाठी अत्यावश्यक (indispensable) आहे असा सूर निघाला. जगजीवनरामांनी मात्र तो शब्द वापरायचे टाळले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे देशातील न्यायव्यवस्था खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहे असा वेगळाच सूर आळवला. पण त्यांनीही उघडपणे इंदिरांनी राजीनामा द्यावा असे म्हणायचे टाळले. शेवटी काँग्रेस संसदीय बोर्डाने इंदिरांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन केले. काँग्रेस संसदीय बोर्डाच्या या बैठकीत इंदिरांना उद्देशून एक पत्र तयार करण्यात आले. त्या पत्राचे भाषांतर करण्यापेक्षा सोशालिस्ट इंडियाच्या १४ जून १९७५ च्या अंकात आलेला मजकूरच देतो.\nकाँग्रेसमधील तरूण तुर्क खासदार मात्र या बैठकीस अनुपस्थित होते. हे खासदार होते चंद्रशेखर (१९९०-९१ मध्ये पंतप्रधान झालेले), मोहन धारिया (पुण्यात वनराई ही संस्था चालविणारे), कृष्णकांत (१९९७-२००२ या काळात उपराष्ट्रपती झालेले) आणि रामधन. इंदिरांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हे समाजवादी निर्णय १९६९-७० मध्ये घेतले तेव्हा हेच तरूण तुर्क खासदार त्यांच्यामागे भक्कमपणे उभे होते. पण १९७३ पासूनच हे तरूण तुर्क खासदार इंदिरांच्या नेतृत्वावर नाराज होते. १९७४ मध्ये जयप्रकाश नारायणांचे आंदोलन भरात असताना इंदिरा सरकारने त्यांच्याशी बोलणी करावीत अशी भूमिका मोहन धारियांनी घेतली होती. त्यामुळे इंदिरांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढलेही होते.\nमोहन धारियांनी मात्र इंदिरांनी राजीनामा द्यावा अशी जाहीरपणे मागणी १२ जूनच्या दुपारीच केली होती. तरूण तुर्कांच्या या मागणीला इतरांनी पाठिंबा दिल्यास आपल्यापुढील अडचण वाढेल हे इंदिरांनी ओळखले. म्हणून संसदीय बोर्डाची बैठक सुरू होण्यापूर्वी 'आपण राजीनामा दिल्यास आपला उत्तराधिकारी नेमायचा अधिकार आपल्याला मिळावा' अशा अनौपचारिक प्रस्तावाची पुडी त्यांनी सोडली. तसे झाल्यास आपला पत्ता कापला जाईल ही सगळ्यांनाच भिती असल्याने कोणीच त्यात फार स्वारस्य घेतले नाही. हा प्रस्ताव इंदिरांनी आणला तोपर्यंत राजीनामा द्यायचा नाही हे त्यांनी नक्की केले होते तरीही दुसर्‍या बाजूला संभ्रमात टाकायला हा प्रस्ताव त्यांनी आणला असे म्हणायला जागा आहे. दुपारी इंदिरा थोड्या दोलायमान अवस्थेत असताना त्या कदाचित रेल्वेमंत्री कमलापती त्रिपाठींना आपला उत्तराधिकारी नेमतील असे संकेत मिळाल्याने जगजीवनराम, यशवंतराव चव्हाण आणि स्वर्णसिंग या तिघांनीही त्यात विशेष स्वारस्य घेतले नाही.हा प्रस्ताव काँग्रेस संसदीय बोर्डापुढे गेला असता तर तो नाकारला जायची शक्यता फारच थोडी होती. तसे झाल्यास मग पंतप्रधानपद आपल्याला न मिळता वेगळ्याच कोणालातरी मिळेल ही भिती सगळ्यांनाच वाटली असावी. तसेच संसदीय बोर्डाच्या बैठकीत इंदिरांचा राजीनामा मागितला तर कोणी इंदिरानि��्ठ तो प्रस्ताव पुढे आणेल आणि मग त्याला नाही म्हणता येणे जड जाईल अशीही भिती या नेत्यांना वाटली असावी. त्यामुळे आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण आणि इंदिरांचा राजीनामा मागणार कोण असा प्रश्न या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे संसदीय बोर्डाच्या बैठकीत कोणीच इंदिरांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. जे तरूण तुर्क तशी मागणी करत होते ते बैठकीला हजर नव्हते.\nमागच्या भागात इंदिरा गांधींनी आपल्या १,सफदरजंग रोड या निवासस्थानाबाहेर जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर एक छोटेखानी भाषण केले तोपर्यंत या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या.\nसंसदीय पक्षाच्या बोर्डाची बैठक झाल्यानंतर मग इंदिरांप्रती आपली निष्ठा दाखवायचा कार्यक्रम सुरू झाला. बर्‍याचशा काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री रात्रीपर्यंत दिल्लीत पोहोचले. त्यांच्याकडून आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडून आपण इंदिरा गांधींप्रति निष्ठावान आहोत या निवेदनावर सह्या घेण्यात आल्या. या निवेदनाचा आराखडा पी.एन.हक्सर यांनी बनविला होता. या आराखड्यात इंदिरांचे नेतृत्व देशासाठी आणि पक्षासाठी अत्यावश्यक (indispensable) आहे असे म्हटले होते. या निवेदनावर कोणीकोणी सह्या केल्या आहेत यावर संजय गांधी बारीक लक्ष ठेऊन होता आणि वेळोवेळी ती माहिती तो आपल्या आईला देत होता. कोणीकोणी सह्या केल्या आहेत याची बातमी पंतप्रधान कार्यालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून वर्तमानपत्रांना दिली जात होती. दिल्लीत सगळ्यात उशीरा पोहोचलेल्या मुख्यमंत्री होत्या ओरिसाच्या मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी. विमानतळावरून ताबडतोब त्यांनी या निवेदनावर सही करायला धाव घेतली आणि दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात निवेदनात सह्या केलेल्यांमध्ये आपलेही नाव येईल याची त्यांच्या मदतनीसांकरवी वर्तमानपत्रांच्या कार्यालयांना फोन करून खात्री करवून घेतली. राज्यांमधील मंत्र्यांकडून त्या त्या राज्याच्या राजधान्यांमध्ये या निवेदनावर सह्या घेण्यात आल्या. निवेदनावर ज्यांच्या सह्या व्हायच्या होत्या त्यांना फोन करून आठवण करून देण्यात आली. त्यावर संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांनी सही करायला बरीच टाळाटाळ केली. त्याचे कारण इंदिरांनी राजीनामा दिल्यास आपली वर्णी पंतप्रधानपदावर लागेल अश��� आशा त्यांना १२ तारखेला रात्रीपर्यंतही वाटत होती. चंद्रजीत यादव यांच्या घरी झालेल्या बैठकीविषयी त्यांना कळले नसेल ही शक्यता फारच थोडी- जवळपास शून्यच. त्याची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागली. १ डिसेंबर १९७५ रोजी त्यांना मंत्रीपदावरून हटविण्यात आले. स्वर्णसिंग १९५२ मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर स्थापन झालेल्या पहिल्या नेहरू मंत्रीमंडळापासून प्रत्येक मंत्रीमंडळाचे सदस्य होते. नाही म्हणायला इंदिरा सरकारने १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरूस्ती संमत करून घेतली त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आले होते. पण नंतर १९८० मध्ये इंदिरांचे सत्तेत पुनरागमन झाल्यावर त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला नव्हता.\n१२ जूनला राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद श्रीनगरमध्ये होते. त्यांचे पंतप्रधान इंदिरांशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्यांनी ताबडतोब दिल्लीला परतायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तुम्ही घाईने दिल्लीला आल्यास वेगवेगळ्या शंकाकुशंकांना पेव फुटेल म्हणून सध्या दिल्लीला परतायची गरज नाही असे इंदिरांनी राष्ट्रपतींना सांगितले. शेवटी राष्ट्रपती १६ तारखेला दिल्लीत परतले.\nया भागात आपण बघितले की १२ जूनला काही काळ इंदिरा दोलायमान मनस्थितीत होत्या. पण लवकरच त्यांनी स्वतःला सावरले. त्याही परिस्थितीत कमलापती त्रिपाठींचे नाव पुढे करणे, आपल्याला उत्तराधिकारी नेमायचा अधिकार मिळावा हा अनौपचारिक प्रस्ताव आणून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना एकत्र येऊ दिले नाही आणि आपल्याबाजूला नक्की किती लोक आहेत हे शेवटपर्यंत त्यांना कळू दिले नाही. त्यामुळे मग परत सगळ्यांना त्यांच्याच मागे जायला एका अर्थाने त्यांनी भाग पाडले. त्या परिस्थितीतही एखाद्या कुशल राजकारण्याला साजेसे डावपेच इंदिरा खेळल्या. त्या खरोखरच दोलायमान होत्या की असे चित्र उभे करणे हा पण एका डावपेचाच भाग होता काय माहित.\nबरेच जण मनात मांडे भाजत होते म्हणा कि , निवेदनावर सह्या घेणे म्हणजे पुन्हा उघड उघड मतदान घेतल्याचाच प्रकार झाला\nबरेच जण मनात मांडे भाजत होते म्हणा कि , निवेदनावर सह्या घेणे म्हणजे पुन्हा उघड उघड मतदान घेतल्याचाच प्रकार झाला\nपंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षा अनेकांना असली तरी त्यापूर्वी उघडपणे बोलून दाखवायची आणि इंदिरांना आव्हान द्यायची हिंमत कोणी करू शकला नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर इंदिरा अडचणीत आल्या असताना असे लोक उचल खाऊ शकतील याची इंदिरांना पूर्ण कल्पना होती याचा अंदाज करता येतो. अशावेळेस आपल्या बाजूला आकडे आहेत की नाही याचा अंदाज कोणालाच लागू न देणे हा हुकुमाचा पत्ता त्यांच्याकडे होता. तो डाव इंदिरांनी चांगला खेळला.\nकोणीच उघडपणे आव्हान द्यायला तयार न झाल्याने मग काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे मग नेत्याविषयीच्या निष्ठेचे प्रदर्शन करणे सुरू झाले. हे सगळे नेते काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे गुळाला चिकटलेले मुंगळे होते. इंदिरा गांधींपासून आपल्याला फायदा आहे आणि त्यांना आव्हान द्यायची हिंमत नाही म्हणून ते इंदिरानिष्ठ होते. पण इंदिरा अडचणीत आल्या म्हटल्यावर भविष्यात याच सगळ्या नेत्यांनी- यशवंतराव चव्हाण, स्वर्णसिंग, देवराज अर्स वगैरेंनी आपली तथाकथित इंदिरानिष्ठा केराच्या टोपलीत टाकली होती. १९७७ मध्ये इंदिरांचा पराभव झाल्यावर आता इंदिरा राजकीय दृष्ट्या संपल्या असे समजून या नेत्यांनी आपला वेगळा मार्ग धरला होता. १९८० मध्ये सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरांनी या सगळ्यांना त्यांनी खड्यासारखे बाजूला ठेवले होते. अपवाद होता कर्नाटकच्या विरेंद्र पाटील यांचा. त्यांनी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इंदिरांविरूध्द चिकमागळूरमध्ये पोटनिवडणुक लढवली होती पण त्याच विरेंद्र पाटलांना इंदिरांनी आपल्या काँग्रेस(आय) पक्षाकडून १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली आणि आपल्या मंत्रीमंडळात मंत्रीही केले. पण यशवंतराव चव्हाणांना मात्र पक्षात प्रवेश द्यायला पण ताटकळत ठेवले आणि वर्षभराने फायनान्स कमिशनचे अध्यक्ष हे त्यामानाने बरेच कमी महत्वाचे पद दिले.\nचव्हाणांना आपल्या भिडस्त स्वभावामुळे पंतप्रधानपद मिळविता आले नाही. १९६६ मध्ये शास्त्रींचा अचानक मृत्यु झाल्यानंतर ज्येष्ठता व अनुभव या मुद्द्यांंवर पंतप्रधान होण्यासाठी यशवंतराव चव्हाणांचे नाव सर्वात आघाडीवर होते. परंतु पंतप्रधान होण्यासाठी इंदिरा गांधी अत्यंत इच्छुक होत्या. यशवंतराव चव्हाणांनी पंतप्रधान होण्यास मान्यता दिली असती तर इंदिरा गांधी किंवा कॉंग्रेसमधील इतर कोणालाही त्यांना विरोध करता आला नसता.\nत्यामुळे इंदिरा गांधींनी युक्ती केली. त्या स्वतःहून चव्हाणांना भेटायला गेल्या व इतर विषयांवर बोलता बोलता त्यांनी चव्हाणांना सह ज विचारले की पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात का इतर कोणी पंतप्रधान होणार असेल तर तुम्हाला ते चालेल का इतर कोणी पंतप्रधान होणार असेल तर तुम्हाला ते चालेल का यावर चव्हाणांनी भिडस्तपणे सांगितले की ते पंतप्रधान पदासाठी प्रयत्न करीन नाहीत व पक्षाने इतर कोणालाही पंतप्रधान केलेक्षतर ते त्यांना मान्य होईल. पक्षातील सर्व जण आपलेच नाव घेतील व त्यामुळे आपण उतावळेपणा दाखवू नये या विचारातून त्यांनी भिडस्तपणे उत्तर दिले होते. त्यांची भेट संपवून बाहेर आल्यानंतर इंदिरा गांधींनी लगेच पत्रकारांना बोलावून सांगितले की यशवंतराव चव्हाण पंतप्रधान पदासाठी इच्छुक नाहीत हे त्यांनी स्वत:च मला सांगितलंय. त्यामुळे यशवंतराव चव्हाण पंतप्रधान होऊ शकले नाही. उगाच भिडस्तपणे नाही म्हणण्याऐवजी त्यांनी स्पष्टपणे सांगितले असते तर ते १९६६ मध्येच पंतप्रधान झाले असते.\nभिडस्थ स्वभाव वाटत नाही..\nभिडस्थ स्वभाव वाटत नाही.. त्यान्च्यावर विश्वास नव्हता इन्दिरा गान्धीन्चा आणि त्यान्च्या नेत्रुत्वाला मर्यादा होती ..\nअजूनही तेच चालू आहे.\nकाँग्रेस पक्षात तेव्हा आणि आताही तेच चालू आहे.\nनेतृत्व बदलण्याची गरज असताना त्यासाठी कणखर भूमिका घ्यायची सोडून सगळे जण चालढकल अन् वेळकाढूपणा करतात. नेतृत्वाविरोधात जो बोलेल त्याला बाजूला केलं जातं. नेतृत्व बदलावं, आपण पक्षाध्यक्ष किंवा पंतप्रधान व्हावं अशी कित्येकांची मनःपूर्वक इच्छा असते. पण उघड जो बोलतो तो बाहेर फेकला जाईल या भीतीने कोणीच बोलत नाही.\nराहुलकडे नेतृत्वगुण नाहीत व\nराहुलकडे नेतृत्वगुण नाहीत व जोपर्यंत राहुल अध्यक्ष असेल तोपर्यंत पक्षाला भवितव्य नाही हे बहुसंख्य कॉंग्रेसींनी ओळखले आहे व त्यामुळेच आता राहुलविरोधात आवाज उठविणारे वाढत आहेत. २३ वरीष्ठ कॉंग्रेस नेते राहुलविरोधात मागील काही महिन्यांपासून पक्षात राहून सातत्याने आवाज उठवित आहेत व हिंमता बिस्व सर्मा, ज्योतिरादित्य सिंदिया, जितीन प्रसाद या नेत्यांनी राहुलवर नाराज होऊन पक्ष सोडला आहे.\nदुर्दैवाने (खरं तर मोदी व भाजपच्या सुदैवाने))सध्या कॉंग्रेसमध्ये एकही पर्यायी नेता नाही. अन्यथा राहुलला पक्षाध्यक्ष पदावरून फार पूर्वीच जावे लागले असते.\nकाकांनी जर आपला पक्ष विलीन केला , तर \nकाकांनी जर आपला पक्ष विलीन केला , तर ते अध्यक्षपदी येवू शकतात व पंप उमेदवार असू शकतील\nपक्ष विलीन केला तरी त्यांना\nपक्ष विलीन केला तरी त्यांना कोणीही अध्यक्ष करणार नाही. एखादा चिल्लर पक्ष मोठ्या पक्षात विलीन केला म्हणून फुटकळ पक्षाच्या प्रमुखाला मोठ्या पक्षाचे प्रमुख केले जात नाही.\nपंप उमेदवारीचं म्हणाल तर तसेही ते १९९१ पासून पंप उमेदवार आहेतच आणि शेवटपर्यंत राहतील.\nममताने केले तर कदाचित होईल..\nममताने केले तर कदाचित होईल..\nकाकांना महाराष्ट्रातदेखील स्वबळावर बहुमत मिळत नाही.\nपंप्र पदासाठी ते कधीपासून बाशिंग बांधून बसले आहेत.\nआता बहुतेक काका पुढच्या विधानसभा निवडणूकीत मुमं साठी पुढे येतील असे वाटतय\nकन्येला मुख्यमन्त्री करण्यासाठी कासावीस झालेत ते.. त्यामुळे आता २.५ वर्ष झाल्यावर एक तर कन्येला मुख्यमन्त्री करतील नाहीतर पाठीम्बा काढून घेतील.. मग महाराष्ट्रात मध्यावर्ती होतील..\nबाकी कोणी ही मुख्य मंत्री झाले तरी चालेल अशीच लोकांची इच्छा आहे.\nलोकांच्या इच्छेनुसार, श्री.रा.रा.मा. रा.गां.ना करु देतील का\nराज्याचे हित राष्ट्रीय पक्ष करू शकत नाहीत.राज्य सरकार ही स्थानिक राजकीय पक्षाची च असली पाहिजेत.\nराज्याचे प्रश्न स्थानिक राजकीय पक्षणाच जास्त माहीत असतात.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक मा���िती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tech/mobile-phones/samsung-galaxy-a22-5g", "date_download": "2021-07-31T11:28:45Z", "digest": "sha1:MSNEBBOM2B6NEET2L3LUVTIIKNGZZI5Q", "length": 21856, "nlines": 297, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी J7 प्रो20875.0\nभारतातील किंंमत ₹ 19,999\nफिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन Side\nऑपरेटिंग सीस्टीम Android v11\nफ्रंट कॅमेरा 8 MP\nऑडिओ जॅक 3.5 MM\nऑडिओ फीचर्स Dolby Atmos\nपिक्सल डेन्सिटी 399 ppi\nरिफ्रेश रेट 90 Hz\nस्क्रीन रिझॉल्युशन 1080 x 2400 Pixels\nइंटर्नल मेमरी 128 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes, Upto 1 TB\nइमेज रिझॉल्युशन 8000 x 6000 Pixels\nव्हिडिओ रिकॉर्डिंग 1920x1080 @ 30 fps\nक्विक चार्जिंग Yes, Fast, 15W\nयूएसबी टाइप सी Yes\nवाय-फाय फीचर्स Mobile Hotspot\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nसैमसंग गैलेक्सी J8 2018VS\nसैमसंग गैलेक्सी जे8 प्लसVS\nसैमसंग गैलेक्सी जे8 प्लसVS\nसैमसंग गैलेक्सी J8 2018VS\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी नोट 8 128जीबी vs सैमसंग गैलेक्सी नोट 9 512जीबी\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी J8 2018 vs सैमसंग गैलेक्सी ऑन8 2018\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी जे8 प्लस vs सैमसंग गैलेक्सी A6 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी जे4 प्लस vs सैमसंग गलैक्सी जी6 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ऑन8 2018 vs सैमसंग गैलेक्सी J8 2018\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A8 प्लस 2018 vs सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी S9 vs शाओमी पोको एफ1\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी नोट 9 512जीबी vs सैमसंग गैलेक्सी S9 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी जे8 प्लस vs शाओमी रेडमी नोट 5 प्रो\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार vs वनप्लस 6\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A6 प्लस vs वीवो V11 प्रो\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार vs सैमसंग गैलेक्सी A9 Star लाइट\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी नोट 9 512जीबी vs सैमसंग गैलेक्सी S9 प्लस 256जीबी\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A6 vs शाओमी रेडमी 6A\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार vs सैमसंग गैलेक्सी S9 प्लस\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी ऑन8 2018 vs शाओमी रेडमी नोट 5 प्रो\nतुलना करा सैमसंग गैलेक्सी A6 प्लस vs सैमसंग गैलेक्सी जे8 प्लस\nसॅमसंगचा स्वस्त फोन Samsung Galaxy A03s लवकरच येतोय भारतात, सपोर्ट पेज लाइव्ह\nलाँचआधीच लीक झाली Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy A52s ���ी किंमत, पाहा डिटेल्स\n Samsung Galaxy Z Series चे फोल्डेबल स्मार्टफोन्स ११ ऑगस्टला होणार लाँच, पाहा डिटेल्स\n Samsung च्या ‘या’ शानदार स्मार्टफोनवर बंपर ऑफर, पाहा किंमत आणि फीचर्स\nसॅमसंगचा 'हा' स्मार्टफोन ८ हजार रुपये स्वस्त किंमतीत मिळतोय, आज अखेरचा दिवस\n तब्बल ३५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता ‘हे’ दोन स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स\n7000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M51 स्मार्टफोनवर बंपर ऑफर, जाणून घ्या डिटेल्स\nDiscount Offer: Samsung च्या या स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा, फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी\nसॅमसंगचे ‘हे’ ३ शानदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी, सुरुवाती किंमत फक्त ८,९९९ रुपये\nसॅमसंग लवकरच लाँच करणार ‘हा’ शानदार ५जी फोन, मिळणार दमदार प्रोसेसर\nSamsung Galaxy M42 5G Review: किफायतशीर किमतीत मिळतोय हा ५जी स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व प्लस, मायनस पॉईंट्स\nSamsung Galaxy S20 FE 5G Review: उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि मस्त कॅमेरा असलेला बजेट फ्लॅगशिप 5 जी स्मार्टफोन\nSamsung Galaxy A52 Review: सॅमसंग गॅलेक्सी ए 52 स्टाइलिश मध्यम-रेंज वॉटर-प्रूफ स्मार्टफोन\nSamsung Galaxy F62 Review: मिड रेंजमध्ये दमदार बॅटरी लाईफ आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स\nSamsung Galaxy M42 5G Review: किफायतशीर किमतीत मिळतोय हा ५जी स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व प्लस, मायनस पॉईंट्स\nSamsung Galaxy S20 FE 5G Review: उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि मस्त कॅमेरा असलेला बजेट फ्लॅगशिप 5 जी स्मार्टफोन\nSamsung Galaxy A52 Review: सॅमसंग गॅलेक्सी ए 52 स्टाइलिश मध्यम-रेंज वॉटर-प्रूफ स्मार्टफोन\nSamsung Galaxy F62 Review: मिड रेंजमध्ये दमदार बॅटरी लाईफ आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स\nगेमिंगची आवड असेल तर हे आहेत अधिक कॅपॅसिटीचे ६००० mAh बॅटरीने सुसज्ज स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट\nगेल्या आठवड्यात सर्वाधिक चर्चेत असलेले टॉप-१० स्मार्टफोन्स, पाहा फीचर्स आणि किंमत\nहाताने कपडे धुण्यापासून होईल सुटका, कमी किंमतीत मिळत आहे ‘या’ ५ वॉशिंग मशीन\nAmazon Prime day Sale मध्ये २० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' दमदार 5G स्मार्टफोन्स\nनवीन फोन खरेदी करायचाय गेल्या आठवड्यात ‘या’ १० स्मार्टफोन्सचा बोलबाला; पाहा लिस्ट\nहे आहेत ५००० mAh बॅटरीने सुसज्ज स्मार्टफोन्स, किंमत फारच कमी, तुम्हीच पाहा\nAmazon च्या सेलमध्ये होणार धमाका, दमदार स्मार्टफोन्ससह ‘हे’ प्रोडक्ट्स होणार लाँच\nहे टॉप ५ मिड-रेंज स्मार्टफोन्स तुम्हाला नक्की आवडतील, किंमत १५,९९९ रुपयांपासून , पाहा लिस्ट\nएकापेक्षा एक दमदार 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही, घराला बनवा सिनेमा हॉल\nकिंमत कमी पण फोन जबरदस्त, हे आहेत टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स, किंमत १०,००० पेक्षा कमी\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा22,790खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा14,499खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा16,499खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा21,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा14,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा16,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा20,499खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा16,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:3/5युझर:रेटिंग सबमिट करा14,999खरेदी करा\nसमीक्षक रेटिंग‌:NAयुझर:रेटिंग सबमिट करा24,790खरेदी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/cannabis", "date_download": "2021-07-31T13:19:26Z", "digest": "sha1:ACFHOYA4YI6OBPNLNKNXOUWEUVZUTDBI", "length": 1952, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "cannabis", "raw_content": "\nमोदलपाडा येथे ऊसाच्या शेतात आढळली गांजाची झाडे\nश्रीगोंदा तालुक्यात सापडली गांजाची शेती\nदीड लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक\nगांजाची तस्करी करणारे तिघे अटकेत\n४६ किलो गांजासह एक जण ताब्यात\nचाळीसगाव येथे सव्वा लाखांचा गांजा पकडला\nनंदुरबारात पावणेचार लाखांचा गांजा जप्त\nचार लाखाच्या गांजासह दोघांना अटक\nगांजाच्या चौकशीबाबत अधिकार्‍यांना कोणाची धूंदी \nगांजाची शेती : आदिवासींकडून पोलिसांनी केली करोडोची लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/popular/today?page=315", "date_download": "2021-07-31T13:23:02Z", "digest": "sha1:NPBNQHPHHSOEW7QJAQTOQ4X4QKOL6O5N", "length": 10740, "nlines": 123, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " Popular content | Page 316 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंकासाठी आवाहन - २०२१\nमाहिती आज काय घडले... पौष शु. १४ श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला\" आशुतोष अनिलराव ... 0\nमाहिती पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती आशुतोष अनिलराव ... 0\nमाहिती पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा आशुतोष अनिलराव ... 0\nभटकंती हरिहरेश्वरची छोटीशी सहल म्रिन 0\nललित करोना काळातील अनुभव म्रिन 0\nललित जी.एंची निवडक पत्रे -सुरुवात अस्वल 0\nललित जगाचा अंत प्रभुदेसाई 0\nचर्चाविषय IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १) हेमंत कर्णिक 0\nमाहिती ��त्तातुराणाम् न भयं न लज्जा... प्रभाकर नानावटी 0\nसमीक्षा IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २) हेमंत कर्णिक 0\nचर्चाविषय भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय\nसमीक्षा IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ३) हेमंत कर्णिक 0\nललित म्हणींच्या गोष्टी ... (३) मनीषा 0\nमाहिती आज काय घडले... पौष व.६ भरतपूरचा अजिंक्य किल्ला आशुतोष अनिलराव ... 0\nसमीक्षा IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ४) हेमंत कर्णिक 0\nसमीक्षा IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ५) हेमंत कर्णिक 0\nचर्चाविषय महाराष्ट्रातील करोना : साथनियंत्रण व लसीकरण - डॉ. प्रदीप आवटे ऐसीअक्षरे 0\nललित जनरेशन गॅॅप प्रभुदेसाई 0\nचर्चाविषय लसीकरण अनुभव अबापट 0\nललित आई-बाबांच्या आठवणी बालमोहन लिमये 0\nललित काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१) नील 0\nचर्चाविषय कोव्हीड-१९ आणि शैक्षणिक तूट : अभियानात्मक प्रयत्नांची गरज बघ्या 0\nललित आई-बाबांच्या आठवणी (भाग ३) बालमोहन लिमये 0\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : लेखक, पत्रकार कृष्णाची बाबाजी गुरुजी (१८४७), प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार व संतचरित्रकार ल. रा. पांगारकर (१८७२), लेखक मुन्शी प्रेमचंद (१८८०), प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी (१९०७), अर्थत्ज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन (१९१२), लेखक प्रिमो लेव्ही (१९१९), क्रिकेटपटू ले. कर्नल हेमू अधिकारी (१९१९), अभिनेत्री मुमताझ (१९४७), लेखिका जे. के. रॉलिंग (१९६५)\nमृत्युदिवस : विचारवंत, ज्ञानकोशकार व लेखक दनि दिदेरो (१७८४), स्वातंत्र्यसैनिक धीरन चिन्नमलाई (१८०५), समाजसेवक जगन्नाथ शंकरशेठ (१८६५), संगीतकार फ्रान्झ लिस्ट (१८८६), भारतीय काँग्रेसचे आद्य संस्थापक अ‍ॅलन हयूम (१९१२), क्रांतिकारक उधमसिंग (१९४०), वैमानिक लेखक आन्त्वान द सँ-एक्झ्यूपेरी (१९४४), वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार श्रीपाद दामोदर सातवळेकर (१९६८), पार्श्वगायक मोहम्मद रफी (१९८०), साहित्य समीक्षक कीर्तीनाथ कुर्तकोटी (२००३), लेखक गोर व्हिडाल (२०१२)\n१४९८ : कोलंबसाचे जहाज त्रिनिदाद बेटाच्या किनाऱ्याला लागले.\n१६५८ : औरंगजेब मुघल तख्तावर आला.\n१७९० : पोटॅश बनवण्याच्या प्रक्रियेसाठी अमेरिकेतले पहिले पेटंट दिले गेले.\n१८६५ : जगातल्या पहिल्या नॅरो गेज रेल्वेचे ऑस्ट्रेलियात उद्घाटन\n१९२१ : मुंबई येथे महात्मा गांधींच्या उपस्थितीत परदेशी कपड्यांची होळी.\n१९५४ : जगातील उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर के-२ (पूर्वीचे नाव - माउंट गॉडविन ऑस्टिन) इटालियन गिर्यारोहकांनी सर केले.\n१९५६ : जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.\n१९७१ : डेव्हिस स्कॉट आणि जिम आयर्विन यांनी मूनबर्गमधून चंद्रावर चक्कर मारली.\n१९९१ : अण्वस्त्र एक तृतियांशाने कमी करण्याच्या स्टार्ट करारावर अमेरिका आणि सोव्हिएत संघाने सही केली.\n१९९८ : यू.के.ने भूसुरुंगांच्या वापरावर बंदी घातली.\n२००८ : 'फीनिक्स' प्रोबने मंगळावर पाणी असल्याचे सिद्ध केले.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-mahavikas-aghadi-corporators-tried-set-fire-petrol-369126", "date_download": "2021-07-31T13:16:27Z", "digest": "sha1:NS2QTAFQJYULZVTEIDOL7YKHYAQP2GQ7", "length": 10875, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजकीय क्षेत्रात खळबळ; महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा केला प्रयत्न", "raw_content": "\nस्थानिक दुर्गा चौकामधील नगर परिषदेच्या मालकीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चा लिलाव हा सर्व नगरसेवकांना व नागरिकांना अंधारात ठेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ जळगाव (जामोद) नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ ,शिवसेनेचे नगरसेवक रमेश ताडे आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या समक्ष पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न दिनांक सहा नोव्हेंबर रोजी केला.\nराजकीय क्षेत्रात खळबळ; महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा केला प्रयत्न\nजळगाव जामोद (जि.बुलडाणा): स्थानिक दुर्गा चौकामधील नगर परिषदेच्या मालकीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चा लिलाव हा सर्व नगरसेवकांना व नागरिकांना ���ंधारात ठेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ जळगाव (जामोद) नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ ,शिवसेनेचे नगरसेवक रमेश ताडे आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या समक्ष पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न दिनांक सहा नोव्हेंबर रोजी केला.\nत्यामुळे राजकीय परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला.\nएटीएममधून पैसै काढताना पासर्वड बघून खात्यातून काढले पैसे\nनगर परिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक २५,२८आणि ३०वर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील २८ दुकानांची लिलाव प्रक्रिया शहरात येतच नसलेल्याबएका दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करून सर्व नगरसेवकांना व नागरिकांना अनभिद्न्य ठेवून काही विशिष्ट पदाधिकारी व मुख्याधिकार्‍यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.त्या निषेधार्थ माजी नगराध्यक्ष गजानन वाघ, नगरसेवक रमेश ताडे ,काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, नितीन ढगे,ऍड संदीप मानकर ,कलिंम ,संजय भुजबळ, अब्दुल जाहीर यांनी मुख्याधिकारी डॉ आशिष बोबडे यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने गजानन वाघ आणि रमेश ताडे यांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल मुख्याधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांच्या केबिनमध्ये अंगावर घेतले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने पोलिसांना तात्काळ पाचारण केल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला .\nनऊ महिन्यानंतरही सभामंडपाचा पाळणा हलेना\nयावेळी नगर परिषद मुख्याधिकारी कक्षातआणि नगरपरिषद मध्ये प्रचंड खळबळ उडाली, शेवटी मुख्याधिकार्‍यांनी सर्व लिलाव प्रक्रिया रद्द करून त्याला मुदतवाढ देण्याचे लेखी पत्र गजानन वाघ आणि अर्जुन घोलप यांना सुपूर्द केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस विभागाचे दयाराम कुसुंबे,गणेश पाटील यांनी समनव्याची योग्य भूमिका घेतली.\nकाही नगरसेवकांच्या दबावात येऊन मुख्याधिकारी यांनी दुर्गा चौकातील २८ गाड्यांची निविदा प्रक्रिया राबवून हे गाळे सर्व जनतेला अंधारात ठेवून काही विशिष्ट व्यक्तींच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. न.प.चे मुख्याधिकारी या नात्याने डॉ.आशिष बोबडे यांना ही बाब शोभणारी नाही. ह्यापूर्वी सुद्धा का��ी विशिष्ट नगरसेवकांच्या दबावात येऊन बरेच गैरप्रकार मुख्याधिकारी यांनी केले आहेत. ह्यापुढे ह्या विशिष्ट लोकांची दहशत महाविकासआघाडी कधीही सहन करणार नाही\nसर्वांना अंधारात ठेवून केलेल्या निविदा प्रक्रियेमुळे नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असते. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविल्यास न.प.चा कोट्यावधी रुपयाचा फायदा होईल.\n- गजानन वाघ, तालुका शिवसेना प्रमुख व नगरसेवक\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/goldberg-returns-wwe-raw-challenges-drew-mcintyre-wwe-championship-royal-rumble-394067", "date_download": "2021-07-31T11:32:26Z", "digest": "sha1:WU6CHCBHWS2PLJNDINAD2XYACATPWVYM", "length": 7725, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | WWE च्या रिंगणात गोल्डबर्गची एन्ट्री; 'कमबॅक'चे संकेत देत चॅम्पियनला दिलं चॅलेंज", "raw_content": "\nतू स्वत:ला खूप ताकदवान समजतो, पण तो तुझा भ्रम आहे, असे म्हणत गोल्डबर्गने रिंगमध्ये मँकइंटायरला डोक्याने टक्कर दिली आणि सामना खेळण्याचे चॅलेंजही दिले.\nWWE च्या रिंगणात गोल्डबर्गची एन्ट्री; 'कमबॅक'चे संकेत देत चॅम्पियनला दिलं चॅलेंज\nWWE आणि रेसलिंगच्या मैदानातील दिग्गज बिल गोल्डबर्ग पुन्हा एकदा रिंगमध्ये परतला आहे. सोमवारी झालेल्या Raw नाईटच्या कार्यक्रमात तमाम दिग्गजांनी भाग घेतला होता. मेन इव्हेंटनंतर गोल्डबर्गने एन्ट्री मारली. गोल्डबर्ग रेसलिंग बिझनेसमधील सर्वात मोठे नाव आहे. त्याने सातत्यपूर्ण 173 विजय मिळवले आहेत. गोल्डबर्गच्या एन्ट्रीनंतर त्याचे नाव सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.\nRaw मध्ये WWE चँम्पियन ड्रू मॅकइंटायर आणि कीथ ली यांच्यात लढत रंगली होती. अनेक दिग्गज स्टेजवरुन या सामन्याचा आनंद घेत होते. यात हल्क होगन, बुकर टी, बिग शो, रिक फ्लेयर आणि मिकी जेम्ससह अन्य सुपरस्टार्स सहभागी होते. मेन इव्हेंटमधील सामना रंगतदार झाला आणि अखेर चॅम्पियन ड्रू मॅकंटायरने मैदान मारले. ही लढत संपली आणि गोल्डबर्गची एन्ट्री झाली. यावेळी रिंगमध्ये येऊन गोल्डबर्गने विजेत्या ड्र मँकइंटायरवर शाब्दिक हल्ला चढवला.\nरोमन रेंसने घेतला भावाचा बदला; कविनची अवस्था केली केविलवाणी\nतू स्वत:ला खूप ताकदवान समजतो, पण तो तुझा भ्रम आहे, असे म्हणत गोल्डबर्गने रिंगमध्ये मँकइंटायरला डोक्याने टक्कर दिली आणि सामना खेळण्याचे चॅलेंजही दिले. रिंगमध्ये झालेल्या या बा���ाबाचीमुळे 31 जानेवारीला WWE च्या रिंगमध्ये गोल्डबर्ग आणि ड्रू मँकइंटायर यांच्यात RAW चॅम्पियनशिप मॅच होण्याची चर्चा रंगत आहे. रॉयल रम्बलमध्ये या दोघांच्या लढत होईल यासंदर्भात WWE कडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.\nगोल्डबर्गने 2004 पासून WWE च्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 2016 मध्ये सर्वाइवर सीरीजमध्ये ब्रॉक लँसनर विरोधील मॅचमधून त्याने पुन्हा कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते. लँसनरला त्याने पराभूतही केले. 2017 मध्ये केविन ओवेंसला नमवत त्याने यूनिवर्सल चॅम्पिनयशिप आपल्या नावे केली होती. रेसलमेनिया 33 मध्ये ब्रॉक लँसनरने गोल्डबर्गला पराभूत केले होते. भारत भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/docile", "date_download": "2021-07-31T11:59:44Z", "digest": "sha1:6A7HMAB4GTFVLQSRZLVDI3VAHOQT3QC2", "length": 12638, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nZodiac Signs | या 4 राशीचे लोक असतात स्वभावाने विनम्र आणि साधेभोळे\nबर्‍याच लोकांना त्यांच्या राशीबद्दल माहिती नसते (Zodiac Signs). त्यांची राशी बरेच काही सांगते, ते माहित नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत ...\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nSanjay Raut UNCUT | शिवसेनेत माज असायलाच हवा, कोणी मवाली, गुंड म्हणलं तरी चालेल : संजय राऊत\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर\nUddhav Thackeray | नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गडकरींचं कौतुक\nGanpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप, थेट LIVE\nSanjay Raut | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा ‌झेंडा, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा येईन : संजय राऊत\nDr Rahul Pandit | कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय : डॉ. राहुल पंडित\nDelta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल\nMumbai | मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीला अखेर मुहूर्त\nBhayandar | भाईंदरमध्ये दुचाकी आणि ट्रकमध्ये अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी53 mins ago\nAmruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO : ऑलिम्पकच्या मैदानासह खऱ्या आयुष्यातही आहेत या ’10’ जोड्या हिट, कोणी लग्न करुन तर कोणी रिलेशनशिपध्ये एकत्र\nस्पोर्ट्स फोटो2 hours ago\nLookalike : नर्गिस फाखरी सारखीच दिसते मॉडेल करिश्मा कोटक, तुम्हालाही वाटेल नवल\nफोटो गॅलरी4 hours ago\nMalaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये\nफोटो गॅलरी5 hours ago\nMonalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी6 hours ago\nAshnoor Kaur : 17 वर्षीय अशनूर कौर आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनयातच नाही तर शिक्षणातही आहे अव्वल\nफोटो गॅलरी7 hours ago\nKangana Ranaut : मुंबईत अडचणींमध्ये वाढ तर तिकडे बुडापेस्टमध्ये ड्रामा क्विनचं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा कंगना रनौतचे खास फोटो\nफोटो गॅलरी7 hours ago\nAni kay hava 3 : रिअल लाईफ टू रिल लाईफ, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनसाठी उमेश आणि प्रिया सज्ज\nफोटो गॅलरी8 hours ago\nPooja Sawant : पुन्हा फुलणार प्रेमाचं नातं, ‘भेटली ती पुन्हा 2’च्या निमित्तानं पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी9 hours ago\nअतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर, जाणून घ्या याचा अर्थ\nबँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या\nWeight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी\nTokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं\nशेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई\nDilip Walse-Patil | पुण्यासह 11 जिल्हे तिसऱ्या स्तरामध्ये, दिलीप वळसे-पाटील यांची माहिती\nIncome Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत जाणून घ्या कर देयकाचा नवीन नियम\nVidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले\n‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट\nHealth | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nफोटो गॅलरी53 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/fal-khane-ke-bad-pani-pine-main-antar", "date_download": "2021-07-31T13:00:10Z", "digest": "sha1:YF7IIJSDBUDGPVEK3WJUX5EJFB54ZHZL", "length": 2771, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफळे खाल्ल्यानंतर इतका वेळ चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर होतील ‘या’ गंभीर समस्या\nAyurveda Diet Tips : जेवताना पाणी पित असाल तर थांबा जाणून घ्या 'ही' महत्त्वाची माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.gandharvmarathi.gq/2021/07/", "date_download": "2021-07-31T12:46:05Z", "digest": "sha1:5LBKO33KCFR4VLDC3G3UA72XP5DVLLFD", "length": 2687, "nlines": 57, "source_domain": "www.gandharvmarathi.gq", "title": "Marathi kavita", "raw_content": "\n||आयुष्य|| कोण ऐक म्हणत कोण कान बंद कर म्हणत कोण बघ म्हणत कोण डोळे बंद कर म्हणत कोण बोल म्हणत कोण गप्प बस म्हणत खरंच जगणं खूप अवघड असत कारण ते आयुष्य असतं... कोण हस म्हणतं कोण रड म्हणतं कोण चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं कोण नावजतं तर कोण नाव ठेवतं खरंच जगणं खूप अवघड असत …\n ते क्षण हातातले निसटूनिया गेले | त्या आठवणी मज स्पर्श करून गेले || नभातील पाखरासारखे उडुनिया गेले | नदीतील पाण्यासारखे वाहुनिया गेले || इतक्या सहज कसे गेले ते मज सोडूनी | हाच विचार नेहमी दरवळत राही मनी || आता भेट माझी त्या संगे कधीही न होई | त्या विचाराने मन घायाळ होऊन जाई || परत भेटाया माझा जीव आतून लागे तुटू | पण नाही होणार भेट हे सत्य आहे कटु || नाही उ…\nये गं ये गं गाई गोठ्यात\nकरोनाने जगणं अवघड केलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/48934", "date_download": "2021-07-31T11:32:50Z", "digest": "sha1:32QUBSEYCXPUJOV2JC7MEQJNR4SVPSDW", "length": 15859, "nlines": 215, "source_domain": "www.misalpav.com", "title": "रंजन आणि कल्पनाविस्तार (५) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nरंजन आणि कल्पनाविस्तार (५)\nखाली एका मराठी लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे.\nतुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा.\nप्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.\nशक्यतो प्रश्न विचारू नका.\nआतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.\nमूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.\nचित्र सौजन्य : माझी पत्नी.\nपुरुष एकाच बाजूस दोन्ही पाय टाकून संसार हाकण्याचा प्रयत्न करतोय. याउलट स्त्री दोन्ही बाजूस पाय टाकून समतोल साधून संसाराचा गाडा पुढे नेतेय. स्त्री कडील बाजू जास्त झुकलेली आहे याचा अर्थ असा नाही कि तिला झुकते माप दिले गेलेय तर स्त्री कडे संसाराचा भार जास्त असल्यामुळे ते झुकले गेले आहे. स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे.\nतुमचं निरीक्षण आवडलं. धन्यवाद.\nस्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा\nस्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे.\nउलट पुरुषाची आसव्यवस्था अनैसर्गीक वाटत आहे... बाकि स्त्रि च्या सांसारीक वजनाने पुरुष हवेत लटकला आहे असेही अनुमान काढता येइल पण मला इथे लहान मुले दिसत आहेत स्त्रि अन पुरुष नाही त्यामुळे एकुणच त्यानुशंगे काही अनुमान काढणे अप्रस्तुत भासते\nउद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देउ...\nस्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा\nस्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे\nयावेळेस shashu प्रथमच आलेत इथे. स्वागत \nनियमित सहभागींचेही अंतरिम आभार .\nमुलगाच हवा ह्या अतिरेकामुळे\nमुलगाच हवा ह्या अतिरेकामुळे लग्नाला मुली मिळेना झाल्यात. आणि मुला मुलींच्या संख्येत जे नैसर्गिक संतुलन असते ते मुलगा पाहिजे ह्या आग्रहामुळे बिघडले आहे.\nकधी वर -चांगले, कधी खाली- १९\nकधी वर -चांगले, कधी खाली- १९-२० असे अनेक प्रसंग आले तरी एकमेकांना पासून दूर असले तरी मैत्रीचे हात समाधानापुरते कधी हिंमतीसाठी पुढे सरसावतात आणि त्यामुळे हसू फुलल आहे.:)\n(त्या दोघांचा एक हात मिळवण्यासाठी पुढे आहे, आणि गोड हसू आहे.)\nमला यांच्यामध्ये दोन वेगळ्या\nमला यांच्यामध्ये दोन वेगळ्या शक्यता दिसत आहेत.\nपहिली शक्यता म्हणजे हा लेख मुलगा आणि मुलींच्या गुणोत्तरवर असेल. परंतु मुलाची बाजू हवेत आहे म्हणजे त्यातून नेमके काय सुचवायचं आहे याचा अंदाज येत नाहीये. असे काही आहे का की मुलांचे संसार असेच हवेत जातील...\nदुसरे एक जे मला वाटते ते, वाढत्या शहरीकरणामुळे मुलांच्या खेळायच्या जागा कमी होत आहेत, त्याबद्दल काही असेल की काय असे देखील वाटते.\nकल्पनेच्या सुंदर भराऱ्यामुळे खेळ आता रंगू लागला आहे...\nमुदत चार तासांनी वाढवली आहे\nमला सोडून \"तुम्ही\" कशी लस\nमला सोडून \"तुम्ही\" कशी लस घेतली\nमला सोडून \"तुम्ही\" कशी लस\nमला सोडून \"तुम्ही\" कशी लस घेतली\nसर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार \nआपण सर्वांनी कल्पनेने लिहिलेला मजकूर उत्तम आहे. विविध प्रकारच्या उत्तरांनी खूप मजा आली.\nमूळ लेखाबद्दल माहिती :\nशीर्षक : मुलगा हवाच हो \n( उपरोधिक अर्थाने दिलेले)\nत्या लेखामध्ये मुलगा होण्याचा अट्टहास, लिंग-असमतोल, कुटुंबनियोजन, गर्भलिंगनिदान चाचणी, त्यावर बंदीचा कायदा, इत्यादी मुद्द्यांवर विवेचन.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/cHmc5d.html", "date_download": "2021-07-31T13:35:22Z", "digest": "sha1:OGXVVR6NXYQNMUBAKWXGHKPMAX5VUCWQ", "length": 8664, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "आपला आवडता झेंडा फडकवा आणि आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा", "raw_content": "\nHomeआपला आवडता झेंडा फडकवा आणि आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा\nआप��ा आवडता झेंडा फडकवा आणि आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा\nआवडता झेंडा फडकवा आणि आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा\nआता लॉकडाऊन पाळू नका, सर्व व्यवहार सुरु करा, शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरी अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं असं आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केलं. ते औरंगाबादेत बोलत होते. यावेळी त्यानी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. तसेच भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनाही चिमटे काढले. “भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सत्तास्थापनेसाठी भाजपला जोडीदार हवा आहे, त्या अनुषंगाने ही मिश्किल टीका केली.\nकेंद्र आणि राज्याकडे पॉलिटिकल गट्स किंवा त्यांची हिम्मत नाही. काही नेते हे जातीचे नेते आहेत, काही नेते धर्माचे नेते आहेत. शासनाचा रिपोर्ट आहे की कोरोनाविरोधात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, देशात पाच टक्के लोक हे व्हरनेबल कॅटगेरीत आहेत. या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवणं ही प्राथमिकता असली पाहिजे, 5 टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीस धरणं हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. 5 टक्के लोकांना वाचवण्यासाठी इतर लोकांना आपण मारत आहोत अशी स्थिती आहे. काही लोक भूकबळीने मरत आहेत सर्वसामान्य माणसांना आवाहन आहे. की चक्रव्यूहात अडकलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला रस्ता दाखवण्याची गरज आहे, लोकांना विनंती आहे की सगळी दुकाने उघडी करा, रिक्षावाल्यांनी व्यवसाय सुरु करावेत, पब्लिक ट्रान्सपोर्टमधील लोकांनी कामावर हजर व्हावे. सरकारने 80 कोटी लोकांना अन्नधान्य दिल्याचा दावा केला, पण अन्नधान्य कुणालाही भेटलं नाही. वंचित बहुजन आघाडीची हाक, शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, जनजीवन सुरळीत सुरु करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा सुरु करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज ���रू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/narendra-dabholkar/news/page-9/", "date_download": "2021-07-31T11:40:51Z", "digest": "sha1:6ORB3YH3WBYYUAUB66OC36WSD4F4FF2F", "length": 14455, "nlines": 162, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Narendra Dabholkar- News18 Lokmat Official Website Page-9", "raw_content": "\nVIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; पर्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव\nसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायचीय मग जाणून घ्या नियम\n'तुम कहीं मै कहीं'...शेवंताला येतेय आण्णांची आठवण\nगँगस्टर काला जठेडीला अटक झाल्यानंतर लेडी डॉन सुद्धा पोलिसांच्या जाळ्यात\nगँगस्टर काला जठेडीला अटक झाल्यानंतर लेडी डॉन सुद्धा पोलिसांच्या जाळ्यात\nथरारक VIDEO: धावत ट्रेन पकडायला गेली महिला.. RPF जवान देवदुतासारखा धावला\nभारतीय सैन्याला मोठं यश, जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याला कंठस्नान\nबाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली पाठवणी\n'तुम कहीं मै कहीं'...शेवंताला येतेय आण्णांची आठवण\nदीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला रणवीर; चाहते म्हणाले Good News\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nVIDEO: 'फिटनेस फ्रिक' सोनाली कुलकर्णी; ABS साठी जिममध्ये गाळतेय घाम\nसिंधूचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं, सेमी फायनलमध्ये पराभूत\nIND vs ENG : 3 टेस्टमध्ये होणार भरपूर रन, माजी कर्णधाराने सांगितलं कारण\nTokyo Olympics : भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत\nकाश्मीर प्रीमियर लीगवरून दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटपटूचा BCCI वर आरोप\nसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायचीय मग जाणून घ्या नियम\nतुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल\nGold Price Today: 7000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, आता खरेदी केल्यास होईल फायदा\nRBI New Rule: उद्यापासून ATM मधून पैसे काढणं, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर महागणार\n किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी जाणून घ्या\nलिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा\nलोकांनी हिणवलं, पण दुर्लक्ष करत ध्येय गाठलंच; पोलीस अधिकारी झाली ही ट्रान्सवुमन\nकोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nबाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली पाठवणी\nमुंबईतील झोपडपट्टी परिसर लवकरच कोरोनामुक्त होणार; अवघे 3 कंटेन्मेंट झोन शिल्लक\n18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काही, कोरोनामुळे झालं उघड\nMaharashtra unlock: निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nबायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; पर्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव\nथरारक VIDEO: धावत ट्रेन पकडायला गेली महिला.. RPF जवान देवदुतासारखा धावला\nVIDEO: स्टेजवरच नवरदेवानं नवरीला उचललं अन्...; ते दृश्य पाहून पाहुणेही चक्रावले\nशारीरिक संबंधादरम्य���न गुप्तांगाला गंभीर दुखापत; युवकाला मिळाली आयुष्यभराची जखम\nशब्द अपुरे पडतात तेव्हा...\nजादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर\nअखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मांडलं\nअखेर दिवाकर रावतेंची दिलगिरी\nदाभोलकर होते सरकारचे दलाल, रावतेंनी उधळली मुक्ताफळं\n'त्या' दोन संशयितांचा दाभोलकर खून प्रकरणाशी संबंध नाही \nदाभोलकर खून प्रकरणी 2 संशयित ताब्यात\nदाभोलकर खून प्रकरण : पुरावे नाही म्हणून कुणालाही क्लीन चिट नाही-गृहमंत्री\nजादुटोणाविरोधी कायदा करा अन्यथा बेमुदत उपोषण\nदाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक कधी\nदाभोलकरांच्या खुनाचा तपास NIAकडे द्या -दलवाई\n'जादूटोणा' वटहुकूमानुसार 2 भोंदूबाबांवर गुन्हा दाखल\nदाभोलकरांच्या खुनाची सीबीआय चौकशी करा-मुंडे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; पर्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव\nसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायचीय मग जाणून घ्या नियम\n'तुम कहीं मै कहीं'...शेवंताला येतेय आण्णांची आठवण\n देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची...\nकंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ..\nमराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अवतार; नव्या फोटोंमध्ये दिसली सुपरहॉट\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक\nShocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर\nवीरेंद्र सेहवागला आठवले 'अच्छे दिन' Photo शेअर करत म्हणाला...\n'तू एक वाईट आई आहेस...' 9 वर्षांपूर्वीची जखम अजूनही ताजी; 'त्या' कमेंटबाबत...\nअभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा 'पवित्र रिश्ता 2' च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ\nHBD: सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडशी आहे कियारा आडवाणीचं खास नातं\nसमंथाने इन्स्टाग्राम नावातून हटवलं 'अख्कीनेनी'; पतीसोबत वाद झाल्याची होतेय चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-started-5g-testing-in-four-circles-read-details/articleshow/83566390.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-07-31T12:49:39Z", "digest": "sha1:YAROJCY6BF7R3OP5UWRKONFCVNXBCF73", "length": 14040, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईकर आणि पुणेकरांना जिओची गुड न्यूज, लवकरच मिळणार 'ही' सुविधा\nजियोकडून दिल्लीत एरिक्सन, पुण्यातील नोकिया आणि गुजरातमधील सॅमसंग यांच्या संयुक्त विद्यमाने तर मुंबईत ५ जी तंत्रज्ञानाचा वापर करून चाचणी घेण्यात आहे.\nआरजेओ ने देशातील चार मंडळांमध्ये ५ जी नेटवर्कची फील्ड टेस्टिंग केली सुरू\nहैदराबादमध्ये चाचणी सुरू करण्यासाठीही कंपनी तयार\nजेपीएलने ५ जी तंत्रज्ञान आणि मूलभूत पायाभूत सुविधा केल्या विकसित\nनवी दिल्ली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम (आरजेओ) ने देशातील चार मंडळांमध्ये ५ जी नेटवर्कची फील्ड टेस्टिंग सुरू केली आहे. कंपनी ५ जी नेटवर्कच्या व्यावसायिक रोलआउटपूर्वी चाचणीद्वारे बेस तयार करीत आहे. भागीदारांसह एकत्रितपणे आणि त्यांचे स्वतःचे तंत्रज्ञान वापरुन चाचणी घेण्यात येत आहे.\n4K स्मार्ट अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदी करा, ऑफरचा आज अखेरचा दिवस\nउद्योग सूत्रांनी सांगितले की, हैदराबादमध्ये चाचणी सुरू करण्यासाठी ही कंपनी तयार आहे. सध्या, हैदराबादसाठी कंपनीच्या तंत्रज्ञान भागीदाराचा शोध लागला नाही. सरकारने ५ जी सेवांच्या रोलआउटसाठी स्पेक्ट्रम आणि परवाने दिले नसल्यामुळे व्यावसायिक लाँच लवकर होणार नाही. आरजिओ एमएमवेव्ह आणि मिड-बँड स्पेक्ट्रम दोन्ही वापरुन त्याचे नेटवर्क आणि उपकरणांची चाचणी घेत आहे. आरआयएलच्या डिजिटल आर्म, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड (जेपीएल) ने पूर्वी जाहीर केले होते की त्याने एका सेलमधून एक जीबीपीएस (संदेश वितरण) संदेश पाठविला आहे आणि येत्या काही महिन्यांत आपली ५ जी क्षमता प्रदर्शित करेल.\nजेपीएलने विकसित केल्या ५ जी तंत्रज्ञान, मूलभूत पायाभूत सुविधा\nजेपीएलने ५ जी तंत्रज्ञान आणि मूलभूत पायाभूत सुविधा विकसित केल्या ज्यामध्ये रेडिओ तंत्रज्ञान, मॅक्रो बेस स्टेशन, लहान पेशी, इनडोअर सेल्स आणि कोर सॉफ्टवेयर नेटवर्क (क्लाऊड तंत्रज्ञानास सहाय्य करणारे) यांचा समावेश आहे. यामुळे प्रतिस्पर्धी भारती एअरटेलनेही अशीच चाचणी घेतली आहे. गुडगावच्या सायबर हब भागात ३५०० मेगाहर्ट्झ मिड-ब्रँड स्पेक्ट्रममध्ये ५ G जी नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. दूरसंचार विभागाने यापूर्वी मुंबई, कोलकाता, बेंगलुरू आणि दिल्ली या चार दूरसंचार मं���ळांमध्ये एअरटेलला स्पेक्ट्रमचे वाटप केले होते.\nमार्चच्या आधी आरजीओने सर्व २२ मंडळांमध्ये ५७,१२३ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम मिळवले होते. जे भविष्यात एलटीई सेवा प्रदान करेल आणि भविष्यात ५G वर श्रेणीसुधारित करेल. कंपनीने ८०० मेगाहर्ट्झ, १,८०० मेगाहर्ट्झ व २,३०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये प्रति मेगाहर्ट्झच्या प्रभावी किंमतीने स्पेक्ट्रम मिळविला आहे. यासह, कंपनीने चांगले कनेक्टिव्हिटी आणि सेवा देण्यासाठी अलीकडेच प्रमुख मंडळांमध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रमचे वाटप केले होते.\nFlipkart Big Saving Days सेलचा अखेरचा दिवस, या शानदार ५जी स्मार्टफोनवर मिळत आहे जबरदस्त डील\nGoogle Sheets या प्रकारे करा Excel Format मध्ये शेयर, पाहा टिप्स\nड्रायविंग लायसन्ससाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज, दोन मिनिटात होईल प्रोसेस पूर्ण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nवनप्लसचा आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nकरिअर न्यूज ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\n विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nविदेश वृत्त रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/41-fad-bharti-2021/", "date_download": "2021-07-31T12:09:28Z", "digest": "sha1:6LJGMZ3C4YXEAA6Z65COKW4SPI5KUWQI", "length": 7167, "nlines": 128, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "४१ फील्ड दारुगोळा डेपो अंतर्गत ४५८ पदांसाठी भरती. (३१ जुलै)", "raw_content": "\nHome Daily Updates ४१ फील्ड दारुगोळा डेपो अंतर्गत ४५८ पदांसाठी भरती. (३१ जुलै)\n४१ फील्ड दारुगोळा डेपो अंतर्गत ४५८ पदांसाठी भरती. (३१ जुलै)\n41 FAD Bharti 2021: ४१ फील्ड दारुगोळा डेपो अंतर्गत ४५८ पदांसाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nट्रेडमेन मॅन – ३३०\nसाहित्य सहाय्यक – १९\nट्रेडमेन मॅन – १४\nट्रेडमेन मॅन – १० वी पास\nजेओए – १२ वी पास\nसाहित्य सहाय्यक – पदवीधर\nएमटीएस – १० वी पास\nफायरमन – १० वी पास\nट्रेडमेन मॅन – १० वी पास\n१८ ते २५ वर्षे\nट्रेडमेन मॅन – रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-\nजेओए – रु. १९,९००/- ते रु.६३,२००/-\nसाहित्य सहाय्यक – रु. २९,२००/- ते रु.९२,३००/-\nएमटीएस – रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-\nफायरमन –रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-\nट्रेडमेन मॅन – रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nकमांडंट, ४१ एफएडी, पिन – ९०९७४१, सी / ओ ५६ एपीओ\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ जुलै २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleगेल इंडिया लिमिटेड येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nNext articleजिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे भरती. (२४ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nभारतीय नौसेनेमध्ये ३३ नाविक पदांसाठी भरती. (०६ ऑगस्ट)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nआयकर विभाग मुंबई येथे भरती. (२५ ऑगस्ट)\nनाशिक आरोग्य विभागात सहाय्यक नर्स पदासाठी भरती. (०३ ऑगस्ट)\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अ‍ॅन्ड एस्ट्रोफिजिक्स पुणे येथे भरती....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.arvindgurukul.com/Encyc/2015/6/7/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80.html", "date_download": "2021-07-31T11:21:00Z", "digest": "sha1:QAE6INCKVSHSG7ZGQCIXLV2L3WDTQ3KZ", "length": 1240, "nlines": 16, "source_domain": "www.arvindgurukul.com", "title": " Yogi Arvind Gurukul - प्राथमिक कर्मचारी Yogi Arvind Gurukul - प्राथमिक कर्मचारी", "raw_content": "\nयोगी श्री अरविंद गुरुकुल 07-Jun-2015\nप्राथमिक विभाग: हे आमचे मार्गदर्शक\nअनु.क्र. सदस्याचे नाव दूरध्वनी क्र.\n1 सौ. मंजिरी भुस्कुटे (मुख्याध्यापिका) 9930500918\n2 सौ. रुपाली म्हात्रे 9370047137\n3 कु. स्मिता येनगुल 7057492463\n4 श्री. हेमंत पाटील 9765751839\n5 सौ. प्रिया यादव 8149354915\n6 श्री. योगेष सोरटे 7208345381\n7 सौ. अपर्णा म्हात्रे 8605976938\n8 श्री. रमेश येंदे 7798971050\n9 श्री. ज्ञानेश्वर भोईर 9527151712\n10 श्री. सुकेष मेहता 9158880192\n11 सौ. स्नेहलता गणपते 9923644131\n12 सौ. दिषा भालेराव 7208013011", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/painting-exhibition-at-jahangir-art-gallary-7301", "date_download": "2021-07-31T12:10:59Z", "digest": "sha1:55ZYQ7MHARNRECX3CX7UW66AVIJLV35I", "length": 7051, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Painting exhibition at jahangir art gallary | चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचं प्रदर्शन", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nचित्रकार प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचं प्रदर्शन\nचित्रकार प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचं प्रदर्शन\nBy रोहित पोखरकर | मुंबई लाइव्ह टीम लाइफस्टाइल\nजहांगिर आर्ट गॅलरी - फोर्टच्या जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनातील चित्रांतून पिवळ्या रंगाच्या विविध छटा दाखवण्यात आल्या आहेत. यात पिवळ्या भंडाऱ्याने जेजुरीची वारी करणाऱ्या भक्तांना विशेष स्थान देण्यात आलंय. तसंच मानवी संस्कृतीचे विविध भाव दाखवण्यात आले आहेत. या प्रदर्शनात एकूण 21 चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. तर हे प्रदर्शन 31 जानेवारीला सुरू झालं असून 4 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रद��्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nखाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धेचं आयोजन\n'ट्रू कॉलर' अॅपचा वापर धोकादायक\nफेसबुक स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत जाणून व्हाल थक्क\nआता इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करता येणार ट्विट, ट्विटरचे नवे फिचर\n१ जूनपासून Google Photos साठी मोजावे लागणार पैसे\nफेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/03/blog-post_43.html", "date_download": "2021-07-31T13:18:13Z", "digest": "sha1:HD2JVFDLG54G7GQ4V4VFHLK6FDNA6IWD", "length": 10036, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "महाडीबीटी पोर्टल योजना, अर्ज एक, योजना अनेक", "raw_content": "\nHome महाडीबीटी पोर्टल योजना, अर्ज एक, योजना अनेक\nमहाडीबीटी पोर्टल योजना, अर्ज एक, योजना अनेक\nराज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.\nसन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकर्‍यांनी सन 2020-21 मध्ये महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केला आहे. परंतु त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झाली नाही ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील. असे अर्ज सन 2021-22 करिता ग्राह्य धरले जातील. त्याकरिता त्यांच्या कडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही.सन 2021-22 करिता वरील अर्जातील ज्या बाबींकरिता अर्ज केलेला नाही त्या बाबींचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करता येईल.\nमहा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरीयोजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.\nमहा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही .\nआपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई - मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुणे संचालक,विस्तार व प्रशिक्षण कृषि आयुक्तालय विकास पाटील यांनी केले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाणे पालिकेचा ठाणेकरांना अशुद्ध पाणी पुरवठा\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nउपवन/येऊर येधील लॉज आणि हॉटेलवर तसेच कळवा दत्तवाडी/पारसिक नगरमध्ये ठामपाची कारवाई\nक्लस्टर योजनेसाठी रहिवासी स्वत: महापालिकेकडे अर्ज करू शकतात\nठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश\nमातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न\n१९९८ च्या सहा ड���सेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-salman-khan-got-emotional-at-the-trailer-launch-event-of-tubelight-5608367-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:26:42Z", "digest": "sha1:PBWSRSIV5GQOQPVMPIXEEBHX3T6VOKTG", "length": 5450, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan Got Emotional At The Trailer Launch Event Of Tubelight | ऑनस्क्रीन आईवडिलांच्या आठवणींनी पाणावले सलमानचे डोळे, म्हणाला - जवळच्या लोकांना गमावले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑनस्क्रीन आईवडिलांच्या आठवणींनी पाणावले सलमानचे डोळे, म्हणाला - जवळच्या लोकांना गमावले\nमुंबईः अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. मुंबईत आयोजित या कार्यक्रमात सलमान खान सोहेल खान आणि सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान उपस्थित होते. सलमान यावेळी भावूक झालेला दिसला. दिवंगत अभिनेते ओम पुरी, 'दबंग', 'दबंग 2' मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका साकारणारे विनोद खन्ना आणि 'साजन', हम साथ साथ हैं' या मालिकांमध्ये आईची भूमिका साकारणा-या अभिनेत्री रिमा लागू यांच्याविषयी बोलताना सलमान भावूक झाला आणि त्याचे डोळे पाणावले.\nसलमान म्हणाला - 'ट्यूबलाइट' टीजर आणि ट्रेलर बघणे एन्जॉय करु शकलो नाही..\n- ट्रेलर लाँचवेळी सलमान म्हणाला, \"मी टीजर आणि ट्रेलर बघताना एन्जॉय करु शकलो नाही. कारण मला यामध्ये ओम पुरी दिसत आहेत. आता ते आपल्यात नाही.\"\n- \"असे वाटते, की ते आताच माझ्या डोळ्यांपुढे होते आणि क्षणात आपल्यातू निघून गेले. त्यामुळे सिनेमाचा ट्रेलर, टीजर आणि गाणी ऐकून मन उदास झाले. अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले आहे.\"\n- सलमान पुढे म्हणाला, \"विनोद खन्नासुद्धा कमाली���े व्यक्तिमत्त्व होते. ते आमचे हीरो होते. तेसुद्धा आम्हाला सोडून निघून गेले.\"\n- \"रिमा लागू यांच्या निधनाविषयी समजेल, तेव्हा मी शूटिंग करत होतो. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःखी झालो.\"\n- \"गेल्या तीन ते चार महिन्यांतच मी माझ्या जवळच्या व्यक्तींना कायमचे गमावले. हा खूप दुःखद काळ आहे.\"\n- याचवर्षी 6 जानेवारी रोजी ओम पुरी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर 27 एप्रिल रोजी कॅन्सरमुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले. 18 मे रोजी हृद्यविकाराच्या धक्क्याने रिमा लागू यांची प्राणज्योत मालवली.\nपुढील स्लाईड्सवर बघा, ट्रेलर लाँचवेळी क्लिक झालेली सलमान खानची 8 छायाचित्रे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-monsoon-spl-actress-juhi-gadaki-sharing-her-experiance-4312657-PHO.html", "date_download": "2021-07-31T13:33:41Z", "digest": "sha1:I7CRPUNL5ZV3IEO3GNBONO7DYGEGMVLB", "length": 3562, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MONSOON SPL : Actress Juhi Gadaki sharing her experiance | MONSOON SPL: जुई गडकरीला पाऊस एन्जॉय करायला आवडतो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMONSOON SPL: जुई गडकरीला पाऊस एन्जॉय करायला आवडतो\nपाऊस म्हणजे ओला पदर... पाऊस म्हणजे दरवळ... पाऊस म्हणजे गार वारा... पाऊस म्हणजे हिरवळ... पाऊस म्हणजे पहिलं प्रेम... अशा एकापेक्षा एक सरस उपमा वेड्या पावसाला दिल्या जातात. कारण पाऊस असतोच तसा, अगदी स्पेशल. पाऊस हा एक वेगळा, भन्नाट अनुभव घेऊन येतो. काहींना त्याचा अनावर राग येतो तर काहींना तो फार हवाहवासा वाटतो... मराठी कलाकारांसाठीही पाऊस काहीसा स्पेशल असतो. त्यांना पाऊस मनापासून आवडतो. तळहातावर पावसाचे थेंब झेलण्याचं, पावसाचा गारवा मनात साठविण्याचं आणि पावसाच्या धारांमध्ये मनसोक्त भिजण्याचं त्यांनाही अफलातून वेड असतं...\nआजपासून दर सोमवारी आणि बुधवारी छोट्या, मोठ्या पडद्यावरील मराठी कलाकार दिव्य मराठी डॉट कॉमच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. अर्थात यावेळी आपल्या सोबत असेल सर्वांना हवाहवासा असलेला... वेडावून टाकणारा चावट पाऊस...\nया सदरातील पहिल्या भागात 'पुढचं पाऊल' या मालिकेद्वारे घराघरांत पोहचलेली कल्याणी अर्थातच जुई गडकरी आपल्या भेटीला येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/monday-19-novembar-2018-daily-horoscope-in-marathi-5983324.html", "date_download": "2021-07-31T13:21:39Z", "digest": "sha1:JBNTIUQL3OYZ54KVWVEXBMITN5FMEOYD", "length": 2608, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "aajache rashibhavishya Monday 19 Novembar 2018 daily horoscope in marathi | आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवार 19 नोव्हेंबर 2018 ला देवप्रबोधिनी एकादशी आहे. आजपासून चातुर्मास समाप्त होईल. मंगलकार्य सुरु होतील. दिवसाची सुरुवात वज्र नावाच्या अशुभ योगाने होत आहे. संध्याकाळी 6 नंतर सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. चंद्र गुरुची राशी शनीमध्ये राहील. आजच्या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होत आहेत. यामुळे आजचा दिवस बहुतांश राशीच्या लोकांसाठी खास राहील.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-31T11:33:44Z", "digest": "sha1:6HVMBOBJDOCW3MYJ66ECTUFDMLM2H3P3", "length": 35678, "nlines": 220, "source_domain": "jaihindbks.com", "title": "न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nआता मराठी कायदे मार्गदर्शन विडीयोद्वारेही, आमचे YouTube चॅनेल जरूर Subscribe करा\nविनम्र आवाहन- स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सॲप, फेसबूक, ट्विटर ई. बटनद्वारे हे पेज जरूर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत हे लेख पोहोचतील\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन- न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी यांच्याकडे तक्रार कशी करावी तसेच विविध कायद्यांबाबत लेख एकाच पेजवर – विविध न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी यांच्याकडे तक्रार कशी करावी, एफआयआर कशी करावी, मुलभूत व फौजदारी अधिकारांसाठी न्यायालय व आयोग यांच्याकडे तक्रार व केस कशी करावी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याचा वापर करून कसे लढावे, भ्रष्ट शासकीय अधिकारींवर शास्तीची कारवाई कशी करावी, मानवी हक्क आयोग, बाल हक्क आयोग, महिला आयोग, राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण अशा विविध आयोगांकडे तक्रार कशी करावी, न्याय कसा मिळवावा, अगदी एफआयआरची नोंद कशी करावी, बेकायदा सावकारी विरोधात कायदा, शिक्षण संदर्भातील कायदे, बाल हक्क, महिला हक्क व त्यांचे रक्षण या सर्वांवर संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेले लेख या एकाच पेजवर उपलब्ध करून दिले आहेत.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेले विविध लेख खालीलप्रमाणे-\n*(खालील लिंकवर क्लिक केल्यानंतर सविस्तर लेख नवीन पेजवर दिसेल)-\nवकील न नेमता न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nअन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महाराष्ट्रातील शासकीय अधिकारींबाबत त्यांचे कर्तव्य आणि शास्ती व गैरवर्तणूक संदर्भात असलेल्या सर्व महत्वाच्या तरतुदी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\nमहाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत कर्जासाठी व्याजदराची माहिती\nशासकीय कागदपत्रे गहाळ करून अनुपलब्ध करण्याच्या प्रकाराविरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ या कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी\nकसे लढावे खाजगी महाविद्यालयांच्या बेकायदा शुल्कवसुली विरोधात शुल्क विनियमन कायदा व तक्रार प्रणालीबाबत सविस्तर माहिती\nकायद्यांचे अनेक भंग करून निर्ढावलेल्या शिक्षणसंस्थांवर प्रशासक नेमण्याबाबत कायदे व नियम यांची सविस्तर माहिती\nआरटीई कायदा २००९- पालक व विद्यार्थी हिताच्या अत्यंत महत्वाच्या तरतुदींची सविस्तर माहिती\nशाळा मान्यता रद्द करणेबाबत कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nखराब रस्ते व खड्डे तसेच त्यामुळे होणारे रस्ते अपघात ई विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nघरगुती एलपीजी सिलेंडर पुरवठाबाबत कायदे व नियम तसेच तक्रार प्रणालीची सविस्तर माहिती\nअवाजवी व चुकीच्या वीजबिलाविरोधात तक्रार तसेच विज ग्राहकांचे कायदेशीर अधिकार\nवेळी अवेळी जाहिरातीसाठी टेलीमार्केटिंग करणाऱ्या क्रमांकवर कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\nघटस्फोटाच्या अथवा घरगुती हिंसाचाराच्या न्यायालयीन प्रकरणाची पूर्वतयारी व कागदपत्रांबाबत माहिती\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nराष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती\nकायदे, नियम, परिपत्रके व योजना ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सुविधा देणाऱ्या शासकीय वेबसाईटबद्दल\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अथवा सीबीएसईच्या संलग्नतेचे व इतर महत्वाचे नियम व कायदे\nशाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\nमहाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\nभारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\nशालेय विद्यार्थ्यांचा हक्कांसंबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती\nपरीक्षांचे उशिरा निकाल, सदोष उत्तरपत्रिका पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनविरोधात नियम, कायदे व न्यायालयीन निर्णय\nरॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलां���ा शाळेतून काढता येणार नाही\nपालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\nशुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना कागदपत्रांची अडवणूक करता येणार नाही-मद्रास उच्च न्यायालय\nशाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\nहे पेज वेळोवेळी आमच्या लीगल टीमद्वारे अपडेट करण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पेज खालील व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक ई अनेक बटन उपलब्ध केले आहेत त्याद्वारे नक्की शेअर करा. तसेच या पेजवरील ‘Subscribe Box’ मध्ये आपला ई मेल टाकून Subscribe सुद्धा करा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n35 thoughts on “न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन”\nराजेंद्र ढमढेरे 8329034311 says:\nएक चांगला उपक्रम आहे\nआम्हाला याविषयीची कायदेपुस्तिका मिळतील का\nनमस्कार, उशिरा संपर्काबद्दल क्षमस्व, कित्येक सामान्य लोकांना पुस्तक घेणेही परवडत नाही म्हणून सर्व लेख हे ऑनलाईन जाहीर केले आहेत.\nअतिशय चांगला उपक्रम सुरु केल्या बद्द्ल मनपूर्वक धन्यवाद.\nमला परिसरातील स्वच्छते बद्दल तक्रार करायची आहे तर ती कोठे करायची\nधन्यवाद, आपण याबाबत संबंधित महानगरपालिकेच्या आरोग्य विभागकडे तसेच पोलिसांना तक्रार करावी, त्यानंतर या तक्रारींची प्रत मुख्यमंत्र्यांच्या आपले सरकार पोर्टलवर सुद्धा पाठवावी, आधी तक्रार आणि आपले सरकार पोर्टल अशी कार्यवाही झाली की त्यानंतरही कारवाई झाली नाही तर विविध आयोग जसे की महिला आयोग ई. त्यांना तक्रार केल्यानंतर संबंधित पोलीस आणि मनपा अधिकारीना नोटीस काढून त्यांच्याविरोधात सुनावणी करावी, आपण याविरोधात न्यायालयातही याचिका दाखल करू शकता, आपणास नक्की न्याय मिळेल.\nआपण माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केल्यानंतर अपिले दाखल करण्याची प्रक्रिया करावी, जसे की प्रथम अपील आणि द्वितीय अपील. शासनाने माहिती आयोगाचे कामकाज हेतुपरस्पर नेमणुका न केल्याने संथ केले आहे, अशा वेळी आपले संबंधित कागदपत���र न मिळाल्याने आर्थिक अथवा इतर नुकसान होत असेल तर तत्काळ संबंधित अधिकारींवर शास्तीच्या अथवा फौजदारी कारवाई करण्यासाठी न्यायालय अथवा विविध आयोगांकडे तक्रार करावी, सदर न्यायालय अथवा आयोगांनी चौकशीचे आदेश दिल्यास आपणास संबंधित कागदपत्रे काही महिन्यांत भेटू शकतील.\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ बद्दल माहिती हवी आहे..\nखूप चांगला उपक्रम आहे, एसआरए संबंधित तक्रार आणि अपिल कसे करायचे, ते फेटाळले तर पुढे काय करायचे यावर एक लेख लवकरात लवकर द्यावे अशी विनंती आहे.\nखूपच चांगला उपक्रम आहे, त्या बद्दल पहिले आपल्या टीमचे अभिनंदन,माझी सामाजिक संस्था आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे,मला नगरसेवक व त्याचे समर्थक यांच्या कडून धमकी दिली होती, सामाजिक बहिष्कार टाकला ठाण्यात तक्रार दिली पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही,त्यांना समज सुद्धा दिली नाही,मी जिल्हाधिकारी, s p ऑफिस, मुख्यमंत्री ऑफिस, सामाजिक न्याय मंत्री, याना सर्वाना तक्रारी केल्या आहेत तरी सुदधा पोलिसांनी ककुठलीच कारवाई केली नाही,मी आता काय करायला पाहिजे,मार्गदर्शन करावे\nरस्ता अडवणूक बाबत मार्गदर्शन हवे होते .मामलेदार कोर्ट act १९०६ चे ५ निकाल लागला आहे.त्यांनी आता अपील केले आहे.\nआपला उपक्रम नक्कीच चांगला आहे. सामान्य जनतेला या माहितीचा फायदा हाेईल.\nआपल्या संदेशाबद्दल मनःपूर्वक आभार, आपल्या अशा प्रोत्साहनपर संदेशामुळे आम्हाला मोठी प्रेरणा मिळते…\nनगरपालिका मधे नगरसेवक आणि नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी,विशेषता बांधकाम विभाग -MRTP 1966 चा सामान्य नागरिकांीआणि विरोधकांची गळचेपी करतात यावर माहिती हवंय\nखूप छान सर चांगला उपक्रम आहे\nसर मी llb ची तयारी करीत असून कृपया मला काही law चे नोट्स मराठी pdf स्वरूपात मिळतील का\nअब्दूल मन्नान बेग says:\nमला whttsapp वरील द्वेष पसरवणार्या मजकुरा बद्ल तक्रार नवीन मुबईत करायची आहे कृपया साह्यता करा\nगावठाणातील 50 वर्ष वाहिवाटीचा रस्ता मालकीचा सांगून बंद केलाय गावठाणातील तो रस्ता ग्रामपंचायत मध्ये रस्ता म्हणून नोंद नाही जो रस्ता अडवतोय त्याने त्याचे नावाने ग्रामपंचायत मध्ये तो रस्ता बोळ म्हणून नोंद केलाय पण त्याचा ठराव झाला नाही तो रस्ता बरीच कुटुंब वापरतात ग्रामपंचायत टाळाटाळ करतेय काय करावे लागेल\nआपला उपक्रम चांगला आहे सर उपक्रमाचा लोकांना फायदा होईल धन्यवाद सर\nआज दि 23/04/2020 रोजी तुर्भे वाहतुक पोलीस सरकारी कार्यालयात कामाला जाणार व्यक्ती ना रस्त्यात अडवून चलन भरायला सांगत आहे.कारण काय तर गाडी ची नंबर प्लेट तुटकी आहे म्हणून….जर सर्व लॉक डाऊन आहे तर नंबर प्लेट कशी काय बदलवल्या जाईल.पोलीस प्रशासन ने वेळचे महत्व का समजू नये.दंड केला आणि दंडा सुध्दा मारला.हे दादागिरी कशी थांबेल.\n१) नंबर प्लेट तुटलेले असणे हे बेकायदा आहे, कित्येक जन त्याचा गैरफायदा घेऊ शकतात मात्र कोरोनाच्या काळात सहानुभूती दर्शविणे गरजेचे होते.\n२) दांडा मारला हा प्रकार बेकायदा आहे, त्याविरोधात आपण स्थानिक पोलीस ठाणे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना तत्काळ लेखी तक्रार करावी, घरबसल्या तूर्तास ई मेलद्वारे तक्रार करावी, अधिक माहिती अथवा शंकासाठी आमच्या jaihindbks@gmail.com या ई मेल वर संपर्क करावा\nआपले मनःपूर्वक आभार सर, आता आपण आमचे अँड्रॉईड ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून सर्व लेख डिजिटल पुस्तक रुपात वाचू शकता…लिंक खालीलप्रमाणे-\nसर मी बँक ऑफ महाराष्ट्र कडून20जून२०१८ला८००००/-हजार पिक कर्ज घेतले परंतु३०जून२०१९ला परतफेड झाली नाही नंतर ते थकीत झाले पण बँकेने कोणत्याही प्रकारची माहिती कींवा पुर्वसुचना न देतातच २७/९/२०१९लापुनरघटन केले आहे.महाराष्ट्र शासनाने३०सप्टेंबर२०१९पर्यतथकितकर्ज माफी केली आहे.पण माफी भेटत नाही. बँक आता काही च सांगत नाहीत. तर कायदेशिर मार्ग सुचवा.\nआपण बँक ऑफ महाराष्ट्रला सदर योजनेचा संदर्भ देऊन आपला अर्ज त्यानुसार मान्य न झाल्याची कारणांची नोंद द्यावी असा अर्ज करावा तसेच याबाबत मुख्यमंत्री कार्यालय यांना आपले सरकार पोर्टल अंतर्गत तक्रार अर्ज करावा, अधिक माहितीसाठी आमच्या jaihindbks@gmail.com या ई-मेलवर अथवा 9511951809 या व्होट्सएप वर संपर्क करावा.\nएखाद्याला आपण स्वतःचे गृहकर्ज भरण्यासाठी त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले आणि तो भरत नसेल आणि खोटं खोटं सांगून या पैशाचा अपहार करून खोट बोलून दीर्घकाळासाठी आपल्याला फसवत असेल तर त्याला नोटीस पाठविण्यासाठी चा नमुना कृपया कोणत्या साइटवर मिळेल हे कृपया सांगावे\nदवाखाने संबंधातील नियम पोस्ट करावेत ते सद्याच्या काळात महाताचे व उपयोगाचे आहेत.\nज्या शाळांना शासकीय अनुदान नाही त्यांच्या अभिलेखाची मागणी करणेकरिता मार्ग सुचवावा.कारण की ते डोनेशन घेवून प्रवेश प्रक्रिया बाबतीत घालण्यात आलेले नियम हे तेथील कर्मचारी मोडून बोगस कागदपत्रे बनवून चुकीच्या मार्गाने एडमिशन करीत आहेत. आणि वरिष्ठांची दिशाभूल करीत आहेत\nखुप छान माहिती देता आपले आभार\nसर यासंदर्भात अनेक जनहितार्थ माहिती व ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने एकदा ग्रुप तयार करा ही विनंती\nगरजूंना आपल्या लेखणीने,मार्गदर्शनाने खूप\nहा उपक्रम प्रत्येक जन्मंसापर्यंत पोहच न्या साठी\nसंघटना स्त रावर कार्य करू….🌹🌹🌹🌹🌹\nआपले मनःपूर्वक आभार सर, अशा शब्दांनी आम्हाला हे आव्हानात्मक कार्य करण्यास प्रेरणा मिळते, जयहिंद\nवाटणी च्या केस संदर्भात माहिती ची\nशासकीय कार्यालयातील ई-मेल पत्त्यावर केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरला जातो का\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nरॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित.\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/bjps-brilliant-performance-under-the-guidance-of-prime-minister-modi-yogi-adityanath/", "date_download": "2021-07-31T11:48:28Z", "digest": "sha1:RDHHLVMVQ4JZM75VCIMZTYHNMP2G5XQW", "length": 3909, "nlines": 77, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची चमकदार कामगिरी- योगी आदित्यनाथ - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची चमकदार कामगिरी- योगी आदित्यनाथ\nपंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची चमकदार कामगिरी- योगी आदित्यनाथ\nबिहार मध्ये एन��ीए बरोबर बीजेपी आघाडीवर आले\nयानंतर योगी आदित्यनाथ यांनी मोदींच्या अभिनंदन केले\nम्हणाले ‘मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपने देशभरात चमकदार कामगिरी केली’\n‘बिहारमधील सर्व अट्टाहास दूर करून पोटनिवडणुकीच्या निकालाने मोदी हे तो मुमकीन हे शक्य झाले’\n‘भाजपने २०१७ च्या निकालाचा पुनरुच्चार केला ‘\n‘आगामी निवडणुका भविष्यात चांगली कामगिरी करण्याचे संकेत दिले आहेत’\nPrevious articleसचिन तेंडुलकर घेतोय निसर्गाचा आनंद; शेअर केले फोटोज…\nNext articleकमला हॅरिसवर अमूल गर्ल ची ‘ही’ जाहिरात प्रचंड व्हायरल\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/reservation", "date_download": "2021-07-31T13:14:51Z", "digest": "sha1:VNSZRDXFRYB55L4DH6BGZGDGCFAYK4PI", "length": 2126, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Reservation", "raw_content": "\nसमाजातील 52 जाती आरक्षणापासून वंचित\nमुस्लिमांना 5 टक्के आरक्षण द्या\nआरक्षणासाठी मराठापाठोपाठ ओबीसींचाही मोर्चा\nओबीसी आरक्षणासाठी भाजपातर्फे बोंबाबोेंब आंदोलन\nअपंगांच्या पदोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी करा- उच्च न्यायालयाचे आदेश\nपारनेरच्या पाच ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण\nनिवडक विशेष रेल्वे गाड्यांचा आरक्षण कालावधी १२० दिवसांवर\nनंदुरबार तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर\nअकोले : 46 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/arvind-kejriwal-and-the-statehood-of-delhi/", "date_download": "2021-07-31T11:44:41Z", "digest": "sha1:LDDHELR4T6ZP3GV66YQQKMVQ4XYRAFKL", "length": 37537, "nlines": 214, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचें ‘स्टेटहुड’ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 31, 2021 ] भारतीय जादूगार पीसी सरकार ज्युनियर\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं\tदिनविशेष\n[ July 31, 2021 ] राजकारणातील महत्त्वाची पदे भूषव��णारे राम प्रधान\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] लेखक मुन्शी प्रेमचंद\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] थ्री गोल्डन स्ट्राइप्स\tदर्यावर्तातून\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट\tव्यक्तीचित्रे\n[ July 31, 2021 ] जाम’ची मजा\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जागतिक व्याघ्र दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] जागतिक मैत्री दिवस\tदिनविशेष\n[ July 30, 2021 ] हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] हालोबाचा माळ…\tआठवणीतील गोष्टी\n[ July 30, 2021 ] जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा\tकायदा\n[ July 30, 2021 ] ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] जिंदगी धूप, तुम घना साया\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] मधू आपटे\tव्यक्तीचित्रे\n[ July 30, 2021 ] कवयित्री इंदिरा संत\tललित लेखन\n[ July 30, 2021 ] चित्रकार सदाशिव बाकरे\tव्यक्तीचित्रे\nHomeबातम्या / घडामोडीअरविंद केजरीवाल आणि दिल्लीचें ‘स्टेटहुड’\nअरविंद केजरीवाल आणि दिल्लीचें ‘स्टेटहुड’\nFebruary 25, 2019 सुभाष नाईक बातम्या / घडामोडी, राजकारण, विशेष लेख\nसार्‍या बातम्या सांगताहेत की ‘दिल्लीला संपूर्ण स्टेटहुड मिळावें’ म्हणून अरविंद केजरीवाल १ मार्चपासून बेमुदत, प्राणांतिक उपोषण करणार आहे. Wow \n• ( पुढे जाण्यांपूर्वी अरविंद केजरीवाल याच्या एकेरी उल्लेखाबद्दल सांगणें आवश्यक आहे. कारण तसा उल्लेख त्याचा अधिक्षेप करण्यांसाठी नाहीं. माझी व अरविंद केजरीवाल याची व्यक्तिगत ओळखही नाहीं, आणि कुठल्याही क्षेत्रात मी त्याचा विरोधी म्हणुन उभा नाहीं.\nमात्र, माझें व केजरीवालचें alma mater एकच आहे (The same) , आणि तो मला चौदाएक वर्षें ज्यूनियर आहे. त्यामुळे, त्याचा एकेरी उल्लेख करणें मला सयुक्तिक वाटतें, गैर वाटत नाहीं. ).\n• ‘दिल्ली स्टेटहुडसाठी आमरण उपवास’ या विषयाबद्दल, आपल्याला केजरीवाल याच्या हल्लीच्या बॅकग्राउंडकडे पहाणें आवश्यक आहे.\n• अरविंद केजरीवाल हा एक चळचळ्या गृहस्थ आहे. इथें चळवळ्या म्हणजे ‘चळवळी करणारा’ असा अर्थ अभिप्रेत आहे.\n• केजरीवाल याला २००६ मध्ये मॅगसेसे अवॉर्ड मिळालें हें खरें. पण आपल्याला तेंव्हांची नाहीं, तर गेल्या कांहीं वर्षांची, परिस्थिती पहायची आहे. थोडक्यात सांगायचें तर, २००६ चा केजरीवाल आणि २०१६ नंतरचा केजरीवाल या दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.\n• केजरीवाल हा खरें तर एका NGO चा संस्थापक. ( आजही तो ती NGO चालवत असेल). त्यानें स्वत:ला आण्णा हजारेंच्या चळवळीशी जोडून घेतलें. त्यानंतर कांहीं काळानें त्यानें राजकारणात येण्याचें ठरवलें. कां , तर, त्याला चालूं राजकारणापेक्षा वेगळें, क्लीन राजकारण करायचें होतें. त्यामुळे, बरेच इंटलेक्चुअल्स् त्यानें सुरूं केलेल्या ‘आम आदमी पार्टी’शी जोडले गेले, बर्‍याच अपेक्षा ठेवून. (त्यांतला एक मी नव्हे ; कारण मला मतें असली तरी मूलत: मी apolitical आहे) .\nअर्थातच, इंटलेक्चुअल्स्.च्या त्या अपेक्षा फलद्रूप झाल्या नाहींत, हें नंतर दिसून आलेच \n• दिल्लीच्या इलेक्शनमध्ये त्याच्या पार्टीचे कांहीं MLA निवडून आले. नंतर पुन्हां झालेल्या निवडणुकीत त्याच्या पार्टीला फाऽर मोठें बहुमत मिळालें. तो CM बनला.\n केजरीवाल : CM अणि पार्टीचा प्रमुख –\n• खरें तर, आपल्या पार्टीला एवढेंऽ मोठें थोरलें बहुमत मिळेल आणि आपण CM बनूं , असें केजरीवाल याला स्वप्नातही अपेक्षित नसणार. त्यामुळे, झालें काय की, तो मुख्यमंत्री बनला खरा, पण त्याचा ‘चळवळी करण्यांचा Role’ तो आजही विसरूं शकलेला नाहीं. म्हणूनच, तो साऽरखा चळवळी करतच रहातो.\n• माझें असें मत आहे की, एवढें मोठें बहुमत मिळून एकदम CM बनण्यांपेक्षा, जर केजरीवाल विरोधी पक्षात बसला असता , ( किंवा, at best, विरोधी पक्षनेता बनला असता ) , तर तें अधिक चांगलें झालें असतें, कारण त्यामुळें त्याला राजकारणाचा अनुभव मिळून तो अधिक परिकक्व झाला असता. पण तसें घडलें नाहीं. ( हें कोणाचें दुर्दैव म्हणावें \n• राजकारणात आल्यानंतर आणि महत्वाच्या पदावर आसीन झाल्यानंतरही केजरीवालनें चळवळी सोडल्या नाहींत. मग तें इंडिया गेट जवळ भर-रस्त्यावर रात्रभर ठिय्या देणें असो, किंवा लेफ्टनंट-गव्हर्नरच्या वेटिंग रूम मध्ये चारदोन दिवस ठाण मांडून बसणें असो, किंवा आत्तांची ही आमरण उपोषणाची घोषणा असो. (त्यामुळे, हेंच कां तें त्याला अभिप्रेत ‘वेगळ्या प्रकारचें राजकारण’ , असा प्रश्न साहजिकच मनात उठतो).\n• नंतर असें दिसतें की, केजरीवाल याच्या महत्वाकांक्षा वाढायला लागल्या. अर्थात् , त्यात गैर कांहींच नाहीं. मात्र, त्यामुळे, विविध बाबतीत तो जसा वागला आणि वागतोहे, तें काळजीचें कारण ��हे.\n• ‘आम आदमी पार्टी’च्या संदर्भात त्याची डिक्टेटोरियल वृत्ती स्पष्ट दिसून आली. प्रशांत भूषण व योगेंद्र यादव या आपल्या ज्येष्ठ सहकार्‍यांना त्यानें कशा अपमानास्पद रीतीनें ‘लाथेनें’ पक्षाबाहेर घालवलें, तें सर्वांनीच पाहिलें आहे. (मी अमक्यातमक्याच्या बाजूचा आहे असा गैरसमज हा उल्लेख वाचून कोणांचा होण्यांची शक्यता आहे. पण तसें अजिबात नाहीं. मला त्या दोघांच्या कांहीं गोष्टी अजिबात पटत नाहींत. मात्र, त्यांची केजरीवालनें जशी हकालपट्टी केली, त्याबद्दल त्रयस्थपणें मत नोंदवणे मला आवश्यक वाटतें, एवढेंच).\n• ज्या इंटलेक्चुअलस्.नी सुरुवातीला , अनेक अपेक्षा ठेवून, आम आदमी पार्टी जॉइन केली होती, त्यांतील बरेच जण या प्रकरणानंतर बाहेर पडले. अगदी सुरुवातीच्या काळातच या पार्टीत सामील होणारे, संस्थापक-सदस्य, मयांक गांधी , जे महाराष्ट्राचे त्या पार्टीचे प्रमुख होते, त्यांनी भ्रमनिरास होऊन ती पार्टी सोडली, व ते सोशल वर्कमध्ये कार्यरत राहिले. एकदा अगदी योगायोगानें माझी-त्यांची एका प्रायव्हेट कार्यक्रमात गाठ पडली होती, व मी त्यांच्याकडे याबद्दल पृच्छा केली असतां, मला त्यांचें मत समजलें.\n• एवढेच नव्हे, तर नंतरही, कांहीं अन्य संस्थापक-सदस्य व अगदी-सुरुवातीच्या-काळात-सामील-झालेले-ज्येष्ठ-लोक, पार्टी सोडतांना आपल्याला दिसताहेत, वा त्यांची नाराजी स्पष्ट दिसताहे. पार्टीच्या सुरुवातीच्या दिवसांतच जॉइन होणार्‍या पत्रकार आशुतोष यांनी पार्टी सोडली ; डॉ. कुमार विश्वास हे संस्थापक-सदस्य नाराज आहेत व इलेक्शनच्या वेळी पार्टी सोडणार अशी वदंता आहे.\nआपल्या जुन्या सहकार्‍यांना alinate करण्यांची केजरीवाल याची एक्सपर्टीज् प्रशंसनीय आहे ( ‘मी म्हणेन ती पूर्वदिशा’ असा कांहीं प्रकार असल्यास नकळे ).\n• राजकारणाच्या क्षेत्रात काय घडतें आहे दिल्लीत जम बासण्यांआधीच केजरीवाल याला पंजाब-हरियाणा-महाराष्ट्र-गोवा वगैरेंचे वेध लागले. आतां तर विरोधी पक्षांच्या गठबंधनामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावण्यांचा आणि अखिल-भारतीय-स्तरावर आपलें नेतृत्व नेण्यांचा त्याचा इरादा व प्रयत्न आहे.\n• या सार्‍या पार्श्वभूमीवर , केजरीवाल याचें प्रपोज्ड् आमरण उपोषण पहायला हवें.\n• दिल्ली ही भारताची राजधानी आहे. त्यामुळे दिल्लीची सुरक्षाव्यवस्था आणि अनुशासन मध्यवर्ती सरकारक���ेच रहाणें आवश्यक आहे.\n• -जसें , जियोपोलिटिकल कारणांमुळे अदमान-निकोबार द्वीपसमूह हा मध्यवर्ती सरकारच्याच अखत्यारीत रहाणें गरजेचें आहे ; तसेंच, खरें तर, जियोपोलिटिकल कारणांमुळें दिल्ली ही ‘सेंट्रली गव्हर्नड् टेरीटरी’च रहायला हवी होती.\n-पण, कांहीं वर्षांपूर्वी, कोठल्याही कारणानें कां होईना, दिल्लीला स्टेटहुड दिलें गेलें. मात्र, तत्कालीन मध्यवर्ती सरकारलाही हें भान होतेंच , की, दिल्लीची सुरक्षा व अनुशासन मात्र मध्यवर्ती सरकारच्याच अखत्यारीत रहाणें गरजेचें आहे. त्यामुळे, सरकारनें दिल्लीला ‘स्वतंत्र राज्य’ बनवतांना त्याप्रकारची तरतूदच केली. पोलिसांबरोबरच, दिल्लीत मध्यवर्ती सिव्हिल सर्व्हिसचे जे लोक पोस्ट् केले जातात, त्या लोकांवरही कंट्रोल ठेवणें अनुशासनाच्या दृष्टीनें सरकारला आवश्यक वाटलें. आणि, तें किती योग्य आहे , हें केजरीवालच्या लटपटी-खटपटींवरून सर्वांना पटलें असेलच.\n-सध्याच्या मध्यवर्ती सरकारलाही हा मुद्दा पटलेला असल्यानें त्यानेही तोच क्रम चालूं ठेवला.\n-थोडक्यात काय, तर मध्यवर्ती सरकारें भिन्नभिन्न असली तरी दिल्लीची सुरक्षा व अनुशासन यांबद्दल त्यांचें एकच (the same) मत आहे.\n• पण दिल्ली ही भारताची राजधानी असल्यानें, दिल्लीतील कांहीं activities मध्यवर्ती सरकाच्या आधीन असणें, हें केजरीवाल याला कसें पटणार त्याला दिल्लीवर ‘टोटल कंट्रोल ’ हवा आहे. आपल्या कृत्यानें , successive मध्यवर्ती सरकारांच्या दिल्लीच्या सुरक्षाविषयक , अनुशासन व अन्य प्रकारच्या काळज्यांना आपण आपल्या वर्तनानें पुष्टीच देत आहोत, याचें भान केजरीवाल याला कां नाहीं, कुणास ठाऊक \n• या बाबतीत केसही करून झाली, अन् सुप्रीम कोर्टानें केजरीवालच्या विरुद्ध निकालही दिला \n• बरें, सुप्रीम कोर्टाचा निकाल honourably स्वीकारावा की नाहीं पण, तसें न करतां, आतां हा ‘आमरण’ उपवास \n• जे अधिकार दिल्ली सरकारला प्राप्त आहेत, त्यांच्या अंतर्गत, त्या त्या क्षेत्रांत काय तें करायचें तें कर की रे बाबा पण दिल्लीचे administration डेप्युटी सी. एम्. मनीष सिसोदियावर सोपवून केजरीवाल मात्र आमरण उपवासाच्या धमक्या देण्यांत गर्क आहे पण दिल्लीचे administration डेप्युटी सी. एम्. मनीष सिसोदियावर सोपवून केजरीवाल मात्र आमरण उपवासाच्या धमक्या देण्यांत गर्क आहे चळवळ्या माणूस चळवळी विसरत नाहीं, हेंच खरें.\n• तुकाराम म��ाराज म्हणतात,\n‘आधी होता वाघ्या दैवयोगें झाला पाग्या\nत्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना \nहें केजरीवाल याला किती चपखल लागू पडतें, नाहीं केजरीवाल हा, CM असूनही आपली NGO काळातली चळवळी वृत्ती सोडायला तयारच नाहीं. ‘मूळ स्वभाव जाईना’ \n• ‘गरज सरो वैद्य मरो’ या उक्तीनुसार, ज्यानें , आपला हेतू साध्य होतांच, आण्णा हजारेंना बाजूला सारलें, त्या आण्णांचीच कॉपी आज केजरीवाल करूं पहात आहे. पण, बंधो, तूं कांहीं आण्णा हजारे नाहींस \n• केजरीवाल याच्या ‘उपवासबाजी’ला मध्यवर्ती सरकार भीक घालेल असें वाटत नाहीं, आणि, घालूंही नये. कारण तें देशासाठी हितकर नाहीं ही गोष्ट शेंबडें पोरही सांगूं शकेल. तर मग या ‘आमरण’ उपोषणाचें अखेर काय होणार, कोण जाणे \n• सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही केजरीवालचा हट्ट कायमच आहे. त्यामुळें, न जाणो, सुप्रीम-कोर्टात- अनेकानेक-कारणांवरून-केसेस्-फाइल-करणारे-वकील प्रशांत भूषण हे , आत्तां , सुप्रीम कोर्टाची बेअदबी केल्याबद्दल केजरीवालवर केस करण्यांचा बेत करतही असतील. किंवा कदाचित् सुप्रीम कोर्ट स्वत:च suo moto दखल घेईल . तसें झाल्यास, हल्लीहल्लीच जशी अरुण जॅटली यांची बिनशर्त माफी मागायची केजरीवाल याच्यावर पाळी आली होती, तशीच, न जाणो, यावेळी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागायची पाळी केजरीवाल याच्यावर येईल काय, हें पाहणें मनोरंजक ठरेल. त्यांतूनही, सुप्रीम कोर्टानें हेंही हल्लीच नमूद केलें आहे की, अशी माफी मागून सजा चुकणार नाहीं. त्यालाही केजरीवाल तयार असेल काय, हा आतां प्रश्न आहे.\n पण मग, केजरीवाल हें सर्व करतोय् कां \n-आपला जनाधार कमी होत चालल्याची जाणीव केजरीवालला झाली असेल, व ती वाढवण्याचा हा प्रयत्न असूं शकेल .\n-आपल्या ‘दिल्ली-राज्य-सरकार’चा जो कांहीं ‘नॉन्-परफॉरमन्स्’ असेल, त्यासाठी एक्सक्यूज् म्हणून ; त्याच्याकडील लोकांचें लक्ष इतरत्र डायव्हर्ट व्हावें म्हणून, हा खटाटोप असूं शकतो.\n-या उपोषणामुळे आपण भारताच्या राजकीय पटावर अधिक महत्व मिळवूं शकूं , असें केजरीवाल याला वाटत असेल.\n-लवकरच होणार्‍या लोकसभा निवडणुकीत, आपल्या ‘आम आदमी पार्टी’च्या लोकांना निवडून यायला , या उपोषणामुळें मदत होईल, असा त्याचा समज असावा.\n• कारण कोणतें कां असेना, ही एक ‘ स्ट्रॅटेजिक मूव्ह ’ आहे निश्चित. ती कितपत सफळ होईल, तें लवकरच कळेल. घोडामैदान जवळच आह��.\n• दिल्ली ही देशाची राजधानी आहे. त्यामुळे, सुरक्षेसाठी , सुरळीत administration साठी, अनुशासनासाठी, ज्या कांहीं activities मध्यवर्ती सरकारनें स्वत:च्या ताब्यात ठेवणें आवश्यक आहे, त्याबद्दल सरकारनें कुठल्याही इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडूं नये , कोणताही काँप्रोमाईज् करूं नये.\nआणि, सरकार तेंच करणार, यात शंका नाहीं.\n• म्हणून, कुठली तरी पळवाट काढून हें ‘आमरण’ उपोषण मागे घेण्यांची तयारी केजरीवालनें आधीच योजून ठेवावी, हेंच बरें.\n-मी राजकारणी नाहीं, केजरीवाल याच्याबद्दल लिहावें असाही कधी माझा विचार नव्हता. पण दिल्लीची सुरक्षा व अनुशासन हा असा अति-महत्वाचा विषय आहे की, एक सुजान नागरिक म्हणून यावर मतप्रदर्शन करणें मला अत्यावश्यक वाटलें, पोटतिडिकेनें वाटलें, त्यामुळें हा खटाटोप.\n-अरविंद केजरीवाल याच्या या ‘दुराग्रही अट्टाहासा’मुळे होणारे माझे क्लेश, त्याचे-माझें alma mater एकच असल्याकारणानें अनेक पटींनी वाढताहेत, शतगुणित होताहेत ; पण त्याला ‘बिचारा’ अरविंद केजरीवाल काय करणार \n-केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना \n— सुभाष स. नाईक\n४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्म��ास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसुभाष नाईक यांचे साहित्य\nपाहिलीत कां सांगा कोणी सीता मृगनयनी \nनिरोप द्या आतां (राघवाची गाथा)\nअपूर्व आहे आज सोहळा\nसत्यनारायण पूजा – एक विश्लेषण\nमैं ख़याल हूँ किसी और का ….. (ग़ज़लचा रसास्वाद)\nमक़्ता – शब्दार्थ आणि उगम\nमिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग ३\nमिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग २\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-31T11:18:43Z", "digest": "sha1:QXBY7EL3MYCV4BR6PZRHIAUK7X3FVDKO", "length": 5117, "nlines": 175, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nremoved Category:मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n→‎परत नाटकाकडे: टंकन दोष काढले\nवर्ग:इ.स. १९५९ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nवर्ग:इ.स. १८९१ मधील जन्म टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nनवीन पान: '''चिंतामणराव गणेश कोल्हटकर''' (जन्म : मृत्यू : ) हे मराठी गायक, नात्य...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-mgm-khadi-fashion-show-5430933-NOR.html", "date_download": "2021-07-31T13:34:11Z", "digest": "sha1:WCKHWRZ66INGKJHCSITIMDGMKIBG7MAQ", "length": 5434, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MGM Khadi Fashion show | बच्चे कंपनीने दिलखुलासपणे केला रॅम्पवॉक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबच्चे कंपनीने दिलखुलासपणे केला रॅम्पवॉक\nऔरंगाबाद - ‘रघुपतीराघव राजाराम’ या भजनावर ताल धरत बच्चे कंपनीने रविवारी (२ ऑक्टोबर) लक्षवेधी रॅम्पवॉक केला. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या खादी फॅशन शोमध्ये क्लोव्हर डेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.\nगांधी जयंतीनिमित्त रविवारी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विभागातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. सकाळी ७.३० वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. संस्थेचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, स्नेहलता दत्ता, एमजीएम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्राचार्य सुधीर देशमुख उपस्थित होते.\nनाटकांतून स्वच्छतेचा संदेश : यानंतरविद्यार्थ्यांनी \"वैष्णवजणतो तेणे काहीये जो’ गीत सादर केले. \"खरातोएकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’,\"एकला चलो रे’, \"रघुपतीराघवराजाराम’ या गीतांनी वातावरण भारून टाकले. प्रा. भक्ती बनवसकर, श्रीकांत गोसावी, सूर्यकांत शेजूळ यांनी साथ दिली. संत बलवीरसिंग सिंचेवाल, महात्मा गांधी जीवन आणि एमजीएम खादी रिसर्च सेंटरवर आधारित तीन माहितीपट या वेळी दाखवण्यात आले. पत्रकारिता महाविद्यालय जेएनईसीच्या विद्यार्थ्यांनी नाटकांतून स्वच्छता संदेश दिला.\nखादीचा प्रचार हाच उद्देश\nखादी सेंटरच्या वतीने सादर करण्यात आलेला आगळावेगळा फॅशन शो आकर्षणाचे केंद्र ठरला. खादीची पारंपरिक तसेच अत्याधुनिक वस्त्रप्रावरणे परिधान करून क्लोव्हर डेल स्कूलचे विद्यार्थी रॅम्पवर अवतरले. खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा या फॅशन शोचा उद्देश होता. यातील सर्व वस्त्र येथील कारागिरांनी तयार केली होती. ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अश्विनी दाशरथे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-pmc-court-stays-action-against-structures-at-ambil-odha/articleshow/83805832.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-07-31T13:22:36Z", "digest": "sha1:5DVHUPJXSNBZY2QSSCWF3ZDOJ4X6SATD", "length": 13788, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुणे: आंबील ओढा येथील पाडकामाला स्थगिती; कोर्टाचा आदेश येताच...\nदांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३३ येथील आंबील ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला पुणे महापालिकेनं स्थगिती दिली आहे. स्थानिक न्यायालयानं हा आदेश दिला आहे.\nपुण्यातील आंबिल ओढा भागात महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात नागरिक आक्रमक\nपुण्यातील आंबील ओढा येथील पाडकामाला स्थगिती\nकोर्टानं पुणे महापालिकेकडून मागवलं स्पष्टीकरण\nकोर्टाचा आदेश येताच स्थानिक नागरिकांचा जल्लोष\nपुणे: दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३३ येथील आंबील ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याच्या पुणे महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयानं हा आदेश दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेनं तात्काळ कारवाई थांबवली आहे. जेसीबी मशीन परत जात असताना स्थानिक रहिवाशांनी जोरदार जल्लोष केला. तसंच, काही संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना साडी भेट देण्याचा प्रयत्न केला.\nआंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळं पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते. तसंच, मोठं नुकसान होतं, असं महापालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळंच येथील अतिक्रमणं हटविण्याची नोटीस महापालिकेनं काढली होती. त्यानुसार आजपासून कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, ही नोटीस बिल्डरच्या लेटरहेडवरून काढली असून त्याच्या हुकूमावरून ही कारवाई सुरू असल्याचं सांगत स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला.\nवाचा: आमची घर तोडतायेत; आम्ही जायचं कुठे\nआंबील ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असून त्यात लोकप्रतिनिधींचाही हात आहे, असा आरोप करत नागरिकांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून पोलीस आणि स्थानिकांमध्ये जोरदार झटापट झाली. सुमारे आठ तास महापालिका प्रशासन व पोल���स अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, नागरिक मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळं या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.\n प्राविण्य नसतानाही डॉक्टरने केल्या मूळव्याधाच्या हजार शस्त्रक्रिया\nहनुमंत फडके यांनी या संदर्भात कोर्टात धाव घेतली होती. फडके यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी काही कागदपत्रेही कोर्टात सादर केली. त्यावर तातडीची सुनावणी झाली. सुनावणीअंती कोर्टानं पुढील आदेशापर्यंत कारवाईला स्थगिती देत महापालिकेकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.\nनवी मुंबई विमानतळ वाद: मनसेचा आमदार आंदोलनात उतरल्यानं चर्चा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपुण्यात तिसऱ्या लाटेची तयारी सुरू; महापालिकेने स्वीकारले 'हे' आव्हान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज P V Sindhu: निराश होऊ नका, टोकियोत अजून ही सिंधूला पदक जिंकण्याची संधी\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nसिंधुदुर्ग राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का; शिवसेना नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर\nदेश PM मोदींनी विचारले, 'डॉक्टरकी सोडून IPS का झाल्या' महिला अधिकाऱ्याचे प्रेरणादायी उत्तर\nसिनेमॅजिक शक्ती कपूरांच्या डायलॉगमुळे ३५ लोकांना जावं लागलं होतं तुरुंगात\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\n विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या\nसिनेमॅजिक 'प्रेक्षकांना माझा विसर पडू नये म्हणून पुन्हा मालिकेकडे वळले'\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-31T11:46:23Z", "digest": "sha1:YZ3WBSH5DDTNX7J5M4S4EOBYAPJEXQTO", "length": 7455, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भोपाळ जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n२३° ३०′ ००″ N, ७७° २५′ ००.१२″ E\n२,७७२ चौरस किमी (१,०७० चौ. मैल)\nहा लेख भोपाळ जिल्ह्याविषयी आहे. भोपाळ शहराविषयीचा लेख येथे आहे.\nभोपाळ जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१४ रोजी ११:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-pakistan-vs-zimbabwe-second-odi-match-update/", "date_download": "2021-07-31T12:17:58Z", "digest": "sha1:V66XODWUR2CKZ3ZZKQQ63XJYSAZUGOVR", "length": 3717, "nlines": 82, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेची वाईट सुरुवात - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेची वाईट सुरुवात\nपाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेची वाईट सुरुवात\nपाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय सामना\nझिम्बाब्वेने घेतला फलंदाजीचा निर्णय\nसामन्याच्या सुरुवातीलाच झिम्बाब्वेने गमावल्या 3 विकेट्स\nबी. चारी 25 धावांवर बाद\nसी. चिबाबा 6 धावांवर बाद\nसी. एर्विन 3 धावा करून माघारी\nटेलर आणि विलीएम्सने सामना सावरत केलं संघाचं शतक पूर्ण\nPrevious articleअमिताभ बच्चन ने शेअर केली ‘खून पसीना’ चित्रपटाची ‘ही’ आठवण; म्हणाले- ‘मी खर्‍या वाघाशी झुंज दिली’\nNext articleआफ्रिकेतील सर्वात श्रीमंत महिला इसाबेल डॉस सॅंटोश च्या पतीचा डाइविंग दुर्घटनेत मृत्यू\nशेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन July 31, 2021\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून मुक्त  July 30, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा,जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा July 30, 2021\nमाहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास आदित्य ठाकरे यांची भेट July 30, 2021\nअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज  July 30, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/smkc-recruitment-2021/", "date_download": "2021-07-31T12:11:41Z", "digest": "sha1:3XRRBGULCA4VH5GY24T2Q4S3GJ6CEMBG", "length": 6495, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(आज शेवटची तारीख) सांगली-मिराज आणि कुपवाड महानगरपालिका येथे भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (आज शेवटची तारीख) सांगली-मिराज आणि कुपवाड महानगरपालिका येथे भरती.\n(आज शेवटची तारीख) सांगली-मिराज आणि कुपवाड महानगरपालिका येथे भरती.\nSMKC Recruitment 2021: सांगली-मिराज आणि कुपवाड महानगरपालिका येथे ०१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी ���रतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nमा. आयुक्त सांगली मिराज कुपवाड महानगरपालिका, प्रशासन अधिकारी, कामगार कार्यालय, शाळा नंबर १ च्या समोरील इमारत, पहिला मजला, सांगली.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ जुलै २०२१\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. येथे भरती.\nNext articleनैनीताल बँक लि. येथे भरती. (३१ जुलै)\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती. (०९ ऑगस्ट)\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अ‍ॅन्ड एस्ट्रोफिजिक्स पुणे येथे भरती....\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे भरती. (०५ ऑगस्ट)\nमुंबई पोलिस अंतर्गत ३४ पदांसाठी भरती. (०५ ऑगस्ट)\nसोलापूर पाटबंधारे विभाग येथे भरती. (१३ ऑगस्ट)\nराष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे भरती. (१६ व १८ ऑगस्ट)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.localgymsandfitness.com/IN/Pune/776249479242652/Maharashtra-State-Wrestling-Association", "date_download": "2021-07-31T13:21:32Z", "digest": "sha1:WVRRZC2UZ67PBYYJYX7TZIVFPJMNOVDZ", "length": 60542, "nlines": 389, "source_domain": "www.localgymsandfitness.com", "title": "Maharashtra State Wrestling Association, Nehru stadium, Pune (2021)", "raw_content": "\nतुमच्या फिल्ड मध्ये वावरतांना तुम्हाला इंग्रजी\nमग आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी\nआता अगदी सोप्या पद्धतीने शिका इंग्रजी बोलायला तेही घरी बसून\nनवीन बॅच लवकरच सुरू होतेय.\nइंटरेस्टेड लोकांनी संपर्क करा.\nमहाराष्ट्र केसरी स्पर्धा साठी नाशिक नाशिक जिल्ह्यातून 65 किलो वजन गटातून गादी विभागातून पैलवान भाऊराव सदगीर प्रतिनिधित्व करणार\nकोण होनार महाराष्ट्र केशरी.....\n#आग्रा येथे सुरू असलेल्या २३ व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्ण कन्या पै.नंदिनी साळोखे हिने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच प्रशिक्षक पै दादा लवटे सर व पै संदीप वांजळे सर यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐*\nसरचिटणीस -महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nसोशल मीडिया टीम-महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद\nकृपया आपणास आवडल्यास हा ग्रुप जॉईन कर��वा हि विनंती\nअर्पणा बिश्नोई, भारतीय पहलवान, राष्ट्रमंडल कुश्ती चैम्पियनशिप सिंगापुर 2016 में दूसरा स्थान और सीनियर नेशनल चैम्पियनशिप में पहला, दूसरा, तीसरा स्थान पदक #charchawithvishnoi शो की अगली कड़ी में शामिल होने जा रही है\nइस एपिसोड को देखने के लिए #charchawithvishnoi youtube चैनल को सब्सक्राइब करें\nमहाराष्ट्रातील नवनवीन प्रॉपर्टीच्या माहिती साठी ग्रुप जा्ॅईन करा\nआपल्या प्राॅपर्टीची माहिती फ्रि पोस्ट करा कोणत्याही ब्रोकर किंवा कमिशन शिवाय ते ही अगदी फ्री\n*UWW व WFI यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या वतीने अधिकृत मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांचे ऑनलाईन वेबिनारचे सत्र - १८ दि. १४ ऑक्टोबर २०२० सायं ६.०० वाजता आयोजित करण्यात आले.*\n*आजच्या ऑनलाईन वेबिनारचे उदघाटन गुरुवर्य, आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक पै. उत्तमराव पाटील सर यांनी केले.*\n*विषय :- राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान*\n*मार्गदर्शक :- पै.दत्तात्रय माने सर ( N.I.S. कुस्ती कोच ) M.A.,M.P.Ed*\nपै.दत्ता माने सर यांनी ऑलिम्पिक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी केलेली कामगिरी आणि सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रात कुस्ती सर्व खेळात अग्रेसर आहे.कुस्तीत सातत्य टिकवण्यासाठी काय करावे लागते. आणि फडावरील कुस्ती आणि मॅटवरील कुस्तीत समतोल राखण्यासाठी खुप चांगले मार्गदर्शन केले. केलेले मार्गदर्शन कुस्तीगीर आणि मार्गदर्शक यांच्याकरिता खुप उपयुक्त आहे.\n*आजच्या वेबिनारचे आभार गुरुवर्य,आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक आदरणीय पै. उत्तमराव पाटील सर यांनी मानले.*\n*अधिकृत तांत्रिक अधिकारी,पंच आणि कुस्ती मार्गदर्शक,प्रशिक्षक यांच्याकरिता ऑनलाईन वेबिनारचे फेसबुक,युट्यूब द्वारे आयोजन केल्याबद्दल*\n*महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष-लोकनेते आदरणीय मा. श्री. शरदचंद्र पवारसाहेब, कार्याध्यक्ष-श्री. नामदेव बापू मोहिते,सरचिटणीस,भीष्माचार्य ,मार्गदर्शक श्री. बाळासाहेब लांडगेसर,उपाध्यक्ष-श्री.सर्जेराव शिंदे(आबा),संभाजीसर वरुटे, दयानंदजी भक्त,गणेशजी कोहळे,खजिनदार-श्री. सुरेशदादा पाटील,सर्व विभागीय सचिव, तांत्रिक सचिव-प्रा.बंकट यादव सर,कार्यालयीन सचिव-ललीतजी लांडगे,पंचप्रमुख आणि मार्गदर्शक,आंतरराष्ट��रीय कुस्ती पंच पै.दिनेश गुंड सर,पै.शेखर शिंदे सहसचिव-भारतीय शैली कुस्ती संघ,पै. अमोल बुचडे रुस्तुम ए हिंद आणि सर्व कार्यकारी सदस्य,आणि मार्गदर्शन करणारे सन्माननीय मार्गदर्शक,सर्व टीम*\nयांनी संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतांनाही वेबिनारद्वारे सर्वांना बहुमोल मार्गदर्शन झाल्यामुळे सर्वांचे\n*महाराष्ट्रातील सर्व पंच,तांत्रिक अधिकारी,सर्व कुस्ती मार्गदर्शक, प्रशिक्षक यांच्या वतीने हार्दिक आभार💐💐💐.*\nप्रा.विनोद हनुमान पाटील कोनकर (SEO)\n(राष्ट्रीय पंच आणि क्रिडा मार्गदर्शक ठाणे)\nसंघटक-ठाणे जिल्हा तालीम संघ\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद\nBig Fight तुफानी लढत पै .धर्मा शिंदे ( नाशिक )\nपै. धर्मा शिंदे ( नाशिक ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे ,\nपै. धर्मा शिंदे ( नाशिक ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे ,\nपै. धर्मा शिंदे ( नाशिक ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे ,\nBIG FIGHT PUNE V/S KOLHAPUR पै. तुकाराम शितोळे ( पुणे ) वि , पै. सौरभ पाटील ( कोल्हापूर )\nपै. तुकाराम शितोळे ( पुणे ) वि , पै. सौरभ पाटील ( कोल्हापूर )\n६१ किलो गादी विभाग ६३ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन ) शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे २०२०\nपै. सौरभ पाटील ( कोल्हापूर ) विजयी\nकुस्ती पंच :- पै. धनराज भुजबळ ( उस्मानाबाद )\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद ( MSWA )\nमहाराष्ट्र केसरी २०२० च्या सर्व कुस्ती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा व पेज लाईक व व्हिडिओ शेअर करा\n पै. माउली जमदाडे ( सोलापूर) विजयी\n'शिवराज्याभिषेक महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण'\nश्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...\n'शिवराज्याभिषेक महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण'\nश्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार���दिक शुभेच्छा...\nराष्ट्रीय पंच , पदक विजेता , अनेक संस्थानचे पदाधिकारी , मान अभिमान विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राची सेवाकरणारे कुस्ती प्रसारक पै. अमोल भाऊ साठे ( कराड , सातारा ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे , सर्व सन्माननीय कार्यकारणी , सन्माननीय सदस्य , पंच , कुस्तीमार्गदर्शक व कुस्तिगीर\nराष्ट्रीय पंच , पदक विजेता , अनेक संस्थानचे पदाधिकारी , मान अभिमान विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राची सेवाकरणारे कुस्ती प्रसारक पै. अमोल भाऊ साठे ( कराड , सातारा ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे , सर्व सन्माननीय कार्यकारणी , सन्माननीय सदस्य , पंच , कुस्तीमार्गदर्शक व कुस्तिगीर\nराष्ट्रीय पंच , पदक विजेता , अनेक संस्थानचे पदाधिकारी , मान अभिमान विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राची सेवाकरणारे कुस्ती प्रसारक पै. अमोल भाऊ साठे ( कराड , सातारा ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे , सर्व सन्माननीय कार्यकारणी , सन्माननीय सदस्य , पंच , कुस्तीमार्गदर्शक व कुस्तिगीर\nराष्ट्रीय पंच , पदक विजेता , अनेक संस्थानचे पदाधिकारी , मान अभिमान विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राची सेवाकरणारे कुस्ती प्रसारक पै. अमोल भाऊ साठे ( कराड , सातारा ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे , सर्व सन्माननीय कार्यकारणी , सन्माननीय सदस्य , पंच , कुस्तीमार्गदर्शक व कुस्तिगीर\nआंतरराष्ट्रीय कुस्ती पंच , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक समिती सदस्य , एक शांत संयमी व्यक्तिमत्व , पैलवान मारुती सातव सर ( महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे , सर्व सन्माननीय कार्यकारणी , सन्माननीय सदस्य , पंच , कुस्तीमार्गदर्शक व कुस्तिगीर\nआंतरराष्ट्रीय कुस्ती पंच , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक समिती सदस्य , एक शांत संयमी व्यक्तिमत्व , पैलवान मारुती सातव सर ( महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग ) आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या पुढील दैदिप्यवान वाटचालीस कुस्तीगीर परिषदेच्या शुभेच्छा ....\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे , सर्व सन्माननीय कार्यकारणी , सन्माननीय सदस्य , पंच , कुस्तीमार्गदर्शक व कुस्तिगीर\nआंतरराष्ट्रीय ग्रेड १ चे पंच , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या तांत्रिक समितीचे सदस्य पै. पै. नवनाथ ढमाळ सर ( सातार ) यांची मानाच्या पोलंड ( युरोप ) येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ...\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व सर्व पदाधिकारी , सदस्य , कुस्तिगीर , सोशल मीडिया ( MSWA )\nआंतरराष्ट्रीय ग्रेड १ चे पंच , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या तांत्रिक समितीचे सदस्य पै. पै. नवनाथ ढमाळ सर ( सातार ) यांची मानाच्या पोलंड ( युरोप ) येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ...\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व सर्व पदाधिकारी , सदस्य , कुस्तिगीर , सोशल मीडिया ( MSWA )\nनव नियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक , राष्ट्रीय कुस्ती संघटक पै. डी . आर . जाधव ( आण्णा ) ठाणे शहर पोलीस आपणांस वाढदिवसाच्या व पदोन्नतीच्या समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदे कडून व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nनव नियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक , राष्ट्रीय कुस्ती संघटक पै. डी . आर . जाधव ( आण्णा ) ठाणे शहर पोलीस आपणांस वाढदिवसाच्या व पदोन्नतीच्या समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदे कडून व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून हार्��िक हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nभारतीय रेल्वे चे निवृत्त अधिकारी , राष्ट्रीय चॅम्पियन , कुस्ती संघटक , महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रसार प्रमुख सन्मानीय पै. संपत मामा साळुंखे ( वाई सातारा ) आपणांस वाढदिवसाच्या व उत्तम आरोग्याच्या समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदे कडून व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nभारतीय रेल्वे चे निवृत्त अधिकारी , राष्ट्रीय चॅम्पियन , कुस्ती संघटक , महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रसार प्रमुख सन्मानीय पै. संपत मामा साळुंखे ( वाई सातारा ) आपणांस वाढदिवसाच्या व उत्तम आरोग्याच्या समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदे कडून व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nराष्ट्रीय पंच , NIS कुस्ती प्रशिक्षक , अहमदनगर जिल्ह्याचे कुस्ती प्रचारक व प्रसारक प्रा . डॉ . संतोष भुजबळ , वाढदिवसाच्या व कुस्ती कुस्तीक्षेत्रातील दैदिप्यवान वाटचालीस समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nराष्ट्रीय पंच , NIS कुस्ती प्रशिक्षक , अहमदनगर जिल्ह्याचे कुस्ती प्रचारक व प्रसारक प्रा . डॉ . संतोष भुजबळ , वाढदिवसाच्या व कुस्ती कुस्तीक्षेत्रातील दैदिप्यवान वाटचालीस समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nनिःस्वार्थी कुस्ती प्रेमी , कुस्ती संघटक व प्रसारक कसा असावा तर पै . सोमनाथ भाऊं सारखा असावा \nपै . सोमनाथ भाऊं चव्हाण ( सोशल मिडिया प्रतिनिधी म . रा . कु . प . ) आपणांस वाढदिवसाच्या व कुस्ती कुस्तीक्षेत्रातील दैदिप्यवान वाटचालीस समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nनिःस्वार्थी कुस्ती प्रेमी , कुस्ती संघटक व प्रसारक कसा असावा तर पै . सोमनाथ भाऊं सारखा असावा \nपै . सोमनाथ भाऊं चव्हाण ( सोशल मिडिया प्रतिनिधी म . रा . कु . प . ) आपणांस वाढदिवसाच्या व कुस्ती कुस्तीक्षेत्रातील दैदिप्यवान वाटचालीस समस्त महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा ,...\nप्रा . बाळासाहेब लांडगे\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे कार्यकारणी सदस्य , कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी ( महाराष्ट्र शासन ) व राष्ट्रीय पंच पै. सुभाष ढोणे ( कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संघ ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे कार्यकारणी सदस्य , कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी ( महाराष्ट्र शासन ) व राष्ट्रीय पंच पै. सुभाष ढोणे ( कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संघ ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\n\" कुस्ती सम्राट \" पै अस्लम भाऊ काझी ( कुर्डुवाडी सोलापूर ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nपै. सागर गरुड विरुद्ध पै. अस्लम काझी महाराष्ट्र केसरी - २००६ बारामती पुणे एक रणझुंजार कुस्ती\n\" कुस्ती सम्राट \" पै अस्लम भाऊ काझी ( कुर्डुवाडी सोलापूर ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nभारतीय कुस्तीचे भीष्मपितामह , भारत सरकारचा गुरु द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गुरुवर्य कै . रोशनलाल सचदेवा यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिवसानिमित्त\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून भावपूर्ण श्रद्धांजली \nप्रा . बाळासाहेब लांडगे\nफोटो सहआभर :- दुर्मिळ कुस्ती चित्र संग्रहक पैलवान नेमिनाथ मगदूम\nस्वकर्तृत्वावर व निष्कलंक आपली कुस्ती जीवनाची कारकीर्द यशस्वी करणारे व समस्त कुस्ती परिवाराकडून \" कुस्ती सम्राट \" पदवी प्रेमाने मिळालेले आदर्श व्यक्तिमत्व , शिवछत्रपती कुस्ती संकुल , कुर्डुवाडी सोलापूर चे यशस्वी वस्ताद \" कुस्ती सम्राट \" पै अस्लम भाऊ काझी ( कुर्डुवाडी सोलापूर ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार���दिक शुभेच्छा ...\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nस्वकर्तृत्वावर व निष्कलंक आपली कुस्ती जीवनाची कारकीर्द यशस्वी करणारे व समस्त कुस्ती परिवाराकडून \" कुस्ती सम्राट \" पदवी प्रेमाने मिळालेले आदर्श व्यक्तिमत्व , शिवछत्रपती कुस्ती संकुल , कुर्डुवाडी सोलापूर चे यशस्वी वस्ताद \" कुस्ती सम्राट \" पै अस्लम भाऊ काझी ( कुर्डुवाडी सोलापूर ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nसरचिटणीस , महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे तांत्रिक अधिकारी पै. रवींद्र पाटील ( महाराष्ट्र पोलीस , सांगली ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nकार्यालयीन सचिव ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे तांत्रिक अधिकारी पै. रवींद्र पाटील ( महाराष्ट्र पोलीस , सांगली ) आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nकार्यालयीन सचिव ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n[05/23/21] २३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...पै. सिकंदर शेख राष्ट्रीय पदक विजेता गंगावेश तालीम कोल्हापूर\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\n२३ मे जागतिक कुस्ती दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे सोशल मिडिया प्रतिनिधी पै. राहुल वाघमोडे माळशिरस जि.सोलापुर आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराक��ून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nकार्यालयीन सचिव ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nमहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे सोशल मिडिया प्रतिनिधी पै. राहुल वाघमोडे माळशिरस जि.सोलापुर आपणांस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nकार्यालयीन सचिव ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nचॅम्पियन पै. कौतुक डाफळे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख*\nखरंच ज्याच्या नावातच “कौतुक” आहे आणि जेवढे त्याचे कौतुक करावं तितके थोडेच आहे असा एक गुणी,नम्रशिल असा पैलवान म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव चा एका सामान्य कुटूंबा मध्ये जन्मलेला पै.कौतुक डाफळे.\nकौतुक ने गावातील जय हनुमान तालमी मधून पै. तुकाराम चोपडे वस्ताद ( बानगे) याच्या मार्शदर्शन खाली वयाच्या १०-१२ व्या वर्षी कुस्ती ची “श्री गणेशा” चालू केली. कौतुक लहान असतानाच त्याची कुस्ती कला पाहून पै. तुकाराम चोपडे वस्ताद यांनी त्याला चांगला खेळाडू तयार करण्यासाठी विशेष लक्ष्य ठेवले होते .पुढे चोपडे वस्तादानी कौतुकची कुस्तीतील प्रगती पाहून त्याला थोड्या कालावधी नंतर बानगे व कोल्हापूर येथील कुस्ती केंद्र कसबा बावडा येथे सरावासाठी पाठवली. कोल्हापूर येथे सराव करत असताना त्याला सेना केसरी पै. गुंडाची पाटील भाऊ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर २०१० पासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे येथे वस्ताद अर्जुनवीर पुरस्कार पै.काकासाहेब पवार याच्या कडे कुस्तीचे धडे घेत आहे. तसेच तेला आशियाई सुवर्ण पदक विजेते पै. रवींद्र पाटील याचे मार्गदर्शन लाभत आहे.\nकौतुक डाफळे याने मॅट वरील कुस्ती बरोबर मातीतील कुस्ती पण आत्मसात केली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मैदानामध्ये नंबर १ व २ च्या लढती मध्ये तो लढतो आहे.\n*पै.कौतुक डाफळे याने आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा आढावा पुढील प्रमाणे आहे.*\n१. अनेक मोठ्या कुस्ती मैदान मध्ये नंबर १ चा पैलवान\n२. आज तागायत तब्बल 18 गदेचा मानकरी.\n३. राज्य व राष्ट्रीय पातळीवरती अनेक पदके मिळवलेली आहेत\n४. मुंबई महापौर केसरी चा मानकरी.\n५. आमदार केसरी पुणे चा मानकरी\n६. वारजे केसरी चा मानकरी\n७. मूरगुड येथे झालेल्या ” मूरगुड नगराध्याक्ष” किताब व बूलेट गाडी चा मानकरी चा मानकरी.\n८. रेल्वे राष्ट्रीय कुस्ती स्पर्ध��- २०१३,१४,१६ साली सिल्वर मिडल विजेता\n९.रेल्वे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा- २०१५ साली गोल्ड मिडल विजेता\n१०. सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धा-२०१३ व २०१७ साली ब्रॉज मिडल विजेता.\n११. २०१७ सालाचा कोल्हापूर महापौर चषक चा विजेता\n१२. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हाच प्रतिनिधित्व.\n*शिष्या ने गुरूला भेट म्हणून दिली मोटार सायकल*\nगुरुचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही . पण आपल्या परीने गुरूचा सन्मान करण्यासाठी व तेचा आशीर्वाद घेण्यासाठी कधीच पाठीमागे पहायचे नसते. आज कौतुकने गुरू दक्षिणा म्हणून वस्ताद पै. तुकाराम चोपडे यांना स्पेलेंडर मोटार सायकल भेट म्हणून दिली. अजूनही या जगात गुरू- शिष्याचं नात अतूट असलेलं सर्वाना दाखवून दिले.\n*कौतुकने कुस्ती मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची महाराष्ट्र शासनाने दखल घेत कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च असा राज्य शासनाचा \"शिवछत्रपती पुरस्कार\" देऊन गौरव केला आहे.*\nपैलवान कौतुक डाफळे आपणांस वाढदिवसाच्या महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ...\nपै. रामदास देसाई , सोशल मिडिया प्रतिनिधी ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nकार्यालयीन सचिव ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nचॅम्पियन पै. कौतुक डाफळे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख*\nखरंच ज्याच्या नावातच “कौतुक” आहे आणि जेवढे त्याचे कौतुक करावं तितके थोडेच आहे असा एक गुणी,नम्रशिल असा पैलवान म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव चा एका सामान्य कुटूंबा मध्ये जन्मलेला पै.कौतुक डाफळे.\nकौतुक ने गावातील जय हनुमान तालमी मधून पै. तुकाराम चोपडे वस्ताद ( बानगे) याच्या मार्शदर्शन खाली वयाच्या १०-१२ व्या वर्षी कुस्ती ची “श्री गणेशा” चालू केली. कौतुक लहान असतानाच त्याची कुस्ती कला पाहून पै. तुकाराम चोपडे वस्ताद यांनी त्याला चांगला खेळाडू तयार करण्यासाठी विशेष लक्ष्य ठेवले होते .पुढे चोपडे वस्तादानी कौतुकची कुस्तीतील प्रगती पाहून त्याला थोड्या कालावधी नंतर बानगे व कोल्हापूर येथील कुस्ती केंद्र कसबा बावडा येथे सरावासाठी पाठवली. कोल्हापूर येथे सराव करत असताना त्याला सेना केसरी पै. गुंडाची पाटील भाऊ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर २०१० पासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे येथे वस्ताद अर्जुनवीर पुरस्कार पै.काकासाहेब पवार याच्या कडे कुस्तीचे धडे घेत आहे. तसेच तेला आशियाई सुवर्ण पदक विजेते पै. रवींद्र पाटील याचे मार्गदर्शन लाभत आहे.\nकौतुक डाफळे याने मॅट वरील कुस्ती बरोबर मातीतील कुस्ती पण आत्मसात केली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मैदानामध्ये नंबर १ व २ च्या लढती मध्ये तो लढतो आहे.\n*पै.कौतुक डाफळे याने आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा आढावा पुढील प्रमाणे आहे.*\n१. अनेक मोठ्या कुस्ती मैदान मध्ये नंबर १ चा पैलवान\n२. आज तागायत तब्बल 18 गदेचा मानकरी.\n३. राज्य व राष्ट्रीय पातळीवरती अनेक पदके मिळवलेली आहेत\n४. मुंबई महापौर केसरी चा मानकरी.\n५. आमदार केसरी पुणे चा मानकरी\n६. वारजे केसरी चा मानकरी\n७. मूरगुड येथे झालेल्या ” मूरगुड नगराध्याक्ष” किताब व बूलेट गाडी चा मानकरी चा मानकरी.\n८. रेल्वे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा- २०१३,१४,१६ साली सिल्वर मिडल विजेता\n९.रेल्वे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा- २०१५ साली गोल्ड मिडल विजेता\n१०. सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धा-२०१३ व २०१७ साली ब्रॉज मिडल विजेता.\n११. २०१७ सालाचा कोल्हापूर महापौर चषक चा विजेता\n१२. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हाच प्रतिनिधित्व.\n*शिष्या ने गुरूला भेट म्हणून दिली मोटार सायकल*\nगुरुचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही . पण आपल्या परीने गुरूचा सन्मान करण्यासाठी व तेचा आशीर्वाद घेण्यासाठी कधीच पाठीमागे पहायचे नसते. आज कौतुकने गुरू दक्षिणा म्हणून वस्ताद पै. तुकाराम चोपडे यांना स्पेलेंडर मोटार सायकल भेट म्हणून दिली. अजूनही या जगात गुरू- शिष्याचं नात अतूट असलेलं सर्वाना दाखवून दिले.\n*कौतुकने कुस्ती मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची महाराष्ट्र शासनाने दखल घेत कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च असा राज्य शासनाचा \"शिवछत्रपती पुरस्कार\" देऊन गौरव केला आहे.*\nपैलवान कौतुक डाफळे आपणांस वाढदिवसाच्या महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व संपूर्ण कुस्ती परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ...\nपै. रामदास देसाई , सोशल मिडिया प्रतिनिधी ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\nकार्यालयीन सचिव ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.6/wet/CC-MAIN-20210731105716-20210731135716-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}