diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0083.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0083.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0083.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,504 @@
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28441", "date_download": "2021-07-24T23:29:27Z", "digest": "sha1:QVJS57JTTRCAQG7KQP5XTPB2TNAV6FAS", "length": 18117, "nlines": 195, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nदिंगबर - (श्रद्धेला ) श्रावकांच्या कुलाला एक मूहूर्तभरहि सोडूं नकोस.\nश्रद्धा - जशी महाराजांची आज्ञा. (असें म्हणून निघून जाते.)\nकरुणा – प्रिय सखि, जरा शान्त हो. नाममात्रानें भिण्याचें कारण नाहीं. मी हिंसेकडून ऐकलें आहे कीं, तमाची कन्या श्रद्धा पाषंडांपाशींहि रहाते. तेव्हां ही तामसी श्रद्धा असली पाहिजे....\n२३७. ( त्यानंतर भिक्षुरूप धारण करणारा, हातांत पुस्तक घेऊन बुद्धागम प्रवेश करतो.)\nभिक्षु – (विचार करून) भो भो उपासका सर्व पदार्थ क्षणस्थायीच व अनात्मक आहेत. ते बाह्य आहेतसे वाटतात. परंतु जेव्हां चित्तसंततीमधून सर्व वासना निघून जातात, तेव्हां ती विषयांपासून विरक्त होते. ( जरा इकडे तिकडे फिरून मोठ्या डौलानें) अहो, हा सौगत धर्म खरोखरच चांगला आहे. ज्यांत सौख्य आहे व मोक्षहि आहे. निजण्याला उत्तम आवास, आवडीप्रमाणें वाण्याच्या बायका, नियमित वेळीं मिष्ट भोजन, बिछाना उत्तम, श्रद्धेनें स्त्रिया पूजा करतात, व अशा रीतीनें मोठ्या चैनींत चांदण्याच्या रात्री निघून जातात.\n तरुण ताडवृक्षाप्रमाणें लांब, काषाय धारण केलेला, मुंडितशिर असा हा कोण इकडे येत आहे बरें\nशांति – सखि, हा बुद्धागम आहे.\nभिक्षु – ( आकाशाकडे पाहून ) भो भो उपासका, आणि भिक्षुहो, भगवान् सुगताचें वाक्यामृत ऐका (पुस्तक वाचतो) मी दिव्य चक्षूनें लोकांची सुगति आणि दुर्गति पहातों. सर्व संस्कार क्षणिक आहेत. आत्मा स्थायी नाहीं. म्हणून भिक्षूंनी बायकांशीं अतिप्रसंग केला तरी ईर्ष्या करूं नये. कारण ईर्ष्या म्हटली म्हणजे चित्ताचें मालिन्य आहे. ( पडद्याकडे पाहून) श्रद्धे जरा इकडे ये. (श्रद्धा प्रवेश करते.)\nश्रद्धा - महाराजांची काय आज्ञा आहे \nभिक्षु - उपासकांना आणि भिक्षूंना चिरकाल आलिंगून रहा.\nश्रद्धा – जशी महाराजांची आज्ञा. (असें म्हणून निघून जाते.)\nशांति - सखि, ही देखील तामसी श्रद्धा काय\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस���कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/06/marathi-kavita-pralahd-dudhal.html", "date_download": "2021-07-24T23:40:18Z", "digest": "sha1:OKSBLGNNGNH3ZLZJ3JX3AHBI57ULFS7K", "length": 3495, "nlines": 62, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "वास्तव | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nखुप काही बोलतो आपण\nसारासार बुध्दी गहाण ठेवून\nदिले जातात घेतले जातात\nस्वार झालेला असतो प्रत्येकांवर\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/shivsmarak-memorial-to-remain-closed-for-four-months-of-rainy-season-128210608.html", "date_download": "2021-07-25T00:50:25Z", "digest": "sha1:Z5C4HTD7E6JKJAVSFJWOMSHGR6ADU64M", "length": 5477, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shivsmarak memorial to remain closed for four months of rainy season | पावसाळ्याचे चार महिने शिवस्मारक राहणार बंद, समुद्रात भुयारी मेट्रोच्या चाचपणीचे चव्हाणांचे आदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबई:पावसाळ्याचे चार महिने शिवस्मारक राहणार बंद, समुद्रात भुयारी मेट्रोच्या चाचपणीचे चव्हाणांचे आदेश\nअरबी समुद्रात उभारण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पावसाळ्यातील ४ महिने बंद ठेवावे लागणार आहे, अशी माहिती सल्लागार कंपनीने उघड केली आहे. आजपर्यंत ही बाब तत्कालीन फडणवीस सरकारने गुप्त ठेवली होती. चार महिने स्मारक बंद न ठेवण्याबाबतच्या उपायांची चाचपणी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.\nफडणवीस सरकारच्या काळात शिवस्मारकाची पायाभरणी झाली होती. तसेच स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले होते. मात्र ३६०० कोटी खर्चून बांधले जाणारे स्मारक पावसाळ्यातील चार महिने समुद्र सुरक्षित नसल्याने बंद ठेवावे लागणार असल्याचे उघड करण्यात आले नव्हते.\nस्मारकासंदर्भात आढावा बैठकीत प्रकल्प सल्लागार कंपनी इंजिज इंडियाने स्मारकाची वस्तुस्थिती मांडली. दिवसाला स्मारकाला २५ हजार प्रवासी भेट देतील. मात्र स्मारक वर्षातील ४ महिने बंद ठेवावे लागेल. त्यावर मंत्री अशोक चव्हाण यांनी पर्याय विचारला. तेव्हा रोपवे, सागरी सेतू किंवा भुयारी मेट्रो पर्याय असल्याचे सांगितले. त्यातील भुयारी मेट्रो पर्याय व्यवहार्य असून त्यासाठी अधिकचा १५०० कोटी खर्च वाढणार असल्याची बाब सल्लागार कंपनीने निदर्शनास आणली.\nशिवस्मारकाचे एक टोक जमिनीवर, दुसरे समुद्रात\n- समुद्राखालून रेल्वेचे अनेक प्रकल्प झालेले आहेत, पण शिवस्मारकाचे एक टोक जमिनीवर तर दुसरे टोक समुद्रात आहे. तसेच सध्याचा स्मारकाचा आराखडा आहे, त्यात भुयारी रेल्वेचे नियोजन नाही.\n-पर्यावरणाच्या अनुषंगाने स्मारकाचा वाद न्यायालयांमध्ये असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास स्मारकाचे काम थांबलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/reliance-employee-salary-cut-10-50-percent-corona-effect", "date_download": "2021-07-25T00:42:32Z", "digest": "sha1:2T2JKDYAHE67H6WJFDFFOTT2S7PDBDS2", "length": 7131, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "वर्षभराचे वेतन मुकेश अंबानींनी नाकारले - द ���ायर मराठी", "raw_content": "\nवर्षभराचे वेतन मुकेश अंबानींनी नाकारले\nमुंबई : कोरोना विषाणू साथीचे उद्योग जगतावर आलेले संकट पाहता देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती व रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पुढील एक वर्ष कोणतेही वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर कंपनीने वार्षिक १५ लाख रु. पेक्षा अधिक पगार असलेल्या आपल्या कर्मचार्यांच्या वेतनात १० ते ५० टक्के कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे.\nरिलायन्स व्यवस्थापनाने आपल्या हायड्रोकार्बन विभागातील हजारो कर्मचार्यांना एक संदेश पाठवून या निर्णयाची माहिती दिली. कंपनीने कर्मचार्यांचा बोनसही न देण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीत वित्तीय वर्षाच्या तिसर्या तिमाहीत बोनस दिला जातो.\nआपल्या विस्तृत संदेशात रिलायन्स व्यवस्थापनाने कोरोनाने उद्भवलेल्या जागतिक संकटाने रिफायनरी उद्योगावर मोठा प्रभाव पडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कंपनीच्या विविध भागांमध्ये वेतन कपातीचा निर्णय घेणे गरजेचे झाल्याचे कंपनीने म्हणणे आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक असलेल्या मुकेश अंबानी यांचा वार्षिक पगार हा १५ कोटी रु. आहे. तो सर्व पगार ते कंपनी फंडाकडे देणार आहेत. त्याचबरोबर ज्या कर्मचार्यांचा वार्षिक पगार १५ लाख रु. पेक्षा कमी आहे त्यांच्या पगारात कपात करण्यात आलेली नाही. पण त्याहून अधिक पगार असलेल्या कर्मचार्यांच्या वेतनात १० टक्के कपात करण्यात आली आहे. तर कंपनीचे कार्यकारी संचालक, कार्यकारी समितीतील सदस्य यांच्या वेतनात ३० ते ५० टक्के इतकी कपात केली जाणार आहे.\nमुकेश अंबानी २००८-०९पासून वार्षिक १५ कोटी रु. वेतन घेत आले आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही.\nसेंट्रल व्हिस्टा रोखण्यास न्यायालयाचा नकार\nकामगार धोरणाची नितांत गरज\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-07-24T23:13:15Z", "digest": "sha1:6CHWVRQJTBU43XKNXVZCP5ECBZWVASQK", "length": 8012, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सॅमसंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसाचा:माहितीचौकट कंपनी. सॅमसंग ही दक्षिण कोरियामधील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सॅमसंग ह्या नावाखाली अनेक विविध गट कार्यरत असून सॅमसंग ही कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज ह्या सॅमसंग परिवारामधील प्रमुख कंपन्या आहेत.\nसॅमसंग कंपनीचा इतिहाससंपादन करा\n१९३८ मध्ये ली-ब्युंग-च्युलने ही कंपनी किराणा मालाचे दुकान म्हणून सुरू केली.\n१९४० मध्ये किराणा व्यापारातल्या अतिस्पर्धेमुळे शिल्लक मालातून त्यांनी ‘नूडल्स’ बनवून विकायला सुरुवात केली.\n१९५० मध्ये नूडल्सचा व्यवसाय सोडून साखर उत्पादन करायला सुरुवात केली.\n१९५४ मध्ये त्यांनी साखर सोडून चक्क लोकरीचे कपडे तयार करून विकायला सुरवात केली.\n१९५६ मध्ये लोकरीचे कपडे सोडून वेगळाच म्हणजे विमा आणि ठेवींचा व्यवसाय सुरू केला.\n१९६० मध्ये विमा आणि ठेवींचा व्यवसाय सोडून ते ब्लॅक ॲन्ड व्हाईट टीव्हीच्या उत्पादनात उतरले.\n१९८० मध्ये त्यांनी टेलिफोनचे स्विचबोर्ड बनवण्याकडे आपला मोर्चा वळवला.\n१९८७ संस्थापक-मालक ‘ली’ मरण पावले. त्यानंतर कंपनीचे डिपार्टमेंटल स्टोअर, रासायनिक आणि पुरवठा, कागद/टेलिफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा चार भागात विभाजन झाले. त्याच वर्षी त्यांनी सेमी कंडक्टर्समध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केले.\n१९९० च्या दशकात, दक्षिण आशियाई सेमी कंडक्टर्समध्ये आपली गुंतवणूक करत असताना, यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सोडून ‘रिअल इस्टेट’मध्ये लक्ष घातले. अल्पावधीतच मलेशियात जगातले सध्याचे सगळ्यात उंचीचे पेट्रोनास टॉवर्स, तैवानमध्ये तैपई, दुबईत प्रसिद्ध ‘बुर्ज खलिफा’ या उत्तुंग इमारती बांधल्या.\n१९९३ मध्ये नवीन सीईओ झालेल्या लीच्या मुलानी जागतिक मंदीमुळे कंपनीचा अवास्तव आकार कमी करून (डाउनसायझिंग) लहान उपकंपन्या विकून टाकून सॅमसंग कंपनी पुन्हा एकत्र केली. सगळ्या कंपन्या एकत्र केल्यावर ‘मेमरी चिप्स’ बनवणारी ही जगातली सगळ्यांत मोठी कंपनी बनली.\n१९९५ मध्ये त्यांनी ‘एलसीडी स्��्रीन्स’ बनवायला सुरवात केली आणि दहा वर्षात फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन बनवणारे ते जगातले सगळ्यात मोठे उत्पादक बनले.\n२०१० मध्ये एलसीडी क्षेत्रातल्या गळेकापू स्पर्धेनंतर त्यांनी पुढच्या दहा वर्षाच्या व्यवसायवृद्धीची योजना आखली.\nसध्या (२०१६ साली) आयफोनपेक्षाही दुपटीने फोन विकत, आता ते जगातले सगळ्यात मोठे मोबाईल फोन निर्माते बनले आहेत.\nदक्षिण कोरियाच्या निर्यातीतला वीस टक्के वाटा फक्त एकट्या ‘सॅमसंग’चा आहे.\nसॅमसंगची २०१६ सालची वार्षिक विक्री २५० बिलियन डॉलर्स आहे; म्हणजे रुपयांत साधारण १,६२,५०,००,००,००० रुपये.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१९ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/pictures-small-shri-mahalakshmi-devi/", "date_download": "2021-07-25T00:16:06Z", "digest": "sha1:QNQENAJATE7TZMRMTEIRFIZ26N6MXYWW", "length": 13980, "nlines": 347, "source_domain": "sanatanshop.com", "title": "श्री महालक्ष्मी देवी (Laminated Photo) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nश्री महालक्ष्मी देवी (Laminated Photo)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/28530", "date_download": "2021-07-24T23:23:23Z", "digest": "sha1:RZH4QCDOSUJTRRKQG6R4GUHSD7KBJERK", "length": 19061, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "पती ला पत्नीने वांग्याची भाजी दिली नाही म्हणून विपरितच घडले , ? | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महत्वाची बातमी पती ला पत्नीने वांग्याची भाजी दिली नाही म्हणून विपरितच घडले , \nपती ला पत्नीने वांग्याची भाजी दिली नाही म्हणून विपरितच घडले , \nनवरा – बायकोमध्ये कधी आणि कोणत्या कारणावरून वाद होईल याचा काही नेम नाही.अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील हेर येथे घडली आहे . एका युवकाने वांग्याच्या भाजीसाठी आपल्या पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिलं आहे . या दुर्दैवी घटनेत आरोपीची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे . पीडितेच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजलं आहे . पीडित महिलेलला लातूरमधील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे . शारदुल शेख असं आरोपी पतीचं नाव आहे . तर गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित पत्नीचं नाव फरजाना शेख आहे . पत्नी फरजाणा हिने काल सकाळी घरी वांग्याची भाजी केली होती . यावेळी आरोपी पती शादुल आणि फर्जाना यांच्यात किरकोळ वाद झाला . या वादामुळे शादुल घरी जेवण न करताच निघून गेला . पण रात्री शारदुल दारू पिऊन घरी आला . मद्यधुंद असणाऱ्या शारदुलने बायकोला सकाळी केलेल्या वांग्याची भाजी जेवायला मागितली . फर्जाना यांनी वांग्याची भाजी संपल्याचं पतीला सांगितलं . पण शारदुलने वांग्याची भाजीच पाहिजे असा हट्ट धरला . पत्नीनं वांग्याची भाजी संपल्याच सांगितल्यानं पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं . या दुर्दैवी घटनेत पत्नी फर्जाना शेख गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत . अवघ्या हजार – दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या हेर गावात या घटनेनं खळबळ उडाली आहे अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांना गावकऱ्यांनी लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं . फर्जाना यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे . याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शादूल शेखला अटक केली आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत .\nPrevious articleआजोबा आणि मुलाने बापास मारून टाकले…\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच ���ान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/3665", "date_download": "2021-07-25T00:22:03Z", "digest": "sha1:7VX6QG4DEKKB5KCGYJR3W25AP53MC2CE", "length": 17856, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "बदनापूर शहर कडकडीत बंद…!! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा क��ुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome मराठवाडा बदनापूर शहर कडकडीत बंद…\nबदनापूर शहर कडकडीत बंद…\nजालना / बदनापुर , दि. २९ :- एन आर सी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या सर्व पक्षीय भारत बंद ला बदनापूर शहरात शम्भर टक्के प्रतिसाद मिळाला असून सर्वच समाजाच्या व्यापाऱ्यांनी आपापले दुकाने व्यवहार सकाळपासून बंद मध्ये सहभाग नोंदविला तर सर्व पक्षीय रॅली काढून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आले.\nकेंद्र सरकारने एन आर सी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व स्तरातून या कायद्याला विरोध सुरु झाला मात्र विरोधाला न जुमानता केंद्र सरकार ठाम असल्याने २९ जानेवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आला असता बदनापूर शहरात नागरिक व व्यापाऱ्यांची २८ जानेवारी रोजी बैठक झाली व या बैठकीत बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला व ३० जानेवारी रोजी कळकळीत बंद पाळण्यात आला यावेळी सर्व पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली असता या रॅली मध्ये केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या,पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला .\nPrevious articleदोन्ही ट्रकच्या मध्ये सापडून युवक ठार…\nNext articleलेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश ; देशासाठी दिलेले शहिद पति चे बलिदान व्यर्थ गेल्याची भावना – विरपत्नी शितल कदम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_542.html", "date_download": "2021-07-25T00:25:04Z", "digest": "sha1:AIR3KPODE33EQNXCWAAUROO4YV5WPR4U", "length": 7628, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश\nनाशिक दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nकोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेड नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू त्यांचे अश्रू कसे पुसू त्यांचे अश्रू कसे पुसू अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nनाशिक दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:31:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/recover-overdue-electricity-bills-of-water-supply-schemes-including-street-lights-undo-broken-connections-including-stop-power-cut/", "date_download": "2021-07-24T23:29:49Z", "digest": "sha1:CNVJWGVA57JYDMK5RWVZT556W3RJMH5C", "length": 12906, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nपथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा\nमुंबई – राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने दि. १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवून, यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात, राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकित वीज देयके व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश व���घमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nराज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकांवरील दंड आणि व्याज वगळून उर्वरित रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून महावितरण कंपनीला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने सदर थकित रक्कम चार हप्त्यात महावितरणला अदा करण्यात आली आहे. या संदर्भात महावितरणकडून तदनंतरच्या देय थकबाकी रकमेची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. महावितरणने वीज बिलापोटी यापूर्वी प्राप्त झालेल्या थकबाकी रकमेची तपासणी करुन योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अप्पर मुख्य सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करुन दि. १५ ऑगस्टपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल आवश्यक शिफारसींसह सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. हा राज्यस्तरीय समितीचा अहवाल येईपर्यंत राज्यातील ग्रामीण/स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीजवसुली, तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवून तसेच यापूर्वी तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.\nराज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याने केला रेड अलर्ट जारी\nजिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू\nकोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय\nचांगली बातमी – राज्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1575202", "date_download": "2021-07-25T01:09:58Z", "digest": "sha1:UTWRHSZ36ZAAPYJKUEJRFWJR7GMBHRGZ", "length": 2223, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:भटक्या जमाती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:भटक्या जमाती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:११, ११ मार्च २०१८ ची आवृत्ती\n४९ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n०१:११, ११ मार्च २०१८ ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n०१:११, ११ मार्च २०१८ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/8391", "date_download": "2021-07-25T00:24:14Z", "digest": "sha1:2OREDHFYO4DTHDCMBQ4KT26MFAYTR6QR", "length": 19422, "nlines": 184, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "कर्जतमध्ये जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी, सर्वच ठिकाणी सन्नाटा! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवका���चे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवे���\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome रायगड कर्जतमध्ये जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी, सर्वच ठिकाणी सन्नाटा\nकर्जतमध्ये जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी, सर्वच ठिकाणी सन्नाटा\nकर्जत – जयेश जाधव\nकोरोना विषाणू युद्ध रोखण्यासाठी आज जनता कर्फ्यु चे आवाहन केले. कर्जतमध्ये औषधांची दुकाने वगळता उत्फुर्तपणे सर्वच व्यवहार पूर्ण पणे बंद ठेऊन जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी झाला. नेहमीच गर्दी असलेल्या बाजारपेठा, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड अगदी शांत होते. सर्वच ठिकाणी सन्नाटा होता.\nजगभरात एकच चर्चा सुरू आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी’कोरोना’ शब्द ऐकायला मिळतो. कोरोना विषाणूला कसा आळा घालता येईल याची उपचार पद्धती अद्यापही तज्ञांना संशोधनातून शोधून काढता आली नाही. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच आज रविवारी ‘जनता कर्फ्यु’ जाहीर केला आहे. कर्जतमध्ये जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी झाला. औषधांची दुकाने वगळता सर्वच व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद होते. एरव्ही बंद असल्यावर मोकळ्या झालेल्या रस्त्यावर लहान मुले क्रिकेट खेळायची ते दृष्यही पहावयास मिळाले नाही. सर्वच ठिकाणी सन्नाटा होता.\nएरव्ही नेहमीच वाहतूक कोंडी होणारा कर्जत चारफटा, श्रीराम पूल ओस पडलेले दिसत होते. आणीबाणी जाहीर झाल्यासारखे सर्वच जण आपापल्या घरात होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक अरुण भोर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व ठिकाणी लक्ष ठेऊन होते. कोरोना पासून देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी जे आपल्या जीवाची बाजी लावत आहेत त्यांचे कौतुक करण्यासाठी सायंकाळी बरोबर पाच वाजता अनेक नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळीनाद तर काहींनी टाळ्या वाजविल्या.\n‘आजच्या दिवसाचा अनुभव वेगळाच होता. सर्वच व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद होते.\nPrevious articleपरतुर शहरात संचारबंदी चा आदेश मोडणाऱ्यांना पोलिसांचा चोप \nNext articleशासन आणि आपण एकत्रितपणे कोरोना विषाणूचा मुकाबला करु – राज्याचे सार्वजनिक बांधकांम मंत्री , नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nकर्जत तालुक्यातील अविज विलेज फार्महाऊसवर कर्जत पोलिसांनी धाडसी कारवाई, ३४ जणांवर गुन्हे दाखल\nनिवडणुका बघून कधीच मनसे काम करत नाही – आमदार राजू दादा पाटील\nमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्तुत्य उपक्रम..\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/salman-khan-is-going-to-make-bulbul-marriage-hall-under-his-banner-127273101.html", "date_download": "2021-07-24T23:01:06Z", "digest": "sha1:NPETFPHSGEKFDIJ35LG25WOVCMR7WWTG", "length": 4457, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan is going to make 'Bulbul Marriage Hall' under his banner | आपल्या बॅनरखाली ‘बुलबुल मॅरेज हाॅल’ बनवणार सलमान खान, ही आहे फिल्मची स्टारकास्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअपकमिंग:आपल्या बॅनरखाली ‘बुलबुल मॅरेज हाॅल’ बनवणार सलमान खान, ही आहे फिल्मची स्टारकास्ट\nलॉकडाऊनच्या काळात स्क्रिप्टवर करतोय काम सलंमान खान\nलॉकडाऊनमुळे सलमान खान सध्या पनवेलमधील फॉर्म हाऊसमध्ये अडकला आहे. परंतु यामुळे त्याच्या कामावर काहीही परिणाम झाला नाही. तो तेथे नवीन स्क्रिप्ट सतत वाचत असतो. सूत्रानुसार त्याला एक कथा खूप आवडली आहे. त्याच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्याची त्याची तयारी आहे. या चित्रपटात सलमान खान स्वत: असणार आहे. त्याच्याबरोबर पुलकित सम्राट, कृती खरबंदा, सुनील ग्रोव्हर आणि डेझी शाहदेखील यात झळकणार आहेत. ‘बुलबुल मॅरेज हॉल’ असे या चित्रपटाचे नाव आहे.\nचित्रपटात सलमान जोडप्यांना भेटवणाऱ्यांची भूमिका करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये होणार असून यामध्ये दोन वेगवेगळ्या जोडप्यांच्या कथा दाखविण्यात येणार आहेत. कथा ‘ड्रीम गर्ल’ फेम दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी लिहिली आहे. तर रोहित नय्यर दिग्दर्शन करणार आहेत.\nया चित्रपटात सुनील ग्रोव्हर पुलकित सम्राटच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणार आहे. सुनीलने यापूर्वी सलमान खानसोबत 'भारत' या चित्रपटात काम केले होते. चित्रपटात कृती खरंबदा आणि पुलकित सम्राट ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे.विशेष म्हणजे खासगी आयुष्यात हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-UTLT-5-government-schemes-for-women-you-gained-the-advantage-5827429-PHO.html", "date_download": "2021-07-24T23:08:43Z", "digest": "sha1:HQLTUU2GANAJ4OSA24H33KDIO3U4ZB3X", "length": 3101, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 government schemes for women you gained the advantage | महिलांसाठी आहेत मोदींच्या या 5 खास स्किम, तुम्ही लाभ घेतला काय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिलांसाठी आहेत मोदींच्या या 5 खास स्किम, तुम्ही लाभ घेतला काय\nनवी दिल्ली. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर उत्साहात साजरा केला गेला. जागोजागी महिला सशक्तीकरण पर जोर देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. भारत सरकार सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी महिलांवर होणारे ���त्याचार आणि भेदभाव रोखण्यासाठी सतर्क होत आहे. सरकारच्या काही योजना कमजोर आणि पिडित महिलाच्या सशक्तीकरणासाठी उपयोगी ठरत आहेत. तसेच सरकारने देखील महिलांचा मुद्दा आणि देशाच्या अर्थव्यवस्थ्येत त्यांच्या योगदानाला मान्यता दिली आहे. तसेच सरकारने मागील काही वर्षांपासून महिलासांठी काही योजना शुरू केल्या आहेत. या योजनांचा तुम्ही लाभ घेतला नसेल तर आत्ता ही घेऊ शकता.\nपुढे वाचा : मुलीच्या नावाची ही स्किम बनवेल करोडपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-BHY-brutal-torture-method-used-in-modern-times-5442439-PHO.html", "date_download": "2021-07-24T23:54:58Z", "digest": "sha1:2R5HTBJOVUKPU6RJDPXNQT5OHDOKR67E", "length": 3384, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Brutal Torture Method Used In Modern Times | कैद्यांसोबत अगदी जनावरांसारखा व्यवहार, पाहा टॉर्चर करण्याच्या क्रूर पद्धती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकैद्यांसोबत अगदी जनावरांसारखा व्यवहार, पाहा टॉर्चर करण्याच्या क्रूर पद्धती\nइंटरनॅशनल डेस्क- इंडोनेशियात रेपिस्टला शिक्षा देण्यासाठी आणलेला नवा कायदा चर्चेत आहे. यात दोषी व्यक्तींना नपुंसक बनविण्याबरोबच महिलांचे हार्मोन्स त्या दोषीच्या शरीरात सोडणे तर फाशीची शिक्षा देणे आदी मुद्दे आहेत. देशातील दोन पक्ष या कायद्याच्या विरोधात आहेत. जगभर आरोपींना, दोषींना शिक्षा देणे, टॉर्चर करणे आदी पद्धतीचा वापर केला जातो जो खूपच धोकादायक आहे. यात असेही पद्धती आहेत जे समोर आणल्या जात नाहीत.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टॉर्चर करण्याचे आधुनिक पद्धतीबाबत....\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-HDLN-court-granted-bail-to-chhindam-5827039-NOR.html", "date_download": "2021-07-24T23:50:27Z", "digest": "sha1:Y6F47ZXGETND4BMYM265TNTZGZUE7KJ4", "length": 5235, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "court granted bail to chhindam | श्रीपाद छिंदम याला जामीन मंजूर, म्हणतो, ‘मी तसे बोललोच नव्हतो, फिर्यादही खोटी\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीपाद छिंदम याला जामीन मंजूर, म्हणतो, ‘मी तसे बोल��ोच नव्हतो, फिर्यादही खोटी\\'\nअहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम यास अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी आज जामीन मंजूर केला आहे. परंतु दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. दरम्यान छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारत मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे कोर्टात सांगितले.\nअहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी आज छिंदमला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. छिंदम याने स्वत:च न्यायालयात 06 मार्च रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी (दि.09) सुनावणी झाली. छिंदम याने स्वत:वरील आरोप नाकारले असून फिर्यादीबरोबर राजकीय वाद असल्याने माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, अशी भूमिका छिंदम याने न्यायालयात मांडली. तसेच आई आजारी असून तिची देखभाल करायची आहे. मी कुटुंबातील कर्ता असल्याने माझा जामीन मंजुर करावा, असा युक्तीवाद केला. वकील नसल्यामुळे छिंदम याने स्वत:च कोर्टात त्याची बाजू मांडली.\nदोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी 12 ते 2 या वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी देणे व पोलीस तपासात हस्तक्षेप न करण्याच्या अटींवर न्यायालयाने छिंदमचा जामीन मंजूर केला आहे. सरकारतर्फे अॅड़ पी ए. स. चांदगुडे यांनी काम पाहिले. सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देणाऱ्या छिंदमने कोर्टात मात्र, सर्व आरोप नाकारत घुमजाव केले. मी ते वक्तव्य केलेच नसल्याचे छिंदम याने कोर्टात सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/PREMACHI-PARIBHASHA/669.aspx", "date_download": "2021-07-24T23:01:37Z", "digest": "sha1:UDRUPXGXXXBZP5DFIJIW5VJUECS6K5ML", "length": 22877, "nlines": 185, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PREMACHI PARIBHASHA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n१९३९ सालचा वसंत ऋतू. सुंदर तरुणी पामेला किराज, डोनाल्ड हिल या देखण्या पायलटला भेटते, आणि दोघे प्रेमात पडतात पण दुस-या महायुद्धामुळे त्यांना त्यांचा विवाह लांबणीवर टाकावा लागतो. डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते. तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन त�� डायरी लिहायला सुरुवात करतो; पण त्यातला मजकूर असतो एका सांकेतिक भाषेत पण दुस-या महायुद्धामुळे त्यांना त्यांचा विवाह लांबणीवर टाकावा लागतो. डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते. तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन तो डायरी लिहायला सुरुवात करतो; पण त्यातला मजकूर असतो एका सांकेतिक भाषेत ही भाषा असते रहस्यमय आकड्यांची ही भाषा असते रहस्यमय आकड्यांची डोनाल्ड युद्धाहून परततो; पण युद्धवैÂदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर, आयुष्यावर होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात. पामेलाला मनापासून वाटू लागते की, डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील हे रहस्य समजून घेतलेच पाहिजे डोनाल्ड युद्धाहून परततो; पण युद्धवैÂदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर, आयुष्यावर होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात. पामेलाला मनापासून वाटू लागते की, डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील हे रहस्य समजून घेतलेच पाहिजे हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील डोनाल्डची ती सांकेतिक भाषा पामेलाला जाणून घेता येईल डोनाल्डची ती सांकेतिक भाषा पामेलाला जाणून घेता येईल आपल्या प्रेमाला जाणून घेण्याची, एका शोधाची ही सत्यकथा\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचले���ं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारच�� बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... ���्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगद��� उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/get-out-of-bjp-we-are-ready-to-make-you-cm-sambhaji-brigades-reply-to-sambhaji-raje-nrdm-150285/", "date_download": "2021-07-24T23:43:33Z", "digest": "sha1:AUISDBWUKQGULWIJU4OJTTAGJSQ7FIUQ", "length": 15823, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Get out of BJP, we are ready to make you CM; Sambhaji Brigade's reply to Sambhaji Raje nrdm | भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार; संभाजी ब्रिगेडचं संभाजीराजेंना प्रत्युत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nऔरंगाबादभाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार; संभाजी ब्रिगेडचं संभाजीराजेंना प्रत्युत्तर\nसंभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं… आम्ही स��भाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे. दरम्यान शुक्रवारी बीड इथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला असता ‘मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा’ असं संभाजी छत्रपती म्हणाले होते.\nऔरंगाबाद : संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं… आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे.\nदरम्यान शुक्रवारी बीड इथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला असता ‘मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा’ असं संभाजी छत्रपती म्हणाले होते. छत्रपतींच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे. “बीडच्या कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजी छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा, असं म्हटलं. मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी छत्रपती संभाजी यांना दिलं.\nसंभाजी छत्रपती काय म्हणाले होते\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला.\nकायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना, राजकीय नेत्यांच्या भेटीची शक्यता\nसंभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/60c7519531d2dc7be70ae7a1?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-24T23:40:16Z", "digest": "sha1:KTR2JCA7LDEVKTA5YVXLMPNXOTKKES4J", "length": 5014, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - इफको'चा नॅनो युरिया आला बाजारात! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nइफको'चा नॅनो युरिया आला बाजारात\n➡️ पर्यावरण प्रदूषण लक्षात घेता व किफायशीर दरामध्ये शेतकऱ्यांना युरियाची उपलब्धता व्हावी या दृष्टीने इफको ने नॅनो युरिया या नावाने प्रॉडक्ट लाँच केले आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकृषी वार्तापीक पोषणव्हिडिओऊसमिरचीटोमॅटोकांदाकृषी ज्ञान\nहवामानकृषी वार्ताखरीप पिकव्हिडिओसोयाबीनमकाकापूसकृषी ज्ञान\n(24-30 जुलै) रोजी इतक्या जिल्ह्यात होणार अतिमूसळधार पाऊस\nशेतकरी बंधूंनो, २५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात होणार्या संभाव्य पावसाविषयी माहिती देण्यात येत आहे. २४ जुलै ते २६ जुलै पालघर ते सिंधुदुर्ग विभागात...\nकृषी वार्ता | मौसम तक Devendra Tripathi\nकृषी वार्तायोजना व अनुदानमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nपीएम किसान चे लाभार्थी असाल तर सहज मिळेल या देखील योजनेचा लाभ\n👉 केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम जमा करत असते. यासोबतच आता या योजनेमधून शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डही...\nकृषी वार्ता | TV9 Marathi\nकृषी वार्तायोजना व अनुदानपाणी व्यवस्थापनव्हिडिओसिंचनकृषी ज्ञान\nपाईपलाईन शेजारच्या शेजजमिनीतुन नेण्याचा कायदा\nशेतकऱ्यांना लांबवरून पाईपलाईन आणावयाची असल्यास बाजुच्या शेतकऱ्यांकडुन विरोध होतो, दुसऱ्याच्या शेतातुन पाईपलाईन अथवा पाण्याचा पाट आणावा लागत असल्यास शेतकऱ्यांमध्ये वाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/delhi-violence-pm-modi-appeal-maintain-peace-brotherhood-time", "date_download": "2021-07-25T00:20:09Z", "digest": "sha1:2WRB2ZKSTX2CLAB7PCX4ZCZ45BYTSBCG", "length": 10826, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदींचे मौन सुटले; काँग्रेसने मागितला शहांचा राजीनामा - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदींचे मौन सुटले; काँग्रेसने मागितला शहांचा राजीनामा\nनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या कुटुंबियांचा मंगळवारी रात्री भारतदौरा आटोपल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत तीन दिवस सुरू असलेल्या दंगलीवर आपले मौन सोडले. दिल्लीतील अनेक भागात पसरलेल्या हिंसाचाराची चौकशी व पाहणी दिल्ली पोलिस व अन्य यंत्रणांकडून सुरू असून दिल्लीतील माझ्या सर्व बांधवांनी शांतता व सलोखा राखावा असे आवाहन मोदींनी ट्विटद्वारे केले आहे. शांती व सौहार्द हे आपले खरे चारित्र्य आहे. दिल्लीत शांतता व सामान्य जनजीवन पूर्वपदावर लवकरच येईल अस���ही ते म्हणाले.\nगेल्या रविवारपासून दिल्लीच्या ईशान्येकडे मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊन २७ जण ठार झाले आहेत पण हिंसाचाराला रोखण्याचे दिल्ली पोलिसांनी विशेष प्रयत्न केले नाहीत. जमावाच्या हातात काठ्या, बांबू, रॉड, गावठी पिस्तुले असून घराघरात, दुकानांमध्ये घुसून लोकांना लक्ष्य केले जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे, तरीही दिल्ली पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही धडककृती आखलेली नाही. अनेक ठिकाणी दिल्ली पोलिसांच्या समक्ष दंगल होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.\nअमित शहांनी राजीनामा द्यावा – काँग्रेसची मागणी\nगेले तीन दिवस दिल्ली जळत असल्याप्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दंगलीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.\nबुधवारी पक्ष कार्यकारणीची एक बैठक होऊन त्यात प्रस्ताव संमत झाला. हा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी पत्रकारांपुढे सादर करताना दिल्लीतील हिंसा हा एक सुनियोजित षडयंत्राचा भाग असून भाजपचे नेते भडकाऊ घोषणा, भाषणे देत विद्वेष व भयाचे वातावरण वाढवत आहेत आणि ७२ हून अधिक तास दिल्ली पोलिस मूग गिळून सर्व पाहात होती. ही दंगल थांबवण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरले आहेत, गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे व तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांती समितीची स्थापना केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.\nहिंदू-मुसलमानांना मारून कोणाचा फायदा झाला\nतीन दिवस दिल्ली जळत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी एकदाही दंगलग्रस्त परिसराला भेट दिली नाही. पण बुधवारी त्यांनी विधानसभेत दिल्लीत झालेला हिंसाचार बाहेरच्या लोकांनी केला होता असा आरोप करत या दंगलीत कोणी ना कोणी मारले गेले आहे. राहुल सोळंकी मारला गेला कारण तो हिंदू होता, जाकीरही मारले गेले कारण ते मुस्लिम होते, या अशा मारण्याने हिंदू मुस्लिमांना काहीही फायदा झाला नाही, अशी झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.\nदिल्लीला अशा मत्सराची घृणा आलेली आहे, हे शहर असे आता काही सहन करू शकत नाही. सर्व दिल्लीने अशा जातीय राजकारणाविरोधा��� उभे राहिले पाहिजे, भावा-भावाशी लढण्यास सांगणारे राजकारण सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.\nकेजरीवाल यांनी दंगलीत मारले गेलेले दिल्ली पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्या कुटुंबियांना एक कोटी रु. रकम साहाय्य निधी म्हणून दिली जाईल अशीही घोषणा केली.\n‘१९८४’ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही – दिल्ली हायकोर्ट\nदिल्ली हिंसाचार : १३ बळी, गोळीबार\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-25T00:52:58Z", "digest": "sha1:CEFXZ5B72IQ5VZ732DQA4U3E4DIMABM6", "length": 23135, "nlines": 121, "source_domain": "navprabha.com", "title": "कॉंग्रेस पक्षाला नेतृत्वाच्या पोकळीचा ङ्गटका | Navprabha", "raw_content": "\nकॉंग्रेस पक्षाला नेतृत्वाच्या पोकळीचा ङ्गटका\nखरे तर छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आणि महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात भाजपाला सत्तावंचित केल्यानंतर कॉंग्रेसला आपला प्रभाव वाढविण्याची चांगली संधी होती, पण त्यांच्याजवळ परिश्रमी, कल्पक आणि सक्षम नेतृत्वच नसल्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे.\nसक्षम नेतृत्वाच्या अभावी एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला कसा धक्का बसू शकतो याचे प्रात्यक्षिक गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे धडाडीचे नेते ज्योतिरादित्य शिंदे व २२ आमदारांच्या खुल्या बंडामुळे संपूर्ण देशाला पाहायला मिळाले. या धुमश्चक्रीत त्या पक्षाच्या एका तडङ्गदार नेत्याला तर पक्ष सोडावाच लागलाच, त्याबरोबर पक्षाचे राज्य सरकारही गोत्यात आले आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, सोनिया गांधी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे पक्षाची घसरण थोपविली जाईल, पण आता ना सोनिया, ना प्रियंका ना अन्य कुणी सावरू शकेल असे म्हणण्याचे धारिष्ट्य कुणीही करणार नाही. या नेतृत्वाच्या यादीत मी राहुल गांधी यांचे नाव मुद्दामच समाविष्ट केले नाही, कारण त्या नेतृत्वाची २०१४,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीं मध्ये व दरम्यानच्या बालीश राजकारणामध्ये केव्हाच वासलात लागली आहे.\nखरे तर छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आणि महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात भाजपाला सत्तावंचित केल्यानंतर कॉंग्रेसला आपला प्रभाव वाढविण्याची चांगली संधी होती, पण त्यांच्याजवळ परिश्रमी, कल्पक आणि सक्षम नेतृत्वच नसल्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. बिचाजया सोनिया गांधींना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. आजारपणाच्या या अवस्थेत त्यांच्यावर हंगामी पक्षाध्यक्षाचे ओझे टाकून एकप्रकारे उर्वरित कॉंग्रेसनेत्यांनी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी अत्याचारच केला आहे. संपूर्ण पक्ष नाईलाजाने का होईना, पण अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका असे म्हणत असतानाही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परत घेण्याची चोहीकडून मागणी होत असतानाही त्यांनी आपला बालीश हट्ट सोडला नाही. सव्वाशे वर्षांच्या या पक्षात केवळ घराणेशाहीमुळे नेतृत्वाची स्वस्थ परंपराच प्रस्थापित न झाल्यामुळे अन्य कुणाचे नेतृत्वही समोर येऊ शकले नाही किंवा येऊ देण्यात आले नाही. त्यामुळे २०१९ च्या दारुण पराभवानंतर व्याधिग्रस्त सोनियांकडे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले. पण शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या काही शारिरीक मर्यादा असतात. सोनिया गांधीही त्याला अपवाद असू शकत नाही. शिवाय वार्धक्यानेही त्यांना गाठले आहे. जुने नेतृत्व थकले आहे, नवे नेतृत्व पळपुटे निघाले आहे, अशी आज कॉंग्रेसची अवस्था झाली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व सक्षम नेत्यांची भक्कम ङ्गळी असलेल्या भाजपाशी त्यांची गाठ पडली. त्याचा परिणाम काय होऊ शकतो हेच संपूर्ण देशाने गेल्या आठवड्यात पाहिले आहे.\nनादान नेतृत्वामुळेच कॉंग्रेस २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरू शकली नाही. खरे तर लोकसभेतील ५२ हे संख्याबळ प्रभावी विरोधी पक्ष बनण्यासाठी पुरेसे आहे. संपुआचा विचार केला तर ही संख्या ८० पर्यंत सहज जाऊ शकते.\nभाजपाविरोधी अन्य पक्षांना सोबत घ���ण्याचा प्रयत्न केला, तर एक जबरदस्त विरोधी पक्ष लोकसभेत आकार घेऊ शकतो. पण कॉंग्रेसने अधीररंजन चौधरींसारख्या अपरिचित आणि अपरिपक्व नेत्याकडे लोकसभेतील गटनेतेपद दिले. वास्तविक पक्षाचे पुनरुज्जीवनच करायचे असते तर राहुल गांधींनीच पुढे होऊन त्या पदावर काम करण्याची धडाडी प्रकट करायला हवी होती. त्यांनी पळ काढल्यानंतरही शशि थरुर, वीरप्पा मोईली, तिवारी यांच्यासारख नेते लोकसभेत उपलब्ध होते, पण कॉंग्रेसने अधीररंजनसारखे पार्सल त्या जागेवर बसविले. परवा ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांच्या राजीनाम्यांनंतर या विरोधी नेत्याने काय म्हणावे ‘अब हमारी सरकार बचना मुष्किल दिखता है’, कारण ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ सारखी शब्दावली त्यांच्या कानावर कधी पडलीच नाही. लोकसभेत मुद्दे उपस्थित करण्याच्या बाबतीत तर त्यांच्याकडे अठरा विश्वे दारिद्य्रच आहे. असे नेतृत्व पक्षाला काय दिशा देणार ‘अब हमारी सरकार बचना मुष्किल दिखता है’, कारण ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ सारखी शब्दावली त्यांच्या कानावर कधी पडलीच नाही. लोकसभेत मुद्दे उपस्थित करण्याच्या बाबतीत तर त्यांच्याकडे अठरा विश्वे दारिद्य्रच आहे. असे नेतृत्व पक्षाला काय दिशा देणार कार्यकर्त्यांना कसे प्रेरित करणार\nमुळात कॉंग्रेसकडे सक्षम नेतृत्वच राहिलेले नाही. २०१९ पूर्वीचे सोडा, पण त्या निवडणुकीतील पराभवानंतर तर त्याची गाडी जी रुळावरुन घसरली ती रुळावर येण्याऐवजी घसरतच गेली. २०१४ च्या पराभवानंतर त्या पक्षातील कथित ‘थिंकटँक’ने विचार केला की, हिंदू मतदार आपल्यापासून दूर जात आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या लाचार व ढोंगी धर्मनिरपेक्षतेला मात्र दोष दिला नाही. त्याचे खापर भाजपाच्या डोक्यावर ङ्गोडण्याचा प्रयत्न केला. त्या निवडणुकीतील राष्ट्रवादाचा प्रभाव कुणाच्याही लक्षात येण्यासारखा होता. त्याला विरोध करण्यात काहीही अर्थ नाही हे लक्षात यायला हवे होते. विकासाचे मुद्दे घेऊन मुसंडी मारता आली असती. ते काहीच जमले नसते तरी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यायला हवा होता. नव्याने सदस्यनोंदणी, पक्षांतर्गत निवडणुका यासारख्या कार्यक्रमातून नवचैतन्य निर्माण करणे अशक्य नव्हते. हे सगळे कसे करायचे असते याचा वस्तुपाठ भाजपानेच १९८५ च्या पराभवानंतर घालून दिला होता. पण त्यापैकी काहीही कॉंग्रेस नेतृत्वाने केले नाही. तशी क्षमताही त्या पक्षाजवळ नव्हती आणि इच्छाही नव्हती. नेतृत्व आपल्याच गुर्मीत वावरत होते. मोदींवर आरोप करणे एवढा एककलमी कार्यक्रमच त्याने राबविला. ३७० कलम, नागरिकता संशोधन कायदा, एनआरसी यांच्याबाबतीत वास्तववादी भूमिका घेऊन स्वत:ला राष्ट्रवादाच्या प्रवाहात ठेवणे पक्षासाठी अशक्य नव्हते. पण नेमक्या यावेळी त्यांना एकगठ्ठा मुस्लिम मतांची आठवण झाली. ती आपण आपल्याकडे ओढली तर हिंदूंमधील कथित सेक्युलरांच्या मदतीने आपण मोदींचा वारु अडवू शकू असे त्यांना वाटले. डाव्या, बुडत्या कथित इंटलेक्चुअलांना तर काडीचा आधार हवाच होता. त्यांनी डाव साधला. कॉंग्रेसला राष्ट्रीय प्रवाहापासून दूर केले. नागरिकता कायद्याबद्दल हेतूपुरस्सर भ्रम निर्माण करण्यात आला. मुस्लिम समाजाला बेजबाबदारपणे चिथावणी देण्यात आली, पण प्रत्यक्ष हिंसाचार सुरू झाल्यानंतर घरात लपून बसले, कारण त्यांच्या हातात काही उरलेच नव्हते.\nया पार्श्वभूमीवर संसदेतील गेल्या आठवड्यातील काकाजाकडे पाहिले तर कॉंग्रेसने विरोधी पक्षात बसण्याचा हक्कही गमावला असेच म्हणावे लागेल. अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पूर्वार्ध तर ते गाजवू शकले, पण दरम्यानच्या काळातल्या हिंसााचारामुळे त्यांना अक्षरश: बचावाच्या पवित्र्यातच नव्हे तर दाती तृण धरून वावरावे लागले.पहिल्या दोन तीन दिवसांत दाखविलेल्या आक्रमकतेचा ङ्गुगा सात सदस्यांच्या उर्वरित सत्रकाळासाठी झालेल्या निलंबनामुळे ङ्गुटला. लोकसभाध्यक्षांची नाराजी, त्यानंतर निलंबन रद्द करण्याचा त्यांचा उदारपणा यामुळे उरलीसुरली हवा गेली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या घणाघाती भाषणामुळे तर दाणादाणच झाली. त्यातच मध्यप्रदेशातील बंडाळीची भर पडली आणि कॉंग्रेसचे नेतृत्व किती दुबळे, कल्पनाशून्य ओ हे साजया जगाने पाहिले. एक दिवसभर तर राहुल गांधी यांच्या तोंडातून शब्दच ङ्गुटत नव्हता. सोनियाजी आजारीच आहेत. प्रियंका कुठे आहेत याचा सुगावाच लागत नाही. अक्षरश: निर्नायकी अवस्था झाली आहे.कमरनाथ, दिग्गीराजा यांचे स्वत:चे भवितव्यच पणाला लागले असल्यामुळे ते हारणारी लढाई लढण्याचा प्रयत्न तेवढा करीत आहेत एवढेच.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nहेमंत देसाई जागतिक नाणेनिधीने भारताचा जीडीपी दर साडेबारा टक्के तर चीनचा ८.६ टक्के असेल असा थेट अंदाज व्यक्त...\n(‘नवप्रभा’ दिवाळी अंक- २०२० मध्ये प्रसिद्ध) डॉ. अनुजा जोशी(नामवंत कवयित्री) दिवे लागले रे दिवे लागले...\nकोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक\nकर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...\nकोविड-१९ ला अटकाव करायचा कसा\nअमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....\nचीन संकटात, भारताला संधी\nशैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/morgan-hits-highest-number-sixes-one-day-cricket-194488", "date_download": "2021-07-25T00:58:38Z", "digest": "sha1:X6XAOWOAHUYBURTXWBAOJKV7GJQZRPTJ", "length": 5798, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | World Cup 2019 : सर्वाधिक षटकारांचा विक्रम आता मॉर्गनच्या नावावर", "raw_content": "\nएकदिवसीय क्रिकेटविश्वातील एक मोठा विक्रम इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आज (ता.18) आपल्या नावावर केला. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात धडाकेबा��� फलंदाजी करत मॉर्गनने तब्बल 148 धावा फटकावल्या. या फटकेबाजीबरोबर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.\nWorld Cup 2019 : सर्वाधिक षटकारांचा विक्रम आता मॉर्गनच्या नावावर\nवर्ल्ड कप 2019 :\nमँचेस्टर : एकदिवसीय क्रिकेटविश्वातील एक मोठा विक्रम इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आज (ता.18) आपल्या नावावर केला. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत मॉर्गनने तब्बल 148 धावा फटकावल्या. या फटकेबाजीबरोबर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.\nआतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये 17 षटकार कोणत्याही एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले नव्हते. पण आज ही गोष्ट मॉर्गनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. यापूर्वी 16 षटकारांचा विक्रम विश्वचषकामध्ये ख्रिस गेलच्या नावावर होता. हा विक्रम मॉर्गनने मोडीत काढला आहे.\nएकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात मारलेले षटकार\nइऑन मॉर्गन- 17 षटकार विरूद्द अफगाणिस्तान\nएबी डिव्हीलिअर्स- 16 षटकार विरुद्ध वेस्ट इंडिज\nरोहित शर्मा- 16 षटकार विरुद्ध ऑस्ट्रेलिया\nख्रिस गेल- 16 षटकार विरुद्ध झिम्बॉवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/murder-young-man-body-thrown-well-355893", "date_download": "2021-07-25T00:51:27Z", "digest": "sha1:TQ36RCXSFUIBPCGC2I6ZQUX2FN5M6EMB", "length": 7683, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुचाकीला बांधून तरुणाचा मृतदेह फेकला विहिरीत; प्रेमप्रकरणाचा संशय", "raw_content": "\nबंटी मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान अॅक्टिवा क्रमांक एम एच 40 - S -5634 ने घरून निघून गेला. त्यानंतर त्याने सायंकाळी त्याचा लहान भाऊ लोकेश श्यामराव चिडाम याला आपले लाइव्ह लोकेशन व्हाट्स अॅपच्या माध्यमातून पाठविले.\nदुचाकीला बांधून तरुणाचा मृतदेह फेकला विहिरीत; प्रेमप्रकरणाचा संशय\nनागपूर : हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीतील सुकळी गुपचूप येथील बंटी शामराव चिडाम (24) या तरुणाचा मंगळवारी रात्री खून करण्यात आला. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, बंटी मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान अॅक्टिवा क्रमांक एम एच 40 - S -5634 ने घरून निघून गेला. त्यानंतर त्याने सायंकाळी त्याचा लहान भाऊ लोकेश श्यामराव चिडाम याला आपले लाइव्ह लोकेशन व्हाट्स अॅपच्या माध्यमातून पाठविले.\nनातेवाईकांना चिंता वाटू लागल्याने त्यांनी उशिरा रात्रीपर्यंत गुमगाव ते महालक्ष्मी लॉनच्या परिसरात मिळालेल्या लोकेशननुसार बंटीचा शोध घेतला. याच परिसरामध्ये कपाशीच्या पिकाच्या ओळींमधून काहीतरी फरफटत नेल्याच्या खूणा आढळून आल्या. बुधवारी सकाळी या फरफटत नेलेल्या खुणांचा मागोवा घेत नातेवाईक, गावकरी व हिंगणा पोलिस अरुण शंभरकर यांच्या शेतातील विहिरीपर्यंत पोचले.\nअधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ\nविहिरीमध्ये बंटीचा मृतदेह व अॅक्टिवा गाडी आढळून आली. आरोपींनी बंटीला मारहाण करून ठार मारले व त्याचा मृतदेह ऍक्टिवा गाडीला दोराने बांधून विहिरीत फेकून दिला. हिंगणा पोलिसांनी अधिक तपास केला असता बंटीचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय आहे. हाच संशयाचा धागा पकडून हिंगणा पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला.\nअवघ्या आठ तासांत आरोपी धीरज झलके (वय 23) रा. सुकळी गुपचूप यास हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेऊन जेरबंद केले. इतर आरोपीना अद्याप अटक झालेले नाही. हिंगणा पोलिसांनी फिर्यादी मेघराज शालीक चिडाम, रा. सुकळी गुपचूप यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भादवि 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून, बंटीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे पाठविला आहे.\nसंपादन : अतुल मांगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/corona-patients-decreases-amravati-361888", "date_download": "2021-07-25T00:55:50Z", "digest": "sha1:FG4ZWKXSWOHORELGH4IO4HUJ2VUH5YFC", "length": 9966, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अमरावतीमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग अचानक का मंदावला?", "raw_content": "\nसर्वच घटकांना प्रभावित करून सोडणाऱ्या कोविड- 19 च्या संक्रमणाचा वेग आश्चर्यकारकपणे मंदावल्याचे चित्र मागील काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येचा वेग अधिक होता.\nअमरावतीमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग अचानक का मंदावला\nअमरावती : शहरात आणि जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय क्षेत्रासह प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या प्रशासनाने देखील रुग्ण कमी झाल्याची बाब मान्य केली आहे. मात्र, त्याचे ठोस क��रण अद्याप समोर आले नाही. असे असले तरी कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.\nसर्वच घटकांना प्रभावित करून सोडणाऱ्या कोविड- 19 च्या संक्रमणाचा वेग आश्चर्यकारकपणे मंदावल्याचे चित्र मागील काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येचा वेग अधिक होता. विशेष म्हणजे अमरावतीचा मृत्यूदर सुद्धा विभागात अधिक होता. ऑक्टोबरमध्ये मात्र आश्चर्यकारकरीत्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाला आहे. जवळपास दीड महिन्यांपूर्वी दररोज 250 ते 300 च्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण येत होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई, नागरिकांमध्ये स्वतःहून होणारा मास्कचा वापर यासर्व कारणांमुळे रुग्णसंख्या घटल्याचे बोलले जात आहे. 14 ते 20 ऑक्टोबरचा आठवडाभराचा कालावधी लक्षात घेता जवळपास 535 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 16 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच यापूर्वी 300 ते 350 रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह येत होते. त्याची सरासरी घटली आहे.\nहेही वाचा - छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा...\nग्रामीण भागातही विशेष करून हॉटस्पॉटमध्ये सुद्धा कोरोनाचा वेग मंदावला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. कुठल्याही आजाराचा फैलाव झाल्यानंतर त्याचा 'पिक पिरियड' येतो. त्यामध्ये अनेकांना बाधा होत असते. त्यानंतर हळूहळू तो कमी होत जातो. मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता कोरोनाची रुग्णसंख्या देखील कमी होत आहे. मात्र, नागरिकांनी गाफिल राहता कामा नये. खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.\n- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती.\nनागरिकांनी काळजी घ्यावी -\nसध्या नवरात्री तसेच त्यापुढील दिवसांत दिवाळीसारखे महत्त्वाचे सण आहेत. सणासुदीच्या या दिवसांमध्येसुद्धा खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाला पोषक असे कृत्य करू नये, असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे. सण साजरे करताना सुद्धा मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळणे गरजेचे आहे.\nहेही वाचा - आता खुद्द जनताच विचारतेय, मौदा नगरपंचायत काम करते की राजकारण\nटॉप पाच तालुके -\nकोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या सर्वांत जास्त अचलपूर तालुक्यात आहे. अचलपूर 37, वरुड व चांदुरबाजारमध्ये प्रत्येकी 14, अमर��वतीत 12, अंजनगावसुर्जीत 11, तर मोर्शी तालुक्यात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या मृतांची संख्या 351 आहे.\nतारीख (ऑक्टोबर) पॉझिटिव्ह मृत्यू\nएकूण रुग्णालय - 17\nरिक्त बेड - 1164\nसंपादन - भाग्यश्री राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/bdo-who-arrived-late-for-work-have-been-felicitated", "date_download": "2021-07-24T23:19:18Z", "digest": "sha1:RXYFXIFAJVEOFFH3APL5AILHINXJLQ7Q", "length": 4833, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उशिरा आलेल्या बीडीओंचा पुष्पहार घालत अनोखा सत्कार...!", "raw_content": "उशिरा आलेल्या बीडीओंचा पुष्पहार घालत अनोखा सत्कार...\nउशिरा आलेल्या बीडीओंचा पुष्पहार घालत अनोखा सत्कार...\nआमरण उपोषण आणि ठिय्या सुरू असतांना देखील संबंधित बीडीओ यांनी कसलीही दखल घेतली नाही.\nबीडच्या पाटोदा पंचायत समिती समोर अतिक्रमण हटावची मागणी घेऊन, वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र या आमरण उपोषणाची संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने, संतप्त झालेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी, बीडीओ अंनत्रे पी.डी यांच्या दालनात, दोन तास ठिय्या दिला.\nआमरण उपोषण आणि ठिय्या सुरू असतांना देखील संबंधित बीडीओ यांनी कसलीही दखल घेतली नाही. यामुळे अनेक वेळा फोन करून देखील ते पंचायत समिती कार्यालयात येण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला होता. मात्र जोपर्यंत बीडीओ येत नाही तोपर्यंत या दालनातून उठणार नाहीत, असा पवित्रा घेतल्यानंतर अखेर बीडीओ पंचायत समितीत दाखल झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी उशिरा आलेल्या बीडीओ यांना पुष्पहार अर्पण करून घालून त्यांचा सत्कार केला.\nमुंडे भगिनींसाठी राजीनाम्याचे लोण बीडपाठोपाठ नगरमध्ये\nदरम्यान, पाटोदा तालुक्यातील पारनेर गावांमध्ये, बुद्ध विहाराची जागा असून त्या जागेवर गावातीलच व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी आडत दुकान सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले अतिक्रमण, तात्काळ काढण्यात यावे. जोपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवू. असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.\nदरम्यान संबंधित ग्रामपंचायतला आपण लेखी पत्र दिलं असून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यांच्यावर कारवाई करा असे देखील सांगितले आहे. मात्र अतिक्रमण काढला ना���ी तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. अशी प्रतिक्रिया पाटोदा पंचायत समितीचे बीडीओ पी.डी.अंनत्रे यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mpscbook.com/chalu-ghadamodi-11-january-2021/", "date_download": "2021-07-24T23:10:33Z", "digest": "sha1:WVGTNGRK2XAG5NR4GXO5ZDSCXWB7XG6Y", "length": 7936, "nlines": 73, "source_domain": "mpscbook.com", "title": "(चालू घडामोडी) Current Affairs for MPSC | 11 January 2021 » MPSC Book", "raw_content": "\nचालू घडामोडी | 11 जानेवारी 2021\nगगनयान मोहिमेतील दोन शल्यचिकित्सक प्रशिक्षणासाठी लवकरच रशियाला :\nभारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत दोन शल्यचिकित्सकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून ते लवकरच त्यासाठी रशियाला रवाना होणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने या मोहिमेची तयारी सुरू ठेवली असून दोन फ्लाइट सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक डॉक्टर्स हे त्यात सहभागी होणार आहेत.\nभारतीय हवाई दलातून या दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली असून ते अवकाश वैद्यक शाखेतले जाणकार आहेत. भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची निवड इस्रोने मानवी अवकाश मोहिमेसाठी केली असून त्यांचे प्रशिक्षण युरी गागारिन संशोधन व चाचणी अवकाशवीर प्रशिक्षण केंद्र या मॉस्कोतील ठिकाणी गेल्या वर्षीपासून सुरू आहे.\nयुरी गागारिन हे अवकाशाची सफर करणारे जगातले पहिले अवकाशवीर होते. मध्यंतरीच्या काळात करोनामुळे रशियात टाळेबंदी लागू केल्याने भारतीय अवकाशवीरांचे प्रशिक्षण रखडले होते. भारताचे हवाई शल्यचिकित्सक हे फ्रान्सलाही प्रशिक्षणासाठी जाणार आहेत पण तेथील प्रशिक्षण सैद्धांतिक पातळीवरचे असेल.\nफ्रान्स हा देश अवकाश वैद्यकात आघाडीवर असून मेडीस स्पेस क्लिनिक ही सीएनईएसची स्वतंत्र वैद्यक संस्था आहे. गगनयान ही भारताची मानवी अवकाश मोहीम २०२२ मध्ये तीन भारतीयांना अवकाशात घेऊन जाणार असून करोनामुळे ती रेंगाळली आहे.\nश्रीनिवास पोकळेला “आनंदी बालकलाकार पुरस्कार’ :\nबालकलाकार श्रीनिवास पोकळे याला पहिला “आनंदी बालकलाकार पुरस्कार-२०२१’ प्रदान करण्यात आला.\n“नाळ’ या चित्रपटामध्ये “चैत्या’ची भूमिका करून ‘आई मले खेळाले जाऊ दे न व’ या गाण्याने मराठी प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला “आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अॅकॅडमी, अकोला’ या संस्थेच्या वतीने पहिला आनंदी बालकलाकार पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आला.\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन समित्यांचे अध्यक्षपद भारताला :\nभारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रमुख समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे.\n2022 साठीची दहशतवादविरोधी समिती, तालिबान निर्बंध समिती आणि लीबिया निर्बंध समितीचे अध्यक्षपद भारताला मिळाल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती यांनी सांगितले.\nदहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचे त्रिमूर्ती यांनी नमूद केले.\nभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जम्मू व काश्मिर सरकारचे ‘सतर्क नागरिक’ अॅप :\nजम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते ‘सतर्क नागरिक’ नामक एका मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले.\nभ्रष्टाचाराला आळा घालणे हे या अॅपचे उद्दीष्ट असून त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nराज्य सरकारचे दक्षता अधिकारी विभाग या अॅपचे व्यवस्थापन बघणार आहे.\nMPSC 2020 Exam New Dates: MPSC परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर\nस्पर्धा परीक्षा सराव पेपर 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-24T22:58:28Z", "digest": "sha1:ZSRTSKY5JFNJS4DSJUGEOEO26CI2HNRI", "length": 59102, "nlines": 131, "source_domain": "navprabha.com", "title": "कूळ-मुंडकार कायद्याचा सामाजिक व राजकीय मागोवा | Navprabha", "raw_content": "\nकूळ-मुंडकार कायद्याचा सामाजिक व राजकीय मागोवा\n– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट\nगोमंतक मुक्तीनंतर प्रथमच म.गो. सरकारच्या अमदानीत १९६८ साली ‘जमीन महसूल कायदा’ अस्तित्वात आला. १९७० सालापासून या कायद्यांतर्गत जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू झाले. या सर्व्हेक्षणानुसार गोव्यातील एकूण जमिनीचे मोजमापासह आराखडे आणि नकाशे तयार करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ आणि १२ उतार्यांच्या धर्तीवर कुळांचे सर्वेक्षण करून १ आणि १४ चे उतारे तयार करून जमिनीची हक्कसूची तयार करण्यात आली. पण ही हक्कसूची परिपूर्ण नव्हती आणि नाहीही या लेखाच्या पूर्वार्धात नमूद केल्याप्रमाणे सरकारी यंत्रणेच्या गलगर्जीपणामुळे अनेक पारंपरिक कुळांची नावे या हक्कसूचीत नोंदली गेली नाहीत. जमीनमालकांशी चांगले संबंध असलेल्या कुळांनी हक्कसूचीत आपली नावे नोंदवलीच नाहीत. अनेकांनी या ना त्या कारणाने चुकीच्या, फसव्या, असत्य, खोट्या नोंदी केल्या आणि पर्यायाने जमीनदार व कूळ यांच्या या लबाडीमुळे तयार केली गेलेली जमीन हक्कसूची सदोष व उणिवा असलेली राहिली. वास्तविक पाहता मूळ कूळ कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी त्वरित आणि वेळेवर होणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. योग्य वेळ टळून गेल्यामुळे कूळ कायद्याचा प्रमुख उद्देशच हरवला गेला, निष्फळ ठरला.वाढता पर्यटन व्यवसाय, शिक्षणामुळे उच्चविभूषित झालेला समाज, नोकरी-व्यवसायाच्या मागे लागलेली तरुणाई, शेतीच्या मशागतीसाठी, कामासाठी घरचं मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे परराज्यांतील मजुरांची घ्यावी लागणारी महागडी सेवा, यामुळे कुळांनी शेती लागवडीकडे फिरवलेली पाठ या प्रमुख कारणांबरोबरच नव्याने लोकसंख्येची झालेली वाढ जी आज १५ लाखांवर पोचली आहे, शेजारी राज्यांतील स्थलांतरित, वाढते देशी व परदेशी पर्यटक यामुळे वाढत्या गृहनिर्माणाची वाढती गरज, या कारणांस्तव सुपीक जमीन नापीक ठरवून त्याचा गृहनिर्माणासाठी केला जाणारा उपयोग, शेतजमीन पडीक ठेवण्यात आणि नंतर तीच शेतीची जागा नगरनियोजन खात्याच्या अधिकार्यांना हाताशी धरून, विभागीय आराखड्यात बदल घडवून आणून ही जमीन गृहनिर्माणासाठी उपयोगात आणली गेली. विभागीय आराखड्यातील जमिनीचा उपयोग दाखवणारे रंग सरडा ज्याप्रमाणे आपले रंग क्षणाक्षणात बदलत असतो, तद्वत विभागीय आराखड्यातील रंग क्षणाक्षणाला सत्ताधीश, लोकप्रतिनिधी, नगरनियोजन खात्याचे अधिकारी, कूळ, मुंडकार आणि सरकारी यंत्रणा यांनी एकमेकांच्या संगनमताने आणि कटकारस्थाने करून बदलते ठेवले. त्यामुळे या सर्वच घटकांचा स्वार्थ साधला गेला, पैशांची हाव पूर्ण झाली. पण कूळ कायद्याचा मुख्य हेतू आणि उद्देश मात्र सफल झाला नाही. कायद्याचा अक्षरशः बोर्या वाजला.\nमला आजही आठवतं, १९७७ ते १९७९ या काळात गोवा विधानसभेत मी म.गो. पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नगरनियोजन कायदा संमत केला होता, आणि सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून माझी आणि विरोधी गटाचा प्रतिनिधी म्हणून डॉ. जॅक सिक्वेरा यांची नेमणूक केली होती. ताईंच्या अध्यक्षते���ालील या खात्याचे प्रमुख श्री. देशपांडे हे होते.\nत्यानंतरही १९८९ ते १९९४ आणि १९९४ ते १९९९ या माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत मी विधानसभेतील सभापती व मंत्रिपदाचा अल्पकाळ वगळता विरोधी गटाचा प्रतिनिधी म्हणून नगररचना खात्यावर प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळीही प्रामुख्याने मुख्यमंत्री हेच नगररचना खात्याचे अध्यक्ष असत. आज जे कूळ-मुंडकारांच्या नावाचा गजर करीत आणि टाहो फोडीत राजकारण करू पाहत आहेत, ते त्यावेळी म.गो. पक्षात फूट पाडून सत्तास्थानी आले आणि नगररचना खात्याचे अध्यक्ष बनत विभागीय आराखड्यातील रंग बदलत राहिले. राजकारणातील या सरड्यांनी आराखड्यात बदल घडवून आणत, कूळ-मुंडकारांचे हे कैवारी, जे आजही कूळ-मुंडकारांचे प्रश्न आपण सोडवल्याचा दावा करतात, तेच आज मोठे जमीनमालक, भाटकार आणि बिल्डर बनले आहेत. कै. नारायण नाईक यांच्यासारख्यांनी जी कूळ-मुंडकार संघटना अस्तित्वात आणून कुळांच्या आणि मुंडकारांच्या हक्कासाठी लढा दिला, संग्राम केला त्यांची मात्र ते कुणीही आठवण काढत नाहीत. हे या कायद्याचे आणि सरकारी यंत्रणेच्या गलथानपणामुळे अजूनही न्याय मिळालेला नाही त्या अस्सल व प्रामाणिक कूळ-मुंडकारांचे दुर्दैव होय\nमूळ कूळ कायदा आणि त्याला आणलेली ५ वी दुरुस्ती अस्तित्वात आल्यास आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास आता ४८ वर्षांपेक्षा जास्त आणि १९७६ साली संमत झालेला मुंडकार कायदा अस्तित्वात येऊन ३८ वर्षांचा काळ लोटला आहे; अजूनही कित्येक कूळ-मुंडकारांना जमिनीच्या सनदा मिळालेल्या नाहीत. वास्तविक पाहता कूळ व मुंडकार कायद्यातील तरतुदीनुसार सनदा देण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेची होती. सरकारी यंत्रणा याबाबतीत कूळ-मुंडकारांना योग्य न्याय वेळेवर देऊ शकली नाही. पर्यायाने भूमिपुत्र या कायद्यांतर्गत मिळणार्या फायद्यांपासून वंचित राहिला हे आपणास मान्य करावेच लागेल.\nआता ५० वर्षांचा कालावधी उलटल्यावर पर्रीकर सरकारने कूळ व मुंडकार कायद्यात आणखी काही दुरुस्त्या आणल्या आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाला आणि कूळ-मुंडकारांना चकित करणार्या आहेत. या दुरुस्त्यांनुसार सरकारने कूळ-मुंडकार कायद्यांतर्गत सर्व खटले दिवाणी न्यायालयात वर्ग करण्याची तरतूद केली आहे, आणि त्याचबरोबर ‘सनसेट’ आणि ‘कंत्राटी शेती’ या दोन कलमांचा या दुरुस्त्य���ंत समावेश करून सर्वांचीच झोप उडविली आहे. ‘सनसेट’ या कलमानुसार तर कूळ-मुंडकारांना तसेच जमिनीच्या मूळ मालकांना तीन वर्षांच्या कालावधीत आपले हक्क साबित करण्यासाठी दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा लागेल, नपेक्षा त्यांना तीन वर्षांच्या कालावधीनंतर कधीही अर्ज किंवा खटला दाखल करता येणार नाही. ‘कंत्राटी शेती’ हे आणखी एक नवे कलम या दुरुस्तीद्वारे कूळ-मुंडकार कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे. आता कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्तीद्वारे मूळ कायद्यात समावेश करण्यात आलेल्या कलमांचा सविस्तर आढावा घेतल्यास ते अप्रस्तूत ठरणार नाही असे मला वाटते.\nपहिल्या दुरुस्तीनुसार कूळ-मुंडकारांचे आणि जमीनमालकांचे खटले मामलेदार न्यायालयातून दिवाणी न्यायालयाकडे वर्ग करण्याची तरतूद केली आहे. गेल्या तीस-चाळीस वर्षांत कूळ-मुंडकारांचे अनेक खटले आणि अर्ज मामलेदार न्यायालयात निकालाविना रेंगाळत पडले आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर कळून येईल की मामलेदारांची संख्या कमी असून त्यांच्यावर इतर कामांचाही बोजा असल्याने कूळ-मुंडकारांचे खटले व अर्ज हाताळण्यास त्यांना वेळ मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांत मामलेदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न झाला तरी शेकडो खटले हाताळण्यासाठी आवश्यक असलेली मामलेदारांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. मामलेदारांची अनेक पदे पदोन्नतीने भरली गेल्यामुळे किंवा वशिल्यांच्या तट्टूंची खोगीर भरती झाल्यामुळे कायद्याचे योग्य ज्ञान असलेले किंवा प्रशिक्षण घेतलेले मामलेदार संख्येने कमीच आहेत. मामलेदारासारख्या अधिकार्यांची निवड गोवा लोकसेवा आयोगामार्फत होत असली तरी सरकार बदलताच आयोगाच्या अध्यक्षाची व बिगर सरकारी सदस्यांची मुदत संपताच त्या पदावरून उचलबांगडी करून सरकारी पक्षाशी बांधिलकी व जवळीक असलेल्यांची त्याजागी नेमणूक केली जाते असा बोलबाला आहे. त्यामुळे एखाद्या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड होईलच म्हणून सांगता येत नाही. याला मामलेदारही अपवाद नाहीत असे मला वाटते. या कारणासाठीच असेल कदाचित, कूळ-मुंडकारांना त्यांचे मालकी हक्क देणार्या सनदा देण्यात दिरंगाई होत असावी. पण यावर उपाययोजना म्हणून आणि कूळ-मुंडकारांचे खटले व अर्ज त्वरित निकालात काढले जावेत यासाठी ते दिवाण�� न्यायालयाकडे सुपूर्द करण्याचा सरकारी निर्णय कितपत योग्य आहे खरोखरच यामुळे कूळ-मुंडकारांना त्वरित न्याय मिळेल खरोखरच यामुळे कूळ-मुंडकारांना त्वरित न्याय मिळेल लाख मोलाचा प्रश्न आहे\nया विषयावर चर्चा करताना आमचे एक वकील सांगत होते की, एकदा हे खटले मामलेदारांकडून काढून घेऊन ते दिवाणी न्यायालयाकडे वर्ग केले की हे खटले दिवाणी संहितेनुसार चालवावे लागतील. न्यायालयाचे भरमसाठ शुल्क भरावे लागेल. एखाद्या तांत्रिक कारणावरूनही असे खटले फेटाळले जाण्याची शक्यता आहे. दिवाणी न्यायालयात खटला विरोधात गेला तर सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा न्यायालयांच्या पायर्या चढाव्या लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी चांगल्या वकिलाची गरज भासेल. आतापर्यंत या प्रकरणी बराच वेळ गेला आहे. आणखीन यापुढे कूळ-मुंडकारांनी किती काळ न्यायासाठी प्रतीक्षा करावी अशी सरकारची अपेक्षा आहे मामलेदारांप्रमाणेच दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्याही सध्या कमी आहे. मामलेदारांकडे शेता-भाटांची प्रत्यक्ष पाहणी करणारी यंत्रणा असल्याने कूळ-मुंडकारांना न्याय देणे अधिक सोपे होते. दिवाणी न्यायालयात अशी प्रत्यक्ष पाहणी करणारी यंत्रणा नसल्याने न्यायाधीश दस्तऐवजांवर अवलंबून राहतील आणि आवश्यक दस्तऐवज मिळवून ते न्यायालयात सादर करणे हे कूळ-मुंडकारांसाठी एक दिव्यच असेल. कारण अनेकांच्या बाबतीत त्यांचे जमीनमालक व भाटकारांशी चांगले व सलोख्याचे संबंध असल्याने कूळ-मुंडकार असल्याची नोंद कागदोपत्री कुठे झालेलीही नसेल. त्यामुळे आपण कूळ-मुंडकार असल्याचे न्यायालयात सिद्ध करणे त्यांना कठीण होणार आहे याचाही नवी दुरुस्ती करताना सरकारने विचार केलेला नाही असे दिसते. खरे म्हणजे सरकारने कूळ-मुंडकारांचे खटले दिवाणी न्यायालयाकडे सुपूर्द करण्याऐवजी मामलेदारांची संख्या वाढवली असती, कूळ-मुंडकारांचे खटले व अर्ज हाताळण्यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन, इतर काम न देता असे खटले व अर्ज हाताळण्याचेच काम दिले असते तर हा प्रश्न अधिक सोपेपणाने आणि जलद सुटला असता.\nसरकारने केलेल्या दुरुस्तीनुसार कूळ-मुंडकार कायद्यामध्ये ‘सनसेट’ या दुसर्या एका कलमाचा समावेश आहे. या कलमानुसार कूळ-मुंडकारांनी तसेच मूळ जमीनमालक व ��ाटकारांनी तीन वर्षांच्या आत आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी दिवाणी न्यायालयात खटला किंवा अर्ज दाखल न केल्यास त्यांना असा खटला किंवा अर्ज त्यानंतर कधीही करता येणार नाही. सांगितलं जातं त्याप्रमाणे सुरुवातीला हा काळ फक्त एक वर्ष मुदतीचाच होता. पण काही मंत्री-आमदारांच्या आग्रहामुळे हा काळ तीन वर्षे मुदतीचा करण्यात आला. पण असे असले तरी कागदोपत्री पुरावा गोळा करण्यात वेळ गेल्याने निश्चित केलेल्या वेळेत खटला किंवा अर्ज दिवाणी न्यायालयात सादर करणे शक्य न झाल्यास कायद्यांतर्गत जमीन-बागायतीचे मालक बनलेल्या कूळ-मुंडकारांचे पुढे कसे होईल जमिनीचे मूळ मालक त्यांना सहकार्य करतील की आपल्या जमिनीतून त्यांना हुसकावून लावतील जमिनीचे मूळ मालक त्यांना सहकार्य करतील की आपल्या जमिनीतून त्यांना हुसकावून लावतील गेली अनेक वर्षे कसलेली, राखण केलेली, पण जमिनीच्या मालकी हक्कापासून कूळ-मुंडकार वंचीत राहतील. यातून तंटे-बखेडे उभे राहतील का गेली अनेक वर्षे कसलेली, राखण केलेली, पण जमिनीच्या मालकी हक्कापासून कूळ-मुंडकार वंचीत राहतील. यातून तंटे-बखेडे उभे राहतील का\nया दुरुस्त्यांतील तिसरी दुरुस्ती म्हणजे कंत्राटी किंवा करार पद्धतीची शेती व बागायती. वास्तविक पाहता करारपद्धतीने केली जाणारी शेती-बागायती ही मूळ कूळ-मुंडकार कायद्यातील तरतुदीच्या विरुद्ध आणि विसंगत आहे. गोमंतकीयांसाठी ही संकल्पना नवीन असून ती किती फलद्रूप होईल हाही एक प्रश्नच आहे.\nया कूळ-मुंडकार कायद्यात सत्तेतील सरकारने आणलेल्या दुरुस्त्यांसंदर्भात सारांशाने आपल्याला एवढेच म्हणता येईल की कूळ-मुंडकार किंवा एखाद्या संघटनेने मागणी न करताही सरकारने ही दुरुस्ती आणली आहे. कायदा आयोगाचे तत्कालिन अध्यक्ष व आजचे दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी सरकारला सादर केलेल्या अहवालावर तत्कालिन मुख्यमंत्री व आजचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व तत्कालिन ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी विचारमंथन करून या दुरुस्त्या कूळ-मुंडकार कायद्यात आणल्या गेल्याचे वृत्त आहे. ऍड. सावईकर यांनी तर आपल्या अहवालात कूळ-मुंडकारांनाच दोष देत अप्रामाणिक ठरवल्याचे समजते. सरकारने जमीनमालक व भाटकारांच्या फायद्यासाठी आणि सोयीसाठी या दुरुस्त्या केल्या असल्याचा समज सर्वत्र पसरला आहे. त्यामुळेच या दुरुस्त्यांच्या उद्देशाबद्दल कूळ-मुंडकारांच्या आणि सामान्यजनांच्या मनात संदेह निर्माण झाला आहे. या दुरुस्त्यांच्या विरोधात ‘कूळ मुंडकार कृती समिती’, ‘उटा’, ‘भंडारी समाज संघटना’ संघर्ष करण्याच्या इराद्याने रस्त्यावर उतरल्या आहेत. या सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी एकत्र येऊन या संघर्षाला तीव्र आंदोलनाचे स्वरूप दिले आणि पुढे ते चिघळले तर गोमंतकीय बहुजनसमाजाच्या आणि सरकारच्या दृष्टीने तो एक ‘काळा दिन’ ठरेल.\nकूळ कायद्यातील या दुरुस्त्यांना राज्यपालांच्या मान्यतेनंतर त्यासंबंधीची अधिसूचना राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना अमलात येताच मामलेदार न्यायालयाने कूळ-मुंडकार खटल्यांसंबंधीची सुनावणी घेणे थांबवले आहे. अधिसूचना अमलात येऊन दोन-अडीच महिन्यांचा काळ उलटला तरी अजून एकही खटला किंवा अर्ज मामलेदार न्यायालयातून दिवाणी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेला नाही. कूळ-मुंडकारांचे खटले आणि दावे त्वरित निकालात काढायचे असतील तर मामलेदार व अन्य न्यायालयांतील प्रलंबित असलेले खटले व दावे त्वरित दिवाणी न्यायालयात वर्ग केले पाहिजेत. त्याचबरोबर दिवाणी न्यायालय ही एक स्वतंत्र न्यायिक यंत्रणा आहे. मामलेदार न्यायालयातील दस्तऐवजांवर दिवाणी न्यायालय कितपत भरवसा ठेवणार आणि सरकारी हुकूम किंवा सूचना ऐकणार हाही एक गुलदस्त्यातील प्रश्न आहे. दिवाणी न्यायालयात खटले व दावे दाखल करण्यासाठी कूळ-मुंडकारांना सरकारी खर्चात वकील देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे खरी, परंतु सरकारने दिलेला वकील कूळ-मुंडकारांची बाजू दिवाणी न्यायालयात योग्य प्रकारे हाताळील किंवा नाही याबद्दल मुंडकारांच्या मनात संशय आहे. सरकारने दिलेला वकील विरुद्ध पक्षकाराला सामील झाला तर (प्रामाणिक वकीलवर्गाची क्षमा मागून) अशी शंकाही काही कुळे व्यक्त करीत आहेत.\nया दुरुस्त्यांमधील ‘सनसेट’ हे खटला दाखल करण्यासाठी तीन वर्षांच्या मुदतीची मर्यादा घालणारे कलम सरकारने कूळ-मुंडकारांऐवजी स्वतःला लावून घेतले असते तर कूळ-मुंडकारांचे खटले त्वरित किंवा तीन वर्षांच्या कालावधीत निकालात निघाले असते. राहता राहिलं या दुरुस्त्यांपैकी कंत्राटी किंवा करार पद्धतीच्या शेतीला प्रोत्सा���न देणारं कलम. कुळांकडून किंवा मालकांकडून जमीन पडीक ठेवण्याच्या प्रमाणात या ना त्या कारणाने वाढ होत असल्यामुळे कदाचित त्यावरील उपाययोजना म्हणून या कलमाचा दुरुस्त्यांमध्ये समावेश केलेला असेलही, परंतु हा प्रकार मूळ कूळ-मुंडकार कायद्यातील तरतुदीशी विसंगत आहे, आणि या पद्धतीतून आपण आणखी पोटकुळे तर तयार करीत नाही ना याचा विचार सरकारने करण्याची वेळ आली आहे. या कलमामुळे दिवाणी न्यायालयांतील खटल्यांत भर पडली नाही म्हणजे मिळवली हजारो कुळांनी या ना त्या कारणामुळे अजूनही मालकीहक्कासाठी अर्ज केलेले नाहीत, त्यामुळे या दुरुस्त्यांचा कायद्यातील पळवाटा शोधण्यात तज्ज्ञ असलेल्या वकिलांच्या सहकार्याने काही हितसंबंधी आणि आपमतलबी लोक गैरवापर करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nनूतन मुख्यमंत्र्यांनी ‘या दुरुस्त्या मागे घेण्याचा प्रश्न आज उद्भवत नाही’ असे सांगत आवश्यकता असल्यास ‘सनसेट’ कलमामधील तीन वर्षांची मुदत वाढवण्यात येईल असे वारंवार म्हटले आहे. अगोदर कायद्याची अंमलबजावणी करूया आणि अडचणी आल्याच किंवा आवश्यकता भासलीच तर या दुरुस्त्या मागे घेऊया असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु एकदा का या कायद्याची कार्यवाही सुरू झाली की या दुरुस्त्या मागे घेण्याची कोणतीही शाश्वती नाही. सरकारी यंत्रणेची कार्यपद्धती पाहता सरकारच्या या घोषणा फसव्या असल्याची भावना कूळ-मुंडकारांची झाली आहे. आणखी एका गोष्टीचा उहापोह या ठिकाणी केल्यास ते अप्रस्तूत ठरणार नाही. या दुरुस्त्या विधानसभेत आवाजी मतदानाने संमत झाल्या. या दुरुस्त्या विधानसभेत सादर करण्यापूर्वी सत्ताधारी आमदार-मंत्र्यांशी चर्चा केली होती आणि त्यावेळी कोणीही या दुरुस्त्यांना विरोध केला नव्हता. विधानसभेतही कोणाही एका आमदाराने या दुरुस्त्यांविरुद्ध आवाज उठवला नव्हता. मग आताच त्यांचा विरोध का असा सवाल सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. विधानसभेचे कामकाज कसे चालते याची मला कल्पना आहे. अनेकदा विधानसभेत सादर होणारी विधेयके आणि अस्तित्वात असलेल्या कायद्याला आणावयाच्या दुरुस्त्या यासंबंधीची कागदपत्रे विधेयक विधानसभेत मांडण्यापूर्वी किमान तीन दिवस अगोदर विधिमंडळ सचिवालयाने सदस्यांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यामुळे सदस्याला त्याचा अभ्यास करून त्या��र आपले विचार व्यक्त करता येतील. परंतु स्वानुभवावरून सांगायचं झाल्यास अनेकदा विधेयकाची प्रत ते विधेयक विधानसभेत आणण्यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर सदस्यांच्या हाती पडते. त्यानंतर आपण विधानसभेचे कामकाज संपल्यावर घरी जातो तेव्हा त्या दिवशी आणि दुसर्या दिवशी विधानसभेत जाण्यापूर्वी कायकर्ते व मतदार यांच्या तक्रारी किंवा कामे ऐकून घ्यावी लागतात. त्यामुळे सदस्याला विधेयकाचा अभ्यास करण्यास वेळच मिळत नाही. अनेकदा चर्चेविनाच विधेयक संमत होते. एखाद्या अभ्यासू सदस्याने ते वाचले असेल तर तो विधेयकातील त्रुटी चर्चेवेळी मांडतो. विधेयक महत्त्वाचे असल्यास एखाद्या सदस्याच्या शिफारशीनुसार सरकारला मान्य असेल तर निवड समितीकडे पाठवले जाते. निवड समितीच्या शिफारशीसह हे विधेयक पुन्हा चर्चेसाठी विधानसभेत येते तेव्हा किमान ३६ तास अगोदर त्याची प्रत शिफारशींसह सदस्यांना पुरवली जाते. त्यामुळे विधानसभेचे एक-दोन सदस्य आणि मुख्यमंत्री यांनी, चर्चेविना विधेयक संमत करण्यात आले ही सदस्यांची आणि प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची तक्रार व विधेयक संमत करतेवेळी कोणीही आमदाराने या दुरुस्तीस विरोध केला नाही त्यामुळे ते बिनविरोध संमत झाले, असा दावा करणे हे सगळेच फसवे आहे.\nइतके महत्त्वाचे विधेयक कूळ-मुंडकार प्रश्नाशी निगडीत असल्यामुळे विधानसभेचे सदस्य व संबंधित घटक यांना विश्वासात घेऊन आणले गेले असते तर ते अधिक विश्वासार्ह ठरले असते. शिवाय आज विधेयकाला विरोध करीत संघर्षाची भाषा बोलत रस्त्यावर उतरलेल्या बहुजन समाजातील विविध घटकांना तक्रार करण्याची जागाच उरली नसती. मूळ विधेयकाला आणलेल्या दुरुस्त्या या जमीनमालक व भाटकारांचे हित जपण्यासाठीच सरकारने आणल्या असल्याचा कूळ-मुंडकारांचा समजही झाला नसता. या दुरुस्त्या कूळ-मुंडकारांच्या हिताच्याच असून त्यांना वेळेवर न्याय मिळावा यासाठी आणल्या आहेत. विधेयक मागे घेतले जाणार नाही आणि त्यात काही त्रुटी असल्याच तर त्यावर योग्य तोडगा काढला जाईल, अशा प्रकारचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ज्याअर्थी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची खिल्ली उडवीत विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या गोमंतकीय समाजाचा फार मोठा घटक असलेल्या संघटनांनी व कूळ-मुंडकारांनी आणि विधानसभा सदस्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर अविश्वास दाखवला आहे, हे कुठल्याही सरकारला भूषणावह नाही हे सत्ताधार्यांनी लक्षात घेतले पाहिजे.\nया लेखाच्या पूर्वार्धात नमूद केल्याप्रमाणे म. गो. पक्षाच्या राजवटीत कूळ-मुंडकारांसंबंधीचे कायदे संमत झाले ते बहुजन समाजाला त्यांचे हक्क प्रदान करणारे होते. त्यांचे जीवन सुसह्य करणारे होते. आजची तिसरी पिढी जरी सुशिक्षित झालेली असली तरी जुनी पिढी अशिक्षित होती. अनेक कूळ-मुंडकारांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन न लाभल्यामुळे व मालकाशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांपायी हजारो कूळ-मुंडकारांची नोंद सरकार दरबारी झालेली नाही हे सत्य आपणास लपवता येणार नाही. पण आज सरकारचाच घटक असलेल्या बहुजन समाजाच्या म.गो. पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आणि आमदाराने या दुरुस्त्यांच्या विरोधात ‘सिंहा’ची डरकाळी फोडावयास हवी होती. परंतु दुर्दैवाने सत्तेच्या हव्यासापोटी तेही आज ‘दबक्या’ आवाजात या दुरुस्त्यांना विरोध करताहेत. ज्या बहुजन समाजाच्या पाठिंब्यावर युतीचे सरकार सत्तेवर आले त्यांच्या हिताच्या विरोधात जाणे म्हणजे सावली देणार्या वृक्षावरच स्वार्थासाठी कुर्हाड चालवणे होय याचे भान सरकारने ठेवावयास हवे होते. पण आपल्याच मस्तीत असलेल्या सरकारला बहुजन समाजाचे काहीही पडून गेलेले नाही असे एक बहुजन समाजाचा पुढारी माझ्याकडे बोलताना म्हणाला.\nएक गोष्ट खरी की या दुरुस्तीविधेयकासंबंधी दोन विचारप्रवाह आहेत. काहींच्या मते कूळ-मुंडकारांचे खटले हे दिवाणी न्यायालयाने हाताळणे योग्य आहे, कारण ज्या मामलेदारांकडे यापूर्वी हे खटले व अर्ज केले गेले होते ते हाताळण्याची कार्यक्षमता त्यांच्याकडे नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यावर राजकारण्यांकडून दबाव येणे शक्य आहे. त्यामुळेच कूळ-मुंडकारांचे खटले व अर्ज आजवर निकालाविना पडून राहिले आहेत. दिवाणी न्यायालयात अशा दबावांना व सरकारी हस्तक्षेपाला फारच थोडा वाव असले. दुसर्या मतप्रवाहानुसार वकिलांचे भरमसाठ शुल्क, मालकी हक्क प्रस्थापित करणारे दस्तऐवज मिळवण्यात येणार्या अडचणी आणि त्यामुळे वाया जाणारा वेळ, दिवाणी न्यायालयाच्या कामकाजाची पद्धत ही पूर्णतया दस्तऐवजांवर अवलंबून असल्याने न्याय मिळवण्यात येणार्या अडचणी आणि त्यातच ‘सनसेट’ कलमाचा केला गेलेला समावेश कूळ-मुंडकारांच्या मालकी हक्कांवर गदा आणणाराच आहे. त्यामुळे सरकारने या दुरुस्त्या त्वरित मागे घ्याव्यात.\nएक तोडगा म्हणून याबाबतीत सरकारला एक सूचना करावीशी वाटते की, गेले दोन महिने मामलेदार न्यायालयाने कूळ-मुंडकारांचे खटले व अर्जांवर सुनावणी घेऊन निकाल देणे बंद केले आहे. दिवाणी न्यायालयाने आतापर्यंत यासंबंधातील एकही खटला किंवा अर्ज विचारात घेतलेला नाही. यामध्ये वेळ वाया जातो आहे. सरकारने त्वरित हा खटला व अर्जाशी संबंधित असलेल्यांची बैठक बोलावून ‘इभ्रती’चा प्रश्न किंवा ‘विषय’ न करता त्यांच्याशी चर्चा करावी. या घटकांना सरकारी धोरण व विधेयकाचे कायदे समजावून सांगावेत, जेणेकरून या दुरुस्त्यांबद्दल त्यांचे समाधान होईल व विरोधाची धार कमी होईल आणि ‘सनसेट’संबंधीचा विरोधही मावळेल. आवश्यकता भासल्यास हे विधेयक विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणावी व ते विधानसभागृहाच्या निवड समितीकडे पाठवावे. निवड समितीने केलेल्या सूचनांवर विचारविनिमय करावा. तोपर्यंत मामलेदार न्यायालयाचे कूळ-मुंडकारांसंबंधीचे अधिकार शाबूत ठेवावेत. शक्य झाल्यास कूळ व मुंडकार कायद्याचे ज्ञान असलेल्यांना मामलेदार पदावर नेमून व त्यांना शिक्षित करून त्यांच्याकडे फक्त कूळ-मुंडकारांचेच खटले हाताळण्याचे काम द्यावे. ज्या कूळ-मुंडकारांची आपल्याला मामलेदार न्यायालयाकडून न्याय मिळाला नसल्याची भावना झाली असेल त्यांच्यासाठी खास याच कामासाठी नेमलेल्या दिवाणी न्यायाधीशांकडे दाद मागण्याची तरतूद करावी; जेणेकरून कूळ-मुंडकारांचे खटले व अर्ज त्वरित निकालात काढता येतील. ‘सनसेट’ कलम हे या मामलेदार व खास नेमलेल्या दिवाणी न्यायाधीशांसाठी अमलात आणावे. पोटकुळे आणि बिल्डर लॉबीपासून शेती वाचवायची असेल तर पारंपरिक शेतकर्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवून शेती करण्यास उद्युक्त करावे. आज शिक्षित तरुणही शेती-बागायतीचा व्यवसाय करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांना सरकारने शक्यतो सर्व प्रकारची मदत करावी, अन्यथा खाण व्यवसायामुळे अनेक शेतजमिनी नापिक झाल्या आहेत. सुपीक जमीन नापीक ठरवून आज वाढत्या लोकसंख्येमुळे गृहनिर्माण प्रकल्प येऊ पाहत आहेत. अशा परिस्थितीत कंत्राटी किंवा करार पद्धतीची शेती ही संकल्पना ‘वरदान’ न ठरता ‘शाप’ ठरण्याचीच ��धिक शक्यता आहे. आज शेती करण्याचे प्रमाण कमी असले तरी थोडेफार धान्य पिकवले जाते आहे; अन्यथा अन्नधान्यासाठी आपणास शेजारच्या राज्यांवर अवलंबून राहिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तशी वेळ आणि प्रसंग आपल्यावर येऊ नये एवढीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nसमान नागरी कायदा काळाची गरज\nदत्ता भि. नाईक दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी संपूर्ण देशाला एक समान नागरी कायदा असावा...\nशशांक मो. गुळगुळे ‘सेबी’ने नुकतेच ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेन्ट ट्रस्ट’च्या नियमावलीत बदल केले. बांधकाम उद्योगाला निधीचा पुरवठा व्हावा या...\nडॉ. आरती दिनकर हाय रे देवा मला ते दागिन्यांचं गाठोडं कुठेच दिसेना. मग रडूच यायला लागलं. मी आणि...\nगिरिजा मुरगोडी कधी देवराईत, कधी दाट वनात, कधी घनगर्द पण छान अशा जंगलात काहीतरी वेगळं जाणवत राहातं. भारून...\nआषाढ महिमा वर्णावा किती…\nडॉ. गोविंद काळे झपाट्याने बदलणार्या वेगवान काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी कालबाह्य बनल्या. आषाढ आणि आषाढवारी त्याला अपवाद. माणसा-माणसांतील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=12177", "date_download": "2021-07-25T00:25:15Z", "digest": "sha1:6MFFWBDUOMEIFJSAAF6VWQQ4WNGSHTLB", "length": 11828, "nlines": 141, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाडा : मां���ूळ तस्करी करणारे चार आरोपी जेरबंद | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome गुन्हे वार्ता वाडा : मांडूळ तस्करी करणारे चार आरोपी जेरबंद\nवाडा : मांडूळ तस्करी करणारे चार आरोपी जेरबंद\nवाडा वनविभागाची धडक करवाई\n30 लाखांचा मांडूळ साप जप्त\nदिनेश यादव/वाडा, दि. 17 : मांडूळ या दुर्मिळ प्रजातीच्या सर्पाची तस्करी करणार्या चौकडीला वाडा वनपरिक्षेत्रा (पश्चिम) च्या अधिकार्यांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने अटक करण्यात यश मिळवले असून या चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवाडा वनपरिक्षेत्र पश्चिम विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांना गोपनीय सुत्रांकडून, या भागामध्ये मांडूळ सापाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या अधारे चौरे यांनी स्वतः ग्राहक बनून या तस्करांशी संपर्क साधला. बोलणी अंती मांडूळ सापाची किंमत 30 लाखावर निश्चित झाली व व्यवहार ठरला. त्यानुसार चौरे यांनी आरोपी हरीशचंद्र पयर (वय 36, रा.भाईंदर), संजय भंडारी (वय 38, रा. मलवाडा, ता. विक्रमगड), तुकाराम हरवटे (वय 45, रा. कर्हे, ता. विक्रमगड) व त्रिंबक लिलका (वय 66, रा. कुंज, ता. विक्रमगड) यांना मनोर येथील मस्तान नाका येथे भेटण्यास बोलावले व प्रत्यक्ष मांडूळ पाहायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपी ठरलेल्या ठिकाणी मांडूळ घेऊन आल्यानंतर चौघांनाही अटक करण्यात आली व त्यांच्याकडून मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला.\nमांडूळ प्रजातीचा सर्प औषधी तसेच जादूटोणा (काळी जादू) करण्यासाठी वापरला जात असल्याने याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. तसेच तस्करांकडून लाखो-कोट्यावधींच्या किंमतीत हा साप विक्री केला जातो. दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 44, 50, 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास संदीप चौरे करत आहेत.\nया कारवाईमध्ये अविनाश कचरे, दशरथ कदम, सुरेंद्र ठाकरे, धम्मपाल म्हस्के, जावेद खान, आनंद जाधव, एल.एन. केंद्रे, सी.टी. बागकर, के. एस. सोनवणे, ज्ञानेश्वर आकरे, वाय. एन. सपकाळ आदी वन कर्मचारी सहभागी होते.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यं�� बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleपालघर येथे आदिवासी सांस्कृतिक महा संमेलनाचे आयोजन\nNext articleबिपिन लोहार यांना दिलासा; विनयभंगाचे आरोप खोटे ठरले; पोलिस निरीक्षकावर कारवाईचे निर्देश\nप्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; गावकर्यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला गुन्हा\nवाड्यात 65 वर्षीय वृद्धेची हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nवाड्यातील हिंदुस्थान पेट्रो फोम कंपनी जळून खाक\nवेदांतामधून एक कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, गुन्हा दाखल\nडहाणू : वीटभट्टी मालकाच्या जोखडातून आदिवासी मजूरांची सुटका\n“सुपा फार्म रोटरी उत्कृष्टता पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nवज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा, आठ ते दहा लाखांचा ऐवज चोरला\nवाडा तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघ पुरस्कार\n14 व्या वित्त आयोगाचा निधी आपले सरकार केंद्राला देण्यास विरोध\nडहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक सईद शेख अपात्र घोषित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nवाड्यात बंटी-बबली फेम कारनामा, नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा\nडहाणू : ऑनलाईन मटका खेळण्याच्या आरोपाखाली 4 जणांवर पोलिसांची कारवाई\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/saurav-ganguly-brother-snehashish-ganguly-tests-positive-corona-310151", "date_download": "2021-07-25T01:00:13Z", "digest": "sha1:RPJ57LYIV42M5QTIANSU3HWDOYYIQJDE", "length": 8100, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सौरव गांगुलीच्या कुटूंबापर्यंत पोहचला कोरोना; वाचा कोण कोण झाले बाधित...", "raw_content": "\nकोरोनाचा प्रार्दुभाव कोलकतामध्ये���ी थांबण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. देशातील अनेक शहरात कोरोनाने थैमान घातले आहे.\nसौरव गांगुलीच्या कुटूंबापर्यंत पोहचला कोरोना; वाचा कोण कोण झाले बाधित...\nकोलकता ः कोरोनाचा प्रार्दुभाव कोलकतामध्येही थांबण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. देशातील अनेक शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना योद्ध्यांसह बॉलीवूड, राजकीय क्षेत्रासह आता क्रीडा क्षेत्रातही कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे.\nमोठी बातमी - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिष गांगुली, त्याची पत्नी आणि तिच्या आई वडिलांना कोरोना झाल्याचे निदान गेल्या आठवड्यात झाले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत. स्नेहशिष हा स्वतः रणजी क्रिकेटपटू राहिलेला आहे. स्नेहशिष हा सध्या बंगाल क्रिकेट संघनेचा सचिव आहे.\nमोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह\nस्नेहशिष आणि त्याचे कुटूंब सौरव गांगुलीच्या बेहेला येथील बंगल्यात राहात नसून त्याचे निवासस्थान वेगळ्या ठिकाणी आहे. शनिवारी त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार असून त्या निगेटिव्ह आल्यास स्नेहशिष याच्या कुटूंबाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होताच गांगुलीने समाजकार्यात पुढाकार घेतला होता त्याने स्वतःचे ५० लाख रुपये दिल्यानंतर गरजूंना दोन हजार किलोचा भातही दिला. अम्फान चक्रीवादळाचा फटका बसलेल्यानाही गांगुलीने मदतीचा हात दिला होता.\nकोरोनामुळे धारावी झाली 'बदनाम वस्ती', आता इथल्या नागरिकांना सहन करावा लायतोय 'हा' त्रास...\nगांगुली यांना श्रीलंकेचा पाठींबा\nकोलंबो ः आयसीसीचे अध्यक्षपद मिळवण्याचा सौरव गांगुली यांचा मार्ग हळूहळू मोकळा होण्यास सुरूवात झाली आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाने गांगुली यांना पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे. या अगोदर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे क्रिकेट ऑपरेशन संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी काही दिवसांपूर्वीच गांगुली यांना जाहीर पाठींबा दाखवलेला आहे. सौरव गांगुली जर आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी मैदानात उतरणार असतील तर श्रीलंका क्रिकेट मंडळ त्यांना पाठींबा देईल, असे वृत लंका क्रिकेट मंडळाच्या हवाल���याने येथील वर्तमानपत्राने दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/duration-patient-doubling-mumbai-has-gone-so-many-days-325229", "date_download": "2021-07-24T23:05:54Z", "digest": "sha1:D4PK3BCEVOBU6PBUDW3GNRFTZIEVMEHJ", "length": 7600, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अरे वाह... ही तर दिलासा देणारी बातमी! मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला 'इतक्या' दिवसांवर", "raw_content": "\nरुग्णदुपटीचा कालावधी 61 दिवसांवर\nमुंबईत रुग्णवाढही 1.14 टक्क्यांपर्यंत घसरली\nअरे वाह... ही तर दिलासा देणारी बातमी मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला 'इतक्या' दिवसांवर\nसमीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा\nमुंबई: मुंबईतील कोव्हिड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 61 दिवसांवर पोहोचला असून रुग्णदरवाढ 1.14 टक्क्यांंपर्यंत खाली आली आहे. 22 मार्चरोजी हा कालावधी 3 दिवसांचा होता. एच पुर्व प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 152 दिवसांवरुन 126 दिवसांपर्यंत वाढला आहे.\nमुंबईतील तब्बल 'इतक्या' लोकांना कोरोना झाल्याचे कळलेही नाही; कारण की...\nमुंबईत 22 जूलैपर्यंत 1 लाख 1 हजार रुग्णांची नोँद झाली असून 5 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 74 हजार 210 रुग्णांनी कोव्हिडवर मात केली आहे. जुलै महिन्यातील हॉटस्पॉट असलेल्य़ा उत्तर मुंबईतील संसर्गही आटोक्यात येत आहे. शहरातील एकाही विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 30 दिवसांच्या खाली नाही.\nनियम पाळा नाहितर; तुरुंगात जाल घरगुती गणेशोत्सवासाठी BMC ची कडक नियमावली\nबोरीवलीत 32 दिवसांत दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत. हा शहरातील सर्वाात कमी कालावधी आहे. तर, एच पुर्व वांद्रे पुर्व प्रभागात 126 दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. हा शहरातील सर्वाधिक कालावधी असला तरी गेल्या आठवड्यापर्यंत या प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 150 दिवसांपेक्षा जास्त होता. बोरीवली आणि कांदिवली येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांपेक्षा कमी आहे. कांदिवलीत 38 दिवस त्याखालोखाल डी प्रभाग ग्रॅन्टरोड मलबार हिल 43 दिवस, दहिसर 46 दिवस आणि गोरेगावमध्ये 47 दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. याशिवाय 4 विभागांत 80 दिवसांच्यावर, 5 विभागात 70 दिवस, 4 विभागात 60 दिवस, तर, 3 विभागांत रुग्णदुपटीचा कालावधी 50 दिवसांहून अधिक नोंदवण्यात आला आहे.\nपोलिसांच्या क्वारंटाईन हॉटेलमध्ये झिंगाट हुक्का पार्टी; व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रशासन हादरले\nरुग्ण दुप्पट होण���याच्या कालावधीतील टप्पे (रुग्णवाढीचा दर)\n- 22 मार्च - 3 दिवस\n- 15 एप्रिल - 5 दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/five-arrested-for-taking-rs-20-lakh-ransom-nrpd-144060/", "date_download": "2021-07-24T23:13:02Z", "digest": "sha1:3IO4M7F7KEHSR7PGF2DS3DDDQDEXBZ2M", "length": 14675, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Five arrested for taking Rs 20 lakh ransom nrpd | चितळेंच्या दुधात रंगाचा सदृश्य पदार्थ आढळल्याचे सांगत २० लाखांची खंडणी घेताना पाच जणांना अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेचितळेंच्या दुधात रंगाचा सदृश्य पदार्थ आढळल्याचे सांगत २० लाखांची खंडणी घेताना पाच जणांना अटक\nतळेंच्या दुधात काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला असून दुधात भेसळ करण्यात आली आहे, तसेच दूध खराब असल्याच्या ईमेल पूनमने २ जूनला दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहकाच्या तक्रार निवारण केंद्राकडे पाठविला होता. तुमच्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलिसांकडे तक्रार करते, अशी धमकी तिने दिली होती. तुमची शहरातील दुकाने बंद करून, तुमची बदनामी करू, असे म्हणत तिने दूग्ध विक्री व्यावसायिकाकडे २० लाखांची खंडणी मागितली होती.\nपुणे: शहरातील नामांकित चितळे कंपनीच्या दुधात काळ्या रंगाचा सदृश्य पदार्थ आढळल्याचे सांगून, ब्लॅकमेल करत दुकान बंद ���ाडून बदनामी करण्याच्या धमकीने तब्बल २० लाखाची खंडणी घेताना एका शिक्षिकेसह कुटुंबातील चौघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.\nकरण सुनिल परदेशी (वय २२), सुनिल बेन्नी परदेशी (वय ४९), पुनम सुनिल परदेशी (वय २७, सर्व रा. घोरपडी गाव मुंढवा), अक्षय मनोज कार्तिक (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे एरिया मॅनेजर नामदेव बाबुराव पवार (वय ६३,रा.पिंपळे सौदागर) यांनी बिबेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nआरोपी पूनम एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. चितळेंच्या दुधात काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला असून दुधात भेसळ करण्यात आली आहे, तसेच दूध खराब असल्याच्या ईमेल पूनमने २ जूनला दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहकाच्या तक्रार निवारण केंद्राकडे पाठविला होता. तुमच्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलिसांकडे तक्रार करते, अशी धमकी तिने दिली होती. तुमची शहरातील दुकाने बंद करून, तुमची बदनामी करू, असे म्हणत तिने दूग्ध विक्री व्यावसायिकाकडे २० लाखांची खंडणी मागितली होती.\nयाबाबत व्यावसायिक कंपनीचे सहायक विपणन प्रतिनिधी नामदेव पवार यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख यांनी याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी सापळा रचला. त्यानुसार २० लाखांची खंडणी स्विकारताना आरोपी पूनम, तिचे वडील सुनील, भाऊ करण आणि बहीणीचा पती कार्तिक यांना गुन्हे शाखेने रंगेहात पकडले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपल�� हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1386/", "date_download": "2021-07-24T22:48:43Z", "digest": "sha1:O7VP37REJOZPJGLCF2CCFYSRWKUM4ERN", "length": 3033, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तू नाहीस", "raw_content": "\nआठवले मला ते दिवस\nमी सिगरेट पितो म्हणुन रागवली होतीस\nशेवटची म्हणुन ती रोपटयात फेकली होती\nआज त्या रोपाला फूल आले आहे,पण ते बघायला तू नाहीस\nआठवले मला ते दिवस\nमी शांत असतो म्हणुन तू रागावली होतीस\nआता मला राग येतो\nपण रागवायला तू नाहीस\nअग मी माझे लक्ष्यसुद्धा गाठले\nमाझे यश बघायला ती नाहीस\nएक कोपरयात शांत बसून असतो\nयशापासून कधीचाच दूर फेकलो गेलोय\nपण तेही बघायला .......\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/393450", "date_download": "2021-07-25T01:08:11Z", "digest": "sha1:73LNGH3NQIF53K7FRE6BSTV2QHMD3TFY", "length": 2112, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:१४, १० जुलै २००९ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२२:२१, ४ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:1882)\n२०:१४, १० जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nPurbo T (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mhr)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-24T23:26:06Z", "digest": "sha1:6CY3P47L4SAD6XGK22WYCPCOJ6FHSLOJ", "length": 35654, "nlines": 352, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिलीप प्रभावळकर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृ���या स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदिलीप प्रभावळकर २०१५ मध्ये\n४ ऑगस्ट इ.स. १९४४\nमराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके\nवासूची सासू, एक झुंज वार्याशी, नातीगोती, हसवाफसवी\nचिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे\nदिलीप प्रभावळकर हे एक भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. झपाटललेला या मराठी चित्रपटातील 'तात्या विंचू' आणि 'चौकट राजा' आणि 'एक डाव भुताचा' या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली. मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी 'आबा गंगाधर टिपरे ' म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव -गुंड्याभाऊ यांच्या 'चिमणीव' मराठी रंगभूमीवरील, 'हसवा फसवी' आणि 'वासूची सासू' मधील त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या. प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. तेलगू रिमेक, शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधींची भूमिका त्यांनीच केली. याशिवाय, प्रभावळकर यांनी अनेक नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली.\n४ दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट\n५ दिलीप प्रभावळकर यांचे इंग्रजी चित्रपट\n६ दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके\n७ दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम\n८ दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका\n१० दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके\nदिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट[संपादन]\n२०१७ दशक्रिया (चित्रपट) मराठी\n२०१६ फॅमिली कट्टा मराठी\n२०१४ झपाटलेला २ मराठी\n२०१४ पोस्टरबॉयस मराठी जगन देशमुख (अप्पा )\n२०१३ नारबाची वाडी मराठी नारबा\n२०१२ शाळा मराठी अप्पा\n२००६ लगे राहो मुन्ना भाई हिंदी\n२००४ अगं बाई अरेच्चा\n२००३ चुपके से हिंदी\n२००२ एन्काउन्टर द किलिंग हिंदी\n१९९९ रात्र आरंभ मराठी\n१९९६ कथा दोन गणपतरावांची मराठी\n१९९३ झपाटलेला मराठी तात्याविंचू\n१९९२ एक होता विदूषक मराठी\n१९९१ चौकट राजा मराठी\n१९८७ छक्के पंजे मराठी\n१९८२ एक डाव भुताचा मराठी\nदिलीप प्रभावळकर यांचे इंग्रजी चित्रपट[संपादन]\nदिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेली ��राठी नाटके[संपादन]\nचूक भूल द्यावी घ्यावी\nपळा पळा कोण पुढे पळें तो\nदिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम[संपादन]\nचूक भूल द्यावी घ्यावी\nझोपी गेलेला जागा झाला\nदिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका[संपादन]\nछोटा मूॅंह और बडी बात\nनॉक नॉक कौन हैं\nदिलीप प्रभावळकर हे 'चिमणराव ते गांधी' हा एकपात्री प्रयोग सादर करतात.\nया एकपात्रीतून 'चिमणराव' या मुंबई दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेपासून सुरू झालेला प्रभावळकरांच्या कारकिर्दीचा प्रवास दृक-श्राव्य माध्यमातून उलगडत जातो. काही दुर्मीळ दृश्यफिती, प्रत्येक व्यक्तिरेखा सादर करताना अभिनेता म्हणून करावी लागलेली तयारी, संबंधित भूमिका साकारताना घडलेल्या रंजक कथा, मोजक्या भूमिकांचे उत्स्फूर्त सादरीकरण आणि कलाकार म्हणून घडविणारे, समृद्ध करणारे अनुभव... असे प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचे अनेक अनवट पैलू या एकपात्रीच्या निमित्ताने सामोरे येतात.. चिमणराव, चेटकीण, नाना कोंबडीवाला, 'नातीगोती' नाटकातील काटदरे, 'चौकट राजा'मधील नंदू, 'सरकारनामा'मधील अण्णा यासारख्या अनेक व्यक्तिरेखा प्रभावळकर यांनी नर्मविनोदी शैलीत उलगडतात. तसेच, त्या भूमिका साकारतानाचे किस्से अन् काही संवेदनशील आठवणी सांगत ते प्रेक्षकांना अंतर्मुख करतात.\nदिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके[संपादन]\nदिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका, भाग १ (ॲक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो), भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना), भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण).\nबोक्या सातबंडे भाग १ ते ३\nहसवा फसवी (हे नाट्य आता पुष्कर श्रोत्री, सतीश जोशी व योगिनी पोफळे सादर करतात. २००वा प्रयोग १०-७-२०१६ला झाला)\nदिलीप प्रभावळकर यांच्या नावाच्या एकांकिका स्पर्धा आहेत. त्या पहिल्यांदा १०-१२ फेब्रुवारी २०११ या काळात मुंबईत झाल्या.\nआशियाई चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार (३०-१-२०१८)\nगांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक\nनटवर्य मामा पेंडसे पुरस्कार\nनटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार\nपुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)\nसाहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार. ('बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी)[१]\nशाहू मोडक पुरस्कर (२०१८)\nसंगीत ना���क अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार\nसर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)\nमराठी नायक डॉट कॉम\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता\nपी. एल. नारायण (१९९१)\nआशिष विद्यार्थी आणी नागेश (१९९४)\nएच. जी. दत्तात्रेय (२०००)\n^ \"..:: साहित्य अकादेमी - बाल साहित्य पुरस्कार ::.\" sahitya-akademi.gov.in. 2019-08-04 रोजी पाहिले.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nइ.स. १९४४ मधील जन्म\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२० रोजी १२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/27-beads/", "date_download": "2021-07-25T00:01:14Z", "digest": "sha1:WI4IKSVU7O7CDRGVEPTYFIBRXPLFUOCE", "length": 14619, "nlines": 345, "source_domain": "sanatanshop.com", "title": "27 beads (जपमाला) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nमनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठी झाला आहे. ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे ‘नामसंकीर्तनयोग’. साधनेसाठी सतत नामजप होणे आवश्यक असते. यासाठी आरंभी नामाची सतत आठवण रहाणे आवश्यक असते. आध्यात्मिक प्रगतीचा उद्देश साध्य व्हावा यासाठी २७ मण्यांची माळ वापरतात.\nश्री महालक्ष्मी देवी (Laminated Photo)\nश्री दुर्गादेवी (Laminated Photo)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/hair-care-2/", "date_download": "2021-07-24T23:34:37Z", "digest": "sha1:A3ZW77XS3TYPTXWYKO334SU2FMPXACFC", "length": 14253, "nlines": 351, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Hair Care – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nस्त्री – पुरुषोंके के अलंकार\nअलंकारोंका महत्त्व (अलंकार अर्थात सात्त्विकता प्रदान करनेवाली संपदा \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/628", "date_download": "2021-07-25T00:52:15Z", "digest": "sha1:WI5PK6AYSRR4Y3MEUQKDA7AE7H2E6CEZ", "length": 16010, "nlines": 139, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": ".जिल्ह्यातील अनधिकृत शाळां संचालकांवर गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून होणार गुन्हे दाखल. शिक्षणाधिकारी लोखंडे यांचे करवाईचे आदेश. मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश.. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कृषि व बाजार > .जिल्ह्यातील अनधिकृत शाळां संचालकांवर गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून होणार गुन्हे दाखल. शिक्षणाधिकारी लोखंडे यांचे करवाईचे आदेश. मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..\n.जिल्ह्यातील अनधिकृत शाळां संचालकांवर गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून होणार गुन्हे दाखल. शिक्षणाधिकारी लोखंडे यांचे करवाईचे आदेश. मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी. शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून चंद्रपूर जिल्ह्यात मागील अcनेक वर्षापासून काही संस्थाचालक बेकायदेशीर अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवीत असल्याने त्या बंद करून त्या संस्थाचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसेतर्फे लावून धरण्यात आली होती व पत्रकार परिषध घेवून शिक्षण विभागाविरोधात आक्रोश व्यक्त केला होता कारण शिक्षण विभागाला या अनधिकृत शाळांची माहिती आहे. मात्र कुंपणच शेत खातं या उक्ती प्रमाणे शिक्षण विभागातील काही अधिकारी अशा अन��िकृत शाळा संचालकांना पाठबळ देत असल्याचा आरोप करून त्या अनधिकृत शाळा त्यांच्याच मूक संमतीने राजरोसपणे सुरू आहे. असा आरोप सुद्धा मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा परिषदेतील शिक्षण खात्याच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसतं असल्याने शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी या प्रकरणी तब्बल जिल्ह्यातील 13 अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा संचालकांवर एक लाखाचा दंड आणि त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास प्रत्तेक दिवसाला 10 हज़ार रुपये दंड भरण्याचे सक्तीचे आदेश दिले एवढेच नव्हे तर त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना दिनांक 11 जूनला काढलेल्या पत्रातून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला आता नवे यश मिळाले असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदने देवून त्या शाळा बंद करण्याची जी मागणी करण्यात आली होती त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी वरील आदेश देवून लहान मुलांचं शैक्षणिक भविष्य खराब करणाऱ्या व शिक्षणाच्या हक्काचा अधिकार कायद्याचा भंग करणाऱ्या अनधिकृत शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार देण्याचे आदेश तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना देवून त्यांचेकडून दंड वसुली सुद्धा करण्याचे पत्रात नमूद केल्याने मनसेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मनसेचे राजू कुकडे. वनिता चीलके. सुमन चामलाटे. कविता घोणमोडे. कोटेश्वरि गोहने.अतुल दिघाडे. रमेश कालबान्धे.पीयूष धूपे.समीर भोयर.\nपावसाचे पाणी छतावर थांबल्याने सिलींग कोसळल्याचा खुलासा\nटेेमुर्डा विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांचा भ्रष्ट कारभार. संस्थेच्या आवारातच लाखोच्या बेकायदेशीर रेतीची साठवणूक. जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/warrior-who-inspected-10000-civilians-two-months-read-detailed-296812", "date_download": "2021-07-25T00:55:39Z", "digest": "sha1:HYSZ3XPVIZEWYKLTP6FGCWPPERFZPVOP", "length": 10477, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर", "raw_content": "\nशहरातच्या विक्रोळी येथे राहणाऱ्या डॉ. योगेश भालेराव यांनी या काळात मोठे कौतुकास्पद काम केले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून डॉ. भालेराव यांनी मुंबईतील विशेषतः झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरात मेडिकल कॅम्प सुरू केले.\n दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर\nमुंबई : शहरामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणारा हा आकडा प्रशासनाला हतबल करणारा ठरत आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी खासगी दवाखान्यातील डॉक्टरदेखील प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या डॉक्टरांची प्रशासनाला मोठी मदत होत आहे.\nकोरोना चाचण्यांच्या नावाखाली 'केडिएमसी'चा व्यवसाय; रुग्णांकडून तीन हजार रुपयांची वसूली\nशहरातच्या विक्रोळी येथे राहणाऱ्या डॉ. योगेश भालेराव यांनी या काळात मोठे कौतुकास्पद काम केले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून डॉ. भालेराव यांनी मुंबईतील विशेषतः झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरात मेडिकल कॅम्प सुरू केले. या कॅम्पमध्ये नागरिकांच्या तपासणीचे डॉ. भालेराव शुल्क आकारत ऩाही. डॉक्टर भालेरावांनी या दोन महिन्यात दहा हजारापेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली आहे. हे विशेष सध्या लॉकडाउन आणि कोरोना संसर्गाच्या भीतीने खासगी रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीपरिसरात कोरोनासोबतच इतर लहानमोठ्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशा गरजू रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्या उपचारासाठी औषधेसुद्धा देण्यात येत आहेत.\nयाबाबत डॉ. भालेराव म्हणतात की, सध्या प्रशासनावर मोठया प्रमाणात ताण आहे. एकीकडे दररोज कोरोना बाधितांचा वाढत जाणारा आकडा तर दूसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये डॉक्टरांची वाढती संख्या आशा दुहेरी संकटात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम करत आहेत. अशा वातावरणात खाजगी दवाखान्यातील डॉक्टर मात्र स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी नकार देत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर मी आणि माझ्या पत्नीने चाळीत आणि झोपडपट्टी परिसरात मेडिकल कँप घेण्यासाठी सुरुवात केली आहे. यासाठी काही स्थानिक मित्रांनी देखील हात दिला आहे.\n चित्रपटांचे शुटिंगही सुरू होणार सांस्कृतिक सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश\nडॉक्टर भालेराव यांनी मुंबईतील अनेक भागांमध्ये मोफत रुग्णसेवा पुरवली आहे. शहरातील विक्रोळी, माटुंगा, ठाणे, मुंब्रा, पुर्व द्रुतगती मार्ग या परिसरातील रुग्णांसाठी डॉ. भालेराव यांनी मोफत रुग्णसेवा पुरवली आहे. यामध्ये जखम झाली असेल तर त्यावर उपचार करणे, मलमपट्टी करणे, मोफत औषधे देणे, रक्ताची तपासणी करणे, गरज वाटल्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची सोय करणे इत्यादी रुग्णसेवा ते करीत आहेत. लॉकडाउनमुळे खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे ते सुरळीत चालू होईपर्यंत आपण ही रुग्णसेवा सुरू ठेवणार असल्याचे डॉक्टर भालेराव सांगतात.\nडॉ. भालेराव मोफत रुग्णसेवा पुरवीत असले तरी, लॉकडाउनचा परिणाम त्यांच्या कामावर देखील होत आहे. सरकाकडून त्यांना गोळ्या, औषधे उपलब्ध झाली तर, ते जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत आपली सेवा पोहचवू शकतील. त्यामुळे डॉक्टरांना सरकारी पाठबळाची आवश्यकता आहे. डॉक्टर भालेराव यांच्य़ासोबत प्रिती चव्हाण या कोणतेही मानधन न घेता काम करीत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे पोलिस आणि वैद्यकिय अधिकारी देखील जाण्यास धजावत नाहीत अशा कठीण ठिकाणी डॉक्टर भालेराव देत असलेली रुग्णसेवा कौतुकास्पद आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-NAMESAKE/745.aspx", "date_download": "2021-07-25T00:14:37Z", "digest": "sha1:UHTBPTG5WFNV4QKZAI7WHFX6AG3CUDPU", "length": 39223, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE NAMESAKE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n...तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनंच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून. ...गोगोल हे नावही अपघातानंच त्याला मिळालं त्याच्या पणजीनं निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही. कलकत्ता ते केंब्रिज ह्या प्रवासात तिचं पत्र कायमचंच गहाळ झालं. ह्या एका अपघाताचे परिणाम गोगोलला अनेक वर्षं भोगायला लागले. नाव देताना आयत्या वेळी बाबांना त्यांचा अपघात आठवला, ज्याच्या पुस्तकामुळं ते जीवानिशी वाचले त्या गोगोलच्या नावानं त्याचं नामकरण झालं. या विचित्र नावानं त्याला खूप छळलं. मोठा झाल्यावर त्यानं ती चूक दुरुस्त केली; तरीही `गोगोल` नावानं त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही... ...भविष्यात काय घडणार हे कधीच माहीत नसतं. सारं काही अचानक सामोरं येतं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करता येणं शक्य नसतं; परंतु तेच अनुभव गाठीशी बांधून त्यामागील कार्यकारणभाव शोधायला पुढचं सारं आयुष्य पडलेलं असतं आणि मग ध्यानात येतं की कधी घडायलाच नको होत्या अशा वा कोणतंही प्रत्यक्ष कारण दिसत नसताना घडलेल्या घटनांनीच आयुष्य भरलेलं आहे.\nगोगोलची गोष्ट… ‘द नेमसेक’ ही झुंपा लाहिरी यांची मूळ कादंबरी. मेहता प्रकाशनाने ती मराठीत आणली आहे. झुंपा लाहिरी ही इंग्रजीतून लिहिणारी भारतीय वंशाची लेखिका. जन्म इंग्लंडमधला, करियरही तिथलंच. निर्वासित भारतीयांचं जगणं हा तिचा लिखाणचा मुख्य विषय. त्याते वेगवेगळे कंगोरे मांडणाऱ्या तिच्या ‘इंटरप्रिटर ऑफ मेलडीज’ या कथासंग्रहाला तर २००० मध्ये फिक्शनसाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. ‘इंटरप्रिटरचा...’ मराठी अनुवाद केला आहे भारती पांडे यांनी. पर्ल बकच्या ‘द गुड अर्थ’चा ‘काळी हा त्यांनी केलेला अनुवाद जेवढा सकस होता, तेवढाच इंटरप्रिटरचाही आहे. ‘काळी’ मधला शेतकरी केवळ चिनी शेतकरी न उरता तो भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, जपानी, कोरियन असा कुठलाही शेतकरी असू शकतो. तसंच ‘इंटरप्रिटर’मधली स्पंदनं कुठल्याही निर्वासितांची असू शकतात, इतकी ती प्रातिनिधिक आहेत. ‘द नेमसेक’चा उल्का राऊत यांनी चांगला अनुवाद केला आहे. कोलकत्त्यातून अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या एका जोडप्याची ही कथा. या जोडप्याचा मुलगा गोगोल हा कादंबरीचा नायक आहे. त्याचा भारतीय वंश, गोगोल हे नाव, भारतीय संस्कृती आणि तिथली संस्कृती या सगळ्याचा अखंड झगडा गोगोलच्या मनात सुरू आहे. त्याचं चित्रण कादंबरी करते. ‘द नेमसेक’ वर मीरा नायर यांनी चित्रपटही बनवला. तब्बू, इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा स्पेशल फसला असला तरी कादंबरी मात्र नक्कीच वाचनीय आहे. ...Read more\nखिळवून ठेवणारं सहज कथन… झुंपा लाहिरी कादंबरीतली एकेक व्यक्तिरेखा त्यांच्या खास शैलीत नेमकी उभी करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा खास लक्षात राहते. साध्या प्रसंगांमधून नाट्य खुलवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. हे करताना आपण काहीतरी महत्त्वाचं ांगतोय, असा त्यांचा आव नाहीय. साध्यासोप्या शैलीत सहज कथनातून पुढे जाणारी गोष्ट वाचकाला खिळवून ठेवते. जगावेगळी स्वप्नं घेऊन सातासमुद्रापलीकडे गेलेल्यांना तिथलं आभाळ कितीही खुणावत असलं तरी मातीची ओढ अस���वस्थ करतेच. लौकिकार्थाने परक्या देशात आपली ओळख निर्मार झाली तरी खऱ्या अर्थाने आपल्याला ओळखणारी आपली माणसं दूर राहिलेली असतात. परतीच्या वाटेचा विचार कधीच मागच्या वळणावर राहून गेलेला असतो. मग सुरू होतो, ओळख टिकवून ठेवण्याचा अट्टाहास. मुलांमध्ये आपली रूट्स रुजवण्याचे प्रयत्न आणि आपल्यासारख्या समदु;खी लोकांचा कंपू करून आठवणी काढत उसासे टाकणं... अमेरिकेत गेलेल्या पहिल्या पिढीचं हे प्रातिनिधिक चित्र. पण तिथे जन्माला आलेल्या पिढीचे प्रश्न आणखी वेगळे होतात. जन्माने अमेरिकन, अस्तित्वाची सगळी परिमाणं अमेरिकन पण घरात मात्र भारतीय संस्कार टिकवण्याचा आग्रह. सणवारांचे सोपस्कार आणि वर्ष दोन वर्षात भारत नावाच्या देशात जाऊन तिथल्या नातेवाईकांच्या भेटीगाठी. या सगळ्यांमध्ये ही मलं गुदमरून जातात. दोन्ही पिढ्यांचा अमेरिकेच्या भूमीवरचा स्वत:ची ओळख शोधण्याचा प्रयास दोन वेगळ्या पातळ्यांवरचा. स्थलांतरित भारतीयांच्या या दोन पिढ्यांचा मनोव्यापार वाचकांसमोर आणणाऱ्या झुंपा लाहिरींच्या ‘द नेमसेक’ या कादंबरीचं जागतिक साहित्य विश्वात जोरदार स्वागत झालं. पुलित्झर मिळवणाऱ्या ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’च्या लेखिकेचं दुसरं पुस्तक् म्हणून या कादंबरीची हवा आधीच झाली होती. न्यूयॉर्क टाइम्स, डेली टेलिग्राफ, ऑब्झव्र्हर यांसारख्या प्रसिद्ध नियतकालिकांनी कादंबरीचं कौतुक करणारी परीक्षणं प्रसिद्ध केल्यावर बेस्टसेलरच्या यादीत ते जाणार हे स्वाभाविक होतं. याच कादंबरीचा उल्का राऊत यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. गोगोल गांगुली हा या कादंबरीचा नायक. अशोक आशि अशिमा गांगुली या बंगाली जोडप्याचा मुलगा. गोगोलच्या जन्मापासून कथा सुरू होते. ‘गोगोल’ नावाभोवतीच्या आयडेण्टिटी क्रायसिसच्या नाटकामध्ये संपूर्ण कादंबरी गुंफली असली, तरी ही गोष्ट केवळ गोगोलची राहत नाही. सगळ्या गांगुली कुटुंबाची आणि स्थलांतरितांच्या दोन पिढ्यांची ती कधी होऊन जाते ते कळतही नाही. गोगोलच्या जन्मापूर्वीच त्याच्या पणजीने निवडलेलं त्याचं नाव असलेलं पत्र कलकत्ता ते केंब्रिज प्रवासात गहाळ होतं. त्याचे बाबा निकोलाय गोगोल या आवडत्या लेखकाच्या नावावरून त्याचं नाव गोगोल ठेवतात. ‘डाकनाम’ म्हणून दिलं गेलेलं हे नाव त्याला कायमचं चिकटतं. ह���च नाव हवं म्हणून गोगोल बालवर्गात हट्ट करतो. पण शाळकरी वयात लॉसन नावाचे शिक्षक त्याला गोगोल हा आयुष्यभर असमाधानी, दु:खी राहिलेला लेखक होता हे सांगतात. नंतर मात्र तो त्या नावाचा तिरस्कार करू लागतो आणि निखिल हे नाव स्वीकारतो. अठरा वर्षं सोबत राहिलेलं हे नाव कधीच पुसलं जात नाही. आपलं जुनं नाव उघड होऊन आपली नाचक्की होईल ही भावना त्याचा आयुष्यभर पाठलाग करत राहते. गोगोलचं एकटेपण, त्याचं स्वत:च्या कोषात राहणं कादंबरीत सामोरं येत राहतं. त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांशीही तो मनाने गुंतत नाही. मॅक्झिनबरोबर तो तिच्या घरी राहायला गेल्यावरही त्यांचं नातं शारीर पातळीवरच समोर येंत. ब्रिजेटसोबतचं नातंही काही दिवसच टिकतं. आईच्या आग्रहाने आयुष्यात आलेल्या मौशुमी मुजुमदारबरोबरचं लग्न टिकवतानाही दोघांचे बंगाली रूट्स फारसे उपयोगी पडत नाहीत आणि वयाच्या चौतिसाव्या वर्षी गोगोल पुन्हा नव्याने ‘स्वत:ची ओळख शोधत’ एकटा उरतो. गांगुली कुटुंबाच्या अमेरिकन होत जाण्याच्या प्रक्रियेत नातेसंबंधांचे आणि मायदेशाशी असलेल्या जवळीकीचे एक एक बंध हळूहळू मिटत जातात. अशोकला अमेरिकेत येण्यापूर्वी झालेला अपघात आयुष्यभर त्याच्या सोबत राहतो. आठवणीतून वेळीअवेळी डोकं वर काढून त्याला छळत राहतो. अशिमा कधीच पूर्णपणे अमेरिकेशी एकरूप झालेली दिसत नाही. तिच्या बंगालमधल्या नातेवाईकांमध्ये ती मनाने गुंतली आहे. तिचं अशोकशी, मुलांशी एकरूप होणं हेच तिचं व्यक्तिमत्त्व आहे. बंगाली कुटुंबांचं गेटटुगेदर एवढंच तिचं सामाजिक आयुष्य आहे. सोनियाचं व्यक्तिमत्त्व इतर पात्रांच्या तुलनेत थोडं धूसर आहे. गोगोलची धाकटी बहीण आरि टिपिकल अमेरिकन मुलगी तिच्यात दिसते. पण गोगोलसारखी ती अंतर्मुख नाही. तिच्या आयुष्यात फारशी वळणंही नाहीत. बॉयफ्रेंडबरोबर असलेल्या तिच्या नात्यामध्ये कुठेही संघर्ष नाही. अमेरिकन जीवनशैलीशी नीट जुळवून घेतलेलं हे कादंबरीतलं एकमेव पात्र आहे. झुंपा लाहिरी कादंबरीतली एकेक व्यक्तिरेखा त्यांच्या खास शैलीत नेमकी उभी करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा खास लक्षात राहते. साध्या प्रसंगांमधून नाट्य खुलवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. हे करताना आपण काहीतरी महत्त्वाचं सांगतोय, असा त्यांचा आव नाहीय. साध्यासोप्या शैलीत सहज कथनातून पुढे जाणारी ��ोष्ट वाचकाला खिळवून ठेवते. उल्का राऊतांनी मूल कादंबरीची मजा अनुवादात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही वेळा शब्दश: केलेलं भाषांतर वाचनाची मजा खिळखिळी करतं. कादंबरीची सुरुवात होते ते वाक्य असं आहे... ‘ऑगस्ट महिना संध्याकाळ झाली तरीही भरपूर उकडत होतं.’ डोनाल्डचं वर्णन करताना ‘उंच, देखणा आरि राजबिंडा, फिक्या तपकिरी रंगाचे, काहीसे तेलकट केस मागे विंचरलेले असा डोनाल्ड शर्टच्या बाह्या वर सरसावून पास्र्लीची भली मोठी जुडी साफ करत होता.’ ...असं लांबलचक वाक्य येतं. पण अशी उदाहरणं अपवादानेच दिसतात. स्थलांतरित भारतीय वंशाच्या मानसिकतेतून उमटलेली, जगभर गाजलेली एक ‘बेस्टसेलर’ मराठीमध्ये आणण्याचं श्रेय उल्का राऊतांना जातं हे मात्र निश्चित\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू न���ोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/28535", "date_download": "2021-07-24T23:10:50Z", "digest": "sha1:2ERVDR2BJ4SGTPUUDQOMISGC2HPLO4MT", "length": 17279, "nlines": 188, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "Sushant Singh Rajput case filed before NHRC | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास ���ेली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nPrevious articleपती ला पत्नीने वांग्याची भाजी दिली नाही म्हणून विपरितच घडले , \nNext articleजाफराबाद पत्रकार हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल होताच आरोपी फरार\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे...\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-07-25T01:08:24Z", "digest": "sha1:QL7FBPEPZMOGUIIIJYCQOUEGCBTQJZGX", "length": 5249, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रिन्सिपेट - विकिपीडिया", "raw_content": "\nसम्राट ऑगस्टस याच्या कारकिर्दीपासून सुरू होणाऱ्या रोमन साम्राज्याच्या पहिल्या राजकीय पर्वास प्रिन्सिपेट (लॅटिन: Principate) म्हणून ओळखले जाते. इ.स.पू. ३० मध्ये ऑगस्टसच्या राज्यारोहणानंतर सुरू झालेला हा कालखंड इ.स. २८४ मध्ये तिसऱ्या शतकातील संकटपर्वामुळे समाप्त झाला. यापुढील कालखंड हा डॉमिनेट या नावाने ओळखला जातो.\nकेवळ एकाच सम्राटाची (प्रिन्सेप्स, लॅटिन: princeps) विस्तृत साम्राज्यावर निरंकुश सत्ता व रोमन प्रजासत्ताकाचे काही कायदे व प्रथा चालू ठेवण्याचा किंवा तसा आभास निर्माण करण्याचा सुरुवातीच्या सम्राटांचा प्रयत्न ही प्रिन्सिपेट कालखंडाची वैशिष्ट्ये आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०१७ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्���ा अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-india-srilanka-first-one-day-67278", "date_download": "2021-07-25T01:04:52Z", "digest": "sha1:OOA2AAKLOOSY37X3XHC7W7A7GNOUNECJ", "length": 9318, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भारत-श्रीलंका पहिली वन-डे आज", "raw_content": "\nभारत-श्रीलंका पहिली वन-डे आज\nआव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही\nदाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढती जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कसोटीतील धुलाईने खच्ची झालेल्या श्रीलंका संघास चॅंपियन्स करंडक लढतीतील विजयाचा इतिहासही प्रेरणा देत नाही, हेच खरे आहे.\nश्रीलंकेस विश्वकरंडक स्पर्धेच्या थेट प्रवेशासाठी भारताविरुद्धच्या मालिकेतील दोन लढती जिंकण्याची गरज आहे. अर्थात श्रीलंकेला वेस्ट इंडीज मागे टाकण्याची शक्यता नाही. त्यासाठी विंडीजला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ५-० असे धवल यश हवे आहे. अर्थात सध्या श्रीलंका संघासाठी प्रेरणादायक काहीच घडत नाही.\nश्रीलंकेचा वन-डे कर्णधार उपुल थरंगा याची सरासरी ३४.३२ आहे. तो कसोटी मालिकेत सातत्याने अपयशी ठरला आहे. संघावर चहूबाजूने टीका होत असताना थरंगाचे लक्ष संघाची कामगिरी उंचावण्यापेक्षा स्वतःच्या फलंदाजीकडे जास्त असेल. लसिथ मलिंगा संघात परत येत आहे; पण तो किती सामने खेळू शकेल, याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही. अँजेलो मॅथ्यूज गोलंदाजी करणार, असे सांगितले जात आहे. हे घडल्यास तो अनफिट होण्याची शक्यता वाढेल आणि फलंदाजी जास्तच दुबळी होईल. श्रीलंकेचे कट्टर पाठीराखेही ०-५ व्हाइटवॉशसाठी जणू स्वतःला तयार करीत आहेत.\nभारतीय संघ युवराज सिंग, सुरेश रैना, अश्विन, रवींद्र जडेजाविना मैदानात उतरणार आहे. चौथ्या क्रमांकावर के. एल. राहुल याला पाठवण्याचा प्रयोग किती यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीकडे जरा जास्तच लक्ष असेल. त्याची विंडीजविरुद्धची ११४ चेंडूतील ५४ धावांची खेळी अजून कोणी विसरलेले नाही.\nगोलंदाजीत जास्तच प्रयोग होतील. महम्मद शमी तसेच उमेश यादवच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमरा गोलंदाजीची सु���वात करतील. हार्दिक पंड्या आपली जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चाहल हे कायमस्वरूपी संघात येण्यासाठी प्रयत्न करतील.\nभारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी चर्चा होती ती विराट कोहली वि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील लढतीची. निमित्त होते ते फुटबॉल लढतीचे. भारतीय संघाच्या सरावात नेहमीच फुटबॉल खेळला जातो. आता तंदुरुस्तीस जास्त महत्त्व असल्यामुळे थेट दोन संघ करण्यात आले. त्यातील एकाचे नेतृत्व विराट, तर दुसऱ्या संघाचे धोनीकडे होते. खेळाडूंची तंदुरुस्ती जाणून घेण्यासाठी ही फुटबॉल लढत महत्त्वाची ठरते, असेही मानले जाते. भारतीय संघाची निवड करताना तंदुरुस्ती महत्त्वाची असेल, असे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केल्यामुळे या लढतीस महत्त्व आहे. बीसीसीआय’नेच या लढतीची माहिती ट्विट करून दिली. या लढतीची छायाचित्रेही ट्विट केली आहेत; पण या लढतीचा निकाल काय लागला, चाचणीतून काय समजले, हे मात्र जाहीर करणे सर्वांनीच टाळले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.jianyikang.com/mr/pro_tag/eye-massager/", "date_download": "2021-07-24T23:36:43Z", "digest": "sha1:3EQIR45BZR4GGWKUA3J4SY6TCSMIPGS3", "length": 4638, "nlines": 92, "source_domain": "www.jianyikang.com", "title": "Eye Massager Manufacturer", "raw_content": "\nआमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.\nडोळा मालिश करणारी मशीन\nOverview With the improvement of modern technology, दिवसभर लोकांना पडद्यासमोर बसण्याची सवय आहे, जे त्यांच्या डोळ्यांना न भरून येणारे नुकसान करण्यासाठी निःसंशय आहे. बहुतांश वेळा, doctors suggest that we should try and look away from our computer screens…\n1 पृष्ठ 1 च्या 1\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nआता आम्हाला कॉल करा: +86-13430935867\nइमारतीचा मजला बी,झीक्सियांग हाओय लॉजिस्टिक पार्क,झिक्सियांग स्ट्रीट,बावन जिल्हा,शेन्झेन शहर.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपले ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही आतच संपर्कात राहू 24 तास.\nशेन्झेन जीनियकांग तंत्रज्ञान कंपनी., लिमिटेड © 2021 सर्व अधिकार आरक्षित शिपिंग धोरणरिटर्न पॉलिसीगोपनीयता धोरण\nकृपया आपली संपर्क माहिती प्रथम भरा आणि डाउनलोड करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/category/CHILDREN-LITERATURE.aspx", "date_download": "2021-07-24T23:02:32Z", "digest": "sha1:C7EAJ4VGSXWBZPV4OB3E7ZHKY7CORRRL", "length": 17938, "nlines": 144, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो क���ण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिल��� त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्��ा करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/sports/ind-vs-eng-ind-vs-sl-coronavirus", "date_download": "2021-07-25T00:43:38Z", "digest": "sha1:CFC4EGAIOMHTB4BGUL7MJAYW3NMHRL2Z", "length": 6102, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "IND vs ENG, IND vs SL: मालिकांवर कोरोनाचे सावट; सामने होणार ?", "raw_content": "\nIND vs ENG, IND vs SL: मालिकांवर कोरोनाचे सावट; सामने होणार \nइंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील IND vs ENG खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.\nIND vs ENG, IND vs SL: मालिकांवर कोरोनाचे सावट; सामने होणार \nकोविड -19 (Coronavirus) चा प्रभाव जगभरात होणार्या बर्याच क्रिकेट मालिकांवर झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला आपला मुख्य संघ विलगीकरणात ठेवावा लागला होता. त्याचवेळी, श्रीलंकेच्या संघाला भारताविरुद्धच्या IND vs SL सामन्या अगोदर विलगिकरणात ठेवण्यात आले होते. यामुळेच सामन्यांचे वे��ापत्रक बदलावे लागले होते. भारतीय संघही कोविड-19 च्या धोक्यातून सुटू शकला नाही. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील IND vs ENG खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कोरोनाच्या सावटाखाली आहे.\nइंग्लंड दौर्यावर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC 2021 खेळण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रवाना झाली होती. तेथे 18 ते 23 जून दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. यानंतर 4 ऑगस्टपासून भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार होता. दरम्यानच्या काळात संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लांबलचक ब्रेक दिला. या दरम्यान, खेळाडू फुटबॉल स्पर्धा युरो चषक, टेनिस स्पर्धा, विम्बल्डन पाहाण्यासाठी गेले होते. आज आलेल्या माहितीनुसार भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.\nTokyo Olympics: इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट \nआता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की पुढे काय होईल श्रीलंकेत गेलेल्या भारतीय संघाचा प्रश्न आहे कारण त्यांची मालिका 18 जुलैपासून सुरू होणार आहे. यापुर्वी श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅट फ्लाॅवर कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला विलगिकरणात ठेवण्यात आले होते. पहिला एकदिवसीय सामना तीन दिवसांनी सुरु होणार आहे. तोपर्यंत सर्व काही ठिक राहिले तर सामना ठरलेल्या दिवशी सुरु होईल.\nदुसरीकडे इंग्लंड दौर्यावर असलेल्या टीम इंडियाची चिंता वाढली आहे. पंतचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तथापि, त्याची तब्येत सुधारत आहे असे म्हटले जात असले तरी टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. 20 जुलैपासून भारताला काउंटी चॅम्पियनशिप इलेव्हन सोबत सराव सामना खेळणार आहे. डरहम क्रिकेट हा सामना होस्ट करीत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की त्या सामन्याच्या तारखा पुढे ढकलण्यात येतील की वेळेवर खेळवले जातील त्यात पंत खेळू शकणार का त्यात पंत खेळू शकणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6", "date_download": "2021-07-25T00:59:33Z", "digest": "sha1:SW3WRHHNHXU25MPI7YVWY672A6PFQRAF", "length": 7870, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:स्वयंचलित संपादन सार���ंश - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nविकिपीडिया पान इतिहास सहाय्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१८ रोजी १५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-24T23:23:16Z", "digest": "sha1:AG6NTGOTFLZQ7AAXDNN2XUY5EAJB3SE5", "length": 30299, "nlines": 126, "source_domain": "navprabha.com", "title": "मुत्सद्देगिरीत भारताला लाभ | Navprabha", "raw_content": "\nकर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)\nगेल्या काही वर्षांत भारताच्या आर्थिक, सामरिक व राजकीय मुत्सद्देगिरीमुळे अमेरिका भारताला प्राधान्य देऊ लागल्यामुळे दक्षिण आशियातील लष्करी, सामजिक, आर्थिक आणि राजकीय संतुलन बदलून गेली आहेत. त्यामुळेच आजवर अफगाण शांतीवार्तांमध्ये भारताची भलावण न करणार्या अमेरिकेने चीन व पाकिस्तानच्या विरोधाला डावलून दोहा येथे संपन्न झालेल्या ‘यूएस तालीबान पीस अकॉर्ड’ मध्ये भारताला सादर आमंत्रित केले.\nदुसर्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय राजकारणात क्षेत्रीय व जागतिक ध्रुवीकरण झाले. १९७८ मध्ये अफगाणिस्तानमधून सोव्हिएत युनियनच्या माघारीमुळे त्या ध्रुवीकरणात ल��्षणीय बदल झाले. त्यानंतरही अमेरिका, रशिया आणि चीन यांनी दक्षिण आशियात त्यांच्या सामरिक वर्चस्वाची चुरस अबाधित राखली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या जिहादी हल्ल्यानंतरही हक्कानी ग्रुप आणि तालीबानच्या जिहाद्यांना आश्रय देणार्या आणि आपल्या येथील जिहाद्यांच्या रूपात भारताविरुद्ध रक्तरंजित युद्ध चालवणार्या पाकिस्तानला अमेरिकेने आतापर्यंत केवळ सामरिक व आर्थिक मदतीतच झुकते मापच दिले नाही, तर नाटो मित्रांच्या व्यतिरिक्त असलेला परममित्र ही पदवी देऊन त्याचा सन्मानही केला.\nशीतयुद्धाच्या काळात कम्युनिझमचा प्रभाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या नाटो, सीटो आणि सेन्टो या युरोपमधील सामरिक करारांमध्ये सामील होऊन आणि २००१नंतर अमेरिका व नाटो राष्ट्रांना वॉर ऑन टेररसाठी सर्वंकष साथ देऊन पाकिस्तानने नेहमीच अमेरिकेच्या ‘फ्रंट लाईन स्टेट’ची भूमिका इमानेइतबारे निभावली. १९७० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनच्या विरुद्ध उघड आणि छुप्या राजकीय व सामरिक कारवायांमध्ये अमेरिकेची साथ देणारा पाकिस्तान, सीआयएच्या गळ्यातील ताईत झाला. अफगाण मुजाहिद्दिनांना सीआयएने दिलेला अस्त्र-शस्त्र पुरवठा करण्यात आणि कोट्यवधी डॉलर्सची मदत त्यांच्यापर्यंत पोचवण्यात पाकिस्तानने सीआयएला सर्वंकष मदत करत स्वतःचाही पूर्ण स्वार्थ साधला. हे होत असताना भारत सोव्हिएत युनियनचा खंदा मित्र आणि त्यानुसार अमेरिकेच्या शत्रू गोटाचा समर्थक बनला. भारतावरील या रोषामुळे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांकडे अमेरिकेने सदैव कानाडोळा केला.\n१९९० च्या दशकाच्या मध्यात जागतिक व क्षेत्रीय राजकारणात निर्माण झालेल्या बहुध्रुवीय आर्थिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रात उंच भरारी घेणार्या भारताने जगभरातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करायला सुरवात केली. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव व त्यांचे आर्थिक सल्लागार असलेल्या मनमोहन सिंग यांनी याचा ओनामा केला.१९९० मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन होणे सुरू झाले. या विघटनानंतर अमेरिका भारताकडे झुकायला सुरवात झाली आणि आपल्या पाकिस्तानबरोबर असणार्या राजकीय व सामरिक संबंधां संदर्भात भारताने त्याचा फायदा घेणे सुरु केले. भारताच्या १० टक्के आर्थिक प्रगती वृद्धीमुळे तो ��मेरिकेसाठी गुंतवणूक आणि व्यापाराचे सहजसुलभ लक्ष्य बनला. या जोडीला किचकट आंतरराष्ट्रीय आर्थिक सारीपाट भारताच्या स्वयंंपूर्ण होण्याच्या महत्वाकांक्षेची प्रशंसा करु लागला.\nसोव्हिएट युनियनच्या विघटनांनंतर अमेरिका एकमेव महासत्ता बनली. या अमेरिकेचा आर्थिक व सामरिक शत्रू असणार्या चीनशी भौगोलिक व राजकीय स्पर्धा असणारा भारत अमेरिकेच्या आर्थिक बळकटीसाठी वरदानच ठरणार होता. भारताची ४०० अब्ज डॉलर्सची विदेशी गंगाजळी, ७.४ टक्के आर्थिक वृद्ध्यांक आणि प्रतिवर्षी येणार्या, अंदाजे ४० अब्ज डॉलर्सच्या विदेशी गंगाजळीमुळे संपूर्णतः विदेशी आर्थिक मदतीवर अवलंबून असणार्या पाकिस्तानच्या तुलनेत, व्यापारी अमेरिकेच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी भारताचे महत्व अनन्यसाधारण होत गेले.\nउलटपक्षी, पाकिस्तानला आपली आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी सदैव आंतरराष्ट्रीय आर्थिक निधी संघटना व आंतरराष्ट्रीय साहाय्य्यकांपुढे मान झुकवावी लागत होती. त्यातच तेथील जिहादी संघटनांच्या प्रभावामुळे निर्माण झालेली अस्थिर राजकीय परिस्थिती आणि तेथून जिहादी दहशतवादाला मिळणार्या मदत आणि सहानुभूतीमुळे अमेरिकेचा पाकिस्तानवरील विश्वास डळमळीत होऊ लागला. अशा आर्थिक राजकीय स्पर्धेत टिकून राहणे पाकिस्तानच्या दृष्टीने दिवसेंदिवस अशक्यप्राय होऊ लागले. वरिष्ठ अमेरिकन सांसद आणि आर्थिक विश्लेषक ऍलिस वेल्स या सुरवातीपासूनच चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या (सीपीईसी) विरोधात होत्या. २१ नोव्हेंबर २०१९च्या वॉशिंग्टनच्या विल्सन सेंटरमधील आपल्या भाषणात त्यांनी अमेरिकेच्या भारतातील गुंतवणुकीचे सर्वंकष समर्थन केले होते. जानेवारी २०२० मध्ये त्यांच्या नेतृत्वात भारत दौर्यावर आलेल्या शिष्टमंडळांने सीपीईसी प्रकल्पातील पारदर्शकतेचा अभाव, वर्ल्ड बँकेने काळ्या यादीत टाकलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना चीनने दिलेले ठेके आणि त्या संकल्पातील चिनी आर्थिक गुंतवणुकीमुळे पाकिस्तानवर वृद्धिंगत होत असणार्या कर्जफेडीच्या दबावासंदर्भात चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (बीआरआय) कडाडून विरोध दर्शवला. द्यावे लागणारे व्याज व कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान चीनकडून वारंवार रक्कम उचलत असल्यामुळे त्याच्या कमजोर आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होणे सुरू झाले आहे. त्यामुळे सामरिक युद्धसामग्री विक्रय आणि अमेरिकन आर्थिक गुंतवणुकीचे पारडे संपूर्णतः भारताच्या बाजूने झुकले. यासाठी अमेरिकन सांसदांचे मन वळवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्पृहणीय होती.\nपाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी सतत काश्मिरमधील तथाकथित मानवाधिकार हनननाचे तुणतुणे अकारण वाजवत असतात; पाकिस्तान रोज सीमापारहून भारतावर गोळाबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असतो; अफगाणिस्तानमध्ये शांती व समृद्धी आणण्यासाठी अमेरिकेशी कटिबद्ध असणारा पाकिस्तान सतत तेथे आपले सामरिक व राजकीय वर्चस्व वाढवण्याचे प्रयत्न करत असतो. त्यासाठी अमेरिकेच्या हितांवर तिलांजली वाहण्यासाठी तो कदापी मागेपुढे पाहणार नाही याची आणि पाकिस्तानच्या दुटप्पी वागण्याची कल्पना असल्यामुळे अमेरिकेने भारताला झुकते माप देण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला ‘साईड लाईन’ केले असा निष्कर्ष काढल्यास ते वावगे होणार नाही.\nइस्लामोफोबियाच्या छायेत भारत व अमेरिकेमध्ये याआधीच सामरिक तंत्रज्ञान, लष्करी युद्धाभ्यास आणि युद्ध प्रशिक्षणाचे करार झालेत. मागील काही वर्षांपासून विमानवाहू जहाज व जेट इंजीन्सचे उत्पादन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची विमान व हेलिकॉप्टर उत्पादनात भागीदारी, इन्फंट्री कॉंबॅट व्हेइकल्सचा पुरवठा, एफ १६ आणि एङ्ग १८ फायटर जेट्सचा पुरवठा आणि अब्जावधी डॉलर्सच्या सी १७/ग्लोब मास्टर/पोसेइडन ८/सी १३० सुपर हर्क्युलस विमान/ ऍपाची अटॅक हेलिकॉप्टर्स/ चिनुक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्सचा पुरवठा आणि भारतातील संयुक्त उत्पादन या साठी देखील करार झाले/होत आहेत.उलटपक्षी पाकिस्तानला मात्र दक्षिण आशियात आण्विक संकट पैदा करू नका अशी तंबी, राष्ट्रपती ओबामांच्या राजवटी पासूनच वारंवार मिळते आहे.\nपाकिस्तानला मिळणार्या अमेरिकन वागणुकीत भारताच्या सामजिक,राजकीय व आर्थिक मुत्सद्देगिरीमुळे, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पच्या राजवटीतही काहीच बदल झाला नाही. पाकिस्तानतर्फे वॉर ऑन टेररला मिळणार पाठींबा आणि तालीबानला अफगाणिस्तानमधे चर्चेसाठी तयार करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीची अपरिहार्यता यांची, डोनाल्ड ट्रम्पनी पंतप्रधान इम्रान खानशी झालेल्या पाच बैठकींमधे वाखाणणी केली असली तरी भारताशी सौहार्दपू��्ण संबंध स्थापन करण्याच्या चार माजी राष्ट्रपतींच्या प्रयत्नांना त्यांनी थंड्या बस्त्यात टाकल नाही किंवा पाकिस्तान इज द मोस्ट डेंजरस कंट्री आफ्टर इराण या आपल्या वचनांचाही त्यांना विसर पडलेला नाही हे त्यांच्या नवीनतम भारत भेटीवरून सिद्ध झाले आहे. सामरिक व आर्थिक मुत्सद्देगिरीत भारताने पाकिस्तानला जवळपास मात दिल्यासारखीच आहे. कारण चीनला शह देण्यासाठी आणि व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी अमेरिकेला भारताची नितांत गरज आहे. चीनचे व्याज आणि कर्ज फेडण्यासाठी अमेरिकन डॉलर्स पाकिस्तानला दिलेले अमेरिकेला चालणार नाही, ही अमेरिकन सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पॉम्पिओ यांनी आयएमएफला दिलेली धमकी आणि अमेरिकन सांसद ऍलिस वेल्सच्या पाकिस्तान विषयक भाषण व भावनांची यथार्थ सांगड घातल्यास वरील प्रतिपादनातील सत्य उजागर होईल.\nतुम्ही कधीही फायनान्शियल ब्लॅक लिस्टमधे टाकले जाऊ शकता या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) पाकिस्तानवर असणार्या टांगत्या तलवारीमागचे इंगितदेखील हेच आहे. भारताच्या आर्थिक, सामरिक व राजकीय मुत्सद्देगिरीमुळे अमेरिका भारताला प्राधान्य देऊ लागल्यामुळे दक्षिण आशियातील लष्करी, सामजिक, आर्थिक आणि राजकीय संतुलन बदलून गेलीत. त्यामुळेच याआधी अफगाण शांतीवार्तांमध्ये भारताची भलावण न करणार्या आणि त्याला भागीदार बनवण्यास उत्सुक नसलेल्या अमेरिकेने चीन व पाकिस्तानच्या विरोधाला डावलून फेब्रुवारी,२०२० मध्ये दोहा येथे संपन्न झालेल्या ‘यूएस तालीबान पीस अकॉर्ड’ मध्ये भारताला सादर आमंत्रित केले. अमेरिकेच्या या कारवाईमुळे भारत,चीन व पाकिस्तान या आण्विक देशांमधील सामरिक संतुलनात भारताच पारडे जड झाले आहे. उलटपक्षी अमेरिकेला डावलत आर्थिक व सामरिक प्रलोभनांना भाळून चीनच्या गोटात गेलेल्या पाकिस्तानचे सर्वस्व आता जागतिक सारीपाटावर पणाला लागलेे आहे. अमेरिकेचे फ्रंट लाईन स्टेट असणार्या पाकिस्तानने त्यांच्याकडून ‘वॉर ऑन टेरर’साठी १२० बिलियन डॉलर्सची मदत मिळवली आहे. मात्र अमेरिकेला डावलत चीनशी जवळीक साधतांना ‘ही हॅज पूट ऑल हिज एग्ज इन वन बास्केट’\nपाकिस्तानचे भौगोलिक स्थान १९६०च्या दशकापासून त्याची चीनशी असलेली सामरिक, आर्थिक व राजकीय जवळीक आणि आता रशियाशी देखील सुरु झालेल्या जवळीकीमुळे, अमेरिका प��किस्तानला एकदम वार्यावर सोडू शकणार नाही. भौगोलिक महत्वामुळे पाकिस्तान व अमेरिकेत अनेक गंभीर राजकीय, सामरिक, राजकीय मतभेद असले तरी अमेरिका त्याच्याशी असलेले संबंध पूर्णतः तोडू शकणार नाही. अफगाणिस्तान, रशिया व चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे आणि भारताशी होणार्या भावी युद्धाला टाळण्यासाठी व भारतावर राजकीय दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेची गरज आहे. चीन यामध्ये उत्प्रेषकाची (कॅटॅलीस्ट) भूमिका निभावतो आहे.\nया सर्व गदारोळात भारताने यापुढेही आपल्या आर्थिक, सामरिक व राजकीय मुत्सद्देगिरीवर भर देत स्वतःचा फायदा करून घेण्याची नितांत गरज आहे. या परिपक्व राजनीतीमुळेच मुत्सद्देगिरीच्या सर्व क्षेत्रांमधे भारताला लाभ मिळवता येऊ शकेल\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nहेमंत देसाई जागतिक नाणेनिधीने भारताचा जीडीपी दर साडेबारा टक्के तर चीनचा ८.६ टक्के असेल असा थेट अंदाज व्यक्त...\n(‘नवप्रभा’ दिवाळी अंक- २०२० मध्ये प्रसिद्ध) डॉ. अनुजा जोशी(नामवंत कवयित्री) दिवे लागले रे दिवे लागले...\nकोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक\nकर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...\nकोविड-१९ ला अटकाव करायचा कसा\n���मिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....\nचीन संकटात, भारताला संधी\nशैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/loving-vincent-movie-review/", "date_download": "2021-07-24T22:48:07Z", "digest": "sha1:ZF6LAJKDHWAKWMPC7PZOKXPDY765J26A", "length": 24205, "nlines": 106, "source_domain": "shekharpatil.com", "title": "रूपेरी पडद्यावरील पेंटींग < Shekhar Patil", "raw_content": "\nनुकताच ‘लव्हींग व्हिन्सेंट’ हा चित्रपट पाहिला. लॉकडाऊनमध्ये पाहिलेला हा पहिलाच सिनेमा. खरं तर टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेकांप्रमाणे मी सुध्दा भली मोठी विश लिस्ट करून ठेवली होती. यात साहजीकच पुस्तके, चित्रपट, गाणी, विपुल लिखाण आदींचा समावेश होता. तथापि, हा संकल्प सिध्दीस जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले असतांनाच व्हिन्सेंट व्हॅन गॉग या महान चित्रकाराच्या जीवनावर आधारित सिनेमा पाहिल्याने बॅक लॉग थोडासा भरून निघाल्याचे समाधान मिळाले.\nकाही प्रतिभावंतांच्या आयुष्यातील दुर्दैवाचे दशावतार किती भयंकर असतात याची प्रचिती व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या जीवनाचे अवलोकन करून येते. २८ व्या वर्षी चित्रकलेस प्रारंभ करणारा हा महान कलावंत यानंतर अवघ्या आठ वर्षाच्या उर्वरित आयुष्यात अदमासे आठशे चित्र काढून परलोकी गेला. आपल्या हयातीत प्रचंड उपेक्षा, घृणा, उपासमार आदींना सामोरे गेलेला व्हिन्सेंट मेल्या नंतर दंतकथा बनला. वेडसरं, विचीत्र व माणूसघाणा म्हणून संभावना झालेल्या या कलावंताला नंतर उदंड प्रसिध्दी मिळाली असून त्याला आधुनिक कलेचा जनक मानले जाते. हे सारे काही विलक्षण आहे. अर्थात, व्हिन्सेंटच्या वैयक्तीक आयुष्यातील शोकांतिका ही अनेक कथा, कादंबर्या, चित्रपट वा डॉक्युमेंटरीजचा मध्यवर्ती विषय बनली आहे. त्याच्यावर विपुल लिखाण केले गेले असून यात जराही खंड पडलेला नाही. यात अर्थातच आयर्विंग स्टोन लिखीत ‘लस्ट फॉर लाईफ’ हा चरित्रग्रंथ आजही अग्रस्थानी आहे. ओशोंनी आपल्या आवडत्या ग्रंथांच्या यादीत याचा समावेश केला असून यावर अतिशय रसाळ असे भाष्य केले आहे. याचम��ळे मी फार आधी ‘लस्ट फॉर लाईफ’ वाचले होते. यावर चित्रपट आला असला तरी तो फारसा प्रभावी वाटला नाही. व्हिन्सेंटच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आलेत. अगदी तो व त्याचा भाऊ थिओ यांच्यातील भावबंधावरही चित्रपट येऊन गेला. यासोबत त्याच्याशी संबंधीत कथानकावर काही ऑफ बीट चित्रपट देखील आलेत. यापैकी अकिरा कुरूसावा या विश्वविख्यात जपानी दिग्दर्शकाने आपल्या ‘ड्रीम्स’ या सिनेमातील एक स्वप्न हे व्हिन्सेंटशी संबंधीत असल्याचे दर्शविले होते. यावर मी आधीच ‘वास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार’ हा लेख लिहला असून आपण याला http://bit.ly/2Kac50y या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. यात कथेचा नायक (स्वत: अकिरा कुरूसावा) आपल्या स्वप्नामध्ये व्हिन्सेंटच्या चित्रात शिरत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. ड्रीम्समधील हा भाग कितीदा पाहून देखील मन भरत नाही. तर, लव्हींग व्हिन्सेंट चित्रपटाने याच्याही पुढचा टप्पा गाठला आहे.\nव्हिन्सेंटच्या आयुष्यातील शेवटच्या कालखंडावर चित्रपट बनवत असतांना काही तरी वेगळा फॉर्मेट वापरण्याची संकल्पना डोरोथा कोबियेला व ह्युज वेल्चमन या पोलंडमधील चित्रपट दिग्दर्शकांच्या डोक्यात आली. यातील डोराथा ही स्वत: चित्रकार असल्याने आपल्या सिनेमात चित्रकलेचे सामर्थ्य परिपूर्ण पध्दतीत कसे दाखविता येईल यावर त्यांनी विचार केला. यातून त्यांना अतिशय भन्नाट कल्पना सुचली. त्यांनी हा अॅनिमेशनपट म्हणून तयार करण्याचे ठरविले. याला टेक्नॉलॉजीच्या मदतीने व्हिन्सेंटच्या कलेचा परिसस्पर्श प्रदान करण्यात आला. यासाठी त्यांनी याच्या पार्श्वभागाला व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या चित्रांची जोड दिली. अर्थात, व्हिन्सेंटच्या गाजलेल्या चित्रांमधील पात्रे, निसर्ग व अन्य रेखाटने पार्श्वभागाला ठेवून या चित्रपटाचे कथानक मांडण्यात आले. मात्र या सर्व काथ्याकुट करणे सोपे नव्हतेच एक तर, आजवर अशा प्रकारचा कोणताही चित्रपट आलेला नसल्याने या प्रयोगावर पैसे लावण्यासाठी कुणी फायनान्सर तयार नव्हता. यामुळे डोरोथा व ह्युज यांनी ही कलाकृती लोकसहभागातून निर्मित करण्याचे ठरविले. यासाठी किकस्टार्टर या क्राऊडफंडींग जमा करणार्या संकेतस्थळावर हा प्रोजेक्ट मांडण्यात आला. (लिंक : https://bit.ly/356esgX ) यातून मिळालेल्या निधीसह पोलीश फिल्म इन्स्टीट्युटच्या मदतीने ‘लव्हींग व्हिन्सेंट’ ही कलाकृती जन्मली आहे. यासाठी सात वर्षांचा दीर्घ कालावधी लागला असून २०१७ साली हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात आला.\nया चित्रपटासाठी व्हिन्सेंटच्या सुमारे ८०० कलाकृतींवर आधारित तैलरंगातील (ऑईलपेंट) तब्बल ६५ हजार फ्रेम्स रंगविण्यात आल्या. यासाठी जगभरातील १२५ चित्रकारांना व्हिन्सेंटच्या काळात उपलब्ध असणार्या सामग्रीच्या मदतीने पेंट करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याचमुळे हातांनी पेंट करण्यात आलेला हा जगातील पहिला चित्रपट ठरला आहे. यात रोटोस्कोप या तंत्रज्ञानाच्या मदतीने फ्रेमच्या पार्श्वभागाला व्हिन्सेंटची चित्रे असतांना यात काम करणार्या अभिनेत्यांचे शुटींग क्रोमा (ग्रीन स्क्रीन) वापरून चित्रीत करण्यात आले. हे चित्रीकरण व्हिन्सेंटच्या कलाकृतींच्या पार्श्वभागावर जोडून याला अॅनिमेशन म्हणून रूपांतरीत करण्यात आले. यातील मुख्य कथानकात रंगीत पेंटींगची पार्श्वभूमि असून फ्लॅशबॅक हा कृष्ण-धवल छायाचित्रांच्या मदतीने दर्शविण्यात आला आहे. त्या काळात उपलब्ध असणार्या छायाचित्रांच्या मदतीने हा फ्लॅश बॅक साकारण्यात आलेला असून हे मिश्रण किती अफलातून ठरले हे अनुभवण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात लव्हींग व्हिन्सेंट पहावा लागेल.\nया चित्रपटाचे कथानक थ्रिलर या प्रकारातील असले तरी ते कधी गतीमान तर कधी संथ वेगात पुढे सरकते. व्हिन्सेंटच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याची गावातील जोसेफ रोलीन या पोस्टमनशी गट्टी जमलेली असते. तो आपल्या भावासोबत विपुल प्रमाणात पत्रव्यवहार करत असून ती जोसेफच्याच माध्यमातून होत असते. नंतर व्हिन्सेंट गावातून निघून गेल्यानंतर त्याच्या आत्महत्येची बातमी येते. जवळपास एक वर्षानंतर जोसेफला आपल्याकडे व्हिन्सेंटने लिहलेले पत्र पोस्टात टाकण्याचे विस्मरण झाल्याचे आढळून येते. यामुळे तो आपला मुलगा आर्मंड याला थिओकडे हे पत्र सुपुर्द करण्यासाठी पाठवितो. यानुसार तो थिओकडे आल्यानंतर त्याला तो व्हिन्सेंटच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी वारल्याची माहिती मिळते. यानंतर आर्मंड हा ज्या गावात व्हिन्सेंटने आत्महत्या केली त्या गावात जाऊन चौकशी करतो. येथे त्याला एकामागून एक असे विविध रहस्योदघाटने होतात. यात त्याला कलावंत व माणूस म्हणून व्हिन्सेंटची महत्ता कळते. अर्थात, याच्य��� सोबत त्याचा संभ्रमही वाढतो. मग व्हिन्सेंटने आत्महत्या केली की त्याचा खून झाला तो कुणाच्या प्रेमात होता का तो कुणाच्या प्रेमात होता का त्याचे शेवटच्या दिवसांमधील निकटवर्तीय कोण होते त्याचे शेवटच्या दिवसांमधील निकटवर्तीय कोण होते तो वेडा होता की लोक तसे समजत होते तो वेडा होता की लोक तसे समजत होते तो नेमका कसा मरण पावला तो नेमका कसा मरण पावला याबाबतची उत्तरे तो विविध लोकांच्या माध्यमातून जाणून घेतो. व्हिन्सेंटच्या विविध कलाकृतींच्या फ्रेम्समधून एकाच वेळी अनेक पातळ्यांवरून पुढे सरकणारे हे कथानक आपल्या काळजाचा ठाव घेते. कॅनव्हास, कुंचला, रंग आणि फटकार्यांनी अजोड कलाकृतींचे सृजन करणारा, व्यवहारी जगात मिसफिट ठरलेला, आपल्या भावाला अतिशय तन्मयपणे पत्र लिहणारा आणि अर्थात अगदी करूण व भणंग आयुष्य जगणार्या या महान कलावंताला आपल्या समोर साकार करते.\n‘लव्हींग व्हिन्सेंट’ पाहणे म्हणजे अर्थातच रूपेरी पडद्यावर आपल्या समोर साकारणार्या कलाकृतीची अनुभूती घेण्यासारखे आहे. यात त्याच्या आयुष्यासह सृजनाचे अगदी बारकावे अतिशय चपखलपणे टिपण्यात आलेले आहेत. यात त्याच्या काही चित्रांमध्ये आढळून येणारे रहस्यमय कावळे आपल्याला अनेकदा भेटतात. खरं तर, व्हिन्सेंटने शेतातच आपल्यावर गोळी झाडली असल्याने ‘ठो’…आवाजानंतर एकाच वेळी असंख्य कावळ्यांचे भयभीत कावकाव करून केलेले पलायन अकिरा कुरूसावांनीही ड्रीम्समध्ये अचूकपणे टिपले होते. अन् याला या सिनेमामध्येही दर्शविण्यात आले आहे. याच्या जोडीला लांबलचक कुरणे, शेत, प्रखर सूर्यप्रकाश, नदी, गुढरम्य रात्री, फुलांचे ताटवे, रहस्यमय वास्तू, डोंगर-दर्या, मानवी संवेदना टिपणारी पोर्टेट, रेखाटने, पेंटींग्ज आदींच्या सोबत आपण एक कलायात्रा अनुभवतो. हीच लव्हींग व्हिन्सेंटची महत्ता. आणि यावर कळस चढविलाय चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावलीच्या सोबत दिलेल्या डॉन मॅक्लीन या गायकाच्या गाजलेल्या व्हिन्सेंट या गाण्याने \nवेड्यांच्या इस्पितळातून अनिमिष नेत्रांनी गुढ रात्रीला तल्लीनतेने न्याहाळणारा व्हिन्सेंट…आणि त्याच्या कलेस भाव विभोरपणे अभिवादन करणारा गायक आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातो. हे वेडेपणं आपलं आयुष्य अनेक आयामातून सुंदर व समृध्द करणारे आहे. फक्त यासाठी आपल्याकडे हवी संवेदनशीलत��� आणि खुलेपणा नेमका हाच संदेश लव्हींग व्हिन्सेंट आपल्याला देतो. यामुळे एक अजोड कलाकृती पाहिल्याची अनुभुती येते.\nलव्हींग व्हिन्सेंट हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओसह युट्युबवर उपलब्ध आहे. आपण खालील लिंकवर याचा ट्रेलर पाहू शकतात.\nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/vehicle/page/2/", "date_download": "2021-07-25T00:28:40Z", "digest": "sha1:5LSOTJI4CZRHTUS5EKJ3N74AJISVSRD2", "length": 5902, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "vehicle – Page 2 – Dainik Prabhat", "raw_content": "\nबीएस- 4 वाहन : सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nजुलैमध्ये वाहन विक्री वाढणार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nवाहनविषयक कागदपत्रे 30 सप्टेंबरपर्यंत वैध\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nलॉकडाऊनमधील जप्त वाहने परत मिळणार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nवाहन वितरकांचा लघुउद्योगात समावेश करावा\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\n गाडी थांबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच नेले फरफटत\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nबीएस- 4 वाहनांचा मोठा साठा विक्रीविना\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nबीएस-6 वाहनांचे उत्पादन थंडावण्याची शक्यता\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\n‘बीएस-4’ वाहने 31 मार्चनंतर निघणार भंगारात\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nअल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालकांना मिळेना वाहन\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\n���तर होणार नाही वाहनाची नोंदणी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nबेवारस वाहनांचा प्रश्न सुटणार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nआरटीओ कार्यालयाला वाहनांचा विळखा\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nवाहन नाही, कर्ज विकत घेतले\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nअर्थसंकल्पावर वाहन उद्योग नाराज\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nमहामार्गावर 29 हजार वाहनधारकांडून 73 लाखांचा दंड वसूल\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nचीनमधील द ग्रेट वॉल, एमजी मोटर्स इलेक्ट्रिक कार भारतात आणणार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nस्वच्छ सर्वेक्षणात बेवारस वाहनांचा अडथळा\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘फास्ट’, नव्हे ‘स्लो टॅग’\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/anil-deshmukh-will-be-sent-to-jail-soon-a-big-statement-from-the-bjp-leader-nrdm-146983/", "date_download": "2021-07-24T23:10:15Z", "digest": "sha1:53WPBJHWJPHYQ5WOWPXPS3AE6YL5OGRK", "length": 14972, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Anil Deshmukh will be sent to jail soon, a big statement from the BJP leader nrdm | अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार, भाजपच्या ''या'' नेत्याचं मोठ विधान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाच��� जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईअनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार, भाजपच्या ”या” नेत्याचं मोठ विधान\nभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार आहे असं म्हटलंय. अनिल देशमुखांनी घोटाळ्याचा पैसा हा कोलकात्यामधील बोगस कंपन्यांद्वारे आपल्या परिवाराच्या नावावर असलेल्या लोकांकडे वळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ ३ वर्ष जेलमध्ये होते, आता अनिल देशमुख आणि अनिल परबांची अवस्थाही अशीच होणार असल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या होत्या.\nदरम्यान आता अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यानं प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्यानं, अनिल देशमुख यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.\nकिरीट सोमय्या काय म्हणाले \nयाच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार आहे असं म्हटलंय. अनिल देशमुखांनी घोटाळ्याचा पैसा हा कोलकात्यामधील बोगस कंपन्यांद्वारे आपल्या परिवाराच्या नावावर असलेल्या लोकांकडे वळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ ३ वर्ष जेलमध्ये होते, आता अनिल देशमुख आणि अनिल परबांची अवस्थाही अशीच होणार असल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.\nअनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या की…\nमुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ECIR दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने शुक्रवारी पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे त्यांच्या नागपूरातील घरी नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. पण, त्यांचे कुटुंबीय घरी आहे, असं कळतंय. सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी त्यांना सीबीआयने अटक केली नव्हती.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-HDLN-infog-bhaiyaji-joshi-says-ram-mandir-will-definitely-built-in-ayodhya-5828228-PHO.html", "date_download": "2021-07-25T00:03:13Z", "digest": "sha1:XKBGCYPOXF4J7MIMYF3GJJZLANA27QUZ", "length": 7837, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhaiyaji Joshi Says Ram Mandir Will Definitely Built In Ayodhya | रामजन्मभूमीवर मंदिर उभारणारच, मात्र न्यायालयाच्या निकालानंतर- भय्याजी जोशी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरामजन्मभूमीवर मंदिर उभारणारच, मात्र न्यायालयाच्या निकालानंतर- भय्याजी जोशी\nनागपूर- अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिराशिव��य दुसरे काहीच बांधले जाऊ शकत नाही. या ठिकाणी राममंदिरच उभारले जाईल, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी पुन्हा नियुक्त झालेले भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. या प्रश्नावर विविध गटांमध्ये एकमत होणे कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच बांधकाम सुरू होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nसर्वोच्च न्यायालयाचा निकाल राममंदिर बांधकामाच्या बाजूनेच लागेल अशी आशा व्यक्त करून या प्रश्नी न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याच्या बाजूने आपण असल्याचे जोशी म्हणाले. मात्र, गतकाळातील अनुभव पाहता हे अत्यंत कठीण असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यासंदर्भात दिले.\nभय्याजी जोशी पुढे म्हणाले, समाजात या मुद्द्यावर विविध मतप्रवाह असलेले इतके गट आहेत की त्यांच्यात एकमत घडवून आणणे अत्यंत कठीण आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्री श्री रविशंकर प्रयत्न करत आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे. दरम्यान, भय्याजी जोशी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी शनिवारी पुन्हा निवड झाली. चाैथ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत.\nशेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. त्यात व्यावहारिक तोडगा शोधावा लागेल. शेतीचे धोरण बदलावे लागेल. तसेच शेतकऱ्यांची मानसिकतादेखील बदलणे गरजेचे आहे. शेतमालास योग्य भाव मिळावा व त्यातील अडचणी दूर झाल्या पाहिजेत. या प्रश्नावर तोडगा निघालाच पाहिजे, असेही जोशी यांनी नमूद केले.\nते पुढे म्हणाले, लिंगायत समाजाच्या संदर्भात होत असलेली मागणी संघाला स्वीकार्य नाही. संप्रदाय वेगवेगळे असू शकतात. देशातील संप्रदायांमध्ये काही बाबी एकसमान आहेत. ते दुवे शोधूनच वाटचाल व्हायला हवी. संघ परिवारातील अनेक संघटनांना सरकारची धोरणे मान्य नाहीत, याकडे लक्ष वेधले असता भय्याजी जोशी म्हणाले, ‘प्रत्येक संघटनेला त्या त्या क्षेत्रातील प्रश्न मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. भाजपचे लोकही अंमलबजावणीतील अडचणी सांगत असतात. त्यांच्याही काही अडचणी असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपले काम केले पाहिजे. परिवारात मतभिन्नता जरूर असेल, मनभिन्नता नाही’, असा दावाही त्यांनी केला.\nसंघाचे कार्य समाधानकारक स्थितीत आले असल��याचा उल्लेख करताना जोशी म्हणाले, ‘संघाचे कार्य गर्दी गोळा करण्याचे नाही तर समाजात गुणांचा प्रसार करण्याचे आहे. त्यामुळे संघाच्या वाढीचा वेग लोकआंदोलनांसारखा नाही. मागील ९२ वर्षांत आम्ही मोठी प्रगती केली. देशात ८० हजार ठिकाणांवर स्वयंसेवक एकत्र येतात. समाजाचा संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून स्वीकार्यता वाढली आहे. संघाशी जुळण्यास लोक उत्सुक आहेत.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kalimirchbysmita.com/category/marathi-recipes/", "date_download": "2021-07-25T00:44:31Z", "digest": "sha1:QVEBK6XZUNYFUXSW3XU4HEI6OBDPKJZX", "length": 19305, "nlines": 238, "source_domain": "kalimirchbysmita.com", "title": "Marathi Recipes Archives - Kali Mirch - by Smita", "raw_content": "\nबॉम्बे ग्रिलड चीज सँडविच\nया जगात कुठे विरोधाभासांत आनंद निर्माण होतो , हे पहायचे असेल तर ती दुनिया आहे मुंबईत .. ही स्वप्ननगरी , इथे भले भले हिंमत बाळगून , अतिशय कष्ट करून आपल्या लहानमोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडत .. आणि गंमत पहा , स्वप्न पाहायला डोळे मिटून एक शांत झोप तरी असावी , तर तसे नाही हं ” Mumbai – a city that never sleeps” म्हणून या शहराचा गाजावाजा आहे की नाही अजब विरोधाभास म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले की , मुंबई म्हणजे चकित करणाऱ्या सुंदर विरोधाभासांची दुनिया – तुमची ,आमची ,सगळ्यांची – स्वप्नांची दुनिया \nभारतीय खाद्यसंस्कृतीत कोकणी खाद्यसंस्कृती आपले एक ठळक वैशिष्ट्य लेऊन नांदते . कोकणात निसर्गात आढळणाऱ्या ताज्या , साध्या आणि मोजक्याच घटक पदार्थांचा वापर करून एक चविष्ट अशी पंगत कशी बसवावी , हे कोकणी घरांतल्या प्रत्येक अन्नपूर्णेला चांगलेच ठाऊक फणसासारख्या एकाच फळापासून , त्याच्या निरनिराळ्या जातीचा वापर करून अवचित आलेल्या पाहुण्याला तांदळाच्या मऊसूत भाकरीसोबत कोवळ्या कुयरीची भाजी , कुरण्या फणसाची चमचमीत कापे नी बरक्याच्या गऱ्यांचा रस चाळून कधी मोदकपात्रात उकडलेली सांदणे पानात पटदिशी वाढली जातील . हापूसचीही तीच गत .. अगदी पुरी बुचकळायला जायफळ घातलेल्या आमरसापासून ते आंबाभातापर्यंत , रायवळच्या आंबट तिखट सासवाने , पानात रंगीबेरंगी मेजवानी सजेल . दारातल्या तवशा , पपई नी भोपळ्याचे वडे नी आंबेमोहोराची खीर असली की खाणाऱ्या आत्म्याची ब्रह्मानंदी टाळी लागायला काय हो अवकाश फणसासारख्या एकाच फळापासून , त्याच्या निरनिराळ्या जातीचा वापर करून अवचित आलेल्या पाहुण्याला तांदळा��्या मऊसूत भाकरीसोबत कोवळ्या कुयरीची भाजी , कुरण्या फणसाची चमचमीत कापे नी बरक्याच्या गऱ्यांचा रस चाळून कधी मोदकपात्रात उकडलेली सांदणे पानात पटदिशी वाढली जातील . हापूसचीही तीच गत .. अगदी पुरी बुचकळायला जायफळ घातलेल्या आमरसापासून ते आंबाभातापर्यंत , रायवळच्या आंबट तिखट सासवाने , पानात रंगीबेरंगी मेजवानी सजेल . दारातल्या तवशा , पपई नी भोपळ्याचे वडे नी आंबेमोहोराची खीर असली की खाणाऱ्या आत्म्याची ब्रह्मानंदी टाळी लागायला काय हो अवकाश उसळी, सांबारांशिवाय तर लग्नाचे वर्हाड अंगणातून बूड हलवेल तर शप्पथ … “अन्न हे पूर्णब्रह्म ” , मानणारी ही कोकणी खाद्यसंस्कृती आणि तिच्यावर अतीव प्रेम करणारा कोकणी मनुष्य साध्या ताम्बसाळाच्या भाताच्या पेजेवर सुद्धा म्हणूनच समाधानाने दिवस व्यतीत करतो . माझे हे वरील विवरण बऱ्याच जणांना पटेल , कारण त्यात अतिशयोक्ती काहीच नाही .\nभारतीय खानपान हे सध्या संक्रमणास्थित आहे हे म्हणताना माझ्या डोक्यात काही विचार घोळत आहेत , तेच तुमच्यापुढे मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न या ब्लॉग मधून हे म्हणताना माझ्या डोक्यात काही विचार घोळत आहेत , तेच तुमच्यापुढे मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न या ब्लॉग मधून चौरस आहार मिळावा म्हणून पौष्टिक खाण्याचे पर्याय शोधण्याच्या नादात आपण पार ग्लोबल खाद्यसंस्कृती रोजच्या जेवणात आत्मसात करण्यासाठी धडपडत आहोत . त्यात वाईट काहीच नाही , परंतु या प्रयत्नांत आपण आपल्या अवतीभवती ताजे पिकणाऱ्या लोकल इन्ग्रेडिएंट्सना अजाणतेपणी दुर्लक्ष करीत आहोत , म्हणजे ” काखेत कळसा नी गावाला वळसा ” अशातली गत होऊन राहिली चौरस आहार मिळावा म्हणून पौष्टिक खाण्याचे पर्याय शोधण्याच्या नादात आपण पार ग्लोबल खाद्यसंस्कृती रोजच्या जेवणात आत्मसात करण्यासाठी धडपडत आहोत . त्यात वाईट काहीच नाही , परंतु या प्रयत्नांत आपण आपल्या अवतीभवती ताजे पिकणाऱ्या लोकल इन्ग्रेडिएंट्सना अजाणतेपणी दुर्लक्ष करीत आहोत , म्हणजे ” काखेत कळसा नी गावाला वळसा ” अशातली गत होऊन राहिली ग्लोबल खाद्यसंस्कृतीच्या झगमगाटात आपल्या आज्या – पणज्यांचे पदार्थ जरासे बुजरे झालेत . म्हणूनच काळाच्या ओघात प्रवाहासोबत वाहताना नव्या सोबत जुनी अनुभवी वल्ह्णवं सुद्धा हाती राहू द्यावी इतकेच माझे म्हणणे \nखरं आहे ना .. कंफर्ट फूड म्हटले की ग���गल राव तोऱ्यात अगदी आपल्या तोंडावर व्याख्या फेकतात , ” जे पदार्थ खाताना जुन्या आठवणींना , पर्यायाने भावनांना उजाळा मिळतो असे पदार्थ ” माझ्या बाबतीत तर माझे पूर्ण खाद्यजीवन ही आठवणींची गुहा आहे , अलिबाबाच्या गुहेसारखी … जितकी खोलवर आत जाईन तितकी त्या द्रव्याने मन दिपवून टाकणारी ” माझ्या बाबतीत तर माझे पूर्ण खाद्यजीवन ही आठवणींची गुहा आहे , अलिबाबाच्या गुहेसारखी … जितकी खोलवर आत जाईन तितकी त्या द्रव्याने मन दिपवून टाकणारी माझ्या मुळात खादाड पिंडाला अजून लाडावून ठेवले गेले , ते माझ्या घरातल्या दोन बायकांनी – एक माझी माता , नी दुसरी मातेची माता – माझी आज्जी माझ्या मुळात खादाड पिंडाला अजून लाडावून ठेवले गेले , ते माझ्या घरातल्या दोन बायकांनी – एक माझी माता , नी दुसरी मातेची माता – माझी आज्जी भले घरातलेच पदार्थ असो परंतु चवीच्या बाबतीत उच्च दर्जाचे . चाळीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी गौरी-गणपतीत याचा अनुभव कित्येकदा घेतलाय .\nकोकणी कडव्या वालाचे बिरडे\n“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं\nआपल्या आईची माया, आजीचा ओलसर जिव्हाळा आणि आपल्या स्वतःच्या घरातील जेवणावरचे प्रेम सगळ्यांचं सारखं असतं.. चुकीचे बोलले काय सांगा नोकरी करणाऱ्या पालकांचं अपत्य म्हणून पहिल्यापासून ‘ शहाण्यासारखं वाग हां बाळ ‘ असे म्हणून आई सकाळची ८.२३ ची लोकल पकडायला पळाली की घरात मी आणि आजी आम्हा, दोघींचेच राज्य..\nनुकतीच आंब्याची पाडणी होऊन , पाडव्याला पहिला आंबा ग्रामदेवतेच्या चरणी वाहून मामाने पेट्या बांधून मुंबई पुण्यास धाडल्या. पडवीत एका बाजूला पुढच्या खेपेच्या आढ्या बांधण्यासाठी हापूसचा खच पडलेला , त्याच्या अगदी समोरच्या भागात रायवळ , बिटक्याचे ढीग जिकडे आम्हा बच्चे पार्टीचा मुक्त संचार .. कोपऱ्यात माळ्याच्या जिन्याच्या आधाराने फणसांचे धूड .. बाहेरून घरात शिरणाऱ्याला कोकणमेव्याचा सुवास असा कॉकटेल च्या रूपात नाकात भसाभसा शिरायचा आम्हां मावस- मामे भावंडांचं वार्षिक परीक्षा आटपल्यावर दुसऱ्या दिवशीच रातराणीने मुरुडास आगमन झालेलं आम्हां मावस- मामे भावंडांचं वार्षिक परीक्षा आटपल्यावर दुसऱ्या दिवशीच रातराणीने मुरुडास आगमन झालेलं आंब्या – फणसाचा हा ढीग म्हणजे आमची चंगळ आणि त्यासोबत एकमेकांच्या अंगावर आंब्यांच्या चोखून चोथा केलेल्या कोयी नेम धरून मारणे , भाताच्या उंडवीत भसकन घुसणे , समुद्रावर पुळणीच्या डोंगरांत नखशिखांत माखून येणे , विहिरीवरच्या हौदात म्हशींसारखे तासंतास डुंबत राहणे , ह्या अशा खोड्यांनी दोनच दिवसांत घरातल्या आज्या -पणज्यांच्या , मामींच्या , मावशींच्या नाकात दम आणला जायचा आंब्या – फणसाचा हा ढीग म्हणजे आमची चंगळ आणि त्यासोबत एकमेकांच्या अंगावर आंब्यांच्या चोखून चोथा केलेल्या कोयी नेम धरून मारणे , भाताच्या उंडवीत भसकन घुसणे , समुद्रावर पुळणीच्या डोंगरांत नखशिखांत माखून येणे , विहिरीवरच्या हौदात म्हशींसारखे तासंतास डुंबत राहणे , ह्या अशा खोड्यांनी दोनच दिवसांत घरातल्या आज्या -पणज्यांच्या , मामींच्या , मावशींच्या नाकात दम आणला जायचा घरी काम करणाऱ्या तान्या आजोबाला तर दुपारी-तिपारी कारटी कुठं उलथलीत ते हुडकून आणायची तसेच तिन्हीसांजेच्या आधी दम देऊन घरी बसवण्याची एक वेगळीच एक्सट्रा ड्युटी लागलेली \nकोकणी पद्धतीचे कोकमाचे सार\n” निसर्गाची करणी नी नारळात पाणी …” अवघ्या महाराष्ट्राचे श्रीफळ म्हणजे नारळ . आमच्या कोकणात तर नारळावाचून पान हालत नाही . उसळी , पालेभाज्या , आमट्या , वरण , मासे , चिकन , मटण , अहो इतकेच काय गोडधोडाच्या पदार्थांत सुद्धा वेगवेगळ्या रूपांत खोबरे वापरले जाते .\nएका टुमदार बंगल्यात एक रिपोर्टर तरुणी आगंतुकासारखी परवानगी वगैरे न विचारता , डायरेक्ट आत शिरते . किचनमध्ये धडक मारत तिथे उभ्या असलेल्या एका सदाबहार जोडप्याला आश्चर्याने विचारते , ” सर , आम्ही तुम्हाला चक्क बटाटावडा खाताना पाहतोय..” चेहऱ्यावर जमेल तेवढे लाघवी हास्य ठेवून आपल्या महाराष्ट्राचे लाडके म्हाग्रू उत्तरतात ,” माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो ” पुढे तिचा भोचकपणा , ” तरीही इतका फिटनेस …” ” ए बाई कशाला नजर लावती माझ्या नवऱ्याला “, असा सुप्रिया मॅडमचा लुक .. यावरही सचिनजींनी ,’ कोणी काही म्हटले तरी मैं वडा खाकर ही दम लूंगा ‘, असा आविर्भाव ठेवून , परत निरागस हसून बायकोकडे डोळे मिचकावून एक मिश्किल सिक्सर लगावलाच . ” बायकोचे प्रेम नि बटाटावडा ..”\nमागच्याच आठवड्यात मी एका फूड ग्रुपवर कुळथाच्या पिठीची ( https://kalimirchbysmita.com/kuilth-pithla-recipe-in-marathi/ ) रेसिपी आणि त्या संदर्भातला माझा ब्लॉग शेअर केला होता . तो वाचून त्या ग्रुपवर मला इतक्या भावनिक कंमेंट्स आल्���ा की मला हे कळून चुकले की काही गोष्टी काळाच्या चक्रात बिलकुल अडकून नाही राहत . त्या आठवणी सदैव आपल्यासोबत राहतात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-07-25T00:33:52Z", "digest": "sha1:77TL6AI3FST7ZSG2RPZMHZDR5HJTDHBT", "length": 8030, "nlines": 116, "source_domain": "navprabha.com", "title": "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या गोव्यात | Navprabha", "raw_content": "\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या गोव्यात\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येत्या शुक्रवार २३ आणि २४ जुलै २०२१ रोजी गोवा दौर्यावर येणार आहेत.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची यापूर्वी एकदा गोवा भेट रद्द झाली आहे. गोव्यात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची रणनीती निश्चित करण्याचे काम दौर्यात केले जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा स्थानिक भाजप मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रु���यांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=14854", "date_download": "2021-07-24T23:40:48Z", "digest": "sha1:FKSYL6D3RQRURW2IJUU6VEQ3PVR25IL2", "length": 8591, "nlines": 122, "source_domain": "rajtantra.com", "title": "10 आणि 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome पर्यावरण 10 आणि 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा\n10 आणि 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा\nबोईसर : गेल्या 4 व 5 ऑगस्ट रोजी हाहाकार माजवणार्या पावसाने मागील दोन-तीन दिवसांपासुन काहीशी विश्रांती घेतली असतानाच येत्या 10 व 11 ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यात मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यासह उत्तर कोकणाचा समावेश आहे.\nगेल्या दोन महिन्यांपासुन किरकोळ बरसलेल्या पावसाने या आठवड्यात राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावत जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकले होते. पालघर जिल्ह्याला देखील या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. 4 व 5 ऑगस्ट रोजी वादळी वार्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये कमरेइतके पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे.\nआता 10 व 11 ऑगस्ट रोजी मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकणामध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या तुलनेमध्ये अरबी समुद्रात हवेच्या दाबाचा मोठा पट्टा निर्माण झाला असून अरबी समुद्र किनारपट्टी जवळील प्रदेशात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. त्यामुळे सोमवारनंतर मुंबईसहित अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.\nPrevious articleधक्कादायक : जव्हारमध्ये फेसबुक लाईव्ह करुन तरुणाची आत्महत्या\nNext articleकोरोना : बोईसरमध्ये आज रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ\nकन्झर्वेशन ऍक्शन ग्रुपदेखील झोपला\nमराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी संजीव जोशी\nविकासवाडी येथे भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान संपन्न\nकोव्हीड 19 संदर्भात कुठल्याही मदतीसाठी 18001215532 टोल फ्री क्रमांक व covidbed.palghar.info...\nपरराज्यातील नागरिकांनी मदतीसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा\nखूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा\n2 दिवसांत जिल्ह्यात नवे 565 कोरोना +Ve व 9 मृत्यू\nजव्हार : आणखी 6 घोट्याळ्यांप्रकरणी गुन्हे\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nतारापूर : वर्षा ऑर्गेनिक्स कंपनीत भीषण स्फोट, 4 कामगार जखमी\nडहाणू / तलासरी: आज स. 11.39 वाजता व काल दु. 4.16...\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/arjun-novo-605-di-i-33481/39386/", "date_download": "2021-07-25T00:44:21Z", "digest": "sha1:GQMXUD2TH54MRUQH7QI3JSUY3UV5IOGG", "length": 23339, "nlines": 252, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा Arjun Novo 605 Di-i ट्रॅक्टर, 2015 मॉडेल (टीजेएन39386) विक्रीसाठी येथे बेळगाव, कर्नाटक- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती ��वजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा Arjun Novo 605 Di-i\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा Arjun Novo 605 Di-i @ रु. 5,85,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये किंमत, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2015, बेळगाव कर्नाटक. वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\nसोनालिका DI 30 बागबान\nजॉन डियर 5050 D\nमहिंद्रा YUVO 575 DI\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा Arjun Novo 605 Di-i\nसोनालिका RX 60 डीएलएक्स\nसेम देउत्झ-फहर अॅग्रोमॅक्स 50 E\nफार्मट्रॅक 50 ईपीआई पावरमैक्स\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/farm-laws-bhupinder-singh-mann-recuses-supreme-court-committee-talks", "date_download": "2021-07-24T23:57:27Z", "digest": "sha1:XAF6CERUAYCRIKGYJXYTP57P6TSQ2J5B", "length": 6262, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भूपेंद्र सिंह मान यांचा समितीचा राजीनामा - द वायर मराठी", "raw_content": "\nभूपेंद्र सिंह मान यांचा समितीचा राजीनामा\nनवी दिल्लीः भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या कृषी समितीच्या सदस्यपदाचा गुरुवारी अचानक राजीनामा दिला. शेतकर्यांच्या हिताविरोधात आपण जाऊ शकत नाही, आपण स्वतः शेतकरी व एका संघटनेचे नेते असल्याने आम जनता व शेतकरी संघटना यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकाकुशंकामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे\nभारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह मान यांनी प्रसिद्ध केलेले पत्र.\nत्यांनी एक पत्र प्रसिद्ध केले. पंजाब व देश यांच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत व पंजाबमधील शेतकर्यांच्या बाजूने आपण कायम उभे राहू असेही ते म्हणाले आहेत.\nमोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार कृषी तज्ज्ञांची एक समिती नेमली होती. या समितीत भूपेंद्र सिंह मान यांचा समावेश होता. या समितीत शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, प्रमोद कुमार जोशी व अशोक गुलाटी असे अन्य सदस्य आहेत. हे सर्व सदस्य शेती कायद्याच्या बाजूचे असल्याने या समितीच्या अस्तित्वावर चोहोबाजूंनी टीका झाली.\nया समितीशी कोणतीही चर्चा करणार नाही, असा पवित्राही शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतल्याने पेच कायम राहिला आहे.\nशेतकऱ्यांची आंदोलनाची मोठी तयारी\nवॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2200", "date_download": "2021-07-24T23:46:21Z", "digest": "sha1:CTDHBOHLTOSP7Y5TWE4TTMP5YNYZSSJF", "length": 13794, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "सनसनिखेज :-चंद्रपूरच्या कोळसा माफियांचे नागपूरला मोठे बस्तान ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > सनसनिखेज :-चंद्रपूरच्या कोळसा माफियांचे नागपूरला मोठे बस्तान \nसनसनिखेज :-चंद्रपूरच्या कोळसा माफियांचे नागपूरला मोठे बस्तान \nनागपूरला पारडी नाका परिसरात बेकायदेशीर चालतात कोळसा टाल बेकायदेशीर कोळसा टाल बनले कोळसा चोरीचे अड्डे \nचंद्रपूर जिल्ह्यातील नागाडा परिसरातील कोळसा टाल वर बेकायदेशीरपणे लघु ऊद्धोगाकडे जाणारा कोळसा खाली करतांना पोलिसांनी तब्बल २६ कोळसा ट्रक गाड्या पकडल्या नंतर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलमधून पहिली बातमी प्रकाशित झाली होती आणि कोट्यावधीचा कोळसा घोटाळा समोर आला होता, त्या दरम्यान प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्याने कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांना शांत केले अशी चर्चा होती, मात्र भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर या कोळसा चोरी प्रकरणी कारवाईचे अपडेट प्रकाशित होतं राहिल्यामुळे पोलिस तपासाला वेग येऊन महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे कोळसा पुरवठा करण्याचे अधिकार वेकोलिने काढून टाकले होते व ती कोळसा वाहतूक बंद करण्यात आली. तरीही कोळसा ऑक्शनच्या नावाखाली आजही कोट्यावधी रुपयाचा कोळसा बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोळसा टालवर उतरवील्या जात असून त्यामधे काही गाड्या मागील कोळसा घोटाळ्यातील कोळशाच्या जात असल्याचा सुद्धा प्रकार सुरू आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा माफियांनी कोट्यावधी रुपयाचा माल कोळसा चोरीतून मिळविल्यानंतर त्यांनी नागपूर येथील पारडी नाका परिसरात आपले बस्तान बेकायदेशीर कोळसा टाल तयार करून बसविले असल्याची विश्वसनीय माहिती आहे, आणि तिथे सुद्धा चंद्रपूरच्या तिनपट कोळसा स्टॉक असल्याचे कळते यावरून बेकायदेशीरपणे चालणारे कोळसा टाल हे कोळसा तस्करीचे अड्डे बनले असून जोपर्यंत हे बेकायदेशीर कोळसा टाल बंद होणार नाही तोपर्यन्त कोळसा चोरी प्रकरणाला आळा बसणार नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेवून हे बेकायदेशीरपणे चालणारे कोळसा टाल त्वरित बंद करावे अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.\nधक्कादायक :-अखेर विनोद भरटकर या स्पोर्ट टीचरवर बलात्काराचा गुन्हा दाखल \nअभिष्टचिंतन सोहळ्याचा अनोखा संगम, दोन दिग्गजांचा वाढदिवस केला साजरा \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/ashish-shelar-targets-thackeray-government-cm-uddhav-thackeray-and-minister-aditya-thackeray-127818922.html", "date_download": "2021-07-25T00:52:10Z", "digest": "sha1:UINB3EHRAEMD3ZFFQI6XLJVFISHK5LKE", "length": 5851, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ashish Shelar targets Thackeray government cm Uddhav thackeray and Minister Aditya thackeray | 'महाराष्ट्र नगरी, चौपट राजा...आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट'आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ���-पेपर मिळवा मोफत\nभाजपची ठाकरे सरकारवर बोचरी टीका:'महाराष्ट्र नगरी, चौपट राजा...आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट'आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा\nबार, दारुची दुकाने उघण्यात आली मात्र धार्मिक स्थळे न उघडल्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे\nविरोधीपक्ष भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर भाजपकडून सातत्याने टीका केली जाते. आता पुन्हा एकदा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पिता-पुत्रांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्र नगरी, चौपट राजा...आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट...' असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.\nराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात मंदिरे उघडण्याची मागणी विरोधीपक्षाकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान बार, दारुची दुकाने उघण्यात आली मात्र धार्मिक स्थळे न उघडल्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे. यावरुनच आशिष शेलारांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत शेलार यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.\nआशिष शेलारांनी ट्विट केले की, 'आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट.. महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले...शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर... तेव्हा नगराचे राजे \"बॉलिवूड\" कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय...त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना...पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून\"नाईटलाईफची \" काळजी \"राजपुत्र\" करीत आहेत. दुर्दैवी चित्र... \"महाराष्ट्र\" नगरी आणि चौपट राजा मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय...त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना...पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून\"नाईटलाईफची \" काळजी \"राजपुत्र\" करीत आहेत. दुर्दैवी चित्र... \"महाराष्ट्र\" नगरी आणि चौपट राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/update-possibility-of-severe-lockdown-from-march-29/", "date_download": "2021-07-24T22:40:57Z", "digest": "sha1:POES4TFZ2COQO4GRB54NBHR5EMM3MHIO", "length": 10915, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "२९ मार्चपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\n२९ मार्चपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nऔरंगाबाद – कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे काही लोक कोरोनाला अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहेत. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून सोमवार (दि. 29) पासून कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nकोरोना महामारीच्या दुसर्या टप्प्यात फेब्रुवारीपासून रूग्णसंख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येचा रोजचा आकडा दीड हजाराच्या पुढे जात आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी बोलताना 100 रूग्णात 25 पॉजिटीव्ह येत असल्याचे सांगितले. या संसर्गाचे हे प्रमाण जास्त असल्याचे मान्य देखील केले. यावरून या संसर्गाची गंभीरता दिसून येत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही या भुमिकेपर्यंत प्रशासन आले आहे. मात्र त्याबाबत निर्णय घ्यावा, किंवा नाही या मनस्थितीत प्रशासन दिसत आहे.\nदरम्यान गुरूवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील आरोग्य विभागाने संपूर्ण लॉकडाऊनच्या सूचना दिल्याचे सांगितले. ही परिस्थिती अजुन गंभीर होण्यापुर्वी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांचे मत घेऊन लॉकडाऊनबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले होते. सध्या जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन सुरू आहे. 11 मार्चपासून 4 एप्रिल या कालात अंशत: लॉकडाऊन लावले आहे. तर सायंकाळी 8 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्��ंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याशिवाय चार एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी पुर्ण लॉकडाऊन आहे. यामधून वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मिडीया संदर्भातील सेवा, दूध विक्री , पेट्रोल पंप, गॅस एजन्सीशी संबंधित सर्व प्रकाराच्या वाहतूक सेवा या मध्ये खासगी तसेच शासकीय, रिक्षासह , बांधकामे, उद्योग व कारखाने, बँक व पोस्ट सेवा संदर्भात सुरू ठेवण्यात येत आहेत.\n : शनिवार ते रविवार कडकडीत बंद पाळला जाणार आहे. तर सोमवारी धुलीवंदन आहे. यामुळे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून चार एप्रिलपर्यंत पुर्ण लॉकडाऊनची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यातुन औद्योगिक क्षेत्र वगळले जाण्याची शक्यता दिसते. संपूर्ण लॉकडाऊनच्या संदर्भात दोन दिवसात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर या बाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\n‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागणार का\n……तर काही तासातच ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन बाबत केलं महत्वाचं भाष्य\nताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2020/", "date_download": "2021-07-25T00:39:40Z", "digest": "sha1:KDXQZO7TZ4S2GAOIPZSJDVUX7BH43ZZV", "length": 3646, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-तुला मी पाहिले", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,\nज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले\nगोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा,\nतू मला चोरून बघताना तुला मी पाहिले\nएवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,\nरंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले\nलाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,\nहे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले \nपाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा\nशल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले\nभर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,\nपाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले\nमेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,\nज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले\nRe: तुला मी पाहिले\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: तुला मी पाहिले\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2021-07-25T00:23:31Z", "digest": "sha1:I6VQNU744RH76EI2XXKJ7MBH255UNRUW", "length": 3740, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्वामी अखंडानंद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वामी अखंडानंद हे स्वामी विवेकानंद यांचे गुरुबंधू होते.\nसप्टेंबर ३०, इ.स. १८६३\nफेब्रुवारी ७, इ.स. १९३७\nLast edited on ३० एप्रिल २०२१, at १९:०३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०२१ रोजी १९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2021-07-24T22:48:55Z", "digest": "sha1:KQUXKJQHAPH4Y3B57XVQLVMGZVLSF7WE", "length": 10268, "nlines": 119, "source_domain": "navprabha.com", "title": "थॉमस-उबेर चषक स्पर्धा स्थगित | Navprabha", "raw_content": "\nथॉमस-उबेर चषक स्पर्धा स्थगित\n>> पुढील महिन्यातील डेन्मार्क मास्टर्सही रद्द\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही स्पर्धांना हळूहळू प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत जैव सुरक्षित वातावरणात प्रारंभ झालेला आहे. असे असले तरी या महामारीच्���ा भीतीने काही स्पर्धा अजूनही स्थगित वा रद्द होताहेत. त्यात आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धेची भर पडली आहे.\nपुढील महिन्यात होणारी डेन्मार्कतील आरहस शहरात आयोजित थॉमस व उबेर बॅडमिंटन स्पर्धा स्थगित करण्यात आली असून ती आता पुढच्या वर्षी खेळविण्यात येणार आहे.\nथॉमस व उबेर बॅडमिंटन स्पर्धा इंडोनेशियातील आरहास शहरात ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत होणार होती. परंतु वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) ही स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे काल मंगळवारी घोषित केले. १३वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियासहीत कोरिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, तैवान, सिंगापूर आणि हॉंगकॉंगने यापूर्वीच या स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताची स्टार शटलर सायना नेहवाल हिच्यासह बर्याच दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेतील सहभागाबाबत चिंता व्यक्त केली होती. सात मोठ्या देशांनी स्पर्धेतून माघार घेतली असल्याने ही स्पर्धा खेळविण्यात काहीच अर्थ उरणार नसल्याचे सायनाने म्हटले होते.\nडेन्मार्कतील दोन स्पर्धा रद्द\nदरम्यान, वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने पुढील महिन्यात डेन्मार्कमध्ये आयोजित दोन मोठ्या बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यात १३ ते १८ ऑक्टोबरपर्यंत होणारी डेन्मार्क सुपर ७५० स्पर्धा आणि २० ते २५ ऑक्टोबपर्यंत होणारी डेन्मार्क मास्टर्स बॅडमिंनट स्पर्धेचा समावेश आहे.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nमुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=314", "date_download": "2021-07-24T23:34:01Z", "digest": "sha1:3C7KBL776FLGWLEOVIGT6DTKTETAOPA6", "length": 20076, "nlines": 132, "source_domain": "rajtantra.com", "title": "घरच्या भाषेतून का शिकायचे ? -नीलेश निमकर, शिक्षणतज्ज्ञ | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome प्रतिसाद घरच्या भाषेतून का शिकायचे \nघरच्या भाषेतून का शिकायचे \nमराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची घटती संख्या हे शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढ झपाट्याने होते आहे. या शाळानी मराठी माध्यमाच्या शाळांपुढे मोठेच आव्हान उभे केले आहे. टाय बूट असणारा गणवेश, जायला यायला स्कूल बस सारख्या सोयी, शाळेत साजरे केले जाणारे विविध दिवस अशा अनेक क्लुप्त्या वापरून या शाळा विद्यार्थ्यांना त्यांच्याकड आकर्षित करायचा प्रयत्न करताना सातत्याने करताना दिसतात. पालकही सरकारी शाळांत मिळणारे मोफत शिक्षण टाळून या खाजगी शाळांकडे मोठ्याप्रमाणावर वळलेले दिसतात. आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च करून मुलांना इंग्रजी शाळांत घालण्याची गरज पालकांना का वाटते आहे याचा विचार केला तर एक बाब स्पष्ट दिसून येते. इ���ग्रजी भाषा आजतरी समाजातील सत्ताधारी, श्रीमंत वर्गाची भाषा आहे. ती आली नाही तर प्रगतीचे मार्ग खुंटतात असा कटु पण सत्य असणारा अनुभव पालकांनी घेतलेला असतो आणि त्यातून निर्माण झालेल्या चिंतेतून ते इंग्रजी माध्यामाकडे वळतात. आमचे इंग्रजीवाचून अडले. आता निदान मुलांचे तरी अडायला नको अशी कळकळ या निर्णयामागे असते. आधुनिक काळात प्रगती साधायची तर इंग्रजी चांगली यायला हवी यात फारसे कोणाचे दुमत असण्याची शक्यता नाही. मात्र चांगली इंग्रजी येण्याचा मार्ग पहिली पासून सारे काही इंग्रजीत शिकणे हा आहे का याचा विचार करायला हवा.\nप्राथमिक शाळेत जेव्हा मूल येते तेव्हा त्याने लेखन वाचन शिकण्याची अपेक्षा असते. लेखी भाषा हे तोंडी भाषेचेच एक रूप असते आपण जे बोलतो ते लिहून ठेवता येते आणि लिहिलेले परत वाचता येते हा लेखन-वाचनाचा उपयोग कळला म्हणजे मुलांचा लिपीवर प्रभुत्त्व मिळवण्याचा प्रयत्न एकदम सार्थक होतो. थेट इंग्रजी माध्यमात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या बहुसंख्य मुलांना इंग्रजीतून बोलता येत नाही. ही मुले जेव्ही इंग्रजीची लिपी शिकू लागतात तेव्हा ती वापरून मनातील कोणती ही कल्पना, विचार ते कागदावर उमटवू शकत नाहीत. कारण कल्पना विचार मराठीतून चालू असतात आणि लिपी मात्र इंग्रजीची शिकत असतात. या मुळे अनेक मुले सात आठ वर्षे शाळेत राहून ही त्यांना स्वतःचे असे फारसे लिहिता येत नाही. जे लेखना बाबत सत्य आहे तेच वाचनाला ही लागू पडते. इंग्रजची लिपी आल्यानंतरही मुले स्वतंत्रपणे फारशी वाचू शकत नाहीत.कारण वाचलेले समजण्या इतकी इंग्रजीच त्यांना येत नसते. परिणामतः या मुलांचे वाचनही अगदी मर्यादित व कामचलाऊ स्वरूपाचे राहते. स्वतंत्रपणे पुस्तक वाचून समजून घेण्याचा आनंद ही मुले दीर्घकाळ घेऊ शकत नाहीत. थोडक्यात जी भाषा बोलताच येत नाही त्यात सारे प्राथमिक शिक्षण घ्या असे म्हणणे शिक्षणशास्त्राला धरून नाही.\nग्रामीण भागात चालवण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा खऱ्या अर्थाने इंग्रजी माध्यामाच्या आहेत काय याचा ही विचार व्हायला हवा. या शाळांत शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांचे इंग्रजीवर म्हणावे असे प्रभुत्त्व नसते. त्यामुळे शिकण्या शिकवण्यासाठी मराठीचा आधार घेतला जाणे हे स्वाभाविकच असते. कारण जी भाषा मुलांना, त्यांच्या पालकांना इतकेच काय तर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही चांगली अवगत नाही अशा भाषेतून शिक्षण व्यवहार करणे कमालीचे अवघड आहे. त्या मुळे शिक्षण किमानतेच्या पातळीवर येते. परीक्षेत जे येणार आहे ते पाठ करून ठेवा व लिहा ही ती किमान पातळी. इंग्रजी शाळेत गणित शिकवणाऱ्या शिक्षकांना एक अनुभव नेहमी येतो. मुलांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत असला तरी त्यांना शाब्दिक उदाहरणे सोडवताना नेमकी कोणती क्रीया करावी हे उमगत नाही. याचे कारण उघड आहे. मुलांना एकतर शाब्दिक उदाहरण वाचता येत नाही किंवा वाचले तर त्यात काय लिहिले आहे हे समजत नाही. अशावेळी शिक्षक मुलांना काही अत्यंत अशैक्षणिक क्लुप्त्या देतात. More शब्द आल तर बेरीज कर less शब्द दिसला तर वजाबाकी कर अशा स्वरूपाच्या या क्लुप्त्या असतात. पण त्या वापरून गणित सोडवणारी मुले समजून उमजून गणित सोडवत नसतात हे उघड आहे. Meena has 5 mangos and Raju has 3 mangoes. How many more mangoes does Meena have than Raju. असा प्रश्न आला तर मुले प्रश्नातील more हा शब्द पाहून ५ व ३ ची बेरीज करून मोकळी होतात. एकूणच स्वतःच्या भाषेत शिकायला मिळाले नाही तर शिक्षण कसे आंधळेपणाचे होते हे यावरून कळावे.\nज्या आदिवसी मुलांची घरची भाषा मराठी नाही त्यांनी मराठी माध्यम निवडण्यापेक्षा इंग्रजी निवडले तर निदान भविष्यात मराठीतून इंग्रजीकडे जाण्याचा त्रास तरी वाचेल असा एक मुद्दा मांडला जातो. तो बराच पटण्यासारखा असला तरी त्यात एक अडचण आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायला निदान शिक्षक तरी चांगली इंग्रजी येणारे लागतील. आदिवासी भागात राहून काम करायला तयार असणारे आणि चांगले इंग्रजी जाणणारे शिक्षक इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध कसे करायचे शिवाय भाषा ही सामाजिक बाब आहे. ती परिसरात वापरली जायला हवी मुलांच्या कानावर ती शाळेबाहेर थोडी तरी पडायला हवी. हे मान्य केले तर मुलांच्या कानावर घरच्या भाषेव्यतिरिक्त इंग्रजीपेक्षा मराठी पडण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय काही आदिवासी भाषा मराठीला जवळच्या असल्याने मराठी अवगत करणे इंग्रजी पेक्षा मुलांना जास्त सोयीचे आहे. त्या मुळे अशा मुलांना आज तरी घरच्या भाषेतून मराठी कडे व मराठीतून इंग्रजीकडे जाण्याशिवाय पर्याय दिसत नाही.\nइंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देता यावे म्हणून पहिली पासून सेमी इंग्रजी नावाचा पर्याय मराठी शाळांना शोधून काढला आहे. या शाळांत गणित व विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून तर इतर विषय मराठीतून शिकायचे अशी व्यवस्था असते. सेमी इंग्रजी या ऐवजी सेमी जर्मन किंवा सेमी इटालीयन असे कोणते हे शब्द वापरून या कल्पनेचा विचार केला तर ती किती अव्यवहार्य आहे, याचा अंदाज लगेचच येईल. खरे तर प्राथमिक स्तरावरील मराठी शाळांत द्वितीय भाषा म्हणून उत्तम इंग्रजी कसे शिकवता येईल याचा विचार व्हायला हवा. सारे काही इंग्रजीतूनच शिकणे आणि चांगली इंग्रजी शिकणे या दोन पर्यांयातील अधिक व्यवहार्य काय याचा विचार केल्याशिवाय प्राथमिक शिक्षणाचे माध्यम काय असावे या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळणार नाही.\nPrevious articleमराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी संजीव जोशी\nNext articleमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nप्रश्न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील\nमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nडहाणू शहरात एका दिवसांत 6 +Ve निष्पन्न निर्बंध प्रस्तावित, मात्र अजून...\nगडचिंचले तिहेरी हत्याकांड: कष्टकरी संघटनेने व्यक्त केला निषेध; कठोर कारवाईची मागणी\nमोखाडा तालुक्यातील दुर्गम ब्राम्हणपाड्यात सौरऊर्जा पंपाद्वारे पाणी पुरवठा\nजिल्ह्यात 8 कोरोना पॉझिटीव्ह, 1 मृत्यू; विनाकारण रस्त्यावर फिरणारी 80 वाहने...\nमनोरमध्ये शेकडो कोंबड्या आढळल्या मृतावस्थेत\nजिल्हा परिषदेत 1.36 कोटींचा भ्रष्ट्राचार\nआजचे विद्यार्थी होणार उद्याचे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26...\nबोईसर व पालघर औद्योगिक वसाहतींतील सर्व कर्मचार्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट होणार\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nप्रश्न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील\nमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संप��्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1310", "date_download": "2021-07-24T23:16:43Z", "digest": "sha1:3GO4GGNSVCCQCX2CYVFGEIMIWITQRS2C", "length": 13739, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,\nसुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,\nगुंतवणूकदारांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी \nजिल्ह्यातील औद्धौगिक शहर असलेल्या गडचांदूर मधे मोठ्या प्रमाणांत चिटफंडच्या नावाने गुंतवणूकदारांकडून पैसे गुंतवायला लावून चिटफंड संचालक कोट्यवधीनी फसवणूक करीत असल्याच्या अनेक तक्रारी गडचांदूर पोलिस स्टेशन मधे दिल्यानंतर सुद्धा त्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाही, त्यामुळे\nमजीद खान मियां खान, मुरलीधर गिरटकर, मोहम्मद सगीर शेख, दिपक वर्भे, गंगाधर खंडाळें, मोहम्मद अब्दुल वाहाब शेख यांनी मनसे उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकाराने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून सुखकर्ता चिटफंड संचालकांविरोधात गुन्हे दाखल करावे व गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी केली,\nया संदर्भात स्थानिक प्रेस क्लब मधे पत्रकार परिषद घेवून आपल्यावर सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे, काशिम हफीज शेख, गणेश बावणे शशांक चन्ने, रोहन काकडे, रोहिणी शिंगाडे व बळवंत शिंगाडे यांनी कशी फसवणूक केली याचा पाढाच वाचला.\nरोहित शिंगाडे आणि त्यांचे संचालक यांनी गडचांदूर, कोरपणा, राजूरा. चंद्रपूर येथील जवळपास १०० च्या वर गुंतवणूकदारांना आम्ही साडेतीन वर्षात पैसे दामदुप्पट देऊ असे आमिष दाखवले होते मात्र पैसे भरून मूद्दत संपल्यानंतर जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली तेव��हा अनेक बैंकचे गुंतवणूकदारांना चेक दिले पण ते सर्वच चेक बाऊंस झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांची रोहित शिंगाडे आणि त्यांच्या संचालकांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी आक्रमक पवित्रा घेवून त्या संचालकांवर त्वरित करवाई करावी व आम्हचे पैसे परत मिळवून द्यावे अन्यथा आम्ही प्राणांतिक उपोषण करू असा इशारा पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीतून केल्याने आता या संचालकांवर कोणती करवाई होते याकडे गडचांदूर शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे.\nनिष्ठा असावी तर बाळा नांदगावकर सारखी, राजसाहेबांसोबत एकटे आले\nसुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/zilla-parishad-schools-pune-district-will-continue-online-375107", "date_download": "2021-07-25T01:01:15Z", "digest": "sha1:CCZ5F6KJH4T3XWR5N76NS725LVR454SK", "length": 8837, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...", "raw_content": "\nचालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेज १५ जूनपासून या शाळा ऑनलाइन सुरू करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाइन शाळा या ३१ जुलैपर्यंत असतील.\nजिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...\nपुणे : राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा येत्या सोमवारपासून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन भरणार असल्या तरी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र ऑनलाईनच सुरू राहणार आहेत. झेडपीच्या शाळा सुरू करण्याचा अद्याप कसलाही आदेश जिल्हा परिषदेला आलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त होईपर्यंत झेडपीच्या सर्व शाळा ऑनलाइन असणार आहेत.\n- आता घरबसल्या करा वारसनोंदी\nचालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेज १५ जूनपासून या शाळा ऑनलाइन सुरू करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाइन शाळा या ३१ जुलैपर्यंत असतील. त्यानंतर या सर्व शाळा १ ऑगस्टपासून पूर्ववत ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यात येतील, अशी घोषणा राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच केली होती. परंतू याच कालावधीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे या घोषणेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.\nपूर्व नियोजनानुसार पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा १ जुलैपासून सुरू करण्यात येणार होत्या. यानुसार नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्याही सुरू होऊ शकल्या नव्हत्या.\n- Positive Story: पुण्यात विकसित होतेय 'हर्ड इम्युनिटी'; जाणून घ्या कशी करते काम\nजिल्हा परिषद शाळांचा दुसरा टप्पा हा १ सप्टेंबरला सुरू करुन, या दुसऱ्या टप्प्यात इयत्ता तिसरी ते पाचवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या नियोजनानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत.\nदरम्यान, राज्य सरकारने येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा नियमित सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पुणे जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या प्राथमिक आहेत. पुणे जिल्हा परिषदेची एकही माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या ऑनलाइनच भरणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.\n- फडणवीसांनी आत्तापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल : जयंत पाटील\nजिल्हा परिषद शाळा स्थिती :\n- जिल्ह्यातील एकूण शाळा - ३ हजार ७१५.\n- सातवीपर्यंत वर्ग असलेल्या - ७९८.\n- आठवीपर्यंत वर्ग असलेल्या - ४७.\n- पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या - २ हजार ८७०.\n- नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा - एकही नाही.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2180/", "date_download": "2021-07-25T00:53:15Z", "digest": "sha1:YLD42X4YCHRVZXCWVMOTBZYIQ3RX2JUO", "length": 3435, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-कमाकाकू", "raw_content": "\nकमाकाकू : काय सांगू तुम्हाला माझी व्यथा. आमच्या ह्यांना इतकी नखं कुरतडायची सवय आहे ना की काही कळतच नाही. चारचौघातही हे सतत नखं कुरतडत असतात. इतकी लाज वाटते म्हणून सांगू.\nठमाकाकू : अहो, इतकंच ना. तो काही विशेष मोठा प्रॉब्लेम नाहीय. अगदी सहज तो मिटवता येईल.\nकमाकाकू : कसा हो.\nठमाकाकू : अहो आमचे हे... नेहमी नखं कुरतडायचे. मी दोनदा सांगून पाहिलं. तीनदा सांगून पाहिलं. शेवटी दिला एक ठोसा दातांवरच. समोरचे सगळे दात पडले. आणि मग....\nनखं कुरतडणं कायमचं बंद झालं.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/cricket/sachin-tendulkar-and-google-ceo-sundar-pichai-meets-together-yesterday-197306", "date_download": "2021-07-25T01:00:35Z", "digest": "sha1:KXWPJ3DKFUE4GTNSNP6M2Y4EHH3IA6U4", "length": 5590, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | क्रिकेटच्या देवाची सुंदर भेट!", "raw_content": "\nभारत विरुद्ध बांग्लादेशचा सामना पाहण्यासाठी सुंदर पिचाई हे बर्मिंगहॅम येथे आले होते. तेव्हा त्यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली.\nक्रिकेटच्या देवाची सुंदर भेट\nवर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे भारत विरुद्ध बांग्लादेश हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी काल (मंगळवार) एकत्र आले होते.\nभारत विरुद्ध बांग्लादेशचा सामना पाहण्यासाठी सुंदर पिचाई हे बर्मिंगहॅम येथे आले होते. तेव्हा त्यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. सचिनने या भेटीचे दोन फोटो त्याच्या ट्विटर अकांउटवरून पोस्ट केले असून त्याला मजेशीर कॅप्शनही दिले आहे. यावेळी सचिनने पिचाई यांच्या नावाची फोड करत या पोस्टला कॅप्शन दिले. हे फोटो पोस्ट करताना सचिनने लिहिले आहे की, 'क्या ए सुंदर पिक-है\nया मजेशीर पोस्टवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध दोन भारतीय क्रिकेटच्या सामन्यासाठी एकत्र आले. गुगलचे सीईओ आणि गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी व्यक्ती एकत्र आल्याचे ट्विट एका चाहत्याने केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t29452/", "date_download": "2021-07-25T00:03:11Z", "digest": "sha1:UDROTUVXFMRZ2ATBLK65BIQGN5NZIWXY", "length": 4611, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-॥माधुरी मला नेहेमी चोरून बघायची ॥", "raw_content": "\n॥माधुरी मला नेहेमी चोरून बघायची ॥\nAuthor Topic: ॥माधुरी मला नेहेमी चोरून बघायची ॥ (Read 2216 times)\n॥माधुरी मला नेहेमी चोरून बघायची ॥\nमाधुरी मला नेहेमी चोरून बघायची\nऐश्वर्या तर मी बाहेर पडताच\nकसाबसा मी घरातून निघायचो\nतोंड लपवत लपवत कॉलेजात जायचो\nकधी एकदा सुटतेय कॉलेज\nकठीण असत रे मित्रा , असा चेहरा घेऊन बाहेर पडायचं\nकंटाळलो होतो देऊन देऊन नकार\nत्या आपल्या माझ्या मागे मागे\nकाय बघितलं असेल राव, माझ्यामधी\nमी आपला चापून तेल लावायचो\nनि राहणी एकदम साधी\nकॉलेजातले सर्व जण बेछूट जळायचे\nमी एकदा एंट्री मारली\nकि सर्व घरी पळायचे\nहेच कारण असेल बहुधा\nत्यांना कोण भेटतच नसेल\nम्हणून माझ्या मागं लागायचे\nतुम्ही दोघीही आवडत नाही\nअसं सांगून केला पलटवार\nरडून रडून नाके लाल दोघींची\nरुमालही पिवळे नि ओले\nजगण्यात आता राम नाही उरला\nऐकून पोटात आले गोळे\nमी तुरंत घेऊनि युटर्न\nसांगून टाकला भावी बायकोचा पॅटर्न\nदोघीनी बांधली मनाशी खूणगाठ\nटाकला लास्ट गियर , थेट पडद्यावर\nमी होतो राव त्यांचा खरा गॉडफादर\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n॥माधुरी मला नेहेमी चोरून बघायची ॥\n॥माधुरी मला नेहेमी चोरून बघायची ॥\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mpscbook.com/mpsc-mock-test-2020-test-19/", "date_download": "2021-07-24T23:24:55Z", "digest": "sha1:K4ZOP4DF7C3QBU4FSUFYSEB4H6STETWP", "length": 14688, "nlines": 247, "source_domain": "mpscbook.com", "title": "MPSC Mock Test 2020 – स्वातंत्र्य चळवळ | Mini Test 19 » MPSC Book", "raw_content": "\nघटक : स्वातंत्र्य चळवळ\nजल्लीयनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ व्हाइसरॉयच्या कार्यकारी समितीच्या कोणत्या सदस्याने राजीनामा दिला होता\nजालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ शंकर नायर यांनी व्हायसरॉयच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी घडले. त्याच हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली नाइट किंवा सर अशी उपाधी परत केली.\nजालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ शंकर नायर यांनी व्हायसरॉयच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी घडले. त्याच हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली नाइट किंवा सर अशी उपाधी परत केली.\nमहात्मा गांधींनी पहिले आमरण उपोषण कधी सुरू केले होते \nजालियनवाला बाग अपघाताची वेळ\n20 सप्टेंबर, 1932 रोजी गांधीजींनी ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय पुरस्काराविरूद्ध आमरण उपोषण सुरू केले. 24 सप्टेंबर रोजी येरवडा कारागृहात असताना, आंबेडकर आणि गांधीजींचे अनुयायी पूना यांच्यात करार झाला होता. गांधीजींनी 26 सप्टेंबर,1932 रोजी आमरण उपोषण सोडले होते.\n20 सप्टेंबर, 1932 रोजी गांधीजींनी ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय पुरस्काराविरूद्ध आमरण उपोषण सुरू केले. 24 सप्टेंबर रोजी येरवडा कारागृ���ात असताना, आंबेडकर आणि गांधीजींचे अनुयायी पूना यांच्यात करार झाला होता. गांधीजींनी 26 सप्टेंबर,1932 रोजी आमरण उपोषण सोडले होते.\n1946 च्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीगने कोणत्या प्रांतात आपले सरकार स्थापन केले\nसन 1950 मध्ये भारत सरकारच्या अधिनियम 1935 मधील “इन्स्ट्रुमेंट ऑफ इंस्ट्रक्शन्स” यांचा समावेश कशात केला गेला\nराज्य धोरणाचे दिशादर्शक तत्त्वे\nराज्याच्या कार्यकारी शक्तीचा विस्तार\nभारत सरकारच्या अधिनियम,1935 ‘मध्ये भारतीय राज्यघटनेत 1950 मध्ये राज्य धोरणांचे निर्देशक तत्त्व म्हणून’ इन्स्ट्रुमेंट ऑफ इंस्ट्रक्शन ‘समाविष्ट केले गेले. समीक्षकांनी त्यास केवळ पवित्र म्हणी दिली आहे.\nभारत सरकारच्या अधिनियम,1935 ‘मध्ये भारतीय राज्यघटनेत 1950 मध्ये राज्य धोरणांचे निर्देशक तत्त्व म्हणून’ इन्स्ट्रुमेंट ऑफ इंस्ट्रक्शन ‘समाविष्ट केले गेले. समीक्षकांनी त्यास केवळ पवित्र म्हणी दिली आहे.\nस्वातंत्र्यपूर्व बिहारमध्ये खालीलपैकी एक प्रबळ जात (dominant castes) नव्हती –\nस्वातंत्र्यपूर्व बिहारमध्ये भूमिहार, राजपूत आणि कायस्थ प्रबळ जाती होती, तर कुर्मी जाती प्रबळ जात नव्हती.\nस्वातंत्र्यपूर्व बिहारमध्ये भूमिहार, राजपूत आणि कायस्थ प्रबळ जाती होती, तर कुर्मी जाती प्रबळ जात नव्हती.\n19 व्या शतकाचा पहिला इतिहासकार कोण होता ज्यांनी राजस्थानच्या सामंतवादी व्यवस्थेविषयी लिहिले होते\nकर्नल जेम्स टॉड यांनी आपल्या ‘अॅनाल्स अँड अॅन्टिचिटीज ऑफ राजस्थान’ या पुस्तकात राजस्थानच्या सामंतवादी व्यवस्थेबद्दल सविस्तरपणे लिहिले आहे.\nकर्नल जेम्स टॉड यांनी आपल्या ‘अॅनाल्स अँड अॅन्टिचिटीज ऑफ राजस्थान’ या पुस्तकात राजस्थानच्या सामंतवादी व्यवस्थेबद्दल सविस्तरपणे लिहिले आहे.\nपुढीलपैकी कोणास भारतरत्न देण्यात आलेला नाही\nपंडित जसराज यांना भारतरत्न मिळालेला नाही. 2001 साली लता मंगेशकर आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांना आणि 1999 मध्ये पंडित रविशंकर यांना वरील पुरस्कार देण्यात आले.\nपंडित जसराज यांना भारतरत्न मिळालेला नाही. 2001 साली लता मंगेशकर आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांना आणि 1999 मध्ये पंडित रविशंकर यांना वरील पुरस्कार देण्यात आले.\nमुजफ्फर अहमद, एस.ए. डांगे, शौकत उस्मानी आणि नलिनी गुप्ता यांना कोणत्या कारस्थानात तुरूंगात टाकले गेले होते\nकानपूर बोलशेविक षड्यंत्र प्रकरण\nब���रिटिशांनी भारतात पहिले मदरसा कोठे स्थापित केला\nमोगलांनी नवरोज चा सण घेतला –\nनवरोजचा सण इराण (पर्शिया) येथून घेण्यात आला. हा राष्ट्रीय सण होता. एकोणीस दिवस साजरा करण्यात आला. मुघल काळात त्याला फार महत्त्व होते. या स्मारकाच्या स्मरणार्थ यापूर्वी खूप आधी व्यवस्था करण्यात आली होती. अब्दुल कादिर बदायनी यांनी याला ‘नवरोज-ए-जलाली’ म्हटले आहे.\nनवरोजचा सण इराण (पर्शिया) येथून घेण्यात आला. हा राष्ट्रीय सण होता. एकोणीस दिवस साजरा करण्यात आला. मुघल काळात त्याला फार महत्त्व होते. या स्मारकाच्या स्मरणार्थ यापूर्वी खूप आधी व्यवस्था करण्यात आली होती. अब्दुल कादिर बदायनी यांनी याला ‘नवरोज-ए-जलाली’ म्हटले आहे.\nचालू घडामोडी | 16 ऑक्टोबर 2020\nचालू घडामोडी | 17 ऑक्टोबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=14858", "date_download": "2021-07-24T23:42:59Z", "digest": "sha1:Q2DM266K3GOVLF6HP7HBTMDGE4TLZ6WA", "length": 8239, "nlines": 126, "source_domain": "rajtantra.com", "title": "कोरोना : बोईसरमध्ये आज रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Covid 19 कोरोना : बोईसरमध्ये आज रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ\nकोरोना : बोईसरमध्ये आज रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ\nपालघर, दि. 11 : पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज, 11 ऑगस्ट रोजी 130 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. विशेष म्हणजे एकट्या बोईसरमध्ये तब्बल 71 नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ मानली जात आहे.\nपालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज एकूण 178 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालया तर्फे देण्यात आली आहे. यात पालघर मधील 130, डहाणूमधील 23, वसई ग्रामीणमधील 13, तर उर्वरित तालुक्यातील 12 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान पालघर तालुक्यातील बोईसर भागातील रुग्ण वाढीची संख्या गंभीर बनत चालली असून आज या भागात 71 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious article10 आणि 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा\nNext articleजिल्ह्यात सरासरी 92 % पाऊस\nअखेर वादग्रस्त वनअधिकारी दिलीप तोंडे यांची बदली\nजव्हार : आणखी 6 घोट्याळ्यांप्रकरणी गुन्हे\nकरोना : पालघर जिल्ह्यातील शासकिय आश्रमशाळा व वसतीगृहे बंद ठेवण्याचे आदेश\nहोय, माझ्यावर खंडणीचा आरोप ठेवण्यात आला होता\nडॉ. व्हिक्टर यांना शहरात प्रॅक्टीस करण्यास मनाई\nबोईसर-राणीशिगांव येथील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड\nधुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाधरन डी. विरार वसई महानगरपालिके नवे आयुक्त;\nकोरोना पॉझिटीव्ह असूनही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना घरी राहून उपचार घेणे...\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nडहाणू: त्या +Ve परिचारिकेचा एकाच दिवसातला दुसरा रिपोर्ट -Ve\nडहाणूच्या उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यासह 38 जण क्वारन्टाईन\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yipengjack.com/mr/products-detail-8383", "date_download": "2021-07-25T00:41:22Z", "digest": "sha1:AKQTQKEB4UK3JWGFDZU64KMTWVT7BQSM", "length": 5672, "nlines": 68, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "सर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर | एपॉन्ट जॅक | EPONT", "raw_content": "2006 पासून, एपॉन्ट जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाइल देखभाल उपकरणे (हायड्रोलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nएपॉन्ट सर्वोत्कृष्ट पारंपारिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर, कंपनी विविध इंजिन क्रेन, फ्लोर जॅक 3 टी, फ्लोर ट्रांसमिशन जॅकचे एक संकलन आहे जे संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी शरीर विशेषीकृत उपक्रम आहे.\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nचीन पासून सानुकूलित इतर लिफ्टिंग उपकरणे उत्पादक\nव्यावसायिक हायड्रोलिक फ्लोर जॅक उत्पादक\nव्यावसायिक मजला जॅक उत्पादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T01:25:27Z", "digest": "sha1:2MV22NTXKZF62GMTELE76QAUFU7SGSOY", "length": 6006, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रामसेवक - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा राजस्थान, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.\nग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. तो ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.\n1. कर वसुली करणे\n2. वसुलीतून गावविकासाची कामे करणे,\n5. दिवा बत्ती, इत्यादी कामे करणे.\n9. घर का पट्टा बनाना\n12. ग्राम पंचायत में सचिव \n13. स्वच्छ भारत मिशन\n15. 29 विभागों के कार्य देखते हैं\n१६. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामे पार पाडतात. १७. ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब\nविविध योजना राबविणे उदा.\n2. स्वच्छ भारत मिशन\n3. 14वा वित्त आयोग.\n4. प्रधान मंञी आवास योजना\nराजस्थान, महाराष्ट्र ग्रामसेवक वयाच्या ५८ व्या वर्षी पदावरून निवृत्त होत असतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रामीण विकास एवं पंचायतीराज विभाग \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२० रोजी ११:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्या�� आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T01:07:41Z", "digest": "sha1:47RAVDWXGFCUDZBQ2PAMOADAD6YRIGNW", "length": 6090, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १२१० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १२१० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: ११८० चे ११९० चे १२०० चे १२१० चे १२२० चे १२३० चे १२४० चे\nवर्षे: १२१० १२११ १२१२ १२१३ १२१४\n१२१५ १२१६ १२१७ १२१८ १२१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२१० (२ क, १ प)\n► इ.स. १२११ (२ क, १ प)\n► इ.स. १२१२ (२ क, १ प)\n► इ.स. १२१३ (२ क, १ प)\n► इ.स. १२१४ (२ क, १ प)\n► इ.स. १२१५ (२ क, १ प)\n► इ.स. १२१६ (२ क, १ प)\n► इ.स. १२१७ (२ क, १ प)\n► इ.स. १२१८ (२ क, १ प)\n► इ.स. १२१९ (२ क, १ प)\n► इ.स.च्या १२१० च्या दशकातील वर्षे (१० प)\n► इ.स.च्या १२१० च्या दशकातील जन्म (८ क)\n► इ.स.च्या १२१० च्या दशकातील मृत्यू (८ क)\n\"इ.स.चे १२१० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२१० चे दशक\nइ.स.चे १३ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/rohit-sharma-surpasses-ms-dhoni-create-massive-record-194048", "date_download": "2021-07-25T01:04:58Z", "digest": "sha1:MY2NVWR73ZUSJJ4Q4XY7YPFETSYUNIWB", "length": 5971, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | World Cup 2019 : धोनीचा 'हा' रेकॉर्ड मोडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर", "raw_content": "\nभारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा षटकारांचा विक्रम मोडीत काडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आला आहे.\nWorld Cup 2019 : धोनीचा 'हा' रेकॉर्ड मोडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर\nवर्ल्ड क�� 2019 :\nमॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असताना पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याला सुरवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना धिम्या गतीने सुरवात केली. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा षटकारांचा विक्रम मोडीत काडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आला आहे.\nभारताचा सलामीवीर रोहित शर्माने हसन अलीच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार हा रोहितला षटकारांचा बादशहा बनवून गेला. भारताच्या खेळाच्या सहाव्या षटकात त्याने चेंडून सीमारेषेच्या बाहेर टोलावला आणि याच षटकाराने त्याने धोनीचा विक्रम मोडीत काढला. या षटकारासह तो भारताकडून एकदिवसीय सामन्यात सार्वाधिक षटकार ठोकणार खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने एकदिवसीय सामन्यात एकूण 355 षटकार ठोकले आहेत. तर रोहित शर्माचे आता 356 षटकार झाले आहेत.\nएकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू\n355 महेंद्र सिंह धोनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/05/blog-post_5.html", "date_download": "2021-07-25T00:59:19Z", "digest": "sha1:TBPDFBRF6C5QG5MWVYHMAUAVUXVQED37", "length": 7501, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "राज्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / राज्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nराज्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nदिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना प्राधान्य दिले जावे, असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्याचा निर्णयही श्री.मुंडे यांच्या निर्देशा��ुसार घेण्यात आला आहे.दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, कोरोना बाधित असल्यास त्यावरील उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश आज जारी करण्यात आले आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्राद्वारे आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळवले आहे.\nराज्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:42:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/dr-shankarrao-chavan-agricultural-produce-market-committee-will-be-a-symbol-of-protection-of-the-interests-of-farmers-ashok-chavan/", "date_download": "2021-07-25T00:49:22Z", "digest": "sha1:NSMUD7LBKDDH5XOZLVHUUVJUN2HS44K2", "length": 14217, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "डॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितरक्षणाचे ठरेल प्रतिक – अशोक चव्हाण", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्व���क्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nडॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितरक्षणाचे ठरेल प्रतिक – अशोक चव्हाण\nनांदेड – मोठ्या कष्टातून आणि विविध नैसर्गिक आव्हानावर मात करून पिकवलेल्या आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, आपली लुबाडणूक होऊ नये एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची असते. या अपेक्षा डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ण करून शेतकऱ्यांच्या हिताचे नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.\nभोकर येथील डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व व्यापारी गाळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगराणी अंबुलगेकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब रावणगावकर, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, उपसभापती पांडुरंग राठोड, गोविंदराव नागेलीकर व विविध पदाधिकारी उपस्थित होते.\nस्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे भोकर मतदारसंघाचे वेगळे ऋणानुबंध आहेत. या भागाच्या विकासासाठी त्यांनी एक कटिबद्धता जपली होती. इथल्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल. याचा ध्यास त्यांनी शेवटपर्यंत जपला. तीच कर्तव्यभावना व ध्यास घेईन भोकरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.\nभोकरच्या ग्रामीण भागात चांगल्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले तर अप्रत्यक्ष येथील शेतमालाची वाहतूक सुरळीत होईल. ग्रामीण भाग बाजारपेठेशी जोडला जाईल, हे लक्षात घेऊन भोकर ते रहाटी रावणगाव मार्गे रस्ते विकासाचे सुमारे 100 कोटी रुपयाचे काम आपण पूर्ण करीत आहोत. भोकर येथून मुदखेडला जाता यावे यासाठी रस्ते विकासाचे काम आपण हाती घेतले आहे. एकट्या भोकर मतदारसंघात सुमारे 200 कोटी रुपयाचे काम हे रस्ते विकासासाठी आपण उपलब्ध केले आहे. याचबरोबर भोकर शहरातील अंतर्गत वार्ड निहाय विकासाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सुमारे 17 कोटी 89 लाख रुपयांचा निध��� आपण उपलब्ध करून दिला. ही विकासाची कामे नागरिक अनुभवत असुन शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.\nसद्यस्थितीत उपलब्ध असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा ही आता कमी पडत असून मागील अनेक वर्षांपासून एमआयडीसीची जी 19 हेक्टर जागा तशीच आहे. त्या जागेवर आणखी एक अतिरिक्त बाजारपेठ साकारून इथल्या कृषी व्यापारासह इतर व्यवसायाला चालना देण्याचे नियोजन आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भोकरच्या नियोजनात कोणतीही कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nमहाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के दराने देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही आईच्या स्थानी असते. कोणत्याही परस्थितीत शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका महत्त्वाची असते. ही भूमिका यापुढे भोकर येथील डॉ. शकरराव चव्हाण कृषी उत्पन्न समिती पार पाडेल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.\nकार्यक्रमाचे प्रस्ताविक सभापती जगदीश भोसीकर यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांची या भागातील शेतकऱ्यांच्या प्रती असलेली तळमळ, सिंचनाच्या माध्यमातून या राज्याला त्यांनी दिलेली विकासाची दृष्टी आणि त्यांची कर्मभूमी लक्षात घेऊन आम्ही कृतज्ञतेच्या माध्यमातून भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीला डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर असे नामकरण करण्याचा ठराव घेऊन तो सर्वानूमते पारित केल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांचे समयोचित भाषण झाले.\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा\nजाणून घ्या, केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….\nशेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये – कृषी विभागाने शेतकऱ्यांन केले आवाहन\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5", "date_download": "2021-07-25T01:04:04Z", "digest": "sha1:JMHSRFZSDMCF4F6M7MKSXGFNJO65BVDT", "length": 7115, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वैजनाथ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपरळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.\nपरळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.\nजवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.\nआणखी एक वैजनाथसंपादन करा\nभारताच्या झारखंड राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे.\nLast edited on १५ सप्टेंबर २०२०, at २०:१३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०२० रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/Darkicebot", "date_download": "2021-07-25T01:29:12Z", "digest": "sha1:7NPLVDHJ5U7KVHCMMOBKJQPYNN6GP4V6", "length": 3659, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n०९:१४, ३१ डिसेंबर २००८ सदस्यखाते Darkicebot चर्चा य���गदान स्वयंचलितरित्या तयार झाले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=318", "date_download": "2021-07-24T22:49:16Z", "digest": "sha1:XGYLZYUW5WJG6YO3A3G7AO4WV2PLZEL4", "length": 35557, "nlines": 142, "source_domain": "rajtantra.com", "title": "प्रश्न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome प्रतिसाद प्रश्न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील\nप्रश्न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील\nजेव्हा जेव्हा मराठी भाषा दिन जवळ येतो तेव्हा तेव्हा भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न मराठी मानसाच्या मनात उगवतो. मराठीच्या अस्तित्वाच्या काळजीचा हा हँहओव्हर फार काळ टिकून राहत नाही. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा भाषिक अस्मितेच्या अंगाने अत्यंत वरवरचा, ढोबळ विचार करणारा पण संख्येने अधिक असलेला एक गट तर तिच्या अस्तित्वाचा, स्वरुपाचा अत्यंत गांर्भियाने चिंतन-मननाच्या अंगाने मूलभूत स्वरुपाचा विचार करणारा दुसरा गट. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा विचार करताना तो प्रश्न भाषाभ्यासक, विचारवंत, संशोधन, शिक्षणतज्ञ त्यांच्याकडून म्हणजेच दुसर्या गटाकडून नेमकेपणाने समजून घ्यावा लागेल.\nइतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठी भाषेचा मूलारंभ हा इ.स. 488 असा दिलेला आहे. म्हणजे 5 वे शतक हा मराठी भाषेचा आरंभकाळ मानला तर अंदाजे पंधराशे वर्षे मराठी भाषा बोलली जाते आहे. आणि 8 व्या शतकापासुन मराठी भाषेत लेखन होत आलेले आहे. (कुवलूयमाला या ग्रंथात मरहट्ट असा मराठी भाषेचा संदर्भ सापडतो) त्यापुर्वी मौखिक स्वरुपात रचले गेलेले वाङ्मयही अफाट आहे. पुढे 13 व्या शतकात मराठी भाषेत श्रेष्ठ प्रतीची ग्रंथरचना झालेली आहे. महानुभाव पंथाने मराठी भाषेचा धर्मभाषा म्हणून स्विकार केलेला दिसतो. भागवतधर्मीय वारकरी संतांनी आपली काव्यरचना मराठीतून केलेली आहे. दत्तसंप्रदाय, नागेश संप्रदाय, वीरशैव परंपरा यासारख्या संप्रदायांनी मराठी भाषेचाच अवलंब केलेला दिसतो. याच काळात यादव राजांनी मराठी भाषेला राजभाषा बनवली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या काळात मराठीला राजभाषेचे स्थान प्राप्त करुन दिले. बखरी, संस्कृत ग्रंथांची भाषांतरे यांच्याबरोबरच राजव्यवहारकोश, मराठी शब्दकोश अशा भा���ाविषयक उपक्रमांचा आरंभ शिवशाहीत झालेला दिसतो. शिवाजी महाराजांचे भाषेच्या संदर्भातले मोठेपण हे की मराठी व्यवहार-भाषा अरबी-फार्सी यामध्ये जी दुदमरुन जाणार होती तो धोका शिवाजी महाराजांनी तिला राजभाषा केल्यामुळे टळला. पुढे इंग्रजी राजवटीतही मराठा संस्थानांमध्ये शासनाच्या आश्रयाने ग्रंथनिर्मिती झालेली आहे. थोडक्यात मराठी भाषेला हजारेक वर्षांची परंपरा आहे, असे आपल्याला यातून दिसुन येईल.\nहजारेक वर्षांपासुन जी भाषा बोलली व लिहिली जात आहे ती पुढील काळात नष्ट होईल की काय अशी चिंता मराठी भाषेवर प्रेम असणारे, कळवळा असणारे, तिच्या बाबत नितांत आस्था असणारे भाषाभ्यासक विचारवंत करीत आहेत. तर काहीजण मराठी भाषा ही जोपर्यंत 7 कोटी लोकांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा आहे व भारतातील 6.99 टक्के जनता मराठी भाषक आहे किंवा भारतीय शासनाच्या सूचीतील प्रशासनिक भाषांपैकी मराठी ही भाषकसंख्येच्या दृष्टीने 4 थ्या स्थानावर आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही, असा सूर आवळताहेत. भाषेच्या अस्तित्वाची काळजी करणार्या विचारवंतांच्या मते मराठी ही आजही महाराष्ट्राची राजभाषा असली किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात मराठी भाषा बोलणार्यांची व लिहिणार्यांची संख्या वाढलेली असली तरी शिक्षण, प्रशासन, न्यायालयीन कामकाज, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर फारसा होत नाही. या क्षेत्रात मराठीच्या वापराबाबत जी उदासिनता दिसते व पर्यायाने तिच्या विकासाला खिळ घातली जातेय. त्यामुळे तिच्या भविष्यातील अस्तित्वाचा विचार अपरिहार्य ठरतो. म्हणजे भाषा ही आपोआप टिकत नाही तर ती टिकविण्याची गोष्ट असते. जगातल्या अनेक भाषा व उपभाषा नष्ट होत आहेत. यावरून तर ते सिध्दच होते. यासंदर्भात ज्येष्ठ भाषाभ्यासक गणेश देवी यांचे चिंतन आपण विचारात घेणे गरजेचे आहे. ते म्हणतात –\nभाषा कधीही स्वतःहून मरत नाही, तर तिला मारले जाते. भाषेचे मरण हे एखाद्या पर्वतासारखे असते. एखादी म्हैस मरताना आपल्याला दिसते; परंतु पर्वत नामशेष होताना आपल्याला दिसत नाही. त्याचे छिन्न – विछिन्न झालेले दगड – गोटे, माती या माध्यमातून आपल्याला पर्वताचे मरण जाणवते. भाषा नामशेष होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. भाषा टिकण्यासाठी त्या भाषेतून होणारे आर्थिक, सामाजिक व्यवहार टिकायला हवेत. भाषेच्या अस्तित्वाचा विचार म्हणूननच महत्वाचा ठरतो.\nमराठी भाषेला वाचवले पाहिजे अशी चिंता सर्व मराठी भाषकांना असलेली दिसते. अगोदर म्हटल्याप्रमाणे काहींना तसे पोटतिडकीने वाटते तर काहींना पब्लिसिटी स्टंट म्हणून वा मराठीच्या चूलीवर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ती तशी दाखवावी लागते. मराठी भाषेला कोणापासून धोका आहे की तिला वाचवण्याची गरज पडावी काहींना हिंदी व इंग्रजी यांच्या आक्रमणापासून तिला धोका असल्याचे वाटते तर काहींना अरबी- फारसी यांच्या प्रभावाने भाषा शुद्ध करावीशी वाटते; तर काहींना संस्कृत भाषेच्या अतिरेकी प्रभावापासून तिचा बचाव करावासा वाटतो. खरं तर हे काही प्रमाणात सत्य असले तरी आजच्या तरुण पीढीच्या मनात असा मूलभूत प्रश्न येतो की मराठी भाषेला का वाचवायचे काहींना हिंदी व इंग्रजी यांच्या आक्रमणापासून तिला धोका असल्याचे वाटते तर काहींना अरबी- फारसी यांच्या प्रभावाने भाषा शुद्ध करावीशी वाटते; तर काहींना संस्कृत भाषेच्या अतिरेकी प्रभावापासून तिचा बचाव करावासा वाटतो. खरं तर हे काही प्रमाणात सत्य असले तरी आजच्या तरुण पीढीच्या मनात असा मूलभूत प्रश्न येतो की मराठी भाषेला का वाचवायचे जे काम इंग्रजी वा हिंदीच्या माध्यमातून होते ते मराठीतूनच व्हावे असा आग्रह का जे काम इंग्रजी वा हिंदीच्या माध्यमातून होते ते मराठीतूनच व्हावे असा आग्रह का मराठीतून आर्थिक, सामाजिक व्यवहार नाही झाला, मराठी माध्यमातून नाही शिकलो तर आपलं काय बिघडणार आहे मराठीतून आर्थिक, सामाजिक व्यवहार नाही झाला, मराठी माध्यमातून नाही शिकलो तर आपलं काय बिघडणार आहे तरुण पीढीचा मातृभाषेकडे पाहण्याचा हा दृष्टीकोण वा मानसिकता निश्चित चिंता करायला लावणारी आहे. त्यामुळे भाषेचे – मातृभाषेचे आपल्या जगण्यातील स्थान व स्वरूप समजून घेणे काळाची गरज बनलेली आहे.\nखरं तर भाषा म्हणजे काय ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. भाषा ही केवळ संपर्काचे साधन नाही. आपले विचार, भावना, कल्पना वा आपला हेतू दुसर्यापर्यंत पोहोचला, की भाषेचे कार्य संपले असे नव्हे; तर भाषा हे सांस्कृतिक आदानप्रदान करण्याचे माध्यम आहे. भाषेमध्ये संस्कृती प्रतिबिंबीत झालेली असते. भाषेशिवाय संस्कृती असूच शकत नाही. त्यामुळे मराठी संस्कृती वा मराठी कल्चर हे भाषेशिवाय अ��्तित्वात असूच शकत नाही. मराठी रीतीरिवाज व सण – उत्सव, परंपरा, खाद्यसंस्कृती, मराठी पोशाखसंस्कृती ही भाषेतूनच मूर्त होऊ शकते. संस्कार वा मूल्ये रुजवण्यासाठी आपल्याला जी भाषा लागते ती मातृभाषे इतकी जवळची किंवा पेशीची भाषा दुसरी कोणती असूच शकत नाही. त्यामुळेच कदाचित भाषा निसटली की संस्कृती निसटते व संस्कृती निसटली की सभ्यता संपते आणि सभ्यता संपली की अनागोंदी माजते असे म्हटले जाते ते त्यामुळेच. मराठीतील ज्येष्ठ समाज- संस्कृती अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र थोरात म्हणतात-\nभाषा केवळ आविष्काराचे साधन नसते. भाषा हा समाजाच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा महत्वाचा भाग असतो. त्याचे विशेष लहानपणापासून मातृभाषा बोलणार्या मुलाच्या अंगात मुरलेले असतात. मातृभाषेच्या माध्यमातून लहान मूल समाजाशी जोडले गेलेले असते. समाजांतर्गत व्यवहार मातृभाषेतून होणे ही सामाजिक जडणघडणीच्या व सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. (’मूल्यमापनाची सामग्री, मराठीचा प्रश्न)\nवि. वि. शिरवाडकरांनी भाषेचे व समाजाचे असलेले हे एकजीव नाते विचारात घेतलले होते. म्हणूनच ते एका ठिकाणी म्हणतात भाषेचा उत्कर्ष म्हणजे समाजाचा उत्कर्ष आणि भाषेचा र्हास म्हणजे समाजाचा र्हास. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने उच्च माध्यमिक पातळीवर मराठी भाषा विषयाला पर्याय म्हणून माहिती- तंत्रज्ञान हा विषय पर्याय म्हणून घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मानसिकता विचारात घेता बहुसंख्य विद्यार्थी मराठी सोडून माहिती- तंत्रज्ञान विषयाला पसंती देतील त्यामुळे मराठी विषय घेणार्यांची संख्या रोडावेल हे सांगायला नको. उच्च माध्यमिक स्तरावरून मराठी विषय गेला की, पदवी महाविद्यालय व पुढे विद्यापीठीय स्तरावरून तो गायब होईल. अशी भीती व्यक्त केली जात आहे. आजचे वास्तव पाहता ही भीती खरी ठरू लागल्याचे दिसते आहे. कारण मुंबईसारख्या पदवी महाविद्यालयातील मराठी विभाग बंद पडू लागले आहेत. अनेक मराठीचे प्राध्यापक सरप्लस होऊ लागले आहेत. जी भाषा आजही कागदोपत्री राजभाषा आहे ती त्याच राज्यात डाऊन मार्केट म्हणून उपेक्षिली जात आहे. या दुरावस्थेला राज्यकर्ते शासन, प्रशासन जबाबदार तर आहेच पण त्याचबरोबर भाषेचा केवळ भावनिक पातळीवर विचार करणारे मराठी भ���षिकही तितकेच जबाबदार आहेत. मराठी – माहिती तंत्रज्ञान वाद जेव्हा जोमात सुरु होता तेव्हा मराठीची बाजू घेणे म्हणजे बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंध:कारात लोटण्याचे हे ब्राम्हणी षड्यंत्र आहे, असा युक्तीवाद केला गेला. पहिलीपासुन इंग्रजीला विरोध करणार्या तज्ञांचीही असाच युक्तीवाद करुन मुस्कटदाबी करण्यात आली होती. आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकारणी लोकांच्या अस्मिता कुरवाळत भाषेसंदर्भातला गंभीर व भल्याचा विचार कसा मारुन टाकतात हे आपल्याला यातुन सहज ध्यानात येईल. भाषेसंदर्भातल्या या गंभीर विचारांबाबत मराठी भाषिकांत असलेली अनास्था हे भाषेच्या दुरावस्थेचे एक कारण आहे.\nमाहिती-तंत्रज्ञान व मराठी भाषा यांचा तुलनात्मक विचार करता माहिती-तंत्रज्ञान हा विषय मराठी भाषा विषयाला पर्याय ठरुच शकत नाही. कारण तंत्रज्ञान हे एक माहिती मिळविण्याचे तांत्रिक साधन आहे. मातृभाषा ही मुल्य, संस्कार, सभ्यता शिकवणारे, ज्ञाननिर्मिती करणारे व तिचे वहन करणारे एक माध्यम आहे. माहिती-तंत्रज्ञान हे आजच्या काळात उपयुक्त आहेच परंतू ते भाषेला पर्याय असू शकत नाही. संस्कार, सभ्यता व मुल्ये आपण ऑप्शनला टाकू शकत नाही. खरे तर मराठीला एखादा विषय पर्याय देण्याऐवजी मराठी भाषा विषय पदवी स्तरावरील वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकिय यासारख्या स्तरांवरही विवेकी व अभिरुचीसंपन्न समाज घडवण्यासाठी लावायला हवा.\nशिक्षणाचे माध्यम म्हणूनही आपला मातृभाषा टाळण्याकडे कल असलेला दिसतो. खेड्यापाड्यापासुन शहरी भागांपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जे पिक आले आहे त्यावरुन तर हे खात्रीने म्हणता येते. खरं तर कोणत्याही विषयाचे आकलन हे आपल्याला मातृभाषेतूनच चांगल्या पद्धतीने होत असते. याला मानसशास्त्राचाही आधार आहे. मानसशास्त्र म्हणतं की मानवी मेंदु हा दोन टप्प्यात विकसित होत असतो. पहिल्या टप्प्यात आईच्या गर्भाशयात तर दुसरा टप्पा हा मुल जन्मल्यापासुन ते 6 वर्षांचे होईपर्यंतचा असतो. दुसर्या टप्प्यापर्यंत मेंदुची वाढ व विकास 90 टक्के पुर्ण झालेला असतो. त्यानंतर एक छोटासा तिसरा टप्पा म्हणजे 7 ते 13 वर्षे वयाचा. या काळात उरलेला 10 टक्के विकास व वाढ अभिप्रेत असते. मेंदुच्या वाढीचे टप्पे सांगण्यामागचे कारण हे की शिक्षण, ज्ञान या गोष्टींचा संबंध आपण मेंदुशी जोड���ो. या काळात मुल आपल्या आईच्या सहवासात अधिक काळ असते. त्यामुळे आई जी भाषा बोलते तिच भाषा मुल आत्मसात करते व बोलू लागते. त्यामुळे आईची भाषा ती मातृभाषा असे आपण म्हणतो. याच मातृभाषेतून मुलाची विचारप्रक्रिया विकसित व्हायला लागते.\nज्या भाषेतून मेंदूत विचारप्रक्रिया विकसीत झालेली असते ती भाषा सहाजिकच शिक्षणाचे माध्यम ठेवल्यास विज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, मानसशास्त्र यासारखे सर्वच विषय त्याला मातृभाषेतून समजून घेणे सोपे जाईल. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा हवे ते यासाठीच. इंग्रजी ही ज्यांची मातृभाषा नाही त्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवणे म्हणजे त्या मुलावर अन्याय करण्यासारखे वा त्याच्या मेंदूवर ताण टाकण्यासारखेच आहे. त्यामुळे ज्यांचे मातृभाषेचे ज्ञान सखोल, त्याची इतर भाषेतील प्रगती व इतर विषयातील प्रगती चांगली होते शिवाय मातृभाषा ही पेशीची भाषा असल्यामुळे सर्जनशीलताही मातृभाषेतच अधिक फुलताना दिसते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास व्हायचा असेल तर त्याला मराठी या त्याच्या भाषेतूनच शिकवले पाहिजे. इंग्रजी ही जागतिक संपर्क भाषा आहे. ती शिकायलाच पाहिजे. ती शिकली नाही तर आपले नुकसानच होईल. कारण जगातले ज्ञान त्याच भाषेत अधिक आहे. शिवाय हा ज्ञान व्यवहार होण्यासाठी ती लिंक लँग्वेज म्हणून काम करते त्यामुळे ती आत्मसात करायला हवीच. परंतु इंग्रजी भाषा शिकणे व इंग्रजीमधून शिकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचे भान आपण ठेवले पाहिजे. त्यामुळे इंग्रजी आले पाहिजे. पण त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची गरज नाही. डॉ. मॅक्सिन बर्नसन या अमेरिकी शिक्षणतज्ज्ञ असलेल्या व इंग्रजी त्या तिच्या मातृभाषेतून शिकलेल्या विदुषी स्वतः ग्रामीण भागातील मुलांना मराठी भाषा हा विषय शिकवतात. त्या स्वतः इंग्रजी स्पेशल विषय घेऊन अमेरिकेन विद्यापीठाच्या एम. ए. झालेल्या आहेत. त्या इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिक्षण देणार्या पालकांना एके ठिकाणी उद्देशून म्हणतात…\nमहाराष्ट्रातील मध्यमवर्ग गोंधळलेला व स्वतः हरवलेला स्वार्थ शोधत आहे. मुलांचे हित त्यांना कळत नाही. इंग्रजी शिकवल्यांचा सामाजासाठी कितपत उपयोग होईल याची शंका आहे. मातृभाषे ऐवजी इंग्रजीमध्ये शिकणार्याचे वैयक्तिक नुकसान होत���. व समाजाचेही नुकसान होते. या मुलांची बौद्धिक पातळीवरही प्रगती होताना दिसत नाही.\nहे सर्व पाहता मराठी भाषा आपण का टिकवायची वा का तिच्यातून व्यवहार करायचा. वा का तिचा मातृभाषा म्हणून स्वीकार करायचा याची काही प्रमाणात उत्तरे मिळू शकतील.\nन्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज, वसई\nPrevious articleमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nNext articleभरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा\nमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nघरच्या भाषेतून का शिकायचे \nडहाणू : महामार्गावर मांडूळ प्रजातीचे साप जप्त\nविद्यार्थ्यांनी नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत...\nकोरोना संकटाच्या काळात, जितेंद्र आव्हाडांच्या पालघर दौऱ्याचे फलित काय\nतारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये अपघाती मृत्यू कसे पचवले जातात\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामस्थांना उपस्थित रहाण्याचा अधिकार\nशिक्षणाचा हक्क देण्यात आपला देश दिडशे वर्षे मागे\nमा. जिल्हाधिकारी तुम्ही अधिक होमवर्क करायला हवा 82 डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित...\nसाधू हत्याकांड: सीआयडीने तपास पूर्ण करुन न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nघरच्या भाषेतून का शिकायचे \n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-football/la-liga-football-competition-34947", "date_download": "2021-07-24T23:05:02Z", "digest": "sha1:N6PHWRG3ERH5XYPUQWZXR5OPIWYF7W64", "length": 7537, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रेआल माद्रिदचा विजय; मात्र बार्सिलोनाची हार", "raw_content": "\nरेआल माद्रिदचा विजय; मात्र बार्सिलोनाची हार\nपॅरिस - अखेरच्या क्षणी गोल करून संघाला व���जय मिळवून देण्यात सेर्जीओ रामोस पुन्हा एकदा यशस्वी ठरला. त्याच्या निर्णायक गोलमुळे रेआल माद्रिद संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत रेआल बॅटिसचा पराभव केला. अन्य एका सामन्यात चॅंपियन्स लीग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या बार्सिलोनाला डिपोर्टिवो संघाकडून पराभव पत्करावा लागला.\nला लिगा स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांनंतर रेआलचे 26 सामन्यांनंतर 62 गुण झाले; तर 27 सामन्यानंतर बार्सिलोनाला 60 गुणांवरच थांबावे लागले. सुपरस्टार रोनाल्डो संघात असला, तरी रेआल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांच्यासाठी रामोस हुकमी खेळाडू ठरत आहे. गेल्या काही सामन्यांत त्यांचा संघ जेव्हा जेव्हा अडचणीत आला आहे, तेव्हा तेव्हा रामोसने अखेरच्या क्षणी गोल करून संघाला विजय मिळवून दिला आहे.\nरेआलने आघाडी मिळवताना रेआल बॅटिसचा 2-1 असा पराभव केला. हे दोन्ही गोल त्यांनी पिछाडीवरून केले. सॅनबेरियाने 24 व्या मिनिटाला बॅटिसचे खाते उघडले. त्यानंतर रोनाल्डोने रेआल माद्रिदला 41 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरला गोलफलक 1-1 असा होता. बॅटिसच्या पेकीनीने 78 व्या मिनिटाला गोल केला; परंतु त्यानंतर लाल कार्ड मिळाल्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या बॅटिसवर निर्णायक गोल रामोसने 81 व्या मिनिटाला नोंदवला.\nचॅंपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व साखळी सामन्यात पीएसजीवर 6-1 असा ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या बार्सिलोनाला तो जोश ला लीगा स्पर्धेत 15 व्या स्थानी असलेल्या डिपोर्टिवो संघाविरुद्ध दाखवता आला नाही. या सामन्यात त्यांना 1-2 असा पराभवास सामारो जावे लागले. ड्रिपोटिवोने 2008 नंतर प्रथमच बार्सिलोनाला पराभवाचा धक्का दिला. चॅंपियन्स लीग स्पर्धेत त्या ऐतिहासिक सामन्यात दोन गोल करणाऱ्या नेमारची उणीव बार्सिलोनाला भोवली. या सामन्यांसाठी बार्सिलोनाने नेमारसह पाच बदल केले होते. मेस्सीलाही आपली जादू दाखवता आली नाही. डिपोर्टिवोकडून जोसेलू आणि गार्सिसा यांनी गोल केले. बार्सिलोनाचा एकमात्र गोल लुईस सुआरेझने केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/dr-meena-nerurkar-in-film-direction/", "date_download": "2021-07-25T00:03:41Z", "digest": "sha1:OX2WQ5S3ZNXKJPH7N6UXV56CPS5QWWDR", "length": 11958, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "डॉ. मीना नेरूरकर यांचे सिने दिग्दर्शनात पदार्पण | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट डॉ. मीना नेरूरकर यांचे सिने दिग्दर्शनात पदार्पण\nडॉ. मीना नेरूरकर यांचे सिने दिग्दर्शनात पदार्पण\n‘अ डाॅट काॅम माॅम’ येतोय ३० सप्टेंबरला\n‘सुंदरा मनामध्ये भरली’ तसेच ‘अवघा रंग एकचि झाला’ यांसारखी दर्जेदार नाटके रसिकांसमोर पेश करणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर हे नाव नाट्यसृष्टीला नवीन नाही. त्यांच्या नाट्यकलाकृतींना प्रेक्षकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला असून, आता त्या मराठी सिनेरसिकांसाठी ‘अ डाॅट काॅम माॅम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट घेऊन येत आहेत.\n‘अ डाॅट काॅम माॅम’ हाअमेरिकेत चित्रित करण्यात आलेला पहिला मराठी सिनेमा आहे. डॉ. मीना नेरूरकर या निर्मात्या, लेखिका, दिग्दर्शिका यासोबतच उत्तम कोरिओग्राफरसुद्धा आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी वृत्तपत्र आणि साप्ताहिकांत लिखाण केले, तसेच ‘धन्य ती गायनॅक कला’ आणि ‘ठसे माणसांचे’ यांसारखी पुस्तकेही लिहिली.\nडॉ.मीना नेरूरकर या जितक्या लिखाणात तरबेज आहेत तितक्याच त्या अभिनयातही निपुण आहेत. ‘इंग्लिश-विंग्लिश’ या हिंदी तर ‘स्लीपवाॅक विथ मी’ आणि ‘मिस्टर रवी अँड मिस्टर हाईड’ या हाॅलीवुडपटात तसेच अमेरिकेतल्या काही टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या गेल्या ४० वर्षाच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सख्खे शेजारी’ यांसारख्या नाटकातही कामे केली आहेत. ‘अ डॉट कॉम मॉम’ या सिनेमातून त्या भारतातल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. या सिनेमात त्यांनी आई आणि मुलाच्या नात्यातील भावनिक गुंफण दाखवली आहे. या सिनेमातल्या सध्या भोळ्या आईची व्यक्तिरेखा डॉ. मीना नेरुरकर यांनी साकारली आहे तर साई गुंडेवार याने त्यांच्या मुलाची भूमिका केली आहे.\nआपल्या समाजात आजही अशा स्त्रिया आहेत ज्यांचा संबंध बाहेरच्या जगाशी येत नाही आणि मग अचानक एक दिवस अचानक या बाहेरच्या जगाशी संबंध आल्यावर त्यांची फार तारांबळ उडते. डॉ. मीना नेहरूरकर यांच्या आगामी ‘अ डॉट कॉम मॉम’ या चित्रपटातली आई जेव्हा अमेरिकेत जाते त्यावेळी तिची उडणारी तारांबळ आणि तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तिची धडपड आपल्याला पाहायला मिळणार आहे.\nया सिनेमाच्या निर्मितीसोबतचं संवाद लेखन, गीत लेखन, कोरिओग्राफी आणि दिग्दर्शनाची धुरा डॉ. मीना नेरुरकर यांनी सांभाळली आहे. सुनील जाधव यांनी सिनेमाचे संकलन केले असून विनायक राधाकृष्ण आणि हैदर बिलग्रामी यांनी छायाचित्रीकरण केले आहे. सुधीर फडके, अशोक पत्की एन दत्ता या दिग्गजांसोबत नील नाडकर्णी, प्रतिक शाह यांनी सिनेमाला संगीत दिग्दर्शन लाभले आहे. जगदीश खेबुडकर, डॉ. मीना नेरुरकर तसेच नील नाडकर्णी यांनी लिहिलेल्या गीतांना देवकी पंडीत, नील नाडकर्णी आणि निदा, निलिजा, अंकुर्म यांनी आपला सुरेल आवाज दिला आहे. कायान प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून या सिनेमाचा जवळ जवळ सर्वच भाग हा अमेरिकेत चित्रित करण्यात आला आहे. जीसिम्सचे अर्जुन सिंग बर्हान आणि कार्तिक निशानदार हे या सिनेमाचे प्रेझेंटर आहेत. टेक्नोसॅव्ही जगात साध्या भोळ्या आईची वेगवेगळी रूप पाहायला मिळणारा हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-india-cases-and-deaths-10-feb-2021-news-and-updates-128214374.html", "date_download": "2021-07-24T23:53:05Z", "digest": "sha1:EPE7RJYH45T4VLANZP73KW2DWTK6TSIU", "length": 6124, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Outbreak India Cases and Deaths 10 Feb 2021 News and Updates | दररोज होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत टॉप-20 देशांतून बाहेर, महाराष्ट्र आणि गोवा वगळता इतर राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा कमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशात कोरोना:दररोज होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत टॉप-20 देशांतून बाहेर, महाराष्ट्र आणि गोवा वगळता इतर राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा कमी\nफोटो मुंबईचा आहे. येथे लस घेतल्यानंतर फ्रेम पोझिशनमध्ये फोटो काढताना पोलिस कर्मचारी.\nदेशातील एकूण रुग्णसंख्या 1.08 कोटीच्या पार, आतापर्यंत 1.05 कोटी कोरोनामुक्त\nदेशात सध्या 1.38 लाख रुग्णांवर उपचार सुरू\nदेशात सध्या महाराष्ट्र आणि गोवा वगळता इतर सर्व राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. याठिकाणी 100 लोकांची तपासणी केली असता 10 पेक्षा कमी संक्रमित आढळत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 13.6% आणि गोव्यात 11.6% पॉझिटिव्हिटी रेट आहे.\nआणखी एक चांगली बातमी अशी की कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत जगातील टॉप-20 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. आता भारत 22 व्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे मंगळवारी 77 लोकांचा मृत्यू झाला. हा सलग पाचवा दिवस होता जेव्हा देशात 100 पेक्षा कमी मृत्यू झाले. सध्या अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटनमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेत सोमवारी 3,265, ब्राझीलमध्ये 1,340 आणि ब्रिटनमध्ये 1,052 जणांचा मृत्यू झाला.\n21 राज्ये-केंद्र शासित प्रदेशात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी रुग्ण आढळताहेत\nदेशातील 21 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरी 5.4% पेक्षा कमी आहे. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकसह 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 5.4% ते 10% पर्यंत पॉझिटिव्हिटी रेट आहे.\n24 तासांत 10 हजार नवीन रुग्ण आढळले\nमंगळवारी 10,510 नवीन रुग्ण आढळले. 12,699 बरे झाले आणि 85 जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1.08 कोटीच्या पार केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1.05 कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1.55 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 1.38 लाख रुग्णां���र उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/remember-these-things-before-washing-your-hair/", "date_download": "2021-07-25T00:05:26Z", "digest": "sha1:ZWX4446UTYGUP6ZZFAUB6N37PVQ6BLR6", "length": 9233, "nlines": 97, "source_domain": "krushinama.com", "title": "केस धुण्याआधी लक्षात ठेवा 'या' गोष्टी", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nकेस धुण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी\nकेसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. तितकच केस धुण्याच्या आधीही त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुण्याआधी केसांना तेलाने मसाज केला जातो. तेल लावल्याने केस चमकदार होतातच त्याचबरोबर त्यांना पुरेसे पोषणही मिळते. त्यामुळे केस धुण्याआधी काही टिप्स लक्षात ठेवणे गरजेचं आहे.\nकेस धुण्यासाठी कडकडीत पाणी वापरू नका. गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे होतील\nएरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन प्रकारचे तेल एकत्र करून लावण्यासोबत त्यात ई व्हिटॅमनची कॅप्सूलही घालता येईल. यामुळे केसांना पोषण मिळेल आणि केस गळणेही थांबेल. केसांच्या आरोग्यासाठी या मिर्शणाने कमीत कमी २0 मिनिटे मसाज करा.\nमध आणि दही यांचे मिर्शणही कंडिशनर म्हणून वापरता येईल.\nकाळी डाळ भिजवून ठेवा. सकाळी डाळ वाटून त्यात एक अंडं, लिंबाचा रस आणि दही घाला. मिर्शण केसांना लावून अर्धा तास वाळू द्या. यामुळेही केसांचे चांगले पोषण होईल.\nनिस्तेज आणि कोरडे केस चमकदार करण्यासाठी दोन केळी कुस्करून त्यात मायोनिझ सॉस आणि ऑलव्ह ऑईल घाला. हे मिर्शण तासभर केसांना लावून ठेवा. केळामुळे केस चमकदार आणि मुलायम होतील.\nअंघोळीआधी केसां��ा दही आणि अंडं यांचे मिर्शण लावता येईल. हे मिर्शण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर मानले जाते.\nउद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता\nपुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल \nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yipengjack.com/mr/products-detail-8386", "date_download": "2021-07-25T00:20:33Z", "digest": "sha1:UWI5DG7ZP67E3BNTJDYHHBCJMJNMQTA6", "length": 7002, "nlines": 68, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "सानुकूल हायड्रोलिक शॉप प्रेस उत्पादक चीनमधील निर्माते | एपॉन्ट जॅक | EPONT", "raw_content": "2006 पासून, एपॉन्ट जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाइल देखभाल उपकरणे (हायड्रोलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nव्यावसायिक मजला जॅक उत्पादक\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nव्यावसायिक मजला जॅक उत्पादक\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nचीन पासून सानुकूलित इतर लिफ्टिंग उपकरणे उत्पादक\nयिपेंगजॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे. आमच्या पोर्टा जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि आमच्या क्लायंटद्वारे विविध बाजारपेठेतील डोमेनद्वारे प्रशंसा करतात. आमच्या उत्पादनांची विविध श्रेणी ग्राहकांना अनुकूल आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेले आमचे पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवले जातात. आम्ही सुनिश्चित करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nव्यावसायिक मजला जॅक उत्पादक\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nव्यावसायिक हायड्रोलिक फ्लोर जॅक उत्पादक\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mpscbook.com/mpsc-current-affairs-14-march-2021/", "date_download": "2021-07-25T00:24:52Z", "digest": "sha1:4EEHKPGX7W53QZDQPSYH22FV4IGDGCSH", "length": 10287, "nlines": 81, "source_domain": "mpscbook.com", "title": "(चालू घडामोडी) MPSC Current Affairs | 14 March 2021 » MPSC Book", "raw_content": "\nचालू घडामोडी | 14 मार्च 2021\nपाय (π) दिन – 14 मार्च.\nप्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष २०२० साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार (साहित्य अकादमी पुरस्कार 2020) जाहीर झाला.\nग्राहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी “मेरा रेशन” नामक एका मोबाइल अॅपचे अनावरण केले.\nन्यूट्रल विंड आणि प्लाझ्मा डायनॅमिक या विषयामधील दृष्टिकोनातील भिन्नतेचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 12 मार्च 2021 रोजी श्रीहरिकोटा येथून ‘साऊंडिंग अग्निबाण (RH-560)’ प्रक्षेपित केला.\nISRO संस्थेने ‘रोहिणी’ मालिका नावाने साऊंडिंग अग्निबाणाची एक मालिका विकसित केली आहे, ज्याचा उपयोग पृथ्वीच्या वरील आवरणातील वातावरणीय क्षेत्राच्या तपासणीसाठी आणि अंतराळ संशोधनासाठी केला जातो.\nआर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची (CGETI) पहिली आभासी बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2021 या कालावधीत संपन्न झाली.\nजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारत देशात ‘ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन’ याची स्थापना करण्याची घोषणा केली.\nBRICS चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BRICS CCI) याच्या महिलांच्या शाखेने 12 मार्च 2021 रोजी नवी दिल्ली येथे “महिलांसाठी आत्मनिर्भर भारत” विषयक शिखर परिषदेचे आयोजन केले.\nदुस्तलिक-2 : भारत व उझबेकिस्तान युद्ध सराव\nअलीकडेच उत्तराखंडमधील चौबटिया येथे भारत आणि उझबेकिस्तान यांच्यादरम्यान दुस्तलिक या युद्ध सरावाच्या (DUSTLIK II) दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात झाली.\nया दोन्ही देशांमध्ये प्रत्येक 2 वर्षांनी आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे . याचे समापन 19 मार्च रोजी होईल.\nया सरावाची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2019 मध्ये ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे आयोजित करण्यात आली होती.\nया वर्षाच्या या आवृत्तीत भारत आणि उझबेकिस्तानचे सुमारे ४५-४५ सैनिक सहभागी होणार आहेत. या सरावामध्ये दोन्ही देशांचे सैनिक डोंगराळ, ग्रामीण आणि शहरी भागातील बंडखोरीविरोधी व दहशतवादविरोधी कारवाई संबंधी आपली कौशल्ये व विशेष ज्ञान सामाईक करतील.\nया संयुक्त युद्ध सरावामुळे दोन्ही देशांचे लष्करी व मुत्सद्दी संबंध आणखी दृढ होतील. तसेच दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांचा दृढ संकल्पही यातून दिसून येतो. मध्य आशियाई प्रदेशांशी संपर्क आणि सुरक्षेच्या दृष्टीने उझबेकिस्तान भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे.\nकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 10 मार्च 2021 रोजी घोषणा केली की भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत भविष्यासाठी तयार रेल्वे प्रणाली स्थापित करण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे योजना (NRP) तयार केली आहे.\nही राष्ट्रीय रेल्वे योजना परिचालन क्षमता व व्यावसायिक धोरण अशा दोन्ही उपक्रमांवर आधारित रणनीती तयार करण्याच्या उद्देशाने तयार केली गेली आहे. मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.\nरेल्वेमंत्री लोकसभेत लेखी उत्तरात म्हणाले की, शहरी वाहतूक ही शहरी विकासाचा अविभाज्य भाग आहे आणि हा राज्याचा विषय आहे. म्हणूनच मेट्रोरेल प्रकल्प किंवा मेट्रोलाईट किंवा मेट्रोनेट सारख्या शहरी वाहतुकीची पायाभूत सुविधा किंवा मेट्रो पायाभूत सुविधा सुरू करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी संबंधित राज्य जबाबदार आहे.\nश्रीलंकेत लवकरच बुरखा घालण्यावर बंदी येणार:\nश्रीलंकेमध्ये लवकरच सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. श्रीलंकेचे जनसुरक्षा मंत्री (Public Security Minister) सरथ वीरसेखरा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.\nयासंदर्भात आपण कागदपत्रांवर सही केली असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ते पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.\nत्यासोबतच श्रीलंकेमधील १ हजारहून जास्त मदरशांवर बंदी घालण्याचा देखील निर्णय सरकारने घेतल्याचं वीरसेखरा यांनी जाहीर केलं आहे. श्रीलंकेमधील अल्पसंख्याकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nचालू घडामोडी | 13 मार्च 2021\nस्पर्धा परीक्षा सराव पेपर 15\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/mmgj-catalogue-pdf.aspx", "date_download": "2021-07-25T00:42:59Z", "digest": "sha1:E55IG7LWDX7KLNFDMQOOQ7DZODK7WAW2", "length": 25161, "nlines": 309, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Granthjagat & Catalogue PDF", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तु���ी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या सं���ादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आ���ि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/finance-ministry-irs-officers-covid-19-wealth-tax", "date_download": "2021-07-24T22:52:19Z", "digest": "sha1:NATZ5JRWIKZ2DL35UDANRRG3G7UEKXZ3", "length": 27493, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अर्थखात्याची मनमानी आणि असहाय्य अधिकारी - द वायर मराठी", "raw_content": "\nअर्थखात्याची मनमानी आणि असहाय्य अधिकारी\nसमाजातील सधन वर्गावर कर लावावा अशी केवळ सूचना करणार्या तरुण अधिकार्यांवर व त्यांच्यावरील ज्येष्ठ अधिकार्यांवर सरकारने शिस्तभंग कारवाईचा निर्णय घेतला आहे. पण अशा निर्णयामागे अर्थमंत्र्यांची हुकुमशाही कार्यपद्धती व सर्वोच्च स्थानावरील अधिकार्यांचे सत्तेशी असलेले साटेलोटे स्पष्टपणे दिसून येते.\nकाही दिवसांपूर्वी भारतीय राजस्व सेवेच्या (आय. आर. एस.) ५० तरूण अधिकाऱ्यांनी मिळून तयार केलेल्या एका रिपोर्टवरून मोठा गदारोळ माजला. परिणामी तीन वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांवर आयकर विभागाने शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा देखील उगारला. या घटनेमुळे आयकर विभागातील स्थिती, कोविड-१९च्या आपत्तीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि सरकारचे धोरण या गोष्टींवर काही प्रकाश पडतो.\nआधी नेमकी घटना काय घडली ते समजावून घेऊया. भारतीय राजस्व सेवेच्या ५० अधिकाऱ्यांनी मिळून एक Fiscal Options and Response to Covid-19 epidemic (FORCE) नावाचा रिपोर्ट तयार केला. कोविड-१९ महासाथीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी काय प्रकारचे करधोरण असावे याबद्दल संशोधन आणि चर्चा करून काही धोरणात्मक सूचना या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या होत्या.\nहा रिपोर्ट २०१५ ते २०१९ आयआरएस बॅचच्या अधिकाऱ्यांनी तयार केला होता. म्हणजे सध्या ट्रेनिंग घेत असलेले ते फिल्डवर काम करण्याचा दोनेक वर्षे अनुभव असलेले अधिकारी.\nसरकार-प्रशासन सततच विविध घटकांकडून सूचना आणि मते मागवत असते. त्यामुळे शासनातच काम करणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांनी काही जर काही सूचना केल्या तर त्यावरून इतका गदारोळ माजायचे तसे काही कारण नव्हते. पण तसे झाले कारण हा रिपो��्टनंतर आय. आर. एस. असोसिएशनने त्यांच्या Twitterhandle वर शेअर केला. या रिपोर्टमध्ये वार्षिक १ कोटी रु. पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर ४० टक्के दराने आयकर बसवावा तसेच वार्षिक १० लाख रु. पेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींवर ४ टक्के सेस बसवावा या सूचनांवर twitter वर टीकेचा भडिमार झाला.\nवास्तविक पाहता हा रिपोर्ट अतिशय सविस्तर आहे आणि यात इतरही अनेक मौलिक ठराव्या अशा सूचना केलेल्या आहेत. पण आय. आर. एस. असोसिएशनला हा रिपोर्ट, जो सार्वजनिक करणे आय. आर. एस. अधिकाऱ्यांच्या सेवाशर्तीत बसत नाही, twitter वर पोस्ट करणे चांगलेच महागात पडले.\nमुळातच जनतेच्या मनात आयकर खात्याविषयी राग आणि चीड असणे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. तशात लोक कोविड-१९ आणि लॉकडाऊनने हैराण आहेत. असे असताना आणखी कर बसवण्याच्या सूचना देणाऱ्या रिपोर्टवर लोक तुटून पडले नसते तरच नवल. परिणामी आय. आर. एस. असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्रशांत भूषण, सहसचिव प्रकाश दुबे आणि तरुण अधिकाऱ्यांना रिपोर्ट बनवण्यास उद्युक्त करणारे एक वरिष्ठ अधिकारी संजय बहादूर यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून तात्काळ दूर करून त्यांच्यावर शिस्तभंगाची चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे.\nया घटनेला एक महत्त्वाची पार्श्वभूमी केंद्र सरकारने आजपावेतो कोविड-१९मुळे निर्माण होऊ घातलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी एकही मोठी घोषणा केलेली नाही हे देखील आहे. अमेरिका आणि युरोपातल्या अनेक देशांनी काही आठवड्यांपूर्वीच काही लाख कोटी डॉलरची आर्थिक पॅकेजेस जाहीर केलेली असताना भारतात मात्र अशा कुठल्याही पॅकेजची घोषणा अद्याप झालेली नाही. असे काही मोठ्या आर्थिक खर्चाचे पॅकेज जाहीर करायचे तर त्यासाठीचे पैसे कुठून आणायचे याबाबत देखील स्पष्टता नाही. त्यात आणखी कर लावून पैसे गोळा करायचे की जास्तीच्या नोटा छापून तूट भरून काढायची याबाबत जवळपास महिना झाले एक गूढ प्रकारचे मौन आहे. असे असताना हा रिपोर्ट जाहीर झाल्यामुळे काही जणांनी हा सरकारचाच पैसा कसा गोळा करावा याबाबतच्या जनमताच्या चाचपणीचा उद्योग आहे अशी देखील टीका केली. पण सरकारने मात्र ताबडतोबीने रिपोर्टपासून स्वतःस दूर केले आणि आय. आर. एस. अधिकाऱ्यांनी रिपोर्ट जाहीर करून सेवाशर्तीचा भंग केल्याची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईस सुरुवात देखील केली.\nया प्रकरणानंतर आय. आर. एस. अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वर्तुळातल्या चर्चा पाहता असे दिसते की काही तरुण अधिकाऱ्यांनी स्वतःहून मेहनत घेऊन सरकारला सादर केलेल्या रिपोर्टमधील सूचनांचा विधायक उपयोग करून घेण्याऐवजी केवळ twitter वरील जनक्षोभाला नको इतके महत्त्व देऊन सरकारने काही सीनिअर अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेल्याने आयकर विभागाचे मनोबल खच्ची झालेले आहे.\nआयकर विभागातल्या स्त्रोतांकडून असेही समजते की किरकोळ कारणांवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टोकाची कारवाई केल्या जाण्याच्या घटना गेल्या काही वर्षात सातत्याने घडत आहेत. कर्नाटकात सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री एका मिटिंगसाठी गेल्या असताना व्यापार आणि उद्योगातील प्रतिनिधींसोबत चर्चा आणि विचारविनिमयाचा कार्यक्रम बंगळूरस्थित आयकर विभागाने आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधीने अर्थमंत्र्यांना अशी विनंती केली की आयकर कार्यालयातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी योग्य ती तजवीज मंत्रालयाकडून केली जावी.\nप्रतिनिधीने केलेली विनंती तशी किरकोळ म्हणावी अशीच होती. पण अर्थमंत्र्यांना ती सूचना वावदूक वाटली आणि त्यांनी त्यावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही.\nपण नंतर असे समजले की, अर्थमंत्री प्रचंड नाराज झाल्या आणि त्यांनी बंगळूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तांना निर्देश दिले की या प्रतिनिधीला कार्यक्रमास बोलावणाऱ्या अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे. आयुक्तांनी अर्थमंत्र्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की अशा काही कारणावरून थेट निलंबनाची कारवाई करणे नियमात बसत नाही. त्याचा परिणाम असा झाला की तिसऱ्याच दिवशी या प्रधान मुख्य आयकर आयुक्तांची बंगळूरहून थेट दिल्लीला उचलबांगडी करण्यात आली. वास्तविक पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खात्याअंतर्गत बदल्या करण्यासाठी स्वतंत्र गाइड लाइन्स आहेत. पण अर्थमंत्र्यांचा आदेश न पाळण्याचे कृत्य बंगळूरच्या अधिकाऱ्यांना महागात पडले.\nकेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या रुद्रावताराचे आणि हुकुमशाही पद्धतीने अधिकाऱ्यांवर जरब बसवण्याचे असे अनेक किस्से नोकरशाही वर्तुळात चवीने चर्चिले जातात.\nआसामच्या चहाच्या मळ्यातील मजुरांसाठीची बँक खाती कार्यान्वित करण्याच्या संदर्भ���त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुखांची मानहानीकारक पद्धतीने कान उघाडणी करत असतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा किस्सा तर सर्वज्ञातच आहे.\nएकीकडे आयकर विभागाच्या सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सत्ताधारी पक्षाबरोबर असणाऱ्या मधुर संबंधांच्या आणि त्या बदल्यात निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या पदलाभाची कुजुबुज ऐकायला येते. तर दुसरीकडे आयकर विभागातील सर्वसामान्य अधिकारी वर्गाची मात्र अशी भावना दिसते आहे की सर्वोच्च स्थानावरील अधिकारी विभागाचे आणि पर्यायाने शासनाचे हित न पाहता सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे वागत असतात.\nमंत्रीमहोदयांच्या हुकुमशाहीपासून आपल्या विभागाचा बचाव करणे तर दूरच पण त्यांच्या हो ला हो करत आणि त्यांचीच हुकुमशाहीची पद्धत अनुसरत सबंध विभागाला स्वतःच्या कोत्या स्वार्थासाठी वेठीस धरण्याच्या या सर्वोच्च नेतृत्वाच्या प्रवृत्तीवर आयकर विभागात मोठी नाराजी आहे.\nया घटनेला आणखी एक पार्श्वभूमी आहे ती आपल्या इथल्या करविषयक धोरणातील धरसोडपणाची. करप्रणाली ठरवणे, कररचना ठरवणे यामध्ये आयकर विभागाची महत्त्वाची भूमिका असते. अनेक तज्ज्ञांनी हे निदर्शनाला आणलेले आहे की आपल्या देशात करप्रणाली ठरवण्याचे तसेच करविषयक धोरणे ठरवण्याचे काम सुयोग्य अशा शास्त्रीय अभ्यासाच्या आधारे केले जात नाही. त्यामुळे त्याविषयीच्या निर्णयांमध्ये धरसोडपणा आणि तात्कालिकता असते.\nया समस्येवर कायमस्वरूपी इलाज शोधण्यासाठी ऑगस्ट २०१३मध्ये Tax Administration Reforms Commission (TARC) या नावाची एक समिती एकूणातच भारतातील कर व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास करून त्यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. पार्थसारथी शोम यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार्या या समितीचे अहवालही २०१४ साली सादर झाले१. या समितीने अतिशय खोलवरचा आणि व्यापक अभ्यास करून बर्याच महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत. दुर्दैवाने या समितीचे अहवाल आल्यानंतर सत्तापालट झाल्याने या अहवालाच्या शिफारशी सरकारने कागदावरती जरी मान्य केलेल्या असल्या२ तरी त्यांची सुयोग्य अंमलबजावणी झालेली नाही असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे.\nTARC मध्ये असे नमूद केलेलं आहे की हल्ली करविभागाकडे प्रचंड प्रमाणात डेटा गोळा होतो. पण कर गोळा करण्याचे उद्दिष्ट ठरवण्याच्या कामी (Revenue forecasting) तसेच करप्रणाली ठरवण्याच्या कामी, या डेटाचा पुरेसा वापर केला जात नाही. तसेच करबुडव्यांना शोधण्यासाठीही उपलब्ध माहितीचे/डेटाचे जे काही पृथ:करण/विश्लेषण होणे आवश्यक आहे (Risk assessment), त्यावर जे संशोधन होणे आवश्यक आहे ते देखील पुरेसे केले जात नाही. पार्थसारथी शोम यांच्या मते इंग्लंडमधील करव्यवस्थापन, करधोरण निश्चित करणे आणि त्यासाठीच्या कायद्याच्या तरतुदी करणे याकामी ४०० अर्थतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांचा उपयोग करते तर भारतात हेच काम केवळ २० तज्ज्ञांच्या मार्फत केले जाते२.\nविशेष म्हणजे TARCच्या शिफारसीप्रमाणे आयकर विभागात एक धोरण संशोधन विभाग (Tax Policy Research Unit) स्थापन झाला पण त्या विभागात दोन-तीनच अधिकारी पूर्णवेळ काम करतात आणि परिणामी त्याचे अस्तित्व कागदावरच राहिलेले आहे. एकीकडे उपलब्ध धोरणसंशोधनाची स्थिती सुधारण्याच्या कामी ही टोकाची उदासीनता आणि दुसरीकडे काही तरुण अधिकारी स्वत:हून काही एक अभ्यास आणि संशोधन करून काही सूचना वा शिफारसी करत असतील तर त्याबद्दल हुकुमशाही पद्धतीने टोकाची प्रतिक्रिया दिली जाणे याबद्दल आयकर विभागातील अंतर्गत वर्तुळांमध्ये अस्वस्थता आहे असे समजते.\nकोविड-१९सारख्या महासाथीच्या संकटाचा सामना करताना सर्वसमावेशक आणि कुशल नेतृत्वाची गरज आहे. लहान-थोर अशा सगळ्याच घटकांची मदत घेत, त्यांचे मनोबल आणि समावेश वाढवत हे सगळे महाआव्हान पेलावे लागणार आहे. असे असताना आपल्याच एका विभागात काम करणाऱ्या तरूण अधिकाऱ्यांनी केवळ शासनाला मदत करण्याच्या हेतूने केलेल्या एका सामुहिक कृतीचे स्वागत वा कौतुक करणे दूरच उलट त्यांच्यावर नकारात्मक कारवाई केली जाणे हे दुर्दैवी आहे.\nसोशल मीडियावरच्या ट्रोल्सच्या टीकेला विनाकारण महत्त्व न देता नव्या कल्पना आणि नवी उमेद घेऊन शासनाच्या मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने सामुहिक प्रयत्न करणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांना उत्तेजन दिले जाणे आवश्यक होते. असे न करता उलट त्यांच्या वरिष्ठांवर नकारात्मक कारवाई करून अर्थमंत्र्यांनी त्यांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीची आणि नेतृत्वातील उणिवांची प्रचिती दिलेली आहे.\n२ साधूंची हत्या; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता\nसाथींचा इतिहास – प्लेग\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताच�� दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95_(%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A6)", "date_download": "2021-07-25T01:07:16Z", "digest": "sha1:TDA7AWJJK2WZGAR74KLAXKXQEKBPL2XM", "length": 4308, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यान कोझाक (फुटबॉल खेळाडू जन्म १९८०) - विकिपीडिया", "raw_content": "यान कोझाक (फुटबॉल खेळाडू जन्म १९८०)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1290", "date_download": "2021-07-24T23:10:04Z", "digest": "sha1:J5VTFD77T7SKQE3DXJDNBDSJQRTGDUJY", "length": 12367, "nlines": 139, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "शिवसेनेचे बडे नेते आयकर विभागाच्या ‘रडार’वर ? युती तुटताच BMC च्या कंत्राटदारांवर ‘छापे’ – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यां��्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > मुंबई > शिवसेनेचे बडे नेते आयकर विभागाच्या ‘रडार’वर युती तुटताच BMC च्या कंत्राटदारांवर ‘छापे’\nशिवसेनेचे बडे नेते आयकर विभागाच्या ‘रडार’वर युती तुटताच BMC च्या कंत्राटदारांवर ‘छापे’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि भाजपा यांची युती तुटल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभाग सक्रीय झाला असून त्याने मुंबई महापालिकेतील ३७ कंत्राटदारांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई महापालिकेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड झाला आहे. त्यातून ७३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच शिवसेनेचे अनेक बडे नेते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. या कंत्राटदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबई महापालिकेशी संबंधित नेत्यांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nमुंबई आणि सुरतमध्ये ६ नोव्हेंबरपासून कंत्राटदारांवर ही कारवाई सुरु असून आतापर्यंत ४४ जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यात ३७ बडे कंत्राटदार, तसेच राज्यातील काही एन्ट्री ऑपरेटरची कार्यालये व निवासस्थानांची झडती घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७३५ कोटी रुपयांच्या बनावट एन्ट्री व खर्चाच्या पावत्या मिळाल्याची माहिती पुढे येत आहे. पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा यात उल्लेख असल्याने संबंधित कंत्राटदारांकडून त्याबाबत खुलासे\nशिवसेनेचाच मुख्यमंत्री, महाशिवआघाडीच ठरलंय\nचादां ते बाधां उपक्रमात कोरपना येथे अभ्यासिकेची सुविधा\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/asmita/", "date_download": "2021-07-24T23:41:31Z", "digest": "sha1:QRNR6EDI4TL7IGPI3AAHFSXEFQTBGUHY", "length": 5917, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "asmita – Dainik Prabhat", "raw_content": "\nनातं हृदयाशी; ‘या’ चुकांमुळे पुरुषांना होतो रक्तदाबाचा अधिक त्रास\nप्रभात वृत्तसेवा 1 week ago\nस्वयंपाक – एक उत्तम कला\nप्रभात वृत्तसेवा 1 week ago\nगुडघे व घोट्यामधील सांधेदुखीवर उपाय “वातायासन’\nप्रभात वृत्तसेवा 2 weeks ago\nगुडघे, पोटऱ्या, मांड्या, गुप्तांगाला व्यायाम मिळणारा स्थितऊर्ध्वपाद विस्तृतासन\nप्रभात वृत्तसेव�� 4 weeks ago\nपालक व्यस्त असणे मारक\nप्रभात वृत्तसेवा 4 weeks ago\nस्तनाचा कर्करोग कसा ओळखावा\nप्रभात वृत्तसेवा 4 weeks ago\nएरंडेल तेलाचे आश्चर्यकारक फायदे एकदा वाचाच\nप्रभात वृत्तसेवा 4 weeks ago\nनेत्रविकारावर आयुर्वेदाने मात कशी कराल\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nपोटाचे विकार बरे करणारे ‘हे’ आसन तुम्हाला माहित आहे का\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nकानठळ्या बसवणारे ध्वनी प्रदूषण आणि समाजभान\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nजिम्नी भारतात होणार लॉंच\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nबदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nकोविड आणि लहान मूल\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nगरोदरपणात किमोथेरपी : आईसह वाचवले बाळाचे प्राण\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nपालक व्यस्त असणे मारक\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nशाकाहार : उत्तम आहार\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nझटपट चरबी घटवायची, तर ‘या’ स्मार्ट टिप्स नक्की फॉलो करा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nचिकन, अंडी खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो समोर आला आहे ‘हा’ खुलासा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yipengjack.com/mr/products-detail-8388", "date_download": "2021-07-25T00:04:43Z", "digest": "sha1:T4WJGTPONBTQEZ3GCSNYQOV3INYO65YZ", "length": 7042, "nlines": 68, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "बेस्ट वेल्डिंग हाइड्रॉइडिंग बाटली जॅक सप्लायर | एपॉन्ट जॅक | EPONT", "raw_content": "2006 पासून, एपॉन्ट जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाइल देखभाल उपकरणे (हायड्रोलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्र���लिक बाटली जॅक सप्लायर\nयिपेंगजॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे. आमच्या पोर्टा जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि आमच्या क्लायंटद्वारे विविध बाजारपेठेतील डोमेनद्वारे प्रशंसा करतात. आमच्या उत्पादनांची विविध श्रेणी ग्राहकांना अनुकूल आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेले आमचे पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवले जातात. आम्ही सुनिश्चित करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nचीन पासून सानुकूलित इतर लिफ्टिंग उपकरणे उत्पादक\nव्यावसायिक मजला जॅक उत्पादक\nव्यावसायिक हायड्रोलिक फ्लोर जॅक उत्पादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/agriculture-news-marathi-heavy-rain-beed-44066/", "date_download": "2021-07-25T00:53:25Z", "digest": "sha1:R4EZ4XECL35R6TEFRAWFHYEJ7LL3NSAW", "length": 7616, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने लावली जोरदार हजेरी", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nजिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने लावली जोरदार हजेरी\nबीड – राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरीही लावली आहे. त्यात बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने बीड जिल्ह्यातील वाण नदी खळाळून वाहू लागली आहे. तर इतर छोट्या नद्या व नालेही भरून वाहू लागले आहे. याच तालुक्यातून वाहणाऱ्या रेणा नदीला पुर आला.\nबीड जिल्ह्यात पहिल्याच पावसात रेणा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे जोगाईवाडी तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीआहे. तर जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराला काही प्रमाणात पाणीपुरवठा होणाऱ्या काळवटी तलावाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.\nचांगली बातमी – सोमवारपासून ‘हा’ जिल्हा पूर्णपणे होणार अनलॉक\nउद्यापासून ‘हा’ जिल्हा होणार अनलॉक; जाऊन घ्या नवी नियमावली\nपुढील २ दिवस राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता\nजिल्ह्यासाठी चांगली बातमी – गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1318", "date_download": "2021-07-25T00:06:53Z", "digest": "sha1:UFSDOZDH2XK6Z5LFQRXYWM6COPD3QZ5Z", "length": 13679, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा, – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस��कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,\nसुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,\nगुंतवणूकदारांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी\nजिल्ह्यातील औद्धौगिक शहर असलेल्या गडचांदूर मधे मोठ्या प्रमाणांत चिटफंडच्या नावाने गुंतवणूकदारांकडून पैसे गुंतवायला लावून चिटफंड संचालक कोट्यवधीनी फसवणूक करीत असल्याच्या अनेक तक्रारी गडचांदूर पोलिस स्टेशन मधे दिल्यानंतर सुद्धा त्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाही, त्यामुळे मजीद खान मियां खान, मुरलीधर गिरटकर, मोहम्मद सगीर शेख, दिपक वर्भे, गंगाधर खंडाळें, मोहम्मद अब्दुल वाहाब शेख यांनी मनसे उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकाराने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून सुखकर्ता चिटफंड संचालकांविरोधात गुन्हे दाखल करावे व गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे.या संदर्भात स्थानिक प्रेस क्लब मधे पत्रकार परिषद घेवून आपल्यावर सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे, काशिम हफीज शेख, गणेश बावणे शशांक काकडे, रोहिणी शिंगाडे व बळवंत शिंगाडे यांनी कशी फसवणूक केली याचा पाढाच वाचला.\nरोहित शिंगाडे आणि त्यांचे संचालक यांनी गडचांदूर, कोरपणा, राजूरा. चंद्रपूर येथील जवळपास १०० च्या वर गुंतवणूकदारांना आम्ही साडेतीन वर्षात पैसे दामदुप्पट देऊ असे आमिष दाखवले होते मात्र पैसे भरून मूद्दत संपल्यानंतर जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली तेव्हा अनेक बैंकचे गुंतवणूकदारांना चेक दिले पण ते सर्वच चेक बाऊंस झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांची रोहित शिंगाडे आणि त्यांच्या संचालकांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी आक्रमक पवित्रा घेवून त्या संचालकांवर त्वरित करवाई करावी व आम्हचे पैसे परत मिळवून द्यावे अन्यथा आम्ही प्राणांतिक उपोषण करू असा इशारा पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्य�� तक्रारीतून केल्याने आता या संचालकांवर कोणती करवाई होते याकडे गडचांदूर शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे.\nसुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,\nजिल्हा सामान्य रुग्णालयात जीवघेण्या अपघाताचा थरार \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परम���ीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rdhsir.com/2012/", "date_download": "2021-07-24T23:52:37Z", "digest": "sha1:BT7BTPPLQENSTGNHTKNRGNHY2KN6CWH4", "length": 96827, "nlines": 689, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHSir.com: 2012", "raw_content": "\nटिप: याच लेख/ब्लॉगचा यापुर्वीचा मजकूर (सुरूवातीपासून) वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nअलीकडेच अमेरीकेत काही गुंडांनी एका शाळेतील विद्यार्थ्याँवर गोळ्या झाडल्या... त्यात ब-याच निष्पाप मुलांचा जीव गेला... या घटनेनंतर थेट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भाषण दिलं... ते निव्वळ आश्वासन देणारं नव्हे तर संतप्त देशाला धीर देणारं भाषण होतं... त्यावेळी भाषण देणारे ओबामा एक राजकारणी नेते नव्हे तर 2 मुलीँचे 'बाप' होते... आणि भारतात जेव्हा इतकी मोठी मानवी प्रवृत्तीला काळिमा फासणारी घडली तेव्हा भारतीय नेत्यांच्या भाषणात केवळ \"गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल.\" हे आश्वासन व \"संतप्त देशवासीयांनी संयम व शांतता बाळगावी.\" हे आवाहन झळकत होतं... देशाच्या 3 उच्चपदस्थ मा. मंत्रीमहोदयांनी भाषणात स्वत: 3 मुलीँचे 'पिता' असल्याचे सांगीतले खरे, पण सन्माननीय मंत्रीमहोदय आपल्या मुली सार्वजनिक बसमध्ये वर्षातून कितीवेळा प्रवास करतात हेही सांगून द्यायला हवे होते... त्यातही देशाच्या महामहीम राष्ट्रपतीँच्या संदेशास बरेच दिवस लागले... यापूर्वी अमेरीकेच्या राष्ट्रपती निवडणूकीच्या निकालानंतर मी माझ्या मागील एका लेख/ब्लॉगमध्ये फरक-भारत व अमेरीकेच्या राजकारणातला... व्यक्त केला होता तो या घटनेनंतर परत जाणवला... ओबामांच्या भाषणानंतर अमेरीकन जनता निश्चितच थोडीशी निश्चिँत झाली असणार परंतु भारतीय नेत्यांच्या आश्वासनानंतर असं होणं जरा संभ्रमीच वाटतं... त्याला कारणही तसंच आहे... ही सरकारची नेहमीचीच कला आहे जनतेची मनसमजावणी करण्याची... पण बस् व्यक्त केला होता तो या घटनेनंतर परत जाणवला... ओबामांच्या भाषणानंतर अमेरीकन जनता निश्चितच थोडीशी निश्चिँत झाली असणार परंतु भारतीय नेत्यांच्या आश्वासनानंतर असं होणं जरा संभ्रमीच वाटतं... त्याला कारणही तसंच आहे... ही सरकारची नेहमीच��च कला आहे जनतेची मनसमजावणी करण्याची... पण बस् आता पुरे... अजून नव्हे.. आता पुरे... अजून नव्हे.. आता भारतीय जनता जागून शहाणी झालीय... आम्हाला आता फक्त 'आश्वासनं' नकोत 'अॅक्टिव्हिटी' हवीय...\nआता मला या जनक्षोभात व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होणा-या प्रत्येक देशवासीयांना काही सांगावं व विचारावसं वाटतं... आपली मागणी योग्यच आहे... \"जोपर्यँत कठोर कायदा बनत नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणार नाहीत.\" होय हे अगदी खरंय... आणि \"बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी तर सर्वात मोठी फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही.\" कारण \"जेव्हा कोणत्याही वयाच्या स्त्रीजातीवर बलात्कार होतो तेव्हा स्वत:चा तीळमात्र अपराध नसतानादेखील लोकलज्जेला घाबरून एकतर ती आत्महत्या करते, आणि जर का तीने धीर धरून जगण्याचा प्रयत्न केलाच तर समाज तीला जगू देत नाही; परिहार्याने ती जरी श्वास घेत असली तरी मात्र ती आतून क्षणेक्षणी फक्त मरत असते.\" मग \"निरपराध महिलेला मरणास/मरणयातना सोशण्यास भाग पाडणा-या अपराधी नराधमांना ताठ मानेने जगण्याचा काय अधिकार उरतो\nपण काय बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद संविधानात झाल्यास असे गुन्हे थांबतील आज हत्येच्या गुन्ह्यासाठी संविधानात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 मध्ये फाशीची तरतूद आहे... पण किती गुन्हेगारांना फाशी होते आज हत्येच्या गुन्ह्यासाठी संविधानात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 मध्ये फाशीची तरतूद आहे... पण किती गुन्हेगारांना फाशी होते आणि फाशी झालीही तर अंमलबजावणीस किती विलंब लागतो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाशीची शिक्षा असल्यामुळे काय हत्या होणे थांबलेत आणि फाशी झालीही तर अंमलबजावणीस किती विलंब लागतो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाशीची शिक्षा असल्यामुळे काय हत्या होणे थांबलेत नाही ना.. तरी बलात्काराचा गुन्हा अजामीनपात्र व्हावा... खटला जलदगती (Fasttrack) न्यायालयात चालावा आणि कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा (अर्थात फाशीच) असावी या मागण्या अयोग्य नाहीतच... कारण फाशीची मागणी केल्यास फाशी नाही तर किमान फाशीपूर्वीच्या सर्वात कठोर शिक्षेचा (जन्मठेपच/नपुंसकत्व) कायदा येईल पण ही मागणी केल्यास परत कमी शिक्षा न होवो...\nएकीकडे बलात्काराच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षेसाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यँत (उलट नाही) आंदोलन व '��िर्भया/दामिनी' साठी प्रार्थना होत असताना काय हे गुन्हे थांबलेत उलट या 13 दिवसात बरेच बलात्कार व विनयभंगाच्या घटना समोर आल्या... म्हणून फक्त कठोर कायदा येऊन भागणार नाही... आवश्यकता आहे- सतर्कता बाळगण्याची, हिँमत एकवटण्याची, 'निर्भय' बनण्याची आणि मुख्यत: महिलांनी संरक्षणार्थ प्रत्युत्तर देऊन प्रतीकार करण्याची... एकीकडे आम्ही स्त्री-पुरूष समानतेचे धडे देतो आणि दुसरीकडे या 21 व्या शतकाच्या 12व्या वर्षाचा अंत होत असतानादेखील पुरूषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली कुटूंबापासून तर समाजापर्यँत प्रत्येकच क्षेत्रात स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणूक देतो... जोपर्यँत हा स्त्री व पुरूषांमधील वैचारीक भेद आणि पुरूषप्रधान संस्कृतीचा अर्थहिन प्रकार संपुष्टात येऊन स्त्रीयांना ख-या अर्थाने पुरूषांसम वागणुक व दर्जा मिळणार नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणे मला तरी जिकिरीचेच वाटते...\nसरतेशेवटी इतकीच आशा व्यक्त करुयात कि ब-याच वर्षाँनंतर का होईना आता बलात्कारासारख्या गुन्ह्यांबद्दलचा उद्रेक पेटून तरूणाईच्या मनात उफाळलेला जनक्षोभ व जनतेला आलेली जाग लवकर शमणार नाही व सरकारही असे गुन्हे थांबण्यासाठी कठोर कायदा आणूनच राहील... आणि वर्ष 2012 च्या दु:खद अंतास दिल्ली गैँगरेप (सामुहिक बलात्कार) पीडित निरपराध व निष्पाप तरूणी 'दामिनी/निर्भया'ने दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये याकरिता अपराधी नराधमांना कठोरात कठोर (फाशीची) शिक्षा देऊन आगामी 2013 या नववर्षात अशी दु:खद घटनेस परत एखादी दामिनी बळी पडू नये याकरिता, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार लवकरात लवकर ठोस निर्णय घेत कायद्यात सुधारणा करेल... व हिच नववर्षाच्या स्वागतोक्षणी 'दामिनी/निर्भया'च्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तीला संपूर्ण देशातर्फे वाहिलेली ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल...\n-राजेश डी. हजारे (RDH)\n(गोँदिया जिल्हाध्यक्ष - अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे)\n'ते' 13 दिवस- 16 ते 29 डिसेँबर 2012\nसन 2012... या वर्षाच्या प्रारंभी अशी एक अफवाच जणू पसरली होती कि... सन 2012 या वर्षाच्या अंतासोबतच; अहो कशाला अंतापूर्वीच 21 डिसेँबर 2012 रोजीच संपूर्ण जगाचा विनाश होईल... जाणीव तर होतीच कि हि निव्वळ अफवा आहे... नंतर जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक व खगोलशास्त्रज्ञांनीदेखील ही अफवा फेटाळली... आणि झालेही तसेच... (21 डिसेँबर) 2012 य��� वर्षात युगाचा तर अंत झाला नाही... मात्र या दुर्दैवी व दु:खदायी वर्षात माणुसकीचा अवश्य अंत झाला... आणि आता जाता-जाता हा वर्ष संपुर्ण देशाला शोककळेत डुबवून जातोय... आणि भारतीय जनतेला जागवूनदेखील..\n16 डिसेँबर 2012... दिल्ली या देशाची राजधानी असलेल्या शहरात धावत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर पाशवी रितीने सामुहिक बलात्कार करून 6 नराधमांनी मानवतेला काळीमा फासणारे अमानुष कृत्य केले... आणि ही बातमी वा-यासारखी पसरताच अवघा देश रस्त्यावर आला... तरूण-तरूणी, प्रौढ, वयस्क, स्त्री-पुरूष, सर्व... सर्व... आणि अगदी सर्वच... संपूर्ण देशात या घटनेविरूद्ध एकच जनक्षोभ उसळला... 'We Want Justice.. संपूर्ण देशात या घटनेविरूद्ध एकच जनक्षोभ उसळला... 'We Want Justice..' 'Hang The Rapist'... निश्चितच याचे श्रेय मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्था यांना द्यावेच लागेल म्हणा...' 'Hang The Rapist'... निश्चितच याचे श्रेय मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्था यांना द्यावेच लागेल म्हणा... अन्यथा कदाचित हे शक्य झाले नसते... पण का अन्यथा कदाचित हे शक्य झाले नसते... पण का एका बलात्काराच्या घटनेविरूद्ध अवघा देश का म्हणून रस्त्यावर यावा एका बलात्काराच्या घटनेविरूद्ध अवघा देश का म्हणून रस्त्यावर यावा काय यापुर्वी बलात्काराच्या घटना घडल्या नव्हत्या काय यापुर्वी बलात्काराच्या घटना घडल्या नव्हत्या काय ती तरूणी त्यांची कुणी नातेवाईक होती काय ती तरूणी त्यांची कुणी नातेवाईक होती तर नाही... तरी आला... याचे कारण एकच... त्या 6 नराधमांनी केलेला 'तो' अत्याचार हा फक्त त्या एका तरूणीवर झालेला नव्हता... तर संपूर्ण भारताच्या स्त्रीशक्तीवर झालेला तो अमानवी बलात्कार होता...\nPerformed song: प्रेयसीला विनंती\n'गोँदिया जिल्हाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' या पदावर नियुक्ती झाल्यानिमित्त 19 व्या' अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथे 18-20 मे 2012 दरम्यान संमेलनाध्यक्ष श्री लक्ष्मण माने (उपराकार) यांच्या उपस्थितीत सन्मान.\nPerformed song: महाराष्ट्र (गौरवगीत)\nझाडीपट्टी समाजमित्र पुरस्कार:24March 2012 (सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते 'इंजिनियर श्री मोरेश्वर मेश्राम' (SHEP Entertainment) यांच्या उपस्थितीत राजेश फुलझेले यांच्या शुभहस्ते 1ल्या झाडीपट्टी परिवर्तनशील मराठी साहित्य संमेलन येरंडी / बाराभाटी येथे वितरित).\nPerformed song: मास्तर जरूर होजोआणि ड���. बाबासाहेब\nRead song:मास्तर जरूर होजो\nBlog 34- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')\n3. सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही, अशी अवघड गोची करणा-या अनेक गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात. हे बोचकं तुम्ही कधी उघडून पाहिलं आहे का\n \"सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही अशा ब-याच गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात.\" हे खरंच आहे.\nमाझ्या बाबतीत सांगायचं झाल्यास असल्या प्रकरणांचं बोचकं घरच्यांसमोर उघडण्याचा मी ब-याचदा विचार केला पण कधी हिँमतच झाली नाही... भिती वाटते... काय प्रत्युत्तर येईल रागावणार तर नाही... कि सगळं चांगलं होऊन आपलं बोलणं समजून घेतील; चुक झाल्यास प्रेमाने जवळ घेऊन समजावतील...\nमित्रांना सल्ले देताना \"घरच्यांना सांगून दे सर्व... काही नाही होणार... सगळं चांगलं होईल...\" असं म्हणणं ( दिलासा देणं ) फार सोप्पं असतं परंतु नाही होत हिँमत सांगण्याची.\nअशा ब-याच गोष्टी असू शकतात... शारीरीक वयानुसार होणारे शारीरिक बदल, तारुण्यानुसार बदलत जाणारे भावनिक विचार... अथवा कधी कुणासोबत असलेला प्रेमाचा अफेयर ( मी मात्र अपवाद ) वा एखाद्या वर्गमैत्रिणीशी जोडलेलं 'भाऊ-बहिणी'सारखं पवित्र नातं देखील.. होय हे अगदी खरंय...\nअसं एक सर्वश्रूत वाक्य आहे कि, \"मनातलं मित्रांशी बोलून वाटल्यानं मन मोकळं होतं.\" पण खरंच असं होतं का काय मित्र-मैत्रिणी आपल्या भावनांची कदर करतात काय मित्र-मैत्रिणी आपल्या भावनांची कदर करतात कि निव्वळ थट्टामस्करीच होते आपल्या मनातील भावनांची व नात्याची कि निव्वळ थट्टामस्करीच होते आपल्या मनातील भावनांची व नात्याची ज्या आपण कुणाला सांगु शकत नसल्याने खुप विश्वासाने त्यांना सांगतो...\nपण हो... माझ्याजवळ एक उत्तम 'फंडा / मार्ग' आहे असं मनाचं बोचकं उघडून मन मोकळं करण्यासाठी... दैनंदिनी लिहा... त्यात अशी मनातील प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्ही कुणाशी 'शेअर' करु शकत नाही... एखादे दिवशी ती तुम्ही स्वत:च वाचा ज्याला ती गोष्ट तुम्ही सांगू ईच्छिता ती व्यक्ती स्वत: असल्याची कल्पना करून... तुमच्या मनाला दिलासा अवश्य मिळेल. मी असंच करतो म्हणून हा माझा विश्वास आहे. अथवा सांगा तुमच्या मनातील भावना तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कलेचा वापर करुन अवघ्या जगाला... उदाहरणार्थ चित्राच्या, लेखनीच्या, पुस्तकाच्या वा कवितेच्या माध्यमातून...\nBlog 33- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')\nतुमचे मित्रमैत्रिणी, तुम्ही स्वत: आणि आजुबाजूच्या तरूण मुलामुलीँच्या आयुष्यात डोकावून बघता तेव्हा-\n1.उमेद वाटावी, आनंद व्हावा असे कोणते बदल, मतं, जाणिवा तुम्हाला दिसतात\n=> प्रत्येकच क्षेत्रात आजचे तरूण-तरूणी व मित्रमैत्रिणी देखील यशस्वी होताहेत. आज प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याची फिकीर असते व त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करत असतो व आजची तरुण मंडळी स्वत:च्या पायावर उभी होतेय. प्रत्येकच क्षेत्रात मित्रमैत्रिणीँना वा आजच्या तरुण-तरुणीँना लाभत असलेले यश व त्यांची प्रतिभा पाहून आनंद होतो; शिवाय आपल्या जीवनात देखील यशस्वितेचा कळस गाठण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते व नवी उमेद जागृत होते. आजच्या तरुणांना 'स्व', कुटूंब व समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव असून त्यांची सकारात्मक वृत्ती पाहून आनंद होतो.\n•पूर्वीच्या पिढीपेक्षा नव्या पिढीच्या जगण्या-वागण्यातले कोणते बदल दिलासादायक असे तुम्हाला जाणवते\n=> पूर्वीच्या पिढीपेक्षा नवी पिढी प्रगतीशील (Advance) होत चाललेली आहे. नव्या पिढीतील नागरीकांच्या विचारांमध्ये सकारात्मकता झळकते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याने आज प्रत्येक व्यक्ती आधुनिक सुख-सोयीँचा व साधनांचा वापर करताना दिसतो. पूर्वीच्या पिढीमध्ये जगण्या-वागण्यात व बोलण्यात जी संकूचित वृत्ती जाणवत होती ती नव्या पिढीत नाही. आज प्रत्येक व्यक्ती मनातलं व्यक्त करणे शिकलाय व मनाला पटेल ते मोकळेपणे (बिँधास्त) करू लागलाय. ही बाब मनाला दिलासा देते.\n2. काळजी वाटावी अशा कोणत्या अवघड गोष्टी तुम्हाला दिसतात / जाणवतात आणि खुपतात\n=> आजचे तरुण-तरुणी भावना व्यक्त करणं शिकलेत. मी देखील एक तरुण म्हणून समजू शकतो कि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी तरुणावस्थेच्या उंबरठ्यात असलेल्यांना वा तरुणांना 'आपलंही कुणीतरी असावं' ही भावना मनात येणं स्वाभाविकच आहे; किँबहूना या अवस्थेत ती नैसर्गिकच आहे. मग ते 'कुणीतरी' कुणीही असू शकतं मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी वा आणखी कुणीतरी.. मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी वा आणखी कुणीतरी..\nआज जरी खरी मैत्री संपली नसली तरी ती फार कमी आढळते. शिवाय जसं मी मागील प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं त्याप्रमाणे आजची पि��ी विचारी होत असली तरी त्यात अविचारच अधिक झळकतो.\nआजच्या तरुण पिढीला परलिँगी म्हटलं तर मित्र-मैत्रिण तर नकोच... प्रत्येकाला फक्त प्रियकर वा प्रेयसीच हव्या आहेत व त्यांचीही संख्या अमर्याद आहे...\nमाझ्या लिहिण्याचा उद्देश \"प्रेम करणं चुकीचं / वाईट / अपराध आहे\" असं सांगण्याचा मुळातच नाही. कारण पवित्र प्रेम करणारे प्रेमवीर देखील आहेत; पण किती..\nमला तर प्रेमाच्या नावाखाली निव्वळ प्रियकर व प्रेयसीच्या भावना व शरीराशी खेळणारे व निव्वळ वासनेच्या आहारी जाऊन फक्त शरीरसुखासाठी 'प्रेम' या पवित्र अडीच अक्षरांची विटंबना करणारेच अधिक दिसतात.\nतरुणावस्थेच्या कोमल वयात जाणते-अजाणतेपणे अश्लीलतेचे घाणेरडे प्रदर्शन करणा-या महाराष्ट्रातील रेव्ह पार्ट्याँचे उदाहरण फार जुने नाही.\nआजची तरुण पिढी कूणी मौज म्हणून, कुणी मित्रांच्या नादाला लागून तर कुणी आपला मोठेपणा / वर्चस्व गाजवण्यासाठी तंबाखू, खर्रा, सिगारेट, मद्य आणि 'ड्रग्स' सुद्धा सेवन करू लागलीय. हे सर्व तरुणाईला लागलेले व्यसनाचे वेड पाहून काळजात चर्र होतं. शिवाय तरुणांमध्ये वाढता व्याभीचार आहेच.\nया आणि अशा असंख्य गोष्टी मनाला खुपतात.\nRDH यांची संग्रहित लेखमाला (निबंध, लेख व भाषणे)\n(गोँदिया जिल्हास्तरावर द्वितीय बक्षिस प्रमाणपत्र प्राप्त निबंध- 20/08/2006)\nएड्सची समस्या आणि युवकांची भुमिका\n(माहिती व जनजागृतीपर निबंध- 01 डिसेंबर 2006)\nमी घेतलेला आमगावातील पहिला इंजेक्शन\n(गोँदिया जिल्हास्तरावर तृतीय बक्षिस व प्रमाणपत्र प्राप्त निबंध-12/09/2007)\nमाझ्या आयुष्यातील पहिली 'सलाईन'\nकॉपीला जबाबदार आपण सर्वच\nमाझा आवडता खेळाडू - सचिन तेँडूलकर\n(सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा आढावा व जीवनपट- 2009)\n(सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा आढावा, विशेष माहिती, महानिर्वाण व जीवनदर्शन-2009)\nकलाकाराच्या जीवनाची माहिती:विवेक दशरथ हजारे\n(भाषण: 05 सप्टेँबर 2010)\n(डी.टी.एड प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या भाषणाची ध्वनीफित -01/01/2011)\nमहात्मा गांधी हुतात्मा दिन\nइंटरनेटची आवश्यकता नाही. [Download][ऐका]\n(डी.टी.एड द्वितीय वर्षात 'सागर अध्यापक विद्यालय खुमारी ता. रामटेक जि. नागपूर' येथे 'इंटरनेटची आवश्यकता आहे/नाही.' या विषयावरील वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेत्या वादविवादाची ध्वनीफित-2011)\nपरत 'भारत बंद' कशासाठी\nईँसानियत - सबसे बड़ा धर्���\n(लेख हिँदी मेँ- 29/10/2012)\nफरक- भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...\nवाचन हे मेँदूचे पोषकतत्त्व आहे\n(वाचक संवाद- रोजगार नोकरी संदर्भ-08-14 डिसेँबर 2012)\n•RDH (राजेश डी. हजारे) के हिँदी नग़मे, कवितायेँ, गाणे पढ़ने के लिये RDH's Hindi Songs पर क्लिक करेँ...\n•RDH (राजेश डी. हजारे) च्या मराठी कविता, गीते वाचण्यासाठी RDH's Marathi Songs वर क्लिक करा...\n•RDH (राजेश डी. हजारे) द्वारा रचित मराठी एवं हिँदी नाटिकाये पढ़ने के लिये RDH's Plays/Scripts पर क्लिक करेँ...\n•RDH (राजेश डी. हजारे) लिखित निबंध, भाषणे व लेख वाचण्यासाठी RDH ची लेखमाला वर क्लिक करा...\nमाझी ताई : एक आठवण\n( राजेश दशरथ हजारे )\n( राजेश डी. हजारे )\nमाझी ताई : एक आठवण\n•गोँदिया जिल्हाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे•\nBlog17: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा\nआज भाऊबीज अर्थात रक्षाबंधनानंतर बहिणीने भावाला ओवाळावयाचा दुसरा सण...\nपण मी हिँदू... मला मात्र बहिणच नाही... एक आहे बहिण मानलेली... पण तीही मुस्लीम धर्मीय... त्यामुळे भाऊबीज वा रक्षाबंधन साजरी करण्याचा प्रश्नच नाही... पण दु:ख याचं नाहीच मुळी... दु:ख आहे मानलेली बहिण असूनदेखील कदाचित माझ्याच चुकांमूळे स्वत: बहिणीचा भाऊ होऊ न शकल्याचे...\nतसं सांगायचं तर भाऊ-बहिणीच्या नात्यात स्वत: जगलेलं सत्य वास्तवावर मी माझं आत्मकथनपर पुस्तक 'माझी ताई : एक आठवण' (Maazi Tai : Ek Athvan) लिहून ठेवलंय पण ते ही प्रकाशित करणार नाहीच... आणि का तर त्याच बहिणीला दिलेलं वचन पाळण्यासाठी... बहिण-भावाच्या नात्यात स्वत:च्या अंतरात्म्यातील भावाला काय वाटतं ते सांगताना माझ्या मनातील भावाचं दु:ख व्यक्त करणा-या भरपूर मराठी, हिँदी व इंग्रजी कविता देखील रचल्या...\nफेसबूक सारख्या सोशल नेटवर्कीँग वेबसाईट्स वर कित्येक विषयावरील कविता अपलोड केल्या पण बहिणीवरची कविता अपलोड करण्याची कधी हिँमतच झाली नाही... कारण भिती वाटते एखादा मित्र माझ्या कवितेची अवहेलना, टिँगलटवाळी तर करणार नाही... कारण ती अवहेलना माझ्या कवितेची वा माझी असल्यास मला काही वाटणार नाही पण माझ्या ताईच्या नावा वा नात्यावर केलेली अवहेलना माझ्यातील भाऊमन पचवू शकणार नाही... आणि म्हणूनच मी यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या सणाला माझ्या आत्मकथनातील भाऊ-बहिणीच्या नात्यावरील माझी स्वत:ची निवडक अवतरणे (Quotes) फेसबूकच्या वॉलवर रक्षाबंधनानिमित्त... लिहिली होती. तेव्हा कुणीतरी किरण पाखरे नावाच्या तरूणीने माझी बहिण होण्याचा प्रयत्न केला होता पण माझी बहीण होण्याची पात्रता तिच्यात नसल्याचं अगदी तीनं स्वत:च सिद्ध करून दिलं... आणि खरं सांगायचं तर माझ्यातील भावाची माया मिळवण्यासाठी माझ्या बहिणीव्यतीरिक्त मला ईतर कुणी वाटेकरी नको कारण माझ्या ताईची जागा माझ्या मानलेल्या बहिणीव्यतीरिक्त माझ्या जीवनात कुणीही घेऊ शकणार नाही व मी घेऊही देणार नाही.कारण मी 02 जानेवारी 2011 रोजी 2010 या कवितेच्या 4 थ्या चरणात लिहिलंय...\nएकच आहे बहिण मजला\nतर असो... आज मी ब्लॉग लिहिणार नव्हतो कारण गत 3 दिवसांपासून माझी प्रकृती बरी नाही... पण आज भाऊबीज... आणि माझ्या ताईसमोर माझीप्रकृती काय चीज आहे... जर बहिणीचा आशीर्वाद असेल तर मला काय होणार आहे... आणि दररोज बहिणीसाठी नि:स्वार्थी मनाने प्रार्थना करतआलेल्या भावाला तो अल्लाही कसं काही होऊ देईल... वरून आज भाऊबीज... आजचा दिवस तर बहिणीसाठी भावाने प्रार्थना करण्याचा... जर आज मी स्वत:ची प्रकृती बरी नाही म्हणून बहीणीसाठी काही लिहिणार नाही तर मी आजवर केलेल्या प्रार्थनांना काय अर्थ राहील... म्हणूनच स्वत:च्या प्रकृतीचा विचार न करता मी लिहितोय... आज भाऊबीज... माझी ताई तर खुप दूर आहे... अंतराने आणि कदाचित मनानेदेखील... त्यामुळे ताईशी माझी भेट तर होत नाही... पण दूरूनच का होईना ताईच्या सहवासात वावरताना मी लिहिलेल्या माझ्या आत्मकथनातून, तर त्या प्रत्येक सुखद-दु:खद कडू-गोड आठवणी संचयित असलेल्या माझ्या गत 3 दैनंदिनीँमधून तर कधी माझ्या कवितांमधून वा भ्रमणध्वनीयंत्रतील ताईची छायाचित्रे पाहत बहिणीशी भेटत असतोच...\nआणि आज भाऊबीजेनिमित्त बहिणीला काही देऊ तर शकत नाही... पण माझ्या ताईच्या 19 व्या वाढदिवसानिमित्त मी लिहिलेल्या उधान फुटलं या भावाच्या सुखाला... या कवितेच्या शेवटच्या 2 चरणात थोडा फार बदल करतोय...\nतुला गं हार्दिक शुभेच्छा\nनाव तूझं या गगनाला...\nBlog 15- फरक-भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...\nनुकतीच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली... भरपूर मतप्रचारानंतर व लक्षवेधी चढाओढीनंतर अमेरिका राष्ट्रध्यक्ष निवडणूकीवर अवघ्या जगाचे लक्ष लागले असताना निवडणूकीचा निकाल लागला-- डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती Barack Obama यांनी 303 मते घेत 206 मते घेणा-या रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार Mitt Romney यांचा 97 मतांनी दणदणीत पराभव केला... आणि यासोबत�� सलग 2 वेळा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिँकणा-या Hillary Clinton, George Bush या दोन माजी राष्ट्राध्यक्षांच्या पंक्तीत अमेरीकन जनतेने Barack Obamaयांनाही बसवले.\nया निवडणूकीनंतर एक बाब माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत विजयानंतर Barack Obama यांचे Mitt Romney यांनी हस्तांदोलन करत व आलिँगन देत अभिनंदन केले व रोम्नी यांनी ओबामांना शुभेच्छा दिल्या; शिवाय कामकाजात रोम्नीँची मदत घेणार असल्याचे बोलून ओबामांनीही मनाचा मोठेपणा दाखवला...\nअमेरिकेत घडत असलेला हा विलक्षण क्षण पाहून माझं मन थोडं भूतकाळात डोकावलं आणि अमेरिकेच्या निवडणूकीची काही महिन्यांपूर्वीच भारतात झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीशी तुलना केली असता माझा मलाच प्रश्न पडला कि- आम्ही जागतीक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारे भारतवासी पण आमच्या देशात काय चाललंय\nबहूपक्षांच्या समर्थनाने निवडून येणारे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.श्री प्रणव मुखर्जी राष्ट्रपती म्हणून निवडून येतात व मोजक्या पक्षांच्या समर्थनाने रिँगणात उभे होत निश्चित पराभवाची कल्पना असून देखील चमत्काराची आशा बाळगणारे आणि शेवटी भरपूर मतांनी पराभूत होणारे मुख्यत्वे भाजपा समर्थित उमेदवार मा.श्री पी.ए.संगम्मा स्वत:चा पराभव स्विकारल्यानंतरही देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान महामहिम राष्ट्रपतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला टाकतात... यावरून काय अर्थ काढावे मला तरी उमगत नाही...\nजर निवडणूकीत काही गैरप्रकार घडला तर निकालापूर्वीच हा मुद्दा उठवावयास हवा होता... मला इथे एकच प्रश्न पडतो कि जी शंका मा.श्री संगम्मा व्यक्त करताहेत ती सत्य असो वा नसो, कारण मला निश्चित माहिती नसल्याने यासंदर्भी स्वत:चे मत व्यक्त करणे टाळणेच मी पसंत करीन; परंतु जर का तो गैरप्रकार घडल्याची शंका असूनदेखील समजा राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल वेगळा लागला असता आणि जर का मा.श्री पी.ए.संगम्मा विजयी झाले असते तर काय त्यांनी मा.श्री मुखर्जी यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी केली असती तर निकालापूर्वीच हा मुद्दा उठवावयास हवा होता... मला इथे एकच प्रश्न पडतो कि जी शंका मा.श्री संगम्मा व्यक्त करताहेत ती सत्य असो वा नसो, कारण मला निश्चित माहिती नसल्याने यासंदर्भी स्वत:चे मत व्यक्त करणे टाळणेच मी पसंत करीन; परंतु जर का तो गैरप्रकार घडल्याची शंका असूनदेखील समजा राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल वेगळा लागला असता आणि जर का मा.श्री पी.ए.संगम्मा विजयी झाले असते तर काय त्यांनी मा.श्री मुखर्जी यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी केली असती कदाचित नाहीच.. आणि जर नाही... तर असे उमेदवार जे देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवत असतील ज्यांना स्वत:च्या विजयानंतर विरोधी उमेदवारांनी केलेला भ्रष्टाचारही चालतो, मात्र स्वत:च्या पराभवानंतर निवडणूकीत प्रचंड फरकाने विजेत्या व राष्ट्रपती या सर्वोच्च पद व मानाच्या व्यक्तीची... अहो व्यक्तीची जाऊ द्या... पण राष्ट्रपती या सर्वोच्च पदाची सुद्धा गरीमा लक्षात घेत नसतील, अशा उमेदवारांना त्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदाची स्वप्ने पाहणेही एकीकडे जागतीक महासत्ता होऊ पाहणा-या देशाच्या भविष्यकालीन राजकीय वाटचालीच्या दृष्टीने चिँताजनक नाही का आणि जर का भारताचा राजकीय इतिहास असाच चालत राहिला तर... सर्वाधिक तरुणांच्या व जगात दुस-या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या भारत देशाला 2020-25 पर्यँत 'जगातील आर्थिक महासत्ता' म्हणून समोर आलेल्या पाहण्याचे भारताचे माजी महामहिम राष्ट्रपती 'भारतरत्न' Dr.A.P.J.Abdul Kalam यांनी पाहिलेले स्वप्न हे स्वप्नच राहून जाऊ नये...\nसाध्या ग्रामपंचायत निवडणूकीत जरासे काही घडले की मोठ-मोठे लेख छापून येतात पण भारताच्या सर्वोच्च पदासंदर्भात अशी घटना घडली तरी कूणाच्याही लेखनीतून हा विषय मांडला न गेल्याने मलाच आश्चर्य वाटले... इतरांप्रमाणेच \"लिहितील न दिग्गज मंडळी... आपल्याला काय आवश्यकता...\" या विचारात प्रतीक्षा करूनही आजवर कुणाच्याही लिखाणात सदर विषय आढळला नाही... आणि आता अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकितील विजेत्या व पराभूत उमेदवारांनी संपूर्ण जगासमोर घालून दिलेल्या उदाहरणानंतर मीच भारतात राष्ट्रपती या सर्वोच्च पदासंबंधी घडलेल्या सदर विषयावर लिहिण्याचं धाडस केलं...\nमी कुण्या पक्षाचा समर्थक वा विरोधक नाही वा कुण्या वृत्तपत्राचा संपादक वा पत्रकारही नाही; ना मी कूणी खुप मोठा सामाजिक कार्यकर्ता आहे... खरं सांगायचं तर मी एक भारताचा तरूण नागरीक आहे. कदाचित माझे विचार कित्येकांना पटणार नाहीत पण माझ्या तरूण वाचक मित्रांना काय सत्य व योग्य आहे ते पटेल आणि आजच्या तरूण लेखकांची लेखनीच एक दिवस क्रांती घडवून आणेल यात शंका नाही.\nसरतेशेवटी यानंतर तरी सध्याच्या एकमेव 'जागतिक महासत्ता' असलेल्या अमेरीकेच्या राज्यकर्त्याँकडून भारताचे राजकीय नेते काहीतरी सकारात्मक धडा घेत भारताला 'जगातील आर्थिक महासत्ता' म्हणून निर्माण करण्याच्या दृष्टीने यशोशिखरावर नेण्यासाठी राजकिय फायद्याचा विचार न करता आवश्यक ते यथोचित राजकीय पाऊल उचलून भारताला विकासाच्या दिशेने नेत रहावे की जेणेकरून अवघ्या जगाचे भारत नेत्र दिपून घेईल...\n•अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे\nBlog 14- ईँसानियत - सबसे बड़ा धर्म\nमैँ कई दिनो से देख रहा हूँ फेसबूक जैसी सोशल नेटवर्किँग वेबसाईट्स पर कुछ लोगोने किसी एक मज़हब के नाम से फेसबूक पेज या प्रोफाईल बनाये हूये है और अन्य मज़हब के बारे मेँ बुराई किये हुये स्टेटस और फोटो अपलोड कर मित्रोँ को टॅग करते है फेसबूक जैसी सोशल नेटवर्किँग वेबसाईट्स पर कुछ लोगोने किसी एक मज़हब के नाम से फेसबूक पेज या प्रोफाईल बनाये हूये है और अन्य मज़हब के बारे मेँ बुराई किये हुये स्टेटस और फोटो अपलोड कर मित्रोँ को टॅग करते है ऐसे कई सारे फेसबूक फोटो टॅग मुझे भी प्राप्त हुये है जिनपर गौर करने के बाद मैँ कुछ लिखना चाहता हूँ तथा ईस पोस्ट के जरीये ऐसे लोगो से कुछ पुछना भी चाहता हूँ ऐसे कई सारे फेसबूक फोटो टॅग मुझे भी प्राप्त हुये है जिनपर गौर करने के बाद मैँ कुछ लिखना चाहता हूँ तथा ईस पोस्ट के जरीये ऐसे लोगो से कुछ पुछना भी चाहता हूँ अबतक ऐसे जितने भी फोटो मेरे फेसबूक अकाउंट पर टॅग किये गये उनमे सिर्फ 'ईस्लाम' कि बुराई कि हुई है तथा ऐसी शर्मनाक हरकत करनेवाले मेरे 'हिँदु' भाई ही है ये जानकर तो मुझे ही शर्मिँदगी महसूस होती है अबतक ऐसे जितने भी फोटो मेरे फेसबूक अकाउंट पर टॅग किये गये उनमे सिर्फ 'ईस्लाम' कि बुराई कि हुई है तथा ऐसी शर्मनाक हरकत करनेवाले मेरे 'हिँदु' भाई ही है ये जानकर तो मुझे ही शर्मिँदगी महसूस होती है 'हिँदू' मज़हब के पवित्र नाम से पेज बनाकर 'ईस्लाम' या किसी एक मज़हब को टार्गेट कर उनकी बुराई करनेवाले और ऐसी हरकते करके खुद को 'अभिमानी हिँदू' बतानेवाले या धर्म के नाम पर दुसरे मज़हब के स्वाभिमान पर सवाल उठानेवाले नाटकी लोगो से मै कुछ पुछना चाहता हूँ 'हिँदू' मज़हब के पवित्र नाम से पेज बनाकर 'ईस्लाम' या किसी एक मज़हब को टार्गेट कर उनकी बुराई करनेवाले और ऐसी हरक��े करके खुद को 'अभिमानी हिँदू' बतानेवाले या धर्म के नाम पर दुसरे मज़हब के स्वाभिमान पर सवाल उठानेवाले नाटकी लोगो से मै कुछ पुछना चाहता हूँ *क्या विश्व मे सिर्फ 2 ही मज़हब है *क्या विश्व मे सिर्फ 2 ही मज़हब है *क्या सिर्फ 'ईस्लाम' बूरा/झूटा/असत्य पर आधारित है *क्या सिर्फ 'ईस्लाम' बूरा/झूटा/असत्य पर आधारित है *क्या सिर्फ 'ईस्लाम' मेँ कमजोरीयाँ है *क्या सिर्फ 'ईस्लाम' मेँ कमजोरीयाँ है *क्या 'हिँदू' धर्म मे कुछ भी बुराई/कमजोरी नही है *क्या 'हिँदू' धर्म मे कुछ भी बुराई/कमजोरी नही है *क्या सिर्फ ईस तरह की फोटो अपलोड करने वाले 'हिँदू' मज़हब से संबंधी फेसबूक पेजेस के अॅडमिनर्स और वे फोटो टॅग करनेवालोँ को ही 'हिँदू' मजहब से प्यार है *क्या सिर्फ ईस तरह की फोटो अपलोड करने वाले 'हिँदू' मज़हब से संबंधी फेसबूक पेजेस के अॅडमिनर्स और वे फोटो टॅग करनेवालोँ को ही 'हिँदू' मजहब से प्यार है *क्या सिर्फ हिँदुओँ को ही स्वाभिमान है *क्या सिर्फ हिँदुओँ को ही स्वाभिमान है *किसी ने 'हिँदु' मज़हब के बारे मे ऐसी पोस्ट अपलोड करने पर क्या मेरे हिँदू भाई बर्दाश्त करेँगे *किसी ने 'हिँदु' मज़हब के बारे मे ऐसी पोस्ट अपलोड करने पर क्या मेरे हिँदू भाई बर्दाश्त करेँगे *क्या 'ईस्लाम' का कोई स्वाभिमान नही है *क्या 'ईस्लाम' का कोई स्वाभिमान नही है *अगर आप अपने मज़हब को ईतना चाहते हो तो बाकी मज़हब वालोँ को अपने मजहब से प्यार/स्वाभिमान नही होगा *अगर आप अपने मज़हब को ईतना चाहते हो तो बाकी मज़हब वालोँ को अपने मजहब से प्यार/स्वाभिमान नही होगा मैँ भी हिँदू हूँ मैँ भी हिँदू हूँ हम भी अपने मज़हब से प्यार करते है, हमे भी अपने मजहब पर अभिमान है हम भी अपने मज़हब से प्यार करते है, हमे भी अपने मजहब पर अभिमान है पर ईसका मतलब ये तो नही की उसे जताने के लिये हम दुसरे अन्य किसी भी मज़हब को नीचा दिखाते फिरे पर ईसका मतलब ये तो नही की उसे जताने के लिये हम दुसरे अन्य किसी भी मज़हब को नीचा दिखाते फिरे क्यूँ की हमारे जैसा ही सभी धर्मोँ को स्वाभीमान है क्यूँ की हमारे जैसा ही सभी धर्मोँ को स्वाभीमान है और जब हम अपने मज़हबके प्रती अन्य धर्मियोँसे आदर-सन्मान की चाह रखते है तो उनके धर्मोँ का सन्मान करना भी हमारा कर्तव्य बनता है और जब हम अपने मज़हबके प्रती अन्य धर्मियोँसे आदर-सन्मान की चाह रखते है तो उनके धर्मोँ का सन्मान करना भी हमारा कर्तव्य ब��ता है और खुद को अस्सल हिँदू माननेवालोँ को तो ये भी पता होना चाहिये की अन्य धर्मोँ का सन्मान करने मे ही सच्ची शालीनता है और खुद को अस्सल हिँदू माननेवालोँ को तो ये भी पता होना चाहिये की अन्य धर्मोँ का सन्मान करने मे ही सच्ची शालीनता है मै ये हरगीज नही कहता कि ईस तरह केपेजेस मत बनाओ मै ये हरगीज नही कहता कि ईस तरह केपेजेस मत बनाओ किसी धर्म का प्रचार करने के लिये ये जरूर बनाने चाहिये किसी धर्म का प्रचार करने के लिये ये जरूर बनाने चाहिये ईस बात के लिये हिँदुस्तान के संविधान कि Section 25-28 : Fundamental Right of Religion's Freedom मे सभी हिँदुस्तानियोँको पसंदिदा मज़हबको अपनाने/पालन करने एवं प्रचारकरने का संवैधानिक अधिकार भी दिया गया है ईस बात के लिये हिँदुस्तान के संविधान कि Section 25-28 : Fundamental Right of Religion's Freedom मे सभी हिँदुस्तानियोँको पसंदिदा मज़हबको अपनाने/पालन करने एवं प्रचारकरने का संवैधानिक अधिकार भी दिया गया है अत: फेसबूक, ट्विटर जैसी सोशल नेटवर्किँग/मायक्रोब्लॉगिँग साईट्स के माध्यम से जरूर अपने मज़हब का प्रसार करना चाहिये; लेकिन हमे ये भी याद रखना चाहिये कि जिस संविधान ने हमे हमारे धर्म का प्रचार करने का अधिकार दिया उसके Section 15 के तहत धर्म के बारे मे भेद करने को ईजाजत नही दी गई है एवं भारतीय दंड संहिता दफा 295-298/Indian Penal Code295-298 के अनुसार किसी भी मजहब या धर्म के लोगोँ की धार्मिक भावनाओँको किसी भी माध्यम से ठेस पहूँचानेवाले कार्य करनेपर उसे गंभीर जुर्म मानकर 1 साल कैद/जेल या फाईन या दोनोँ सजा हो सकती है अत: फेसबूक, ट्विटर जैसी सोशल नेटवर्किँग/मायक्रोब्लॉगिँग साईट्स के माध्यम से जरूर अपने मज़हब का प्रसार करना चाहिये; लेकिन हमे ये भी याद रखना चाहिये कि जिस संविधान ने हमे हमारे धर्म का प्रचार करने का अधिकार दिया उसके Section 15 के तहत धर्म के बारे मे भेद करने को ईजाजत नही दी गई है एवं भारतीय दंड संहिता दफा 295-298/Indian Penal Code295-298 के अनुसार किसी भी मजहब या धर्म के लोगोँ की धार्मिक भावनाओँको किसी भी माध्यम से ठेस पहूँचानेवाले कार्य करनेपर उसे गंभीर जुर्म मानकर 1 साल कैद/जेल या फाईन या दोनोँ सजा हो सकती है मित्रो हो सकता है... कई लोग मेरे ईस पोस्ट से राजी ना हो या मैने हिँदू होकर ईस्लाम की बाजू ली ईसलिये मेरा विरोध करे उन्हे मै बताना चाहूँगा की मैने ईस्लाम की नही बल्की विश्व के सबसे पहले एवं बड़े मजहब 'ईँसानियत' की बाजू ली... क्यू��� की मैँ मानता हूँ की... \"संसार मेँ अगर कोई धर्म है तो बस् एकही है... और उस धर्म (मजहब) का नाम है मानवता/ईँसानियत (Humanity) उन्हे मै बताना चाहूँगा की मैने ईस्लाम की नही बल्की विश्व के सबसे पहले एवं बड़े मजहब 'ईँसानियत' की बाजू ली... क्यूँ की मैँ मानता हूँ की... \"संसार मेँ अगर कोई धर्म है तो बस् एकही है... और उस धर्म (मजहब) का नाम है मानवता/ईँसानियत (Humanity) पर इंसान ने उस एक धर्म को हिँदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी ऐसा बाँटकर एक धरती का भारत, पाक, ईरान एक धर्मग्रंथ का रामायण, महाभारत, कुरान और एक धर्मस्थल का मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा ऐसा बटवारा किया है पर इंसान ने उस एक धर्म को हिँदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी ऐसा बाँटकर एक धरती का भारत, पाक, ईरान एक धर्मग्रंथ का रामायण, महाभारत, कुरान और एक धर्मस्थल का मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा ऐसा बटवारा किया है\" \"पर मै कभी-कभी अपने आपसे पुछता हूँ की जब उस भगवान/अल्लाह/ईसा/ईश्वर या संसार ने इंसान मे कभी कोई भेद नही किया तो इंसान को किसने हक दिया इंसान-इंसान मेँ भेद करने का\" \"पर मै कभी-कभी अपने आपसे पुछता हूँ की जब उस भगवान/अल्लाह/ईसा/ईश्वर या संसार ने इंसान मे कभी कोई भेद नही किया तो इंसान को किसने हक दिया इंसान-इंसान मेँ भेद करने का\" खैर... \"मैँ तो मानता हूँ की हिँदू एवं मुस्लिम एक ही है कहूँ तो अचंबा नही होना चाहीये\" खैर... \"मैँ तो मानता हूँ की हिँदू एवं मुस्लिम एक ही है कहूँ तो अचंबा नही होना चाहीये क्युँकी सोचनेवाली बात है की जहाँ मुसलमान भाई-बहनोँ के पवित्र त्योहार RAMzan Eid की शुरूवात हम हिँदुओँ के भगवान प्रभू श्री RAM के नाम से होती है वहीँ हम हिँदुओँ के सबसे बड़े त्योहार diwALI का समापन मुसलमान प्रेषित ALI के नाम से होता है क्युँकी सोचनेवाली बात है की जहाँ मुसलमान भाई-बहनोँ के पवित्र त्योहार RAMzan Eid की शुरूवात हम हिँदुओँ के भगवान प्रभू श्री RAM के नाम से होती है वहीँ हम हिँदुओँ के सबसे बड़े त्योहार diwALI का समापन मुसलमान प्रेषित ALI के नाम से होता है फिर मैँ पुछता हूँ जब प्रभू श्रीराम के नाम के बिना रमज़ान ईद एवं अली के नाम के बिना दिवाली नहीँ मनाई जा सकती तो हिँदू एवं मुस्लिम मेँ भेद कैसे किया जा सकता है फिर मैँ पुछता हूँ जब प्रभू श्रीराम के नाम के बिना रमज़ान ईद एवं अली के नाम के बिना दिवाली नहीँ मनाई जा सकती तो हिँदू एवं मुस्लिम मेँ भेद कैसे किया जा सकत��� है अंत मे मै यही कहना चाहूँगा की मेरा मकसद किसी मज़हब की धार्मिक भावनाओँको ठेस पहूँचाने का न होकर ये संदेश देने के लिये है कि- जो किसी भी धर्म के लोग अपने धर्म के प्रती अपना स्वाभिमान जताने के लिये दुसरे धर्म/धर्मोँ का अनादर करने मेँ जुटे होते हैँ भगवान/अल्लाह उनको सुबुद्धी दे अंत मे मै यही कहना चाहूँगा की मेरा मकसद किसी मज़हब की धार्मिक भावनाओँको ठेस पहूँचाने का न होकर ये संदेश देने के लिये है कि- जो किसी भी धर्म के लोग अपने धर्म के प्रती अपना स्वाभिमान जताने के लिये दुसरे धर्म/धर्मोँ का अनादर करने मेँ जुटे होते हैँ भगवान/अल्लाह उनको सुबुद्धी दे और वो जल्द ईस तरह की दुसरे धर्मियोँ की धार्मिक भावनाओँ को ठेस पहुँचानेवाले स्टेटस/फोटोज अपलोड करना छोड़कर अपने धर्म के साथ-साथ दुसरे धर्म का भी सन्मान करने लगे और वो जल्द ईस तरह की दुसरे धर्मियोँ की धार्मिक भावनाओँ को ठेस पहुँचानेवाले स्टेटस/फोटोज अपलोड करना छोड़कर अपने धर्म के साथ-साथ दुसरे धर्म का भी सन्मान करने लगे लेखक: RDH (राजेश डी. हजारे) -गोँदिया जिल्हाध्यक्ष-अ. भा. मराठी साहित्य परिषद, पुणे तिथी-29 अक्तुबर 2012 आमगांव साधार: [link=www.facebook.com/photo.php लेखक: RDH (राजेश डी. हजारे) -गोँदिया जिल्हाध्यक्ष-अ. भा. मराठी साहित्य परिषद, पुणे तिथी-29 अक्तुबर 2012 आमगांव साधार: [link=www.facebook.com/photo.php\n'ते' 13 दिवस- 16 ते 29 डिसेँबर 2012\nBlog 34- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')\nBlog 33- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')\nRDH यांची संग्रहित लेखमाला (निबंध, लेख व भाषणे)\nBlog17: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा\nBlog 15- फरक-भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...\nBlog 14- ईँसानियत - सबसे बड़ा धर्म\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_43.html", "date_download": "2021-07-25T00:42:02Z", "digest": "sha1:ANCRYV3NX27O4CNQFFVIJFTYH2XHKO66", "length": 9445, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "रुग्णांना मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – आमदार किसन कथोरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / रुग्णांना मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – आमदार किसन कथोरे\nरुग्णांना मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – आमदार किसन कथोरे\nBY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे\nसध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु झाला असून रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत सर्व कोविड रुग्णालयांना व रुग्णांना मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदींना सादर केलेल्या निवेदनाद्वारे आमदार किसन कथोरे यांनी रेमडेसिवीरच्या सुरु असलेल्या काळ्या बाजाराकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांना हे इंजेक्शन लिहून देतात. मात्र या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे नातेवाईक मिळेल त्या किमंतीला घेत आहेत. सदर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचे भासवून १२०० रुपयांचे इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना २५ हजारापर्यंत काळ्या बाजारात घ्यावे लागत असल्याचे आमदार कथोरे यांनी या निवेदनात नमूद केले आहे. कोविड १९ च्या उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे. मग कोविड रुग्णालयांना व पर्यायाने प्रत्येक रुग्णाला हे इंजेक्शन मोफत देण्यास काय अडचण आहे असा सवाल कथोरे यांनी उपस्थित केला आहे. राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून प्रत्येक कोविड रुग्णालयांना व रुग्णांना मोफत देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. तसेच आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ही इंजेक्शन्स खरेदी करण्यास परवानगी देऊन प्रत्येक स्थानिक आमदारांना त्यांच्या मतदार संघात मोफत इंजेक्शन्स देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी किसन कथोरे यांनी केली आहे. शासनाने याबाबत परवानगी दिल्यास आपण आपल्या स्थानिक विकास निधीतून रेमेडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून मतदारसंघातील कोविड रुग्णालयांना व रुग्णांना मोफत देण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nरुग्णांना मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – आमदार किसन कथोरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:05:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T01:16:11Z", "digest": "sha1:4H76LQAOAWYJSKHUEEVQDW3BELUEDJHH", "length": 5790, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "घेरंड संहिता - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्याची भाषा किंवा नाव\nघेरंड संहिता हा १७व्या शतकातील हठयोगाच्या तीन ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे (इतर दोन् ग्रंथ हठयोग प्रदिपिका व शिव संहिता हे आहेत).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२० रोजी ०५:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/2908/Sangli-Miraj-Kupwad-Municipal-Corporation-Recruitment-2020.html", "date_download": "2021-07-24T22:32:33Z", "digest": "sha1:K5IKWGTZTFDO4WSGDH42WMWDEQSNVKRE", "length": 5556, "nlines": 82, "source_domain": "naukriadda.com", "title": "सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती २०२०\nसांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कोविड - १९ च्या अनुषंगाने संगणकीय कामकाज करणे / डेटा एन्ट्री या कामगिरीसाठी मानधन तत्वावर तात्पुरत्या ३ (तीन) महिने कालावधीसाठी संगणक चालक (डेटा एन्ट्री ऑपरेटर) नियुक्ती करणेकरीता उमेदवाराकडून दि.२६/०७/२०२० रोजी सायं. ६.३० वाजेपर्यंत [email protected] या ई-मेलवर मागविण्यात येत आहेत.\nएकूण पदसंख्या : २०\nपद आणि संख्या : -\nसंगणक चालक (डेटा एन्ट्री ऑपरेटर) - २०\nअर्ज करण्याची पद्धत: ई-मेल\nअर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : [email protected]\nनोकरी ठिकाण : सांगली\nसर्वसाधारण : ३८ वर्ष\nमागास : ४३ वर्ष\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/09/blog-post_59.html", "date_download": "2021-07-24T22:45:04Z", "digest": "sha1:SGZOHJRKTIDH5S4T2CFKKW5MWMKAH6E7", "length": 7487, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी\nखाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी\nBY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |\n‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत व अर्थचक्रास गती दे��्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचित करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.\nखाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:54:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://yadavdasharath.blogspot.com/2013/09/", "date_download": "2021-07-25T00:09:41Z", "digest": "sha1:4RPWNNIAJSAQZWKVD5E57K63YNAWIY73", "length": 144928, "nlines": 684, "source_domain": "yadavdasharath.blogspot.com", "title": "पुरंदरचा किल्लेदार: September 2013", "raw_content": "\nदशरथ यादव (ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, लेखक, कवी, व्याख्याते, गीतकार) साहित्य लेखन वारीच्या वाटेवर, उन्हातला पाऊस, गुंठामंत्री सिनेमा कथा, ढोलकीच्या तालावर सिनेमा गीत, दिंडी चालली पंढरीला कथा,\nसाहित्यिकांची खाण --------------- क-हाकाठचा साहित्यिक वारसा (लेखक- दशरथ यादव) ---------------------------- ८७ वे अखिल भारतीय मराठी साह...\nहे माहित आहे का मत्स्य पुराण\nहे तुम्हाला माहित आहे का ------------------------------ -- मत्स्य पुराण (७०) अध्याय अनंगदान व्रत.... पुण्यवती स्त्रीयाना सदाचारणाचा धर...\n आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरची प्राचीन महिती सांगणारा लेख ------------------------------------ दशरथ यादव, (संत साहित्...\nजेजुरीचा खंडोबा ---------------- मा. दशरथ यादव, पुणे ९८८१०९८४८१ ----------- जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव ...\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव दशरथ यादव यांची माहिती सासवड़...\nदशरथ यादव यांची वैयक्तीक माहिती\nदशरथ यादव यांची वैयक्तिक माहिती --------...\nआठवण आठवण येते सखे किती सोसू मी गं घाव पंख लावी मन माझे तुझ्याकडे घेते धाव गुलाबाचे रान तुझे काट्याची गं येते कीव वाट तुझी पाहाता...\nमहाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वाशी (नवीमुंबई) येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात उद्योगपती पाटील यांचा ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार कवी दशरथ यादव यांच्या हस्ते उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देवयानी फेम अभिनेत्री दिपाली पानसरे, डा. विश्वास मेंहदळे उपस्थित होते.\n८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३,४,५ जानेवारी २०१४ रोजी सासवडला होत आहे. साहित्यक्षेत्रातील मराठी भाषेचा हा महत्वाचा साहित्य सोहळा\nहोत आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या साहित्यात मोलाची भर टाकणारे आणि मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे\nक-हाकाठवर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. त्या साहित्याच्या वारसदाराची माहिती करुन देणारी मालिका....\nलेखक - दशरथ यादव\nछत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली प्रेरणादायी इतिहास अंगाखांद्यावर मिरवीत संस्���ृतीचा वारसा जोपासणा-या पुरंदरच्या क-हापठारावरील महान रत्नापैकी होनाजी व बाळा ही दोन अनमोल रत्ने. प्राचीन, अर्वाचीन, यादव, बहमनी, शिवशाही, पेशवाई, इंग्रज या सगळ्याच कालखंडात पुरंदरच्या क-हापठारचे योगदान कायम वाखाण्याजोगेच राहिले आहे. भौगोलिक दृष्ट्या निसर्गाची कृपादृष्टी झाल्याने, सात गड व नउ घाटांच्या सोबतीने क-हापठार पिढ्या न पिढ्या काळाशी सुसंगत अशीच कामगिरी करीत झळकत राहिला. मग काळ कोणताही असो. काळानुरुप पुरंदरच्या मातीची प्रेरणा घेऊन अनेकांनी गौरवशाली काम केले.\nहोनाजी हा क-हाकाठावरील सासवडमधील गवळी समाजात जन्माला आला. तो त्याच्या घराण्याचा दुधाचा व्यवसाय करीत असे. पेशव्यांच्या वाड्यावर दुधाचा रतीब घालणे व सांयकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी मनोरंजन करीत. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसा शाहिरीचा पण व्यवसाय वंशपरंपरागत होता. होनाजीचे आजोबा साताप्पा किंवा शाताप्पा हे व त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. विशेषःता होनाजीचा चुलता बाळा हा लावणीकार होता. तो बाळा बहिरु या नावाने शाहिरी क्षेत्रात प्रसिद्ध होता. बहिरु नावाचा रंगारी हा बाळाचा मित्र होता. ते दोघे बाळा बहिरु नावाने तमाशाचा फड चालवीत होते. बाळाजीची हीच परंपरा पुढे होनाजीने चालविली. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा करंजकर हा सासवडच्या शिंपी समाजातील होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजविला. त्याने होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले.\nहोनाजी बाळा (इ.स.१७५४-इ.स.१८४४) मुळचा सासवडचा होता. नंतरच्या काळात तो पुणे येथे राहत होता. होनाजीचे आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजीने रागदारीवर अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचना त्यांनी केली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या लावणीला आज भूपाळीचे म्हत्व प्राप्त झाले. होनाजी काव्य करायचा व बाळा गायन करीत होता. म्हणून त्यांच्या फ़डाला होनाजी बाळाचा फड असे म्हणत.\nलावणीचे शब्दसामर्थ्य आकर्षक होते. शब्दरचना बांधीव मुलायम होती. सहजता व शृंगाररसाचा अदभुत प्याला होनाजीने रसिकांसमोर ठेवला.इतकेच नाही तर विरहाची लावणी, गरोदर स्त्रीच्या दुःखाची लावणी, वांझेची लावणी अशा विविध लावणीतून स्त्री��नाचे दर्शन त्यांनी घडविले. होनाजीनी काही पोवाडे रचले आहेत. खड्र्याची लढाई, रंगपंचमीचा पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, असे अनेक पोवाडे रचले. शिमग्याचे पाच दिवस ते सरकारवाड्यापुढे तमाशा सादर करीत. होनाजीला सालीना तीनशे रुपये वर्षासन मिळत होते. पेशवाई बुडाल्यानंतर बुडाल्यानंतर बडोदेसरकारकडून त्यांना वर्षासन मिळे. पेशवाई गेल्यानंतर होनाजीने लिहिलेला पोवाडा अतिशय ह्दयद्रावक आहे. होनाजीने पेशवाईतील रंगढंग मोठया कलात्मकतेने व यथेच्छपणे रंगविले आहेत. होनाजीने रचलेल्या लावण्यात अंतरीक प्रेम, जिव्हाळा, सामाजिक नीती याची कदर इतर शाहिरांपेक्षा जास्त आहे. लावणीरचना सरळ, ओघवती, शब्दलालित्याने नटलेली आहे. होनाजी स्वतःच्या लावण्याबरोबर बाळा करंजकर यांच्याही लावण्यात गात असत. सासवडही होनाजीची अजोळभूमी सासवड. काव्याची पुष्पाची पहिली पाकळी त्यांनी येथील काळभैरवनाथाच्या चरणी अर्पिली आहे. धनाने दारिद्रयात असलेला हा शाहीर सासवडला धान्यबाजारपेठेत हल्लीच्या शेडगे यांच्या दुकानाच्याजवळ राहत होता.त्याचा जिवलग मित्र बाळा करंजकरचे घर पाकडी जवळ दगडोबा शिंदे यांच्या वाड्यात होते. होनाजीचा अंत दिवेघाटातील बाभुळबनात मारेक-यांच्या हल्ल्यात झाला.\nमर्द मराठी थाप डफावर\nखन खन खंजीर बोले सत्वर\nतुण तुण तुण तुण म्हणे तुणेतुणे\nझुनक झुनक झांज किणकिणे\nसूर खडा शाहिरी धडाधडा म्हणे पोवाडा जोशात\nथेट तशी गम नेट लावून सुरकरी करती साथ\nनसानसातील रक्त रसाला येईल आज उधान\nअशा मराठा बाण्याच्या काव्यातून म-हाठ मोळा रांगडेपणाही खळखळाळत होता. होनाजीची भूपाळी त्याच्या सात्विक भाषेचा प्रत्यय देते. हुबेहुब शब्दचित्रे तयार करण्याचे शब्दसामर्थ्य त्यांच्या काव्यात होते.\nहुरहुर करतो माझा जीव\nन ये जरा तुजला कीव\nसजणा, नको दूर देशी जाऊ सजणा\nलटपट लटपट लटपट लटपट\nतुझ चालणं गं मोठ्या नख-यांचं\nबोलणं गं मंजुळ मैनेचं\nनारी गं नारी गं...\nकांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी\nजाईची रे वेल कवळी\nदिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी\nतरुणपण अंगात झोकं मदनाचा जोरात\nचालणं गं मोठ्या नख-याचं\nबोलणं गं मंजुळ मैनेचं.\nनारी गं नारी गं....\nहे अमर भूपाळी या सिनेमातील गीत मराठी माणसांच्या मनामनात कोरले आहे. वसंत देसाई यांचे संगीत व लता मंगेशकर यांनी गायले आहे.\nहोनाजीला वंशपरंपरेने कवित्वाची देणगी लाभली होती. पुराणकथा व पंडिती काव्याचा त्याचा अभ्यास होता. होनाजीची बैठकीची लावणीही प्रसिद्ध होती. शास्त्रीय रागदारीवर संथचालीवरच्या लावण्या त्यांनी रचल्या. तमाशा लावणीला तबल्याच्या ठेक्याची साथ देणे होनाजीने सुरु केले. शास्त्रीयगायन तमाशात आणणे आणि ढोलकीबरोबर वा स्वतंत्रपणे तबल्याचा ठेका घेणे अनेकांना मंजूर नव्हते. त्यामुळे विरोधकांनी बाजीरावाचे कान भरले. होनाजीला तमाशात तबला आणण्यास मनाई झाली. होनाजी हट्टाला पेटला. त्याने आव्हान म्हणूनच ही घटना स्वीकारली. तो आपल्या अहिली नावाच्या शिष्येला घेऊन पुणे सोडून मुंबईला आला. मुंबईत राहून शिष्येच्या गळ्यावर शास्त्रीय गायकीचे संस्कार केले. व्यवस्थिक तालीम करुन लावणी शास्त्रीय ढंगात म्हणण्यात त्या शिष्याला पारंगत करुन तबल्याचा समावेश पुन्हा दरबाराच्या कार्यक्रमात सुरु केला. होनाजीने लावणीच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम केले. होनाजीचे जीवन अनेक नाट्यपूर्णँ घटनांनी भरले आहे. दुस-या बाजीराव पेशव्याचा निकटवर्ती कारभारी त्र्यंबकजी डेंगळे हा होनाजीचा आश्रयदाता व जवळच्या संबधातील होता. होनाजी सगळी मिळकत डेंगळ्याच्या वाडयात ठेवत असे. पुढे राजकारणाच्या उलट्या तेढ्या फे-यात डेंगळेची मिळकत इंग्रजाकडून जप्त झाली. त्यात होनाजीची व्यक्तिगत चीजवस्तूही नाहीशी झाली. होनाजी कफल्लक झाला.कुठून तरी कसे तरी चार पैसे मिळवावेत व चरितार्थ चालवावा असे काहीसे त्याचे जीवन सुरु होते. जीवनात सगळीकडे होनाजीने चांगले यश मिळविले. त्यामुळे स्वाभाविकच विरोधकांची पोटदुखी वाढलेली होती. होना गवळ्याचा चुना, असे त्यांच्या स्थितीबद्दल विरोधकांनी म्हटले आहे. त्याच्या विरोधात असलेल्या कोणा पाताळयंत्रि माणसाने होनाजीवर मारेकरी घातले. असह्य शस्त्राच्या माराने होनाजीचा छिन्नविच्छिन्न देह पुणे शहरात आणून टाकला. दारुण यातनांनी होनाजी गतप्राण झाला. तो दिवस होता भाद्रपद कृष्णचतुदशी.\nसंगीत नाटकांचा एक सुवर्णकाळ होता. होनाजीबाळा हे संगीत नाटक भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, माया जाधव हे कलाकार काम करीत. सध्या मुंबई साहित्य संघाने हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले आहे. शहाजी काळे, स्वप्निल परांजपे, बाळा नाईक, अभिनय भोसले, राणी भोसले हे कलाकार आहेत. घनश्याम सुंदरा या ��ूपाळीने नाटकाला मोठी लोकप्रियता मिळाली.\n`घनःश्याम सुंदरा’ ही श्रवणीय भूपाळी नव्या-जुन्या मंडळींनी रेडिओवर ऐकलेलीच आहे. त्याचप्रमाणे `श्रीरंगा कमला कांता’ ही गौळणही बहुश्रूत आहे. पण मूळ कथानकासह त्याचा अनुभव आपल्याला `होनाजी बाळा’ या नाटकात घेता येतो. होनाजी हा एक गवळी. तर बाळा तमासगीर. या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा. पण एकाच शरीरातील आत्मा असे हे नाते. दोघांना वेगळे करता येत नाही. होनाजीशिवाय बाळाला अस्तित्व नाही आणि बाळाशिवाय होनाजीचा विचारच होऊ शकत नाही, असे हे घट्ट नाते. होनाजी जितका गंभीर तितकाच बाळा हा मिश्किल. गाईंना चरायला नेल्यानंतर होनाजीला कवने करण्याचा नाद. त्याच्या कुळाचा मूळपुरुष श्रीकृष्ण याच्यापासून ही संगीताची देण लाभलेली. पण सर्वच काळात सर्वच कला लोकप्रिय होतातच असे नव्हे. होनाजीचा कवनांचा छंदही काहीकांना पसंत नव्हता. पण कलावंतीण गुणवती ही मात्र त्याच्या कवनांवर भारलेली असते. होनाजीने कवणे करावीत आणि यमुना-गुणवती या मायलेकींनी ती बाळाच्या साहाय्याने पेश करून `वजनदारां’ना खूश करणे हा उत्तर पेशवाईतील परिपाठ होता. या गुणवतीची कीर्ती पुण्यात पंचक्रोशीत पसरली होती. त्यातूनच उदाजी बापकर हा युवा सरदार तिच्या अदाकारीवर भाळतो. तिच्या एकतर्फी प्रेमातच पडतो. पण गुणवतीचा जीव अडकलेला असतो होनाजीत आणि त्याच्या शाहिरीत. यातूनच होनाजी व बाळा यांचे उदाजीशी वैर उभे राहते. मोरशेट हा सुरुवातीला उदाजीच्या मागे असतो. पण आपली मर्यादा सांभाळून जेव्हा पेशवाई डबघाईला येते तेव्हा समशेरीच्या जोरावर ती सावरण्याऐवजी हा उमदा सरदार होनाजीचा काटा काढण्यावर भर देतो. एकीकडे प्रेम, दुसरीकडे शाहिरी यात हे द्वंद्व होते. कला ही कोणाची बटीक नसते, हे होनाजी उदाजीला ठासून सांगतो. अखेरीस तलवारीपेक्षा शाहिराची डफावरील थापच सरस ठरते. असा हा सारा `होनाजी बाळा’चा मामला. आहे.\nद्या कान जरा, लावा नजरा\nमराठी जीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाहिरीत उमटले आहे, मराठी वाडःमयातील बावनकशी सोनं म्हणजे लावण्या व पोवाडे आहेत. मराठीशाहीच्या उदयाबरोबर शाहिरी काव्य जन्मले. या काव्यात मराठीशाहीचे प्रतिबिंब असून, वीर रसाची उधळण करणारे पोवा़डे व दिलखेचक अदाकारीच्या शृंगारिक लावणीने मराठी साहित्यात व मनांमध्ये वेगळेच स्थान निमार्ण केले. अशा शाहीर ह���नाजी बाळाच्या डफाच्या थापेवर व तुणतुण्याच्या तारेवर महाराष्ट्र नागासारखा डोलला आहे. घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला या सात्विक, प्रसन्न भूपाळीप्रमाणेच होनाजी अमर झाला.\nतू पाक सूरत कामिना\nतू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनिया गाती\nतुला गुणिजन अवघे चहाती\nनारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल\nनवीनवती तू चंद्रकळा सवती, गायनामधे गुणिजन सविती\nकंबर बारिकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कांती\nतुला गुणिजन अवघे चहाती\nनाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार\nवनी जणु हे पळसतरु फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले\nम्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहुकडे गुणाची हो ख्याती\nतुला गुणिजन अवघे चहाती\nअशा प्रकारची प्रभावी गीत रचना करणारा होनाजी हा एक प्रतिभावंत शाहीर होता.\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\n१) सूतवाडःमय व सूतसंस्कृती\nभारतीय वाडःमयात वेदग्रंथाचे आक्रमण होण्यापूवी सूत संस्कृती ही पुर्वेस बिहार, दक्षिणेत दंडकारण्यापर्यंत पसरली होती. सिंहलद्वीपातही हीच संस्कृती होती. शिव, विष्णू ही या संस्कृतीची दैवते. यांचा विद्याधर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, पिशाच्च व देवयोनिवंर या संस्कृतीचा विश्वास होता. यात अग्निधर्म संपुष्टात पण थोडा शिल्लक होता. यात मुनि व यति हे दोन परमार्थास वाहिलेले वर्ग होते.वीरकथा, दृष्टांतदाखले,, उपदेशपरकथा हे साहित्य होते.या संस्कृतीचा काळ म्हणजे दाशराज्ञ युद्धपूर्व म्हणजे दाशरथी रामाचा काल येतो. मातृ व सूत संस्कृतीचया लोकांचा संबध आल्यावर दोहोंची मिळून एक संस्कृती गंगेच्याकाठी निर्माण झाली. सूतांशी संबध जोडण्यासाठी पौराणिक ग्रंथातील राजांची नावे यज्ञविधीशी जोडण्यात आली. तसेच नाग, गंधर्व पिशाच यांन यज्ञविधीतील दिवस वाटले व शिव, विष्णूंची अर्वाचीन काळी परिचित स्वरुपे तक्तालीन वेद व यंज्ञमंत्रात शिरली. या दोघांच्य संपर्काने यज्ञकर्म तात्पुरते विस्तीर्ण झाले.पुढे देशांची उचल होऊन यज्ञकर्म संपुष्टात आले. तसेच भारतीय संस्कृतीस पुन्हा सूतसंस्कृतीचे वळण मिळाले. वैदिक संस्कृती केवळ अंगास चाटून गेल्यासारखे झाले. परंतु पुढे यज्ञकर्तेपणामुळे उत्पन्न झालेली ब्राम्हणज्ञातीने पुढे स्थानिक संस्कृती जशी अशी घेऊन तिचे विधिनिषेधे, उत्सव, वाडःमय,सणवार यांच्यामध्ये व्यवस्थिपणा आणण्यास सुरवात केली. त्यामुळे सूतसंस्कृतीचे स्वरुप जरी बदलले नाही तरी तिच्यावर वेदास मानणा-या ब्राम्हणाचे दडपण पडले. व या संस्कृतील लोक वैदिक संस्कृती म्हणू लागले. आपणापाशी जे सूतसंस्कृतीचे जे वाडःमय. आहे ते ब्राम्हण, बौद्ध व जैन आवृतिकारांनी विकृत केलेले मिळाले आहे. त्यामुळे सूतसंस्कृती कथेचे खरे स्वरुप हे अनुमानानेच काढावे लागते. महाभारत हे त्या प्रकारच्या कथांचे मुख्य संग्रहस्थान आहे. काही सूतकथा रामायण, पुराणे यात ग्राथत झाल्या तर काही कथासरित्सागर\nमहाभारत हा एक वीरकथासंग्रह असून तो काव्यमय ग्रंथभांडार आहे. महाभारत म्हणजे भरतांच्या महायुद्धाचा वृतांत. भरत हे क्षात्रिय राष्ट्र होते. दुष्यंत व शकुतंला यांचा पूत्र भरत हा भरतांच्या राजवंशाचा मूळ पुरुष. हे गंगा यमुना नद्यांच्या वरील भागाकडे राहत. या वंशजापैकी कुरु राजा फार प्रमुख होता. त्यांचे वंशज ते कौरव. हे भारत लोकांवर खूप काळ राज्य करीत होते. त्यावरून एका राष्ट्राला कुरु कौरव हे नाव मिळाले. यालाच कुरुक्षेत्र असे म्हणतात. महाभारत हा शब्द महाभारताख्यानम याचा संक्षेप शब्द आहे. कौरवांच्या राजघराण्यातील भांडणावरुन रक्तपात झाला. यात कुरु व भरताचे घराणे यांचा नायनाट झाला. महाभारतावरून युद्धाची माहिती मिळते पण पुरावे सापडत नाही. तरी महाकवीने युद्धाची हकीकत गीताच्या रुपाने मांडली आहे.शेकडो वषार्षात या वीरकाव्यात बराच समावेश होत गेला. अनेक दंतकथांचा त्यात समावेश झाला...महाभारताचे मूळ काव्य हे सुतकथामधील भाग आहे. परंतु त्यात कालानुरुप अनेकांनी समानेश केल्याने त्याचे मुळकथानक किंवा काव्य शोधण जड आहे. महाभारत हे वीरकाव्य आहे. पण तसेच ते सुतांचे साहित्यभांडार आहे. वीरकाव्य ही सूतांची असून ती ब्राम्हणांच्या ताब्यात कशी गेली. त्यात काय बदल झाले. सूतांच्या वीरकाव्याचा त्यांनी उपयोग करुन पौराणिक देवाच्या गोष्टी रचून, धर्मशास्त्र, ज्ञान, उपदेशपर गोष्टी, ब्राम्हणतत्वज्ञान यात उपयोग करुन ब्राम्हणांचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला. वीरकाव्यात अदभुत दंतकथा व गोष्टी घुसडुन त्याकाळी समाजावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. महाभारत हे फार लोकप्रिय असून, क्षत्रिय लोकामध्ये त्याचा प्रसार झाल्याने या ग्रंथावर वैदिक परंपरेचा संस्कार झाला नाही. वेद जाणणा-या ब्राम्हाणांनी ग्रंथ फार दुरुस्ती करुन सुधारविण्याचा प्रयत्न केला नाही. कारण क्षात्रधर्म मृतकल्प होऊन अरण्यकयी धर्माकडे ब्राम्हणाधि सगळे गेले त्यामुळे ब्राम्हणांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणीही धर्म व यज्ञयागाबाबत अगदी थोडी माहिती आढळते. महाभारतात सुधारणा करुन त्यांचे उपबहृण करण्याचे काम ज्यांनी केले ते बहुधा पुरोहितच होते. शिव, विष्णू या पौराणिक देवांच्या कथांची जोपासना त्यांनीच केली. पुराणाच्या धतीर्तीवर स्थानिक कथा, विष्णू व शिव यांच्या कथा यांचा प्रवेश महाभारतात झाला. ज्या ठिकाणी मोठा देव म्हणून विष्णूची पूजा प्रचलित होती तेथे वीरकाव्याची अधिक जोपासना झाली. ब्राम्हणाशिवाय हिंदुस्थानात धर्मपारायण लोकांचा एक वर्ग होता. ते हिरारीने वाडमयाचा प्रसार करीत. हे संन्यासी, वानप्रस्थाश्रमी व भिक्षू लोक होत. बुद्धांच्यावेळी प्रचलित असलेले पंथ याच लोकांनी काढले. यतिचे तत्वज्ञान व नीतीशास्त्र याचाही महाभारतात पुढे समावेश झाला. महाभारत हे वीरचरित्र असले तरी भारतीय ग्रंथकार ते महाकाव्य असे समजतात. या ग्रंथाचे अठरा भाग केले असून प्रत्येकाला पर्व असे नाव दिले आहे. हरिवंश या नावाचा एक भाग पुरवणीत जोडला. शंभर पर्वामध्ये विभागणी केलेल्या एकदंर श्लोकांची संख्या एकलक्ष आहे. कृष्णद्वपायन ऋषी किंवा व्यास त्याने हा ग्रंथ रचला असे म्हणतात. महाभारतातील नायकांचा हा समकाली व नातलगही होता असा त्यांचा संबध आढळतो. काव्याची दंतकथात्मक उत्पती दिली असून, मूलधर्मग्रंथ या दृष्टीने स्तुती केली. जुन्या लेखाचे काव्यात नवीन लोकांनी टाकलेली भर स्पष्टपणे रचनेवरुन जाणवते. महाभारत हा एकच ग्रंथ नसून अनेक ग्रंथाचे भांडार आहे.\n- पराशर नावाचा ऋषीचा हा पूत्र. एके दिवशी सत्यवती या ऋषीच्या नजरेस पडली. ही मुलगी एका कोळ्याला माशाच्या पोटात सापडली होती. कोली लोकांनी तिचे पालन व पोषण केले. तिचे सौदर्य पाहुन मोहित होऊन तिच्या बरोबर समागम करण्याची ईच्छा त्याने व्यक्त केली. पूत्र झाल्यावर आपले क्रौमार्य परत मिळावे या अटीवर तिने ऋषीचे म्हणणे कबुल केले. दोघांचा समागम झाल्यानंतर यमुनानदीमधील एका द्वीपामध्ये तिला पूत्र झाला. द्विपामध्ये जन्मला म्हणून त्याचे नाव द्विपायन ठेवले. तो मुलगा मोठा झाल्यावर तप करायला निघून गेला. सत्यवती पुन्हा कुमारी झाली. नतर कुरुराजा शंतनु याच्याशी तिचे लग्न झाले.चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र तिला झाले. शंतनु व चित्राडगद मरण पावल्यावर विचित्रवीर्य राजा झाला. पण तो निपुत्रिक झाला. त्याला दोन बायका होत्या. आपला वंश बुडु नये म्हणून धर्मशास्त्रानुसार द्वैपायनाने भावजयीच्या ठिकाणी संतती उत्पन्न करावी यासाठी सत्यवतीने द्वैपायना बोलावणे पाठविले. द्वैपायन हा कुरुप होता तरी काळा केस दाढी कांती काळी होती. (म्हणूनच त्याचे कृष्ण नाव काळा म्हणून असावे.) त्याचा प्रंचड वास येत होता. एका राजपुत्रीजवळ तो जाताच त्याची मुद्रा असह्य झाल्याने तिने डोळे मिटून घेतले तिला जन्मांध पुत्र झाला तो हाच धुतराष्ट्र होय. व्यास दुस-या स्त्रीजवळ गेला तेव्हा त्याला पाहुन ती पांढरी फटफटीत झाली. तिला निस्तेच असा पूत्र जन्माला आला तो म्हमजे पांडू.महाभारतातील पाच महानायकांचा हा पिता. द्वैपायनाने आणखी एका स्त्रीशी समागम करण्याचे ठरविले परंतु ती हुशार असल्याने तिने आपल्या एवजी दाशीला पाठविले.ही गोष्ट ऋषीच्या लक्षात आली नाही. त्या दाशीला विदूर नावाचा पूत्र झाला...पांडु व धृतराष्ट्र यांचा तो मित्र होता. धृतराष्ट्राचा विवाह गांधार राजकन्या गांधारी हिच्या बरोबर झाले. त्चांना शंभर मुलगे. दुर्योधन हा थोरला होता. पंडुंला दोन बायका होत्या. थोरली यादवराजकन्या कुंती व धाकटी मद्रराजकन्या माद्री. कुंतीला धमर्म,भीम,अर्जुन व माद्रीला नकुल व सहदेव ही मुले होती. हा कुरुप व दुर्गंधीवान ऋषी कृष्णद्वैपायन व्यास हा महाभारतातील नायकांचा पितामह होता असे अनक ग्रंथावरुन समजते. महाभारतातील या दंतकथा व मांडणी किंवा उत्पत्ती वास्तव वाटत नाही. व्यासानी आपले मोठेपण सिद्ध करण्यासाठी केलेला हा खटाटोप असावा असेही दिसून येते..\n१८८६ साली जर्मनीत एडाल्प हाल्टझमन यांनी एक पुस्तक प्रसिद्ध करुन महाभारताच्या स्वरुपाची चिकित्सा केला. महाभारतात खूप काव्य शिरल्याने तो वीरगीतांचा अवशेष होता. जुन्या ग्रंधाच्या शब्दशा भाषांतरापेक्षा प्राचीन सुतवर्ग\nजे महाभारत गात त्यावरुन केलेला अभ्यास हा योग्य होईल असे त्याला वा���ले. कौरव पांडवाच्या लढाईचा मुख्यभाग शोधणयाचा प्रयत्न केला.\nहिंदुस्थान हे, चीन, असुरिया, बाबिलोनया, पॅलेस्टाईन इजिप्त, या प्राचीन राष्टापैकी आहे. एतिहासिक काळ अजून निश्चित नसला तरी काही प्राचीन लेख, खोदलेख, इमारती, वाडमय याचे संशोधन होउन काळ निश्चिक होणे बाकी आहे. ख्रिस्तपूर्व निदान चार हजारवर्षे पासून मयादा समजण्यासा वाडमयाचा पुरावा आहे. हिंदुस्थानचे प्राचीन भूवर्णन काळात विभागले आहे. महाभारतकाल, वेदकाल, सिंकदरकाल, अशोककाल, कनिष्ककाल, गुप्तकाल, हूणकाल,हर्षकाल, चोलकाल,चव्हाणकाल,यादवकाल, विद्यारण्यकाल असे कालखंड आहेत. वेदकाळापूवी द्रविड व आर्य यांची वस्ती होती. रामरावण युद्ध त्यावेळचे होते. रामायणातील वर्णन वेदपूवकाळातील मान्यकरता येत नाही कारण नंतरही टप्याने त्याचे लेखन झाले आहे. देशाचे वणर्णन वेदकालीन ग्रंथातही त्रोटकच आहेत. भरतखंडाच्या वर्णनात देशातील नद्या, पर्वत, प्रदेशांची यादी आहे. भरतखंडात १५६ देश सांगितले तर ५० देश हिंदूस्थानात आहेत. उत्तरेकडील म्लच्छाशिवाय २६ देश सांगितले आहेत. कुरुक्षेत्राच्या दक्षिणेस शूरसेन देश. याची राजधानी मथुरा यमुना किना-यावर आहे. पश्चिमेस मत्स्यदेश (जयपूरजवळ० होता.कुंतीभोजाचादेश चर्मणवती नदीकाठी (ग्वाल्हेर). निषिधदेश (नलराजाचा देश) नरवारप्रांत शिंदेसरकाराच्या ताब्यात आहे तो. अवंती म्हणजे माळवा.,उज्जयनी, विदर्भ म्हणजे हल्लीचे व-हाड, राजधानी भोजकट होती. महाराष्ट्राचे नाव संबध महाभारतात कोठेच नाही. याचा अर्थ महाराष्ट त्यावेळी नव्हता असे नाही. मोठे स्वरुप आले नवह्ते. त्याचे लहान लहान भागांची नावे महाभारतातील देशांच्या यादीत आली आहेत. रुपवाहित, अश्मक, पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र या तीन राष्टांचे मिळून महाराष्ट्र पुढे बनले. यात मुळीच शंका नाही. भोजांचे जसे महाभोज झाले. तसे राष्ट्रांटे महाराष्टिक झाले. अश्मक हा देश देवपीरीच्या भोवतालच्या प्रदेशाला धरुनच होता. महाराष्ट्रातील लोकापैकी अश्मक हे मुख्य होते, गोपराष्ट्र हा नाशिकच्या भोवतालचा प्रदेश. पांडुराष्ट्रही त्याला जोडुन असावे. मल्लराष्ट्रहि एक भाग असावा. चारपाच लोकांचे राष्ट्र मिळून ते महाराष्ट्र म्हणून प्रसिद्धीस आले असावे. गुजरातचा महाभारतात उलेख नाही मात्र सौराष्ट्राचा आहे. दक्षिणेकडे जे देश सांगितल�� ते कोकण, मावळ. मालव म्हणजे घाटमाध्यावरील मावळे. दक्षिणेतील आणखी चोल, द्रविड, पांडुय, केरल, माहिषक हो होत. यांची नावे चोल -मद्रास, चोलमंडल-कोरोमंडल, तंजावर हे द्रविड होय, पाडुय तिनेवल्ली, केरल-त्रावणकोर, माहिष-म्हैसूर ही नावे ठरविता येतात. पश्चिमेकडील सिंधू-सिंधप्रांत, सौबीर, कच्छ हो देश होत.कच्छच्या उतरेला गांधार आहे. मध्य हिंदुस्थानात सतलजपासून गंगेच्यचा मुखापर्यंत येत. सुपीक व भरभराटीच्या प्रांतापैकी बहुतेक प्रांत येत. ह्युएनत्संगच्या वेळच्या ८० राज्यापैकी, ३७ राज्य यात होती. स्थानेश्वर, वैराट, मत्स्यदेश, श्रुन,मडावर, ब्रह्मपूर, अहिचछत्र, पिलोपेण, संकिसा, संकास्या, मथुरा, कनोज, अयुटो, उत्पलारण्य, हयमख प्रयाग, कौशांबी, कुशपूर, विशाखा, साकेत, अयोध्या, श्रावस्ता कपिली, कुशीनगर, वाराणशी, गजपतिपूर, वैशाली, वज्र, नेपाळ, मगध, हिरण्यपर्वत, चंपा, कांकजोल, पौड्रवर्धन, जझोटी, महेश्वरपूर, उज्जनी,माळवा, खेडा, आनंदपूर, वचडारी, इदर.\nपुर्वेकडे हिंदुस्थानात आसाम, बंगाल, संभळपूर, ओरिसा, गंजम, तापी व महानदी भागात कलिंग, राजमहेंद्री, कोसल, आंध्र, तेलगण, धनकट, कांचीपूर, कोकण.धनककट देशाचा परिसर १००० मैल. जोरिया- ४०० मैल, द्रविड-१००० मैल, कोकण, मथुरा, परिसर ८३३ मैल, महाराष्ट्राच्या राजधानीपासून भडोचचे अंतर १६७ मैल होते. देशाचा घेर १००० मैलाचा होता.राज्यच्या पुवेला मोठा बुद्धविहार होता. सिलोन हे सातवया शतकात सिंहलदीप नावाने प्रसिद्ध होते. तेथून आलेले यात्रेकरु ह्युएन यास कांची येथे भेटले त्याच्यापासून सिलोनची माहिती मिळाली. घेर ११६७ मैल होता. उतर दक्षणि लांबी २७१ मैल व रुंदी १३७ मैल होती.\n(१४ वे शतक) दक्षिणेत देवगिरी यादव राज्य करीत असताना उत्तर हिंदुस्थानात राज्यक्रांती झाली. तेथील गुलाम घराणे जाऊन खिलजी घराणे अधिषठित झाले. अल्लाउद्धीन खिलजीने दक्षिणेवर स्वारी करुन रामदेवराव यादवापासून एलिचपूर घेतले. तसेच गुजराथ काठेवाड पादाक्रांत केले. कच्छ मात्र आपले स्वातंत्र्य कसेबसे टिकवून राहिले. चितोड, सिबाना जालोर मुसलमानांच्या हाती पडली. खिलजीचा सुभेदार मलिक काफरने दक्षिण दग्विजयाला प्रारंभ केला. वारंगळचा राजा मुकाट्याने त्याचा मांडलिक बनला. रामदेवला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. बल्लाळाचे राज्य खालसा झाले. महाराष्ट्र व कर्नाटक मुसलमानाचे स्वामीत्व पत्करले.१३१८ ला मलिकने मलबार जिंकले यादवाचे राज्य संपले.\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nदशरथ यादव यांची वैयक्तीक माहिती\nदशरथ यादव यांची वैयक्तिक माहिती\nनाव ः दशरथ राजाराम यादव\nकायमचा पत्ता - मु.पो.माळशिरस (भुलेश्वर) ता.पुरंदर जि.पुणे\nपुणे निवास ः स.न. १७६ भेकराईनगर (ढमाळवाडी) महाराष्ट्र काॅलनी, पो फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे.\nमोबाईल. ९८८१०९८४८१ ईमेल- yadav.dasharath@gmail.com\nशिक्षण ः एंम ए (बीसीजे)\nव्यवसाय ः पत्रकारिता व साहित्यलेखन\nव्याख्याता ः पुणे विद्यापीठ (बहिशाल विभाग)\nछंद व कला - साहित्यलेखन, वाचन, नाटक, वक्तृत्व, प्रबोधन, अभिनय,समाजसेवा, क्रिडा, इतिहास संशोधन, पर्यावरण, लोककला, संत साहित्य अभ्यासणे\n१) १९८९ पासून पत्रकारितेला सुरवात. दैनिक पुढारी, केसरी, सकाळ, नवशक्ती, सुराज्य, पुणे ट्रिबयून, मी मराठी (वाहिनी)\n२) १९९१ ते १९९४ दैनिक पुढारीची पुणे आवृतीची जबाबदारी.\n३) दै.सकाळ सासवड बातमीदार म्हणून १९९५ ते २००१ पर्यंत काम. २००१ ते २००२ लोकमत पुणे, ४) ४) २००२ ते २००३ दैनिक पुढारी पु्न्हा उपसंपादक म्हणून काम. २००३ ते२००४ दै. सुराज्य मुख्य बातमीदार म्हणून काम.\n५) २००४ ते २००५ दैनिक नवशक्ती, मुंबई पुणे प्रतिनिधी म्हणून काम. २००५ ते २०१० पयर्यंत दैनिक सकाळ पुणे (उपसंपादक) जबाबदारी पेलली.\n६) मी मराठी (वाहिनी) पंढरीची वारी २० दिवसाचे लाईव्ह वार्तांकन केले\n७) वीस वर्षे अनेक साहित्य संमेलनातून कविता सादर, दिवाळी अंक, दैनिक, मासिकातून चौफेर साहित्य लेखन केले.\n८) दै.सकाळमधून पंढरीची वारीचे वारीच्या वाटेवर या सदरातून केलेले लेखन विशेष गाजले.\n९) आकाशवाणी, दुरदर्शन केंद्रावरुन कविता वाचन\n१) यादवकालीन भुलेश्वर - संशोधनात्मक ऐतिहासिक पुस्तक\n२) उन्हातला पाऊस - कवितासंग्रह\n३) सत्यशोधक दिनकरराव जवळकर\n४) वारीच्या वाटेवर (ऐतिहासिक कांदबरी)\n६) पंढरीची वारी खंडकाव्य\n९) रणांगण या मराठी चित्रपटाची पटकथा व संवाद\n१२) गाणी शरद पवारांची\n१५) पोपटरावांची विकासगाथा (आत्मचरित्रपर)\n१६) लेखणीची फुले (सामुहिक कवितासंग्रह)\n१७) प्रगती (दैनिक सकाळमधील शेतीविषयक लेखाच्या पुस्तकांची संकल्पना व संपादन)\n१) दिंडी निघाली पंढरीला (मराठी सिनेमाची कथा)\n२) महिमा भुलेश्वराचा (गीतअल्बम)\n३) सत्याची वारी (माहिती पटाचे लेखन)\n४) भक्तिसागर (संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा माहिती पट लेखन)\n५) रणांगण (मराठी सिनेमा पटकथा संवाद लेखन\n६) गुंठामंत्री (सिनेमाची कथा)\n७) श्री भुलेश्वर माझे दैवत (माहिती पट गीतलेखन)\n८) ढोलकीच्या तालावर (मराठी सिनेमा गीत लेखन)\n९) गाव कवितेचा, कवि मुलांच्या भेटीला...उपक्रम सुरु केले\nमिळालेले पुरस्कार व सन्मान\n१) (युवा पत्रकार गौरव पुरस्कार ( राज्य्स्तरीय २००० रोजी मा.कांशीराम यांच्या हस्ते प्रदान)\n२) दलित मित्र पुरस्कार ( शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर .यांच्या हस्ते प्रदान)\n३) महाराष्ट्र जीवन संघर्ष पुरस्कार\n४) कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार (कामगार साहित्य परिषद)\n५) बहुजन साहित्य रत्न पुरस्कार\n६) सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार\n७) प्रबुद्ध नायक पुरस्कार\n८) सम्यक साहित्य संमेलन विशेष गौरव\n९) संमेलनाध्यक्ष ः राज्यस्तरीय पहिले लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती\n१) अध्यक्ष -युथ प्रेस क्लब पुणे\n२) सदस्य- श्रमिक पत्रकार संघ, पुणे\n३) सदस्य -पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ\n४) उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ\n५) संस्थापक अध्यक्ष- श्री भुलेश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था,माळशिरस\n६) प्रमुख विश्वस्त - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद\n७) उपाध्यक्ष - महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड\n८) सदस्य आचार्य अत्रे सार्वजनिक ग्रंथालय, सासवड\n९) सदस्य श्री भुलेश्वर सार्वजनिक वाचनालय,माळशिरस\n१०) संपादक - सा. आपला पुणेरी\n११) संयोजक - महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, खानवडी (ता.पुरंदर)\n१२) संयोजक - छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन,सासवड\n१३) संयोजन -लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती\n१४) संयोजक- छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, पुणे\n१५) संयोजक - अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन\n१६) संयोजक - आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन, सासवड\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, मह��मा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nशंभू शिवाचा हा छावा\nजन्म पुन्हा पुन्हा व्हावा\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nकसली माळ कसला टाळ अजून होतो विटाळ\nहाय..विठोबा सांगा कसं पेलायचे हे आभाळ\nआल्या पिढ्या गेल्या कीती युगे झाली फार\nमनुवाद्यांच्या मेंदूत अजून सुरुच आहे कुटाळ\nकान्होपात्रा जनाबाई जात्यावर दुःख दळतात\nभगवा ध्वज खांद्यावर तरी वारकरीच नाठाळ\nकीर्तन, प्रवचन हरिपाठात बदल कराया हवा\nमनू घुसल्याने वारीत परिवर्तन झाले भटाळ\nनामा ज्ञाना तुकाचं खरं कुणी सांगत नाही\nतेच देव त्याच कथा ऐकून झाल्यात रटाळ\nवारीचा धंदा झालाय दिंडी म्हणजे मलिदा\nचोर झालेत श्रीमंत गरीबांची होते आबाळ\nनोट दाखवा बघा दर्शनाला नाही लागत वेळ\nतूप लोणी खाऊन हा बडवा झालाया चाठाळ\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nशेतीसाठी का व्हईना पण\nतुमचं म्हणणं लय पटत\nचार कोस सभा तरी\nम्हणती साले फॅड झालया\nमंदिर आणि मठांनी काय\nसमजाला कमी वेडे केलयं\nतुमची मोठी धास्ती आहे\nत्यांच्याकडे कुठे चावी आहे\nचुल आणि मुला पुरतीच\nमहिला आता सरपंच केलीत\nत्यांच्या हातांना बळ दिलंया\nकोण परदेशी कोण स्वदेशी\nआता हेच ठरवावे लागेल\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nनिसटलेले दिवस आता छळू लागले\nजीवन माझे मला आता कळू लागले\nथकून गेल्या बघा या जुनाट वाटा\nपाय पुन्हा घरांकडे वळू लागले\nखरेपणाने वागलो, डाग ना लागला कधी\nशुभ्र कपडयातले मन आता मळू लागले\nपावसाळा कोरडा गेला, शेती ओसाडली\nकडक उन्हाळ्यात, आभाळ गळू लागले\nउमग��े मला जेव्हा, महत्व आयु्ष्याचे\nवय दिवसाच्या मागे बघा पळू लागले\nकित्येक मैल आता बालपण राहिले दूर\nवार्धक्य खुणावताना तारुण्य चळू लागले\nपेटते निखारे घेउन संकटे पचवली किती\nहिरव्यागर्द मनाचे आतून पानही गळू लागले\nनिवडणूक अशी लढलो शत्रू भेदला आरपार\nजिंकण्याच्यावेळी नेमकेच यार पळू लागले\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\n9) संमेलनाध्यक्ष राज्यस्तरीय लोकनेते शदररावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nशोध व बोध ( भाग २)\nऐतिहासिक दाखल्यांमध्ये मराठा, कुणबी एकच\nऐतिहासिक दाखल्यांमध्ये मराठा व कुणबी एकाच जातीचे असल्याचे स्पष्ट होत आहे ऐतिहासिक दाखले, इंग्रजांनी तयार केलेले अहवाल व स्वातंत्र्यपूर्व काळातील न्यायालयाच्या दाखल्यांतून या मताला दुजोरा मिळत असल्याने राणे समिती नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे मराठ्यांसोबत सर्व ओबीसींचे लक्ष लागले आहे. राज्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्गात समावेश करण्यासंदर्भात राज्य सरकारला शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.\nमराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी मराठा समाजातर्फे आंदोलन सुरू आहेत. मराठ्यांना ओबीसीमध्ये स्थान देण्यास राज्यातील ओबीसींचा विरोध आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका तळ्यातमळ्यात आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा कुणबीच असल्याची शिफारस केल्याची समजते. न्या. सराफ अध्यक्ष असताना राज्य मागासवर्ग आयोगाने हा अहवाल 2006 मध्ये राज्य सरकारकडे सोपविला आहे. या अहवालात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राजकीय अडचणींमुळे राज्य सरका��ने या अहवालावर गेल्या सात वर्षांपासून काहीच निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाकडून दबाव वाढत असल्याने 21 मार्च 2013 रोजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीला 10 जुलै 2013 रोजी पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.\nकाशीराव बापूजी देशमुख यांनी 1927 मध्ये लिहिलेल्या \"क्षत्रियांचा प्राचीन इतिहास' या ऐतिहासिक ग्रंथात मराठा व कुणबी हे एकच असल्याबद्दल अनेक दाखले दिले आहेत. या ग्रंथाच्या पान क्रमांक 105 वर यासंदर्भात 1921 च्या वर्धा येथील सत्र न्यायालयाचा आदेश उद्धृत केला आहे. यात मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे. एक कुणबी युवतीचे लग्न मराठा समाजातील व्यक्तीशी झाल्याने हा खटला उभा झाला होता. त्यावेळच्या न्यायाधीशांनी हा विवाह कायदेशीर ठरवीत मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर शिवाजी महाराज साताऱ्याचे छत्रपती, ग्वाल्हेरचे शिंदे हे कुणबीच असल्याचे या पुस्तकात (पान क्र. 91) म्हटले आहे. \"कुलंबीज' या संस्कृत शब्दापासून कुळंबी हा शब्द आला. कुळंबीचा अपभ्रंश होत कुणबी शब्द रूढ झाल्याचा दावा पुस्तकात केला आहे. यासाठी हंटर्स स्टॅटिस्टिकल अकाउंट ऑफ बेंगाल व्हॉल्यूम 11 या खंडाचा संदर्भ दिला आहे. एवढेच नव्हे, तर बॉम्बे गॅजेटिअर्स, सातारा खंड 19 च्या पान क्र. 75 वर मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे. 1881 च्या जनगणनेत मराठ्यांना कुणबी जातीमध्ये समाविष्ट केल्याचे गॅजेटिअरमध्ये नमूद केले आहे.\nयाशिवाय मुंबई गॅझेटियर, बेळगाव खंड 21, मुंबई गॅझेटियर, खंड 9, मुंबई गॅझेटियर, पुणे भाग 18, 1881 च्या बेरार जनगणना अहवालातही मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे. खामगाव येथे 29 डिसेंबर 1917 रोजी मराठा शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेने मराठा हे कुणबीच असल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व ऐतिहासिक, न्यायालयीन व इंग्रजांच्या विविध अहवालांवरून मराठा व कुणबी एकाच जातीचे असल्याचे स्पष्ट होत आहे\nआयोगाच्या मान्यतेविनाच \"मराठा-कुणबी' मागासवर्गात आहेत.\nश्रीमंत मराठ्यांना नाही; तर गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी मराठा संघर्ष समितीचा लढा अविरत सुरू राहील, मराठा ही जात नसून तो समूह आहे; त्यामुळे कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही फरक नसून कुणबी व मराठा हे जातीने एकच आहेत. मराठा समा��ाला आरक्षण मिळेपर्यंत अविरत संघर्ष करण्याची भूमिका मांडत मराठा विकास संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, छावा संघटना, भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, मराठा समन्वय समिती, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, मराठा रियासत या साऱ्या संस्था-संघटनांनी एकत्र येऊन मराठा संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही औपचारिक चर्चा केली. मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही भेद नसल्याचे विषद केले.\nमराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी किल्ले शिवनेरी येथे आंदोलन केले. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा व आरक्षणाची मर्यादा वाढवून तीस टक्के आरक्षण मराठा समाजाला द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मागील काही वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे.\nमराठा सेवा संघाने . मराठा समाजास सरसकट ओबीसी घोषित करावे, या साठी मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी दिनांक ०६-०८-१९९६ रोजी बैठक केली. मराठा समाजाचे त्यावेलेचे अनेक मराठा कुणबी आमदार,खासदार, मंत्री उपस्थित होते, दि.१४-१२-२००५ रोजी नागपुर येथे बोलावण्यात आली होती, शासनाने ह्या साठी \"खत्री आयोगाची\"नेमणूक केली होती. सध्याच्या विधानसभेत समाजाचे १५० सदस्य आहेत.त्यामुले \"मराठा-कुणबी\" किंवा \"कुणबी-मराठा\" अशी नोंद असनारयांचा समावेश ओबीसीत करण्याचा निर्णय शासनाने १ जून २००५ रोजी घेतला आहे. २३-१२-२००७ नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यानी संभाजी ब्रिगेड सोबत झालेल्या चर्चेनंतर ही मागणी मान्य करून सहा महिन्यांचा अवधी मागितला होता,ही मुदत संपल्यामुले हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.थोडक्यात १९९१ ते २००८ ह्या सतरा वर्षाच्या कालावधीत सातत्याने ह्या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे.\nओबीसी आणि मराठे एकच\nमराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करून ओबीसींचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न कशाला, असा प्रश्न ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे, तर ओबीसी आणि मराठे हे एकच असून आपापसात भांडण्यापेक्षा ओबीसींनी मराठय़ांना आपल्यात सामील करून घ्यावे आणि आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढा द्यावा, ओबीसी प्रवर्गातून अगोदरच कुणबी-मराठा, लेवा पाटील, तेली मराठा आदी मराठा समाजातील जातींना आरक्षण मिळत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला पुन्हा त्याच प्रवर्गातच वेगळे आरक्षण कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जातो.\nधनगर, वंजारी व इतर काही जातींना पूर्वी आरक्षणाच्या सवलती मिळत नव्हत्या. भाजप-शिवसेना युती काळात गोपीनाथ मुंडे समितीने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे. त्या धर्तीवर राज्य शासनही आरक्षणाच्या टक्केवारीत वाढू करू शकते\nराजर्षि शाहू महाराजानी १९०२ साली आपल्या संस्थानात बहुजन समाजाला सरसकट 50% आरक्षणदिले यात मराठा समाजाचाही समावेश होता यात मराठा समाजाचाही समावेश होता म्हणजे मराठा समाज ही आरक्षणाचा हक्कदार आहे, हे लक्षात येइल म्हणजे मराठा समाज ही आरक्षणाचा हक्कदार आहे, हे लक्षात येइल मुळात मागास वर्गाच्या आरक्षणामुळे समाज इतका ढवळून निघत असताना मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार तर दूरच मुख्य प्रश्न आहे तो मानासिकतेचा मुळात मागास वर्गाच्या आरक्षणामुळे समाज इतका ढवळून निघत असताना मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार तर दूरच मुख्य प्रश्न आहे तो मानासिकतेचा आणि ती मानसिकता आहे उच्च वर्णियान्च्या अहंकाराची आणि बहुजनान्च्या न्यूनगंडाची आणि ती मानसिकता आहे उच्च वर्णियान्च्या अहंकाराची आणि बहुजनान्च्या न्यूनगंडाची ही सर्व परिस्तिथि लक्षात घेउन मराठा सेवा संघ व् समविचारी संघटनानी सध्याच्या आरक्षणाला धक्का ना लावता मराठ्याना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे ही सर्व परिस्तिथि लक्षात घेउन मराठा सेवा संघ व् समविचारी संघटनानी सध्याच्या आरक्षणाला धक्का ना लावता मराठ्याना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे आज काही ब्राम्हण संघटनानिही १०% आरक्षणाची मागणी केली आहे आज काही ब्राम्हण संघटनानिही १०% आरक्षणाची मागणी केली आहे परंतु मराठ्यांचे आरक्षण आणि ब्राम्हणाचे आरक्षण यात जमीन आसमानाचा फरक आहे परंतु मराठ्यांचे आरक्षण आणि ब्राम्हणाचे आरक्षण यात जमीन आसमानाचा फरक आहे ज्याना पूर्वी संधि नाकारण्यात आली होती अशाना संधि उपलब्ध करून देने हे आराक्षनाचे मुख्य धोरण आहे ज्याना पूर्वी संधि नाकारण्यात आली होती अशाना संधि उपलब्ध क��ून देने हे आराक्षनाचे मुख्य धोरण आहे ब्राम्हानाना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अथीक, शैक्षणिक आशा सर्वच क्षेत्रात संधि उपलब्ध होत्या ब्राम्हानाना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अथीक, शैक्षणिक आशा सर्वच क्षेत्रात संधि उपलब्ध होत्या मराठा व् इतर बहुजनाना मात्र अशा संधि नाकारण्यात आल्या होत्या मराठा व् इतर बहुजनाना मात्र अशा संधि नाकारण्यात आल्या होत्या आज जरी काही मराठे सधन असले तरी अनेक लोक हलाखीचे जीवन जगात आहेत आज जरी काही मराठे सधन असले तरी अनेक लोक हलाखीचे जीवन जगात आहेत जर मराठा आरक्षण मंजूर झाले तर मराठ- दलित हे सम्बन्ध ही सुधारातिल जर मराठा आरक्षण मंजूर झाले तर मराठ- दलित हे सम्बन्ध ही सुधारातिल अर्थात मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मराठ्याना आराक्षनाची गरज आहे आणि ती सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्यात आली तरच मराठ्याना न्याय मिळेल अर्थात मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मराठ्याना आराक्षनाची गरज आहे आणि ती सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्यात आली तरच मराठ्याना न्याय मिळेल मराठ्यानिहि आरक्षणाचा विचार बुद्धिवदातून केला पाहिजे.\nआरक्षण: माझी काही मते\nमराठा समाज सोयीप्रमाणे स्वता:ला ९६-९२ कुली समजतो आणि आता सोयीस्कर रीत्या आम्ही कुणबी आहोत असे प्रतिपादन करत आहे. माझे स्पष्ट मत असे आहे कि मराठा ही \"जात\" कधीच नव्हती. सातवाहन कालापासून महारत्ठी हा शब्द प्रचलित झाला आणि हा शब्द पदवाचक होता. जात- वाचक नव्हे. हे पद कोणालाही, लायक माणसाला मिळू शकत होते आणि ते वंश-परंपरात्मक नव्हते. उदा. सात्वाहानातील नागनिका या राणीचा पिता \"महाराठ्ठी\" होता (पद) पण तो नाग वंशाचा होता.\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nमराठा आरक्षण ( भाग १)\nशोध व बोध ( भाग १)\nमराठा आरक्षणाची चर्चा जशी सुरु झाली, तशी स्वतःला सवर्ण म्हणणारे काही मराठे जणू आता आपली राजगादी जाणार अशीच समजूत करुन कोकलत राहिले. मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश झाला म्हणजे मोठे काही तरी संकट आहे, अशी ओरड करुन ओबीसीवर्गातील काही जाणकार म्हणणारे गळा काढून रडू लागले. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्याचा निणर्य म्हणजे पुन्हा एकद�� बळी, गौतम बुद्धाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणावी लागेल. गौतमाच्या विचारांचे शिवराज्याची ही नांदीच म्हणाना. मराठ्यांनी ओबीसी वगार्गात प्रवेश करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताची पायाभरणी होय. ब्राम्हणवर्गाच्या बाजू बाजूला घोटाळून स्वतःला सवर्ण म्हणत जगणा-या मराठयांचा इतर मागस वर्गात प्रवेश म्हणजे विषमता मोडून काढणारी, सनातनी गाडणारी व जातीअंताची भव्य क्रांती आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी अनेक महापुरुष, संत, समाजसुधारकांनी प्रयत्न केला पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या चळवळी त्या काळापुरत्या राहिल्या. त्याला कायमस्वरुपाची बैठक देण्याचे काम मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड व शिवधर्मामुळे झाले आहे. महात्मा फुल्यांनी सत्यधर्मा्च्या माध्यमातून मोठा प्रयत्न केला. मधल्या काळात फुल्यांची चळवळ थोडी थंड झाली होती, पण कांशीराम व पुरुषोत्तम खेडेकरसाहेब यांच्या परिश्रमातून मोठी क्रांती बहुजनसमाजात झाली. मराठा आरक्षण हा त्यां क्रांतीचाच एक भाग आहे. समाजात स्वतःला सवर्ण मानणारा मराठा कुणबी समाज ओबीसीसमाजत येईल, त्यातून पुन्हा एकदा शिवसंस्कृतीचा काळ उभा राहिल. माणसात, मनात आणि् घराघरात मतभेद करणार सनातनी पंथ आपोआप बाजूला जाईन. याचीही पहिली पायरी आहे, म्हणून मराठा आरक्षणाला सवलतीच्या पलीकडे एक वेगळे मह्त्व आहे. समतेसाठी आटापिटा करणारेच सध्या मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन कोणत्या तरी समुहाच्या स्वार्थासाठी मराठा कुणबी व ओबीसी वर्गात दरी पाडीत आहेत. मराठा आरक्षण ही विषमता संपविणारी युगक्रांती ठरणार आहे. आरक्षणाच्या सवलतीपलीकडे जावून याचा विचार केला तर एकसंध समाजाच्या पायाभरणीचे कामही होणार आहे.\nमराठा आरक्षण मुळात गरीब निमूर्लनाचा कार्यक्रम नाही. मराठा गरीब आहे म्हणून आरक्षण द्या हे घटनेत बसत नाही, सविंधानाचे कलन १६-४ नुसार ज्यांना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे पुरेसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही, त्यांना देता येते.मराठा समाज स्वतःला क्षत्रिय मानतो. मंडल आयोगाने त्यांना प्रगत मानले आहे, देशातील सगळया राज्यात आरक्षण असून पकेज आहे, नोकरी, शिक्षण व राजकीय सत्ता असे आहे, महाराष्ट्रात फक्त नोकरी व शिक्षणासाठी आरक्षणाच�� मागणी आहे. राज्यात सवार्धिक शिक्षण संस्था सत्ताधा-यांच्या मालकीच्या आहेत. ते स्वजातीला मोफत किंवा सवलतीत का शिक्षण देत नाहीत. साखर काऱखाने, सुतगिरण्या, दुधसंघ, सोसायट्या, पंतसंस्था, सहकारी बॅंका ताब्यात असूनही समजातील गरजू मुलांना कुठे मदत होते, देशाच्या संपत्तीत सगळ्यांचा वाटा नाही काय़\nमहात्मा फुले, शाहु व आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे पन्नास वषार्षातील सामाजिक वास्तव कसे बदल गेले बघा. मराठा ही सत्ताधारी जात, मराठा व कुणबी या दोघांची लोकसंख्या एकुण तीस टक्के...मात्र ही संख्या पन्नास टक्के असल्याचे भासवले जाते. त्यात कुणबी अगोदरपासूनच ओबीसीमध्ये आहेत. गेल्या ६० वर्षात वेगवेगळ्या ९ आयोगाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास नकार दिला आहे. बापट आयोगानेही विरोध केला आहे. मात्र मराठ्यांनी कुणबीच्या दाखवल्यावर निवडणूक लढवून ते सत्ता भोगीत आहेत. मात्र मराठ्यांना ओबीसीतील लोक जवळ घ्यायला तयार नाहीत त्यातून संघर्ष होणार आहे, पण मराठयांना आरक्षण दिले तर त्याचा उपयोगा केवळ सवलती पुरता होईल असे नाही, तर एकसंध भारताची पायाभरणी करण्यासाठी होईल. हे नाकारून चालणार नाही. आरक्षणाला विरोध करणारे अजूनही जुनाट संस्कृतीच्या विचाराचे पाईक दिसत आहेत. कायम ब्राम्हण समजाने फसवीत मराठ्यांना सवर्ण केले पण वागणूक आणि फायदे मात्र शुद्रापेक्षा खालचे दिले हे कबुल कऱण्याची मानसिकता अजूनही मराठा समाजात होईना. मुळात ज्या कुणबी समाजाला मराठा म्हणून संबोधले जाते त्याचा मूळ इतिहासही तपासण्याची गरज आहे. पण याकडे दुलर्लक्ष करुन ओबीसी बांधवांना काही मतलबी हितकर्ते फसवून भडकावीत आहेत. मऱाठे जर आरक्षणात आले तर आपले काय ही भीती समाजात निमार्ण केली जात आहे. ही अनाठायी आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन कोण कोण गलेलठ्ट झाले ते बघा. किती तरी सवलतीचा फायदा घेवून मोठे झालेत. तर कीती तरी मराठा समाजातील लोक हलाखीत जीवन जगत आहेत. विदर्भीत आत्मह्त्या करणा-यामध्ये ९० टक्के लोक मराठा आहेत. ज्याना खरी आरक्षणाची गरज आहे, त्यांना मिळत नाही. ज्यांनी लाभ घेतला आहे ते हक्क सोडायला तयार नाहीत. ही सध्याची स्थिती आहे.\nज्या सनातीनी मुळे समाजात आरक्षणाची आणि समतेसाठी लढण्याची वेळ आली त्यांच्या विरोधात लढा उभारुन लोकांच्या जागृती करणा-या फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराएवजी केवळ स्वाथार्थासाठीच काही जण मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. ब्राम्हण व ब्राम्हणेत्तर चळवळ करुन जागृती करीत समाज उभा राहिला..पण सध्या मराठा व मराठेत्तर असा वाद निमार्णा करण्याचा उद्योग काही सनातनी वैदिक मंडळी ओबीसी समाजातील शहाणे हाताशी धरुन करीत आहेत. हे समाज उभारणीच्या कामातील मोठा अडथळा आहे. अजूनही आपण जातीअंताची लढाई करण्याच्या गप्पा मारीत असताना जात सोडीत नाही हे मोठे दुदैव समोर येते.\nमराठा आरक्षण मुळात गरीब निमूर्लनाचा कार्यक्रम नाही. मराठा गरीब आहे म्हणून आरक्षण द्या हे घटनेत बसत नाही, सविंधानाचे कलन १६-४ नुसार ज्यांना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे पुरेसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही, त्यांना देता येते.मराठा समाज स्वतःला क्षत्रिय मानतो. मंडल आयोगाने त्यांना प्रगत मानले आहे, देशातील सगळया राज्यात आरक्षण असून पकेज आहे, नोकरी, शिक्षण व राजकीय सत्ता असे आहे, महाराष्ट्रात फक्त नोकरी व शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी आहे. राज्यात सवार्धिक शिक्षण संस्था सत्ताधा-यांच्या मालकीच्या आहेत. ते स्वजातीला मोफत किंवा सवलतीत का शिक्षण देत नाहीत. साखर काऱखाने, सुतगिरण्या, दुधसंघ, सोसायट्या, पंतसंस्था, सहकारी बॅंका ताब्यात असूनही समजातील गरजू मुलांना कुठे मदत होते, देशाच्या संपत्तीत सगळ्यांचा वाटा नाही काय़\nमहात्मा फुले, शाहु व आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे पन्नास वषार्षातील सामाजिक वास्तव कसे बदल गेले बघा. मराठा ही सत्ताधारी जात, मराठा व कुणबी या दोघांची लोकसंख्या एकुण तीस टक्के...मात्र ही संख्या पन्नास टक्के असल्याचे भासवले जाते. त्यात कुणबी अगोदरपासूनच ओबीसीमध्ये आहेत. गेल्या ६० वर्षात वेगवेगळ्या ९ आयोगाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास नकार दिला आहे. बापट आयोगानेही विरोध केला आहे. मात्र मराठ्यांनी कुणबीच्या दाखवल्यावर निवडणूक लढवून ते सत्ता भोगीत आहेत. मात्र मराठ्यांना ओबीसीतील लोक जवळ घ्यायला तयार नाहीत त्यातून संघर्ष होणार आहे, पण मराठयांना आरक्षण दिले तर त्याचा उपयोगा केवळ सवलती पुरता होईल असे नाही, तर एकसंध भारताची पायाभरणी करण्यासाठी होईल. हे नाकारून चालणार नाही. आरक्षणाला विरोध करणारे अजूनही जुनाट संस्कृतीच्या विचाराचे पाईक दिसत आहेत. कायम ब्राम्हण समजाने फसवीत मराठ्यांना सवर्ण केले पण वागण���क आणि फायदे मात्र शुद्रापेक्षा खालचे दिले हे कबुल कऱण्याची मानसिकता अजूनही मराठा समाजात होईना. मुळात ज्या कुणबी समाजाला मराठा म्हणून संबोधले जाते त्याचा मूळ इतिहासही तपासण्याची गरज आहे. पण याकडे दुलर्लक्ष करुन ओबीसी बांधवांना काही मतलबी हितकर्ते फसवून भडकावीत आहेत. मऱाठे जर आरक्षणात आले तर आपले काय ही भीती समाजात निमार्ण केली जात आहे. ही अनाठायी आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन कोण कोण गलेलठ्ट झाले ते बघा. किती तरी सवलतीचा फायदा घेवून मोठे झालेत. तर कीती तरी मराठा समाजातील लोक हलाखीत जीवन जगत आहेत. विदर्भीत आत्मह्त्या करणा-यामध्ये ९० टक्के लोक मराठा आहेत. ज्याना खरी आरक्षणाची गरज आहे, त्यांना मिळत नाही. ज्यांनी लाभ घेतला आहे ते हक्क सोडायला तयार नाहीत. ही सध्याची स्थिती आहे.\nज्या सनातीनी मुळे समाजात आरक्षणाची आणि समतेसाठी लढण्याची वेळ आली त्यांच्या विरोधात लढा उभारुन लोकांच्या जागृती करणा-या फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराएवजी केवळ स्वाथार्थासाठीच काही जण मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. ब्राम्हण व ब्राम्हणेत्तर चळवळ करुन जागृती करीत समाज उभा राहिला..पण सध्या मराठा व मराठेत्तर असा वाद निमार्णा करण्याचा उद्योग काही सनातनी वैदिक मंडळी ओबीसी समाजातील शहाणे हाताशी धरुन करीत आहेत. हे समाज उभारणीच्या कामातील मोठा अडथळा आहे. अजूनही आपण जातीअंताची लढाई करण्याच्या गप्पा मारीत असताना जात सोडीत नाही हे मोठे दुदैव समोर येते.\nचार एप्रिलला मराठा आऱक्षणाचा डंका वाजला. मुंबइला महामोर्चा निघाला. त्यावेळी दोन महिन्यात निणर्णय जाहीर करण्यात येईल असे सरकारने सांगितले. बाकीच्याना आरक्षण चालते पण मराठ्यांना आरक्षण म्हटले की मुठी आवळल्या जातात. तो मराठा दोष म्हणून. ही मानसिकता इतर समाजात रुजायला कारणही तसे सनातनी न इथली संस्कृतीच आहे. पण सगळ्यांना तिचा सोयीस्कपणे विसर पडलेला दिसतो. मराठ्यांच्या हातात सत्ता आहे असे दिसत असले तरी ते मराठा असूनही सत्ताधारी मराठ्यांसाठी काही करीत नाही हा आजवरचा अनुभव आहे, मराठा समजातील लोक सत्तेवर आहेत, त्यामुळे इतर जातीसमूहात द्वेष निमार्ण झाला. जेधे-जवळकरांची सत्यशोधक चळवळ मराठ्यांनी काॅग्रेसमध्ये विलीन केल्याने मोठा तोटा झाला.त्यांनंतर घराणेशाहीची सत्ता सुरु झाली. सत्यशोधक चळवळ सुरु असती तर ��ेव्हाच अस्तित्वाची जाणीव होऊन मराठा असल्याचा अंहकार कमी झाला असता. तसेच आरक्षणाचा विषय मागी लागला असता. मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ, गोपीनाध मुंडे पुढे आले. मिडियाच्या साह्याने टीवटीव करीत राज ठाकरे कोकलत आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी २६ जून १९०२ साली ब्राम्हण, पारशी, कायस्थ, शेणवी वगळता मराठा तसेच इतर बहुजन बांधवाना शिष्यवृती व सेवेत आरक्षण देवून वस्तीगृहाची व्यवस्था केली.\nराजस्थानात गुर्जर, हरियाणात जाटांच्या जातीय आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.मराठा शब्दाला प्रदेशवाचक शौर्यवाचक, बलिदानवाचक व त्यागाची झालर आहे. सध्या राज्यात काही जण प्रांतिक, भाषिकवाद करीत आहेत.ब्राम्हणी धमार्मानुसार वागणार बहुजन मंगलकामात सत्यनारायण घालून सत्यानाश करुन घेतो. मराठा हा समूह कधीच संघटीत नसतो. डॅा बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची जणगणना, आरक्षासाठी १९५४ ला कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंत लगेचच पटना (बिहार) येथे बॅकवडर्ड क्लासच्या अधिवेशनात डा.पंजाबराव देशमुख, आर.एल.चंदापुरीच्या निमंत्रणाने गेले तेव्हा पंजाबरावांना नेहरुने कृषीमंत्री केले. जातीनुसार मंत्रीपदे बहाल केली जातात. जसे पंजाबराव देशमुख, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांना कृषीमंत्रीपद दिले.\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nसाहित्यिकांची खाण --------------- क-हाकाठचा साहित्यिक वारसा (लेखक- दशरथ यादव) ---------------------------- ८७ वे अखिल भारतीय मराठी साह...\nहे माहित आहे का मत्स्य पुराण\nहे तुम्हाला माहित आहे का ------------------------------ -- मत्स्य पुराण (७०) अध्याय अनंगदान व्रत.... पुण्यवती स्त्रीयाना सदाचारणाचा धर...\n आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरची प्राचीन महिती सांगणारा लेख ------------------------------------ दशरथ यादव, (संत साहित्...\nजेजुरीचा खंडोबा ---------------- मा. दशरथ यादव, पुणे ९८८१०९८४८१ ----------- जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव ...\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव दशरथ यादव यांची माहिती सासवड़...\nदशरथ यादव ���ांची वैयक्तीक माहिती\nदशरथ यादव यांची वैयक्तिक माहिती --------...\nआठवण आठवण येते सखे किती सोसू मी गं घाव पंख लावी मन माझे तुझ्याकडे घेते धाव गुलाबाचे रान तुझे काट्याची गं येते कीव वाट तुझी पाहाता...\nमहाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वाशी (नवीमुंबई) येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात उद्योगपती पाटील यांचा ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार कवी दशरथ यादव यांच्या हस्ते उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देवयानी फेम अभिनेत्री दिपाली पानसरे, डा. विश्वास मेंहदळे उपस्थित होते.\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nप्रबोधनाचा खरा इतिहास (2)\nराजे उमाजी नाईक (1)\nवारीच्या वाटेवर महाकादंबरी (1)\nस्वातंत्र्याचे महानायक राजे उमाजी नाईक (1)\nदशरथ यादव यांची वैयक्तीक माहिती\nमराठा आरक्षण ( भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/facebook-google-and-data-security/", "date_download": "2021-07-24T22:39:39Z", "digest": "sha1:TICQLXXVOKSN5RLOEVFUGUN4XGDPYDMW", "length": 19172, "nlines": 77, "source_domain": "shekharpatil.com", "title": "फेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा < Shekhar Patil", "raw_content": "\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\nवर्तमानातील दोन घटना आणि यांचे परस्पर संबंध डिजीटल विश्वात वावरणार्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. एक तर कुख्यात केंब्रीज अॅनालिटीका प्रकरणी फेसबुकला तब्बल ५ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर दुसरीकडे गुगलने आपले कर्मचारी हे गुगल असिस्टंटवरील व्हाईस कमांड ऐकत असल्याच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. गुगल आणि फेसबुकच्या सेवा आपल्या सर्वांच्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनलेल्या असतांना याच दोन कंपन्या युजर्सच्या गोपनीय माहितीचा राजरोसपणे वापर करत असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.\n‘केंब्रीज अॅनालिटीका’ प्रकरण आधीच खूप गाजले आहे. सुमारे ८.७ करोड लोकांची गोपनीय माहिती लीक करून याचा अमेरिकेतील निवडणुकीत ( ट्रंप यांना जिंकवण्यासाठी ) वापर करण्यात आल्याचा आरोप केंब्रीज अॅनालिटीकावर असून यासाठी त्यांनी फेसबुकचा वापर केल्याने याची जबाबदारी याच कंपनीकडे असल्याचे आधी�� सिध्द झाले आहे. आता ‘डेटा लीक’ आणि निवडणूक यांचा संबंध काय ) वापर करण्यात आल्याचा आरोप केंब्रीज अॅनालिटीकावर असून यासाठी त्यांनी फेसबुकचा वापर केल्याने याची जबाबदारी याच कंपनीकडे असल्याचे आधीच सिध्द झाले आहे. आता ‘डेटा लीक’ आणि निवडणूक यांचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तथापि, कोणत्याही व्यक्तीच्या आवडी-निवडी या डिजीटल विश्वात लपून राहू शकत नाही. म्हणजे एखादा फेसबुक युजर हा त्याच्या फेसबुकच्या टाईमलाईनवर सातत्याने विशिष्ट राजकीय वा सामाजिक विचारसरणीचा पुरस्कार करतांना आढळून आल्याने त्याचा नेमका पिंड लक्षात येऊ शकतो. हीच माहिती एका ठिकाणी जमा करून याला निवडणुकीच्या कँपेनसाठी वापरण्याचा हा फंडा आहे.\nअजून सोपे करून सांगायचे झाले तर समजा पाच लाख लोकसंख्येच्या जळगावात फेसबुकचे एक लाख युजर्स आहेत. यातील बहुतांश युजर्स हे एखाद्या राजकीय विचारधारेच्या बाजूने तर दुसरे त्यांच्या विरूध्द लाईक/कॉमेंट/शेअर करत असतील हे निश्चीत. आता जळगावातील एखाद्या राजकीय पक्षाचा नेता यातून एक्स्ट्रॅक्ट केलेल्या माहितीचा आपल्या प्रचारासाठी वापर करू शकतो. यात तो आपल्या समर्थनार्थ डिजीटल मीडियात उभ्या ठाकलेल्यांना संघटीत करून तसेच कुंपणावर असणार्यांना आपल्याकडे वळविण्याचा तर कट्टर विरोधकांना आपलेसे करण्याचे प्रयत्न करेल. आणि हा माहितीत संबंधीत व्यक्तीच्या फेसबुकसह सर्व सोशल प्रोफाईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईल क्रमांकाची माहितीदेखील असल्यामुळे त्या-त्या मतदारांना पर्सनलाईज्ड प्रचार संदेश पाठवून तो नेता निवडणुकीत बाजी मारू शकतो. यामुळे निवडणुकीचा प्रचार हा सामूहिक पातळीकडून वैयक्तीक पातळीकडे शिफ्ट होत असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. अमेरिकेतील प्रगत जीवनमानामुळे डोनॉल्ड ट्रंपने आधीच याचा खुबीने वापर केला आहे. यामुळे भारतीय प्रचार प्रणालीत भविष्यात मोठ्या सभा आणि यातील भाषणे हा प्रकार क्रमाक्रमाने कमी होऊन तंत्रज्ञान केंद्रीत कँपेनिंगला गती मिळेल हे निश्चित. आता भारताचा विचार केला असता, काही प्रमाणात याच तंत्रज्ञानाचा वापर प्रचलीत होऊ लागला आहे. केंब्रीज अॅनालिटीकाची सेवा काँग्रेस व भाजपने घेतल्याचे आरोप मध्ये करण्यात आले होते. मात्र याचे पुढे काय झाले ते कळले नाही. तथापि, याला थोड्��ा वेगळ्या प्रमाणात या निवडणुकीत वापरण्यात आले. देशातून पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवलेल्या भाजपच्या सी.आर. पाटील (नवसारीचे खासदार) यांनी काही प्रमाणात पर्सनलाईज्ड प्रचारतंत्र वापरले. म्हणजे ट्रंप यांना (रग्गड पैसे मोजून) मतदारांची माहिती मिळाली असली तरी सी.आर. पाटील यांनी नित्य संपर्कातून मतदारांची ऑफलाईन पध्दतीत माहिती मिळवून विक्रमी विजय साकार केला. अर्थात, पुढील पंचवार्षिकचा विचार करता, प्रत्येक राजकीय पक्ष आणि राजकारण्यात असणार्या वा प्रवेश करण्यास इच्छुक असणार्यांना डेटा अॅनालिसीस आणि यातून मिळालेल्या माहितीची राजकीय वापर करण्याचे कौशल्य मिळवावे लागेल. म्हणजेच पुढची राजकीय लढाई ही ‘डेटा सेंट्रीक’ असणार आहे.\nआता गुगलच्या हेरगिरीचा मुद्दा अजून संवेदशनील आहे. स्मार्टफोनसह स्मार्ट स्पीकर्स, टिव्ही आदींसह अन्य उपकरणांमध्ये ‘व्हाईस कमांड’ म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा वापर करून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयनाची सुविधा देण्यात आली असून याचा कोट्यवधी युजर्स वापर करत आहेत. मात्र याच व्हाईस कमांडचा दुरूपयोग झाला तर… म्हणजे मी माझ्या स्मार्टफोनवरून एखादा महत्वाचा फोन केला असता ही सर्व माहिती आणि माझ्या मायक्रोफोनच्या माध्यमातून माझ्या आजूबाजूची सर्व व्हाईस रेकॉर्डींग ही गुगलच्या सर्व्हरवर जमा होत असते. यामुळे या संग्रहीत माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे एका लीकमधून दिसून आले आहे. यात हॉलंडमधील काही युजर्सचे गोपनीय संभाषण हे सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या माध्यमातून हेरगिरी होत असल्याचे आरोप आधीच करण्यात आले आहेत. यातून जमा केलेल्या माहितीचा व्यावसायिक उपयोग होत असल्याचे दावे करण्यात आले आहेत. अद्याप तरी याचा राजकीय उपयोग ( खरं तर दुरूपयोग म्हणजे मी माझ्या स्मार्टफोनवरून एखादा महत्वाचा फोन केला असता ही सर्व माहिती आणि माझ्या मायक्रोफोनच्या माध्यमातून माझ्या आजूबाजूची सर्व व्हाईस रेकॉर्डींग ही गुगलच्या सर्व्हरवर जमा होत असते. यामुळे या संग्रहीत माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे एका लीकमधून दिसून आले आहे. यात हॉलंडमधील काही युजर्सचे गोपनीय संभाषण हे सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या माध्यमातून हेरगिरी होत असल्याचे आरोप आधीच करण्यात आले आहेत. यातून जमा केलेल्या माहितीचा व्यावसायिक उपयोग होत असल्याचे दावे करण्यात आले आहेत. अद्याप तरी याचा राजकीय उपयोग ( खरं तर दुरूपयोग) होत असल्याचे समोर आले नाही. मात्र याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.\nआता फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्या युजर्सची गोपनीय माहितीचा व्यवसायिक आणि राजकीय वापर करत असल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. फेसबुकला याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. भारतीय चलनानुसार जवळपास तब्बल ३४ हजार कोटी रूपयांचा भुर्दंड या कंपनीला पडणार आहे. तथापि, या बातमीमुळे या कंपनीचा शेअर कोसळला नव्हे तर चढला. अर्थात, फेसबुकच्या कमाईच्या तुलनेत ही रक्कम फार मोठी नाही. यातच दंड वसुल करण्याआधीच लांबलचक प्रक्रिया अजून बाकी असल्यामुळे फेसबुकचे गुंतवणूकदार निर्धास्त आहेत. युरोपातील बहुतांश राष्ट्रे तसेच अमेरिकत डेटा लीकबाबत सरकारे गंभीर आहेत. तेथील मेनस्ट्रीम मीडियादेखील याबाबत सजग आहे. कारण केंब्रीज अॅनालिटीका प्रकरण हे ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ब्रिटनमधील ‘द ऑब्झर्व्हर’ यांनीच पाठपुरावा केल्याने समोर आल्याची बाब विसरता कामा नये. तर या प्रगत राष्ट्रांमधील ‘डिजीटल अॅक्टीव्हिस्ट’ही सक्रीय आहेत. ताज्या प्रकरणात फेसबुकला दंड व्हावा म्हणून ‘फ्रिडम फ्रॉम फेसबुक’ या समुहाने मोठी भूमिका बजावल्याची बाब या दृष्टीने लक्षणीय आहे. तर भारतात या तिन्ही पातळ्यांवर बोंब आहे. एक तर केंद्र सरकारने डेटा सिक्युरिटीबाबत अद्यापही ठोस धोरण आखलेले नाही. मेनस्ट्रीम मीडियात तंत्रज्ञानाची समज ही तुलनेत फार कमी असल्याचे आधीच सिध्द झाले आहे. तर डिजीटल अॅक्टीव्हिझमदेखील प्राथमिक स्वरूपात आहे. याचा विचार करता, आता माहितीच्या सुरक्षेसाठी आपण वैयक्तीक पातळीवर सजग राहणे हाच एकमात्र पर्याय आहे. मात्र, मोफत सेवांच्या नावाखाली आपण फेसबुक वा गुगलच नव्हे तर बहुतांश टेक कंपन्यांकडे आपली डिजीटल कुंडली आधीच राजीखुशीने देऊन टाकली आहे. अर्थात, मोफत सेवा या आपल्याला खूप महागात पडल्याचे आपण सर्वांनी मान्य करायलाच हवे.\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-07-24T23:24:16Z", "digest": "sha1:PE5MQJFGRQRCYXIEY36JBSQKTVWH4MLX", "length": 4566, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच स्थापत्यकार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"फ्रेंच स्थापत्यकार\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-07-24T23:59:03Z", "digest": "sha1:D4ZZRUPA2XLVJG27IXZ3LLQS3HOEID7G", "length": 20067, "nlines": 130, "source_domain": "navprabha.com", "title": "अबोली | Navprabha", "raw_content": "\nतसं पाहिलं तर ती आमच्या ना नात्याची, ना गोत्याची. पण आमच्या घरासमोरील नवीनच बांधलेल्या फ्लॅटमध्ये ती आणि तिचा पती रहात होते. एकूण पाच – सहा भाडेकरु तिथे रहात होते.\nती राहात असलेल्या फ्लॅटच्या आणि आमच्या घरामध्ये फक्त अंगण होते. त्यामुळे तिचे येणे-जाणे जास्तीत जास्त आमच्याकडेच असे. काही ना काही कारणाने ती वहिनी, वहिनी करत माझ्याकडे यायची.\nस्वभावाने सालस. कधी उलटून बोलायची नाही. तिच्या घरी नवरा आणि ती दोघंच. लग्नाला नुकतंच वर्ष झालं होतं. राजा – राणीचा संसार मजेत चालला होता.\nमाझे मिस्टर कामाला गेले आणि मुले शाळेला गेली की ती आपले घरकाम पट्कन उरकून माझ्याकडे येत असे. तिचा नवरा आकाश सकाळी नऊ वाजता कामावर जायचा तो रात्री नऊ वाजता घरी यायचा. अबोली घरी एकटीच राहून कंटाळायची. हो तिचं नाव अबोली. नाव मात्र शोभायच हें तिला. तिच्या शेजारी पाच-सहा भाडेकरू होते. त्यांची बायकामुले होती, पण हिचा जीव काही त्यांच्यात रमायचा नाही. नवरा कामावर गेला की ही झटपट सारं आवरून आमच्या घरी हजर होई आणि येताना आपण केलेली भाजी आमटी डब्यातून माझ्यासाठी आणायची. म्हणायची, ‘‘वहिनी, काल आकाशने मटार आणले होते. त्याची आमटी केलीय. पाहा कशी झालीय ती तिचं नाव अबोली. नाव मात्र शोभायच हें तिला. तिच्या शेजारी पाच-सहा भाडेकरू होते. त्यांची बायकामुले होती, पण हिचा जीव काही त्यांच्यात रमायचा नाही. नवरा कामावर गेला की ही झटपट सारं आवरून आमच्या घरी हजर होई आणि येताना आपण केलेली भाजी आमटी डब्यातून माझ्यासाठी आणायची. म्हणायची, ‘‘वहिनी, काल आकाशने मटार आणले होते. त्याची आमटी केलीय. पाहा कशी झालीय ती ‘‘वहिनी आमच्या सातार्याला वांग्या-बटाट्याची भाजी अशी करतात पाहा.. एक ना दोन.\nमाझ्या बरोबर तिची खूपच गट्टी जमायची. ती दिवसभर घरी एकटीच बसणार म्हणून मग मी पण तिला आग्रहाने जेवायला आमच्याकडेच ठेवून घ्यायची. ती म्हणायची, ‘‘वहिनी, अहो सकाळचा स्वयंपाक घरी तसाच आहे. संध्याकाळी आकाशला ताजा स्वयंपाक हवा असतो’’ खूप आढेवेढे घ्यायची ती, पण मी तिला थांबवून घ्यायचेच.\nदिवस जात होते. ती आता आमच्या घरातीलच एक झाली होती. माझी मुले आकाशला काका आणि अबोलीला काकू अशी हाक मारू लागली. आकाशचेही आमच्या घरी येणे जाणे वाढले. परकेपणा नाहिसा झाला. ‘यांना’ पण आयताच दोस्त मिळाला. काही दुखलं – खुपलं तर अबोली माझ्याकडे यायची. नवरा बायकोत काही भांडणतंटा झाला की आम्ही उभयता तो सोडवत असू.\nबाकी काही म्हणा, अबोली दिसायला सुंदर होती. देवाने दोन्ही हातांनी लक्षपूर्वक तिला घडवले होते. कंटाळा हा शब्द तिच्या जागी नव्हताच. ती गाणी सुरेख म्हणायची. तिचा आवाज गोड होता. चित्���ं काढायला तिला आवडायचे. ती सुंदर सुंदर रांगोळ्या घालायची. विणकाम, भरतकाम, शिवण – टिपण या सर्वांची तिला आवड होती. सर्व तर्हेचा स्वयंपाक करण्यात ती पटाईत होती. मला तिच्या लांब काळ्याभोर केसांचे फार अप्रुप वाटे. डाव्या बाजूने बोटभर भांग काढून ती आपल्या लांबसडक केसांची वेणी घालून त्यावर एखादा गजरा माळी, तेव्हा मी अगदी देहभान हरपून तिच्याकडे पाहात राही.\nसहजच माझा हात माझ्या डोक्यावरून फिरे. मनात वाटे, देवाने मला सारे काही दिले, पण लांबसडक केसच का नाही दिले कधी कधी ती आपल्या लांब केसांचा भला मोठा आंबाडा घालून येई. तेव्हा मी आपणहून आमच्या बागेतले एखादे लाल टपोरे गुलाबाचे फूल आणून तिच्या कानशिलाजवळ खेचत असे. आणि कुणाची नजर लागू नये म्हणून तिच्या कानामागे काजळाचा टिळाही लावायला विसरत नसे.\nएक दिवस काय झाले नवरा बायकोमध्ये माहीत नाही. अबोली सकाळी नेहमीप्रमाणे आमच्या घरी आली तेव्हा मी तिला पाहातच राहिले. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. फुलासारखा तिचा चेहरा कोमेजला होता. मी तिला जवळ घेऊन विचारपूस केली, तर तिला हुंदका आवरता आवरेना.\nखूपदा विचारल्यावर तिने सांगितले, ‘‘काल संध्याकाळी आकाश कामावरून घरी आल्यावर तिने दोन दिवस रजा घेऊन कुठेतरी फिरायला जाऊया असे त्याला सांगितले. पण तो म्हणाला, ‘‘आता नको. ऑफिसमध्ये खूप काम आहे. पुढच्या शनिवारी, रविवारी सांगते.’’ पण हिला फिरून यावेसे वाटत होते. आकाशला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे तिला कुठे फिरायला न्यायला मिळत नव्हते. तो तरी काय करणार सकाळी नऊ ते रात्री नऊ असा त्याच्या ऑफिसचा वेळ असल्यामुळे कुठे जाताच येत नव्हते. त्यामुळे ती कंटाळली होती. हळव्या मनाच्या अबोलीने मनाला खूपच लावून घेतले आणि वर आकाशने आपल्याला जवळ घेतले नाही की आपली समजूत काढली नाही याचे तिला अतिशय वाईट वाटले.\nसारा प्रकार ऐकून मीच कात्रीत सापडले. हिच्या बाजूने विचार केला तर हिची कींव वाटत होती. आणि आकाशच्या बाजूने विचार केला तर त्याचे काही चुकले नाही हेही पटत होते. शेवटी अबोलीचीच समजूत घालायची हे ठरवून मी उठले.\nसर्वप्रथम मी काय केले, तर तिच्या आवडीचा केशर घातलेला शिरा करून तिला खायला लावला. शिरा खाताच तिला बरे वाटले. नंतर मी चार समजुतीच्या गोष्टी तिला सांगितल्या, ‘‘शांतपणे विचार कर अबोली, आकाशला सुट्टी मिळत नसणार. त्याने तुला सा���गितले आहे ना पुढच्या शनिवारी किंवा रविवारी सांगतो म्हणून. मग तू उगाच त्याच्यावर राग धरून बसू नकोस. आकाशला परत परत तेच तेच विचारू नकोस. तो काय सांगतो याची प्रतीक्षा कर.’’ असे मी बजावून सांगितले. दिवसभर मी तिला माझ्याकडेच थांबवून घेतले. संध्याकाळी ती घरी गेली.\nदुसर्या दिवशी सकाळी ती परत आली ती हसत हसत. आल्याबरोबर मला मिठी मारून म्हणाली, ‘‘वहिनी, आकाशने मला रात्री आपणहून सांगितले की येत्या रविवारी आम्ही सर्वजण म्हणजे, दादा, तुम्ही आणि मुले आणि आम्ही दोघं असे मिळून जवळच्या टेकडीवरच्या धबधब्यावर जायचं. पुरा दिवस तिथे घालवून संध्याकाळी घरी यायचं. धमाल करायची, नाच, गाणी, अंताक्षरी, गप्पागोष्टी, तेव्हा जायची तयारी करा. मी पण खूश झाले. खायला काय न्यायचे म्हणताच ती म्हणाली, ‘‘वहिनी तुम्ही फक्त पोळ्या करा. पुलाव, छोले, गुलाबजामुन वगैरे मी करते. सारी तयारी झोकात झाली. शनिवारी कपडे भरून झाले. थोडा फराळही करून झाला. रात्री घरी जाताना ती म्हणाली, ‘‘वहिनी, सात वाजता निघूया ना म्हणजे उन्ह लागायच्या आत टेकडी चढून जाता येईल.’’ मी हो म्हणाले. पण मनात आलं, सात वाजता जायचे म्हटले तरी नऊ केव्हा वाजतात याचा पत्ताच लागत नाही.\nत्यानंतर आम्ही झोपलो आणि पहाटे चार साडेचार वाजण्याच्या सुमारास एक कर्णभेदक किंकाळी ऐकून आम्ही सारेजण खडबडून उठलो. काय झाले म्हणून धावत पळत घराबाहेर येऊन पहातो तर अबोलीच्या फ्लॅटमध्ये लोकांची रीघ लागली होती.\nमी, माझे पती, मुले सारेच तिकडे पळालो. ऍब्युलन्स आली आणि मला भोवळ येऊ लागली. पडता पडता मी पाहिले. पूर्ण जळालेल्या अबोलीला स्ट्रेचरवर ठेवताना तिचा तो काळाभोर केशसंभार जमिनीवर लोळत होता. माझ्या तोंडून शब्दच\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे ��ीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nडॉ. राजेंद्र साखरदांडे आता पुढे येणारी कोविडची तिसरी फेरी… तिसर्या फेरीत १८ वर्षांखालील वयोगटाच्या मुलांना प्रादुर्भाव होणार असे...\n॥ घरकुल ॥ अंगण\nप्रा. रमेश सप्रे ‘अगं, तुळस काहीही देत नाही तरीही तिची सेवा करायची निरपेक्ष कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. … आणि...\nसर्वांशी गुण्यागोविंदाने नांदणारे राजेंद्रभाई\nश्रीमती श्यामल अवधूत कामत(मडगाव-गोवा) वाडेनगर शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची निवड राज्यपालपदी झाली व दि....\nरक्त द्या, आयुष्य वाचवा\nडॉ. सुषमा किर्तनीपणजी रक्तदानाने आपण दुसर्याचे आयुष्य तर वाचवतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण होतात, आपण...\nआठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर\nगौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/870", "date_download": "2021-07-24T22:50:18Z", "digest": "sha1:LUGVNP5V7HSSH2XCR2EJY5TYUOEH3QJ5", "length": 10829, "nlines": 173, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | ताईची भेट 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''लिली गेली वाटतें'' त्यानें विचारलें. तिच्या डोळ्यांतील उरल्यासुरल्या अश्रुंनीं उत्तर दिलें. त्यानें मुलीचा देह घेतला. तो बाहेर निघुन गेला. त्या मुलीच्या देहाची शेवटची व्यवस्था लावायला तो गेला.\nताई बसून होती. शेवटीं ती उठली. तिनें चूल पेटवून पिठलें भात करुन मग जमिनीवर आंग टाकलें. तिला कोठली खाण्याची इच्छा तिच्या सार्या इच्छा अस्तास गेल्या होत्या. परंतु पतीला जेवायला लागेल, आल्यावर पान वाढ म्हणायचा म्हणून त्या मातेने हंडी शिजवून ठेवली. लिलीचे कपडे हृदयाशीं धरुन ती पडली होती. देहाचें वस्त्र स्मशानांत गेलें. परंतु हीं वस्त्रें घरांत होतीं. तीं ताईच्या थंडगार जीवनाला ऊब देत होतीं.\nसारें आटोपून तो आला. ती उठली. तिनें पाट ठेव���ा, पान वाढलें. तो मुकाट्यानें जेवला. पतीची गादी तिनें झटकून दिली. तो पडला. तीहि स्वयंपाक घरांत एक चटई टाकून पडली. अंधार, सारा अंधार. तिला मधून मधून रडूं येत होतें. काय हें जीवन असें तिला वाटलें.\nपरंतु कांही दिवस गेले. तिच्यांत आतां क्रान्ति दिसूं लागली. ती निर्भय, नि:स्पृह बनली. ती गरीब गोगलगाय राहिली नाहीं. ती तेजस्वी ज्वाला बनली. ती करुणमूर्ति आतां नव्हती. ती वज्राप्रमाणें कठोर बनली. ती अबला नाहीं राहिली, थरथरणारी वेल नाहीं राहिली. ती धैर्यमंडपाचा स्तंभ बनली.\n''होतें की नव्हतें त्या पोरावर तुझें प्रेम '' त्या रंगार्यावर, त्या चितार्यावर '' त्या रंगार्यावर, त्या चितार्यावर \n''पुन्हां असें विचाराल तर याद राखा. अंगावर निखार ओतीन. तुम्हांला नीट जगायचं असेल तर असे बोलत जाऊं नका. आपल्या गांठी दुर्दैवानें पडल्या आहेत खर्या. दोन वेळां जेवा नि स्वस्थ रहा. नागिणीला डिवचूं नका. खबरदार कांही बोलाल तर.''\nतो चकित झाला. तिच्याकडे तो बघत राहिला.\n''दुर्दैवानें गांठी पडल्या याचा काय अर्थ याचा अर्थ हाच नाहीं का तुला त्याच्या प्रेमाचें, त्याच्याजवळ गुलगुल गोष्टी करण्याचें सुदैव हवें होतें याचा अर्थ हाच नाहीं का तुला त्याच्या प्रेमाचें, त्याच्याजवळ गुलगुल गोष्टी करण्याचें सुदैव हवें होतें बोल. खरें सांगायला काय जातें बोल. खरें सांगायला काय जातें तूं एवढी धीट नि उर्मट होऊन बोलत आहेस तर या प्रश्नांचे उत्तर कां नाहीं देत तूं एवढी धीट नि उर्मट होऊन बोलत आहेस तर या प्रश्नांचे उत्तर कां नाहीं देत सांगून टाक कीं होतें त्याच्यावर प्रेम''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2482", "date_download": "2021-07-25T00:51:34Z", "digest": "sha1:7FMWHDEF5ZOFFTOJW5JOCM35XDXZERG2", "length": 13661, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आनंदाची बातमी :- भारतीयांना कोरोना होण्याची फार कमी शक्यता, अमेरिकन डॉक्टरांचा खुलासा ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > आंतरराष्ट्रीय > आनंदाची बातमी :- भारतीयांना कोरोना होण्याची फार कमी शक्यता, अमेरिकन डॉक्टरांचा खुलासा \nआनंदाची बातमी :- भारतीयांना कोरोना होण्याची फार कमी शक्यता, अमेरिकन डॉक्टरांचा खुलासा \nअमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या यूएस डिपार्टमेंट ऑफ बायोमेडिकल सायन्सच्या संशोधनानुसार दावा \nकोरोना वृत्तशोध : –\nजगभरात दररोज कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमधून बचाव करण्यासाठी वैज्ञानिकांना आशेचा किरण दिसला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या यूएस डिपार्टमेंट ऑफ बायोमेडिकल सायन्सच्या संशोधनानुसार असा दावा\nकरण्यात आला आहे की, ज्या देशांमध्ये टीबीच्या प्रतिबंधासाठी मुलांना बॅसिलस कामेट गुएरिन किंवा बीसीजी लस दिली जाते त्यामध्ये कोरोना विषाणूच्या मृत्यूची प्रकरणे खूप कमी आहे. आता जर अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना हे संशोधन भारताच्या बाबतीत समजले असेल तर या देशात 1962 मध्ये राष्ट्रीय टीबी प्रोग्रॅम मध्ये सुरू झाला होता. याचा अर्थ असा आहे की बहुतेक लोकसंख्येला ही लस मिळाली आहे. भारतात मुलाच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत ही लस दिली जाते.\nबीसीजी लस श्वसन रोगांना प्रतिबंधित करते\n1920 मध्ये टीबीच्या प्रतिबंधासाठी जगात प्रथम दाखल केलेली बीसीजी लस देखील श्वसन रोगांपासून बचाव करते. ही लस ब्राझीलमध्ये 1920 पासून आणि जपानमध्ये 1940 पासून वापरली जात आहे. या लसीमध्ये बॅक्टेरियाचे स्टेन्स आहे. मायकोबॅक्टीरियम बोविड असे या स्टेन्सचे नाव आहे. निरोगी मनुष्यात रोगाचा प्रसार करू नये म्हणून लस तयार करताना, सक्रिय जीवाणूंची शक्ती कमी केली जाते. याव्यतिरिक्त, लसमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम साल्ट, ग्लिसरॉल आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल असते. ब्रिटनच्या मिररने दिलेल्या वृत्तानुसार, हा संशोधन अहवाल समोर आल्यानंतर जगभरात कोविड -19 विरूद्ध या लसीची क्लिनिकल चाचण्या सुरू\nशोकांतिका :-वरोरा शहरात डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद ठेऊन गुन्हा केला असतांना त्यांचा निषेध करणाऱ्यावरच गुन्हा कां \nकोठो���ा (बूज) येथे धान्य दुकानदारावर गावकऱ्यांनी केली तक्रार.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2806", "date_download": "2021-07-24T23:47:07Z", "digest": "sha1:EBWZGGWF2KTBNMNKCMF5ZQEOAMUSFL64", "length": 15905, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "दखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह ? सीबीआय चौकशीची मागणी ! अनेक वेकोली अधिकारी येणार गोत्यात ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > दखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह सीबीआय चौकशीची मागणी अनेक वेकोली अधिकारी येणार गोत्यात \nदखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह सीबीआय चौकशीची मागणी अनेक वेकोली अधिकारी येणार गोत्यात \nगडचांदूर पोलिसांची जुन्याच घूग्गूस पोलिस स्टेशनच्या एफआईआर वर चौकशी सुरू. ट्रांसपोर्टर यांची कसून विचारपूस केल्यानंतर पत्रकारांची होणार पेशी, मात्र चोरीचा कोळसा वाहतूक करणाऱ्या त्या ट्रक मालकाकडून पोलिसांनी केली वसुली चर्चेला उधाण या प्रकरणी वेकोली विजिलेन्स तपास करण्याची शक्यता\nकोळसा चोरी भाग – ८\nपैनगंगा कोळसा खाणीतून निघालेल्या कोळशाच्या तीन ट्रक गाड्या ह्या घूग्गूस सायडिंग वर खाली न करता नागाडा येथील अख्तर सिद्दिकी यांच्या बेकायदेशीर कोळसा टालवर खाली करून लाखो रुपयाची कोळसा चोरी झाल्याची बाब उघड झाल्यानंतर हे प्रकरण घूग्गूस पोलिस स्टेशन मधून गडचांदूर पोलिस स्टेशन मधे वर्ग करण्यात आले होते,\nया प्रकरणात गडचांदूर पोलिसांनी केवळ महा प्रबंधक अजय सिंह यांचे बयान, ट्रांसपोर्टर कंत्राटदार व कोळसा टाल चालक यांची विचारपूस व आता दोन पत्रकारांचे होणारे बयान यावरच ते स्थिरावणार आहे त्यामुळे तेथील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ज्या दिशेने करायला हवा होता तो न करता ��ेवळ यातून आपली कशी चांदी करता येते यावरच लक्ष केंद्रित केले असल्याने या प्रकरणातील खरे आरोपी हे पडद्याआड झाले असून केवळ चार ट्रक ड्रायवर यांना बळीचा बकरा बनविल्या गेले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थात या प्रकरणात पोलिस तपास हा सखोल न होता खऱ्या आरोपींना त्यात वाचविले जाणार असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणी सीबीआई चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे, आलेल्या माहितीनुसार पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणी वेकोली चा विजिलेन्स विभाग चौकशी करणार अशी शक्यता आहे , मात्र या गंभीर प्रकरणाची तक्रार व निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी केंद्रीय कोळसा मंत्री, सीबीआई डायरेक्टर रुषि कुमार शुक्ला, कोल इंडिया चेअरमन कलकत्ता यांच्या सह वेकोली सीएमडी नागपूर यांना दिले असल्याने या प्रकरणी सीबीआई तपास झाल्यास पैनगंगा कोळसा प्रकल्पातून किती कोळसा घूग्गूस सायडिंग वर आला आणि किती कोळशाची चोरी झाली याचा निश्चित आकडा समोर येवून पडद्यामागे असणारे कोळसा माफिया यांचे वेकोली अधिकारी कनेक्शन समोर येऊ शकते, अर्थात वेकोली अधिकारी हे कोळसा चोरी प्रकरणात किती गुंतले आहे आणि वेकोलीचा किती कोटीचा कोळसा चोरी झाला आहे, याचा तपास होऊन या क्षेत्रातील वेकीली अधिकारी गोत्यात येणार असल्याचे संकेत आहे. मात्र आता या प्रकरणाचा तपास ज्या गडचांदूर पोलिसांकडे आहे ते नेमकी काय भूमिका वाजवतात त्याकडे सध्यातरी सर्वांचे लक्ष लागले आहे …\nधक्कादायक ;- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात टाल मालक सिद्दिकी, वेकोली अधिकारी आणि कोळसा माफिया यांच्यात खलबत्ते\nकांग्रेस कमेटी पर्यावरण जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार इनका अनोखा कार्य \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/95", "date_download": "2021-07-24T22:54:09Z", "digest": "sha1:Q3YVX7ZOCN6FDCQJUH54AF3O4TEDSQPM", "length": 12804, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "प्रिय बापू…. आप अमर है….. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारह���ण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > प्रिय बापू…. आप अमर है…..\nप्रिय बापू…. आप अमर है…..\nभारतीय पोस्टल विभागामार्फत ढाई अखर पत्रलेखन स्पर्धा\nचंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट: गेल्या दोन वर्षाप्रमाणे यावर्षी सुध्दा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वार्षिक पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा विषय प्रिय बापू..आपण अमर है… हा असून पत्र पाठवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2019 आहे.\nया स्पर्धेची दोन गटात विभागणी केली असून 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील असे गट पाडण्यात आले आहे. या प्रत्येक गटातील आंतरदेशीय पत्राला 500 शब्दांची अट तर बंद लिफाफातील पत्राला 1000 शब्दांची अट दिलेली आहे. या स्पर्धेसाठी भाग घेण्याकरिता 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत लिखित पत्र स्थानिक पोस्ट विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नावे पाठवायचे आहे. पत्रासोबत वयाचा दाखला सादर करावा लागेल.\nस्पर्धेचे मूल्यांकन क्षेत्रीय स्तरावरील समिती मार्फत केल्या जाईल. 31 जानेवारी 2020 पर्यंत क्षेत्रीय स्तरावर निवड केलेल्या तीन स्पर्धकांची निवड केल्या जाईल व बक्षिस दिल्या जाईल. या तीनही स्पर्धकांची पत्रे राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी पाठवली जाईल. यातून तीन स्पर्धकांची निवड करण्यात येईल. स्पर्धेचा अंतिम निकाल 31 मार्च 2020 ला प्रकाशित करण्यात येईल. या स्पर्धेतील बक्षीस क्षेत्रीय स्तरावर प्रथम आल्यास 25 हजार, द्वितीय 10 हजार, तृतीय 5 हजार तर राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक 50 हजार, द्वितीय 25 हजार, तृतीय 10 हजार अशी परितोषिकांची विभागणी करण्यात आली आहे. यानुसार विजेत्यांना बक्षिसे प्रदान केल्या जातील.\nतरी महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोस्टल विभागामार्फत करण्यात आले आहे.\nजिल्हा परिषद निवडणुका चार महिने लांबणीवर\nपर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोचे आणखी एक पाऊल\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/adani-shares-fall-shares-of-adani-group-companies-fell-nsdl-freezes-foreign-funds-accounts-bmh-90-2499040/lite/", "date_download": "2021-07-25T01:00:42Z", "digest": "sha1:JAVD5HA6EKTLZU2UBCQPNOXLNRS34XVN", "length": 11102, "nlines": 135, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Adani Share Price Adani Group Stock Price Fall NSDL Freezes Account bmh 90 । अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले; NSDL च्या ��ारवाईचे शेअर बाजारात उमटले पडसाद | Loksatta", "raw_content": "\nपतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली 'ही' विनंती\n\"राज कुंद्रा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक\"\nसमजून घ्या : १० हजार क्युसेक वेगाने १ टीएमसी पाणी धरणातून सोडलं म्हणजे नेमकं किती लिटर पाणी सोडलं\nअजून संकट ओसरलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज\nPorn Films case : शिल्पा शेट्टीचाही सहभाग आहे का; मुंबई पोलिसांकडून सहा तास चौकशी\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले; NSDL च्या कारवाईचे शेअर बाजारात उमटले पडसाद\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले; NSDL च्या कारवाईचे शेअर बाजारात उमटले पडसाद\nनॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर केली कारवाई\nVideo : मुंबईतल्या हिंदू-मुस्लीम दंगलींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचं मूळ\nRaj Kundra Case: शिल्पा शेट्टीही अडकणार; ‘त्या’ व्हिडीओमुळे अडचणी वाढण्याची शक्यता\nपोलीस कोठडीमध्ये वाढ नको, राज कुंद्रांनी करोनाचं कारण देत उच्च न्यायालयात घेतली धाव; म्हणाले…\nशेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले. अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले.\nअदानी ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी गुंतवणुकदारांची खाती एनएनडीएलने गोठवली. या तिन्ही गुंतवणूकदारांनी अदानी समुहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळपास ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांची खाती सील केल्यानं याचा थेट परिणाम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या समभागांवर (शेअर्स) झाला आहे. कंपन्यांच्या समभागांचे भाव पडले आहेत.\nएनएसडीएलने अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तिन्ही गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहे. गुंतवणूकदारांच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती दिलेली असून, एनएसडीएलने ३१ मे किंवा त्याआधी खाती गोठवली असावीत, असं म्हटलेलं आहे.\nअदानी ग्रुपमधील कोणत्या कंपन्यांवर झाला परिणाम\nएनएसडीएलने केलेल्या कारवाईचे वृत्त समोर येताच शेअर बाजारात याचे पडसाद उमटले. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले. अदानी इंटरप्राईजेसचे शेअर १५ टक्क्यांनी घसरून १,३६१.२५ रुपयांवर आले. तर अदानी पोर्ट अॅण्ड इकॉनॉमिक झोन या कंपनीचे शेअर्सचे भाव १४ टक्क्यांनी खाली आले आहेत. अदानी पावरच्या शेअर्सवरही याचा परिणाम दिसून आला. कंपनीच्या शेअर्सचे भाव ५ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांचे शेअर्सच्या भावामध्येही प्रत्येकी ५ टक्क्यांची घसरण झाली आहे.\nतीन गुंतवणुकदारांवर का करण्यात आली कारवाई\nकारवाई करण्यात आलेल्या तिन्ही खात्यांचे गुंतवणूकदार मॉरिशिसस्थित असून, अदानी इंटरप्राईजेसमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९२ टक्के, तर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये ३.५८ टक्के गुंतवणूक केलेली आहे. या संबंधात अदानी समूहाकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार खातेदारांच्या मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न दिल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. खाती गोठवण्यात आल्यामुळे हे तिन्ही गुंतवणूकदार स्वतःकडील शेअर्स विकू शकत नाही आणि नवीन खरेदीही करू शकत नाहीत.\n\"आता पूनम पांडे MMS व्हिडीओ बनवते, प्रायव्हेट पार्ट दाखवते, ते राज कुंद्रांनी सांगितलं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/871", "date_download": "2021-07-24T22:53:27Z", "digest": "sha1:EECADZW6LWJ7MP5CLGY27DGSOWS6RKM6", "length": 12976, "nlines": 171, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | ताईची भेट 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''तुम्हांला लाज नाहीं वाटत पुन:पुन्हां असें बोलायला आपला संसार आठवा. किती प्रेमानें मी तुमचें सारें करी. लिली, हा तुमच्या माझ्या जीवनांतील आनंद. परंतु रंगामुळें तुम्ही संशयी झालांत. मला भाऊ नाहीं कोणी नाहीं. माहेरचें कोणी नाहीं. आम्हां बायकांचें हृदय कळतें का तुम्हांला आपला संसार आठवा. किती प्रेमानें मी तुमचें सारें करी. लिली, हा तुमच्या माझ्या जीवनांतील आनंद. परंतु रंगामुळें तुम्ही संशयी झालांत. मला भाऊ नाहीं कोणी नाहीं. माहेरचें कोणी नाहीं. आम्हां बायकांचें हृदय कळतें का तुम्हांला तो मुलगा शेजारीं आला. घरची गरीबी. त्याची आई नाहीं. बाप तर लहानपणीच गेला. हो हातानें स्वयंपाक करी. लिलीला फिरायला नेई. मित्र येणार म्हणून पहाटे उठून पुरणपोळी करणारा. मला त्याचें कौतुक वाटे. त्याला कधीं भाजी द्यावी, चटणी द्यावी. शेजारधर्म म्हणून असतो. बहीणीला भाऊ हवा असतो. तो मला दिवाळीला एक चित्र भाऊबीजेची ओंवाळणी म्हणून देणार होता. रात्रंदिवस काम करी, तो थके. आजारी होता त्या दिवशीं. त्याच्याजवळ नको का जरा बसूं, नको का धीर देवूं तो मुलगा शेजारीं आला. घरची गरीबी. त्याची आई नाहीं. बाप तर लहानपणीच गेला. हो हातानें स्वयंपाक करी. लिलीला फिरायला नेई. मित्र येणार म्हणून पहाटे उठून पुरणपोळी करणारा. मला त्याचें कौतुक वाटे. त्याला कधीं भाजी द्यावी, चटणी द्यावी. शेजारधर्म म्हणून असतो. बहीणीला भाऊ हवा असतो. तो मला दिवाळीला एक चित्र भाऊबीजेची ओंवाळणी म्हणून देणार होता. रात्रंदिवस काम करी, तो थके. आजारी होता त्या दिवशीं. त्याच्याजवळ नको का जरा बसूं, नको का धीर देवूं तुमची मनेंच पापी; संशयखोर. जेथें तेथें तुम्हांला विषयवासना दिसते. किडे मेले. आणि तुम्हीं. पाप्यांनी आम्हांला येतां जातां बोलावें तुमची मनेंच पापी; संशयखोर. जेथें तेथें तुम्हांला विषयवासना दिसते. किडे मेले. आणि तुम्हीं. पाप्यांनी आम्हांला येतां जातां बोलावें तुम्ही का जीवनांत निर्मळ आहांत तुम्ही का जीवनांत निर्मळ आहांत मी समजा पापिणी, दुसर्यावर प्रेम करणारी. तुम्ही सर्वस्त्रियांकडे माता म्हणूनच बघतां ना मी समजा पापिणी, दुसर्यावर प्रेम करणारी. तुम्ही सर्वस्त्रियांकडे माता म्हणूनच बघतां ना कधीं दुसरी भावना नाहींना मनांत आली कधीं दुसरी भावना नाहींना मनांत आली \nतिचें बोलणें ऐकून तो थंडगार झाला. कधीं न बोलणारी बायको फाडफाड बोलूं लागली. तो जरा भ्यायला, जपून वागूं लागला. घरांत आतां दोघांचा अबोलाच असे. कांही दिवस गेले. एके दिवशीं तो कचेरींतून आजारी होऊन आला. घरीं येऊन आंथरुणावर पडला. तिनें कांहीं विचारलें नाहीं.\n''चहा दे थोडा करुन'' तो म्हणाला. तिनें कपभर नेऊन दिला. तो पडला. परंतु तिनें तापबीप आहे का पाहिलें नाहीं. रात्र झाली. तिनें स्वयंपाक केला.\n''पान वाढूं का'' तिनें विचारलें.\n''तापानें मरतों आहें आणि पान वाढूं का विचारतेस तूं आहेस कोण हडळ तूं आहेस कोण हडळ चांडाळीण \n''तुम्ही कोण आहांत समं���, पिशाच माझ्या मांडीवर लिली तापानें फणफणलेली असे. तरी तुम्ही कचेरींत विडा चघळीत जात असां माझ्या मांडीवर लिली तापानें फणफणलेली असे. तरी तुम्ही कचेरींत विडा चघळीत जात असां तिचा देह कचरा उचलावा तसा उचललात नि नेलात. आल्यावर राक्षसाप्रमाणें जेवलेत तिचा देह कचरा उचलावा तसा उचललात नि नेलात. आल्यावर राक्षसाप्रमाणें जेवलेत तुम्ही कोण बोला. आतां का दांतखिळी बसली मी आतां पोटभर जेवतें. मला काय म्हणून तुमच्याविषयीं कांहीं वाटेल मी आतां पोटभर जेवतें. मला काय म्हणून तुमच्याविषयीं कांहीं वाटेल माझें रंगावर ना प्रेम माझें रंगावर ना प्रेम तुमच्यावर नाहीं ना तुमच्या अंगाला हात लावून ताप आहे कीं नाहीं कसें बघूं हा हात का तुम्हांला आवडतो हा हात का तुम्हांला आवडतो या हाताला तुम्ही टांचण्या टोंचल्यात. रंगा तुझ्या हातावर चित्रें काढी असें म्हणून या तळहाताला टांचण्या टोचल्यात आठवतें का या हाताला तुम्ही टांचण्या टोंचल्यात. रंगा तुझ्या हातावर चित्रें काढी असें म्हणून या तळहाताला टांचण्या टोचल्यात आठवतें का का मेली स्मृति मी चित्र काढित होतें, हाताला रंग लागला म्हणून सांगितलें. परंतु तुम्हांला कावीळ झालेली. माझें बोलणें खोटें पडा फणफणत तापानें. त्या मुलीला मारलेंत. भाऊभाऊ तापांत म्हणे तर तिच्या थोबाडींत मारलीत पडा फणफणत तापानें. त्या मुलीला मारलेंत. भाऊभाऊ तापांत म्हणे तर तिच्या थोबाडींत मारलीत मला चांडाळीण म्हणतां मी आज चांडाळीण असेन तर ती तुम्ही बनवलीत. मी मूळची तशी नव्हतें. तुमच्या दुष्टपणान मला आकार दिला आहे. तुमच्या संगतीनें मीहि चांडाळीण बनलें. जें पेरावें तें उगवतें. माझ्या जीवनांत निखारे कांटे पेरलेत. आतां खा निखारे नि कांटे.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1592", "date_download": "2021-07-25T00:06:09Z", "digest": "sha1:ZZUMBC7JOYQGTHK6YA4OOC77NSQDL62V", "length": 13399, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "भद्रावती येथें डी.आई.जी मल्लिकार्जुन यांनी घेतला जनता दरबार ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्��ादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > वरोरा > भद्रावती येथें डी.आई.जी मल्लिकार्जुन यांनी घेतला जनता दरबार \nभद्रावती येथें डी.आई.जी मल्लिकार्जुन यांनी घेतला जनता दरबार \nभद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :-\nनागपूर विभागाचे पोलिस डी.आई.जी.प्रसन्ना मल्लिकार्जुन यानी भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये भेट देवुन जनता दरबार कार्यक्रमात जनतेचा समस्या ऐकून घेतल्या.त्यांनी पोलीस स्टेशन भद्रावती येथें जनता व पोलीस यांचामध्ये समन्वय कसा ठेवायचा व लोकांच्या मानसिक बदलामुळे गुन्हेगारीला आटोक्यात कसे आणू शकतो व लोकांच्या मानसिक बदलामुळे गुन्हेगारीला आटोक्यात कसे आणू शकतो याबाबत आपले प्रबोधन केले. या प्रसंगी मंचावर पोलीस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी , अप्पर पोलिस आधिशक प्रशांत खैरे , एस डी .पी .ओ पांडे. ठाणेदार सुनील सिंग पवार .होते .या वेळी नगर अध्यक्ष अनिल धानोरकर व उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपस्थित होते.\nआपले विचार मांडताना अनिल धानोरकर यांनी भद्रावती शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून जेंव्हा अतिक्रमण काढायचे होते तेव्हा पोलीस विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे बोलून दाखविले.\nचोरट्या मार्गाने दारू तस्करी मोठया प्रमाणांत होत आहेत व यांमधे शाळेतील मुले पण दारू विक्रीच्या व्यवसायात असून ते दारूच्या अधीन होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे शहरात पोलिस विभागाने सी .सी .टी .वी . कैमेरे लावावे व जे आहेत ते बंद असल्याने चोरी चे प्रमाण वाढले आहे ते कमी करून गुन्हेगारीवर वचक बसवावा अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात आली.\nया प्रसंगी जनतेने डी .आई .जी .समोर आपल्या समस्या मांडल्या या वेळी नगर सेवेक , नगर सेविका , प्रतिष्ठित नागरिक ,व्यापारी वर्ग , गनमान्य व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी मल्लिकार्जुन यांनी आपल्या सर्व तक्रारीची दखल एस .पी .मोहेष्वर रेड्डी घेतील अशा सूचना देवून तत्काळ सूचनाची अंमलबजावनी करण्याचे आदेश दिले.त्या नंतर पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या.\nनाग���ीड येथे डॉ.प्रियंका रेड्डी सारखी घटना,\nबोकडडोह माईन्स भागात वन्यप्राण्याचा वावर. सिमेंट कंपनीने केले दिवे बंद.कुसूबी गावात वन्यप्राण्यांची दहशत.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/dream-girl/", "date_download": "2021-07-24T23:53:10Z", "digest": "sha1:QFDFO43XV35EFWC6TYQO36AZLDHIBSM2", "length": 3217, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "dream girl – Dainik Prabhat", "raw_content": "\nआयुष्यमानच्या ‘ड्रिम गर्ल’मधील अभिनेत्रीचे करोनामुळे निधन, ७ मे रोजी घेतली होती लस\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nआयुषमान खुराना म्हणणार ‘ढगाला लागली कळ’\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकोण आहे नुसरत भरुचाची ड्रीम गर्ल\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/sports/pak-vs-eng-england-win-last-match-whitewash-pakistan-in-the-series", "date_download": "2021-07-24T23:02:27Z", "digest": "sha1:Y7IAB6LOSVKUTEVFDPZHZCLH3HBKKBQN", "length": 4519, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "PAK vs ENG: शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा विजय मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश", "raw_content": "\nPAK vs ENG: शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा विजय; मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश\nप्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 332 धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या (PAK vs ENG) फलंदाजांनी दमदार खेळी करत दोन शटके राखून सामना जिंकला.\nमंगळवार, 13 जुलै रोजी इंग्लंडने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे झालेल्या तिसर्या एकदिवसीय (Pak vs ENG) सामन्यात पाकिस्तानला तीन गडी राखून पराभूत केले. इंग्लंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना जिंकून इंग्लंडने 3-0 ने पाकिस्तानला पराभूत केले. या विजयात मोलाचा वाटा उलणाऱ्या जेम्स विन्सने 102 धावांच्या खेळीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. त्याच्याशिवाय अष्टपैलू खेळाडू लुईस ग्रेगरीनेही 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) 158 धावांची ऐतिहासिक खेळी देखील कमी पडली. टीम पाकिस्तानकडून हरीस रऊफने 4 आणि शादाब खानने 2 गडी बाद केले.\nप्रथम फलंदा���ी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 332 धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करत दोन शटके राखून सामना जिंकला. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानने चांगली फलंदाजी केली, त्या बदल्यात पाकिस्तानने 50 षटकांत 9 विकेट गमावून 331 धावा केल्या. तसेच गोलंदाज ब्रायडन कारसेने इंग्लंडकडून प्रथमच 5 विकेट घेण्यास यशस्वी झाला.\nप्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 332 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे पाकिस्तानने मोठी धावसंख्या उभी केली होती. ही भागीदारी मोडल्यानंतर कोणताही फलंदाज मोठी खेळी राहू शकला नाही. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त सलामविर इमाम-उल-हकने 56 धावा केल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.visiongarment.com/wholesale-childrens-hooded-sweatshirts-personnalisable-pullover-hoodie-product/", "date_download": "2021-07-24T23:21:47Z", "digest": "sha1:JZADXLQJ4EDAU734H2HWXGWPMWP4GS2P", "length": 10353, "nlines": 244, "source_domain": "mr.visiongarment.com", "title": "चीन घाऊक मुलांच्या हूडेड स्वेटशर्ट्स वैयक्तिकरित्या पुलओव्हर हूडी कारखाना आणि उत्पादक | दृष्टी", "raw_content": "\nसानुकूल कार्यालय शाळा गणवेश कापूस बटण सानुकूल ...\nघाऊक दरात स्वस्त प्रमोशनल सानुकूल 100% पॉली कार्यरत ...\nसानुकूल महिलांचे ट्राय-ब्लेंड 50% पॉलिस्टर 25% कोट्टो ...\nसानुकूल प्रिंट रिक्त पॉलिस्टर कार्यरत टी शर्ट लोगो\nसानुकूल स्क्रीन प्रिंट प्लेन ब्रँड सॉफ्ट मेन बेसिक रो ...\nघाऊक मुलांच्या हूड स्वेटशर्ट्स वैयक्तिकरित्या पुलओव्हर हूडी\n50% कापूस, 50% पॉलिस्टर\nहे पर्यावरणदृष्ट्या जागरूक हूडी मध्यम वजनाच्या मिश्रित फॅब्रिकसाठी आरामदायक लोकर सामग्री वापरते. आकाराच्या विस्तृततेसह, मोठ्या समुदायासाठी त्यांचे पर्यावरणीय पदांचे मुद्रण कमीत कमी करू इच्छिते हे अगदी योग्य आहे.\nवैयक्तिकृत मुलांच्या हूडी प्रिंटिंगसाठी आपल्या स्वतःच्या मुलांच्या हुड्यांना मजकूर, प्रतिमा किंवा आमच्या सानुकूल डिझाइनसह डिझाइन करा. स्टॉकमध्ये 30 पेक्षा जास्त रंग उपलब्ध आहेत. अद्वितीय वैयक्तिकृत भेटवस्त्यांसाठी जलद, दर्जेदार सानुकूल मुद्रण.\nहे पर्यावरणदृष्ट्या जागरूक हूडी मध्यम वजनाच्या मिश्रित फॅब्रिकसाठी आरामदायक लोकर सामग्री वापरते. आकाराच्या विस्तृततेसह, मोठ्या समुदायासाठी त्यांचे पर्यावरणीय पदांचे मुद्रण कमीत कमी करू इच्छिते हे अगदी योग्य आहे.\nवैयक्तिकृत मुलांच्या हूडी प्रिंटिंगसाठी आपल्या स्वतःच्या मुलांच्या हुड्यांना मजकूर, प्रतिमा किंवा आमच्या सानुकूल डिझाइनसह डिझाइन करा. स्टॉकमध्ये 30 पेक्षा जास्त रंग उपलब्ध आहेत. अद्वितीय वैयक्तिकृत भेटवस्त्यांसाठी जलद, दर्जेदार सानुकूल मुद्रण.\nमागील: घाऊक व्यायामशाळा फिटनेस कस्टम प्रिंट मायक्रोफिबर मॅरेथॉन स्पोर्ट गोल्फ वैयक्तिकृत बीच टॉवर\nपुढे: सानुकूल गुणवत्ता मुले मुले एकसमान कॉटन पिक पोलो शर्ट\nउच्च गुणवत्ता पुलओव्हर हूडी\nफांगदा शांग शँग बिल्डिंग, क्रमांक 88888, चुआंगक्सिन फर्स्ट रोड, गाओक्सिन एरिया, किनशान्हु डिस्ट्रिक्ट, नांचांग, जिआंग्सी, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nसानुकूल मॅरेथॉन उत्पादने आणि oriesक्सेसरीज\nजेव्हा धर्मादाय प्रयत्नांचा आणि कार्यक्रमांचा विचार केला जातो तेव्हा मॅरेथॉन तेथे सर्वात निवडक निवडी आहेत. मॅरेथॉन धावपटूंना त्यांची तग धरण्याची क्षमता, क्षमता आणि प्रतिबद्धता दर्शवू देते ...\nसूर्य संरक्षण कपडे काय आहे\nआपण एक सक्रिय बीचगॉवर, सर्फर किंवा वॉटर बेबी असाल तर प्रत्येक वेळी आपण मागे वळावे तेव्हा सनस्क्रीनवर शिथिल केल्याची तक्रार आपण केली आहे. सर्व केल्यानंतर, हे पुन्हा करण्याची शिफारस केली जाते ...\nट्रायबलेंड फॅब्रिक म्हणजे काय हे का आहे ...\nट्रिबलेंड टी शर्ट का चर्चेत आहे जेव्हा माझा क्लायंट नियमित टी शर्ट करण्यासाठी सामग्री निवडण्यासाठी सल्ला घेईल, तेव्हा मी नक्कीच याची शिफारस करतो. आपण मला असे का विचारत असाल तर मी सांगेन की एक टीआर ...\n© कॉपीराइट - 2020-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/(-)-1872/", "date_download": "2021-07-25T00:19:40Z", "digest": "sha1:6BNZSAQITEEOXX2JBUSQTVBKW7CZ7SKU", "length": 6362, "nlines": 136, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-काही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे", "raw_content": "\nकाही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nकाही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nकाही (च्य काही) कविता\n व्हाल का हो नवकवी\n रेघ बी. ए. ची ओलांडा\n लिहा पाहू फिल्मी गाणी\nमाझी थोर साहित्यिक आत्या\nदम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली\nतेव्हा 'सुटली' म्हणायच्या ऐवजी\n5.माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी\n'म���ा चांगलेसे स्थळ शोधून द्या ना-\nइथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय'\nइथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.\nआणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.\nबोलणे हा इथला धर्म आहे\nआणि ऐकणे हा दानधर्म आहे.\nम्हणून वक्ते उपदेश करतात\n7.पंचवीस मार्क कमी पडून\nआणि श्रोते उपकार करतात\nउपचारांना मात्र जागा नाही.\nकाही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: काही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: काही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nRe: काही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nRe: काही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nकाही (च्य काही) कविता ....पु. ल. देशपांडे\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3000/Recruitment-2020-in-Mumbai-Metropolitan-Region-Development-Authority.html", "date_download": "2021-07-24T23:24:37Z", "digest": "sha1:5EJ7W73IESUYU2KZRFRRCEMBPV5T6S6R", "length": 5350, "nlines": 80, "source_domain": "naukriadda.com", "title": "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये भरती २०२०\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA) येथे पुढील पदांच्या एकूण १५ जागांसाठी भरती १) सहाय्यक व्यवस्थापक, २) वरिष्ठ विभाग अभियंता, ३) विभाग अभियंता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : १५\nपद आणि संख्या :\n२) वरिष्ठ विभाग अभियंता\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन (ई-मेल द्वारे)\nअर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : [email protected]\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१/०८/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/demand-work-home-nagar-zilla-parishad-328925", "date_download": "2021-07-25T00:54:43Z", "digest": "sha1:3B2SQDYMFUQ6GWIPFRDF4JY4HKL56KXT", "length": 9594, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"येथे' प्रशासकीय कामे \"वर्क फ्रॉम होम'...", "raw_content": "\nजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आज अखेरपर्यंत जिल्हा परिषदेत एकूण सात जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.\n\"येथे' प्रशासकीय कामे \"वर्क फ्रॉम होम'...\nनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आज अखेरपर्यंत जिल्हा परिषदेत एकूण सात जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. एका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमधून होत आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. रोज जिल्ह्यात चारशेच्या घरात रुग्ण आढळत आहेत. त्यातबरोबर जिल्हा परिषदेतही अधिकाऱ्यांसह कर्मचारी कोरोना बाधीत निघत आहेत. यातील काहीजण रात्रीच्या वेळी चेकनाक्यांवर नियुक्त असल्यामुळे कोरोना बाधीत झालेले आहेत. तर काहीजण इतर ठिकाणचा संपर्क आल्याने पॉझिटिव्ह झालेले आहेत. आतापर्यंत एकूण सातजण कोरोनाबाधीत झाले असून त्यात दोन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील एकाचा मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज बंद करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे कामकाज तीन दिवस बंद ठेऊन आज शुक्रवारी (ता. 31) वर्क फार्म होम देण्यात आले. परंतु यावर कायमस्वरुपी उपाय करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांना दोन सत्रात काम द्यावे, अशी मागणी केलेली आहे. मात्र प्रशासनाने त्यावर अद्याप सकारात्मक विचार केलेला नाही.\nजळगाव जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून \"वर्क फॉर्म होम' ही संकल्पना राबविली आहे. तशीच संकल्पना नगर जिल्हा परिषदेत राबवून कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म ह���म काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांसह आता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.\nजिल्हा परिषद युनियननेचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंखे म्हणाले, जिल्हा परिषदेत कोरोना रुग्ण सापडू लागल्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम करण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामे असणाऱ्यांनाच जिल्हा परिषदेत बोलवावे.\nजिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे म्हणाले, अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेचा कणा आहेत. हा कणा निरोगी राहण्यासाठी सर्वांनाच वर्क फॉर्म होम करण्याची जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने परवानगी द्यावी. तसेच महत्वाची कामे असणाऱ्यांनाच कामावर बोलवून घ्यावे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची संधी द्यावी.\nनगर पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर म्हणाले, खबरदारीचा उपाय म्हणून नगर पंचायत समितीचे कामकाज दोन ते तीन दिवस बंद ठेवावे, अशी सूचना गटविकास अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र त्यांना कोणी तरी वेगळेच सांगितल्यामुळे त्यांनी कामकाज सुरु ठेवले. त्यातच एक कोरोनाबाधीत पंचायत समितीत आढळून आलेला आहे. या प्रश्नी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1620/", "date_download": "2021-07-25T00:14:46Z", "digest": "sha1:YLNPPPC6SH7CEXS4BZ4GUM2HCJNVO23P", "length": 3336, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मलाच माहित कसा जातो मी रंगुन...", "raw_content": "\nमलाच माहित कसा जातो मी रंगुन...\nमलाच माहित कसा जातो मी रंगुन...\nजपुन ठेवलयं तुला फुल म्हणुन...\nत्याचा सुगंध दरवळतोय अजुन...\nतिचा सुर ऐकतोय मी दुरून...\nजसा कुणी दगड फेकावा\nउठते ह्या मनात अशी\nअन् तशीच तरंगत जाते लहर बनुन...\nना फुल ,ना घंटा ,ना तरंग\nकुणीच नाही सांगु शकत\nतुझ्या आठवणींचा कसा हा रंग\nते तर फक्त मीच जाणतो\nमलाच माहित कसा जातो मी रंगुन...\nमलाच माहित कसा जातो मी रंगुन...\nRe: मलाच माहित कसा जातो मी रंगुन...\nमलाच माहित कसा जातो मी रंगुन...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t179/", "date_download": "2021-07-24T23:07:55Z", "digest": "sha1:4RBAA62MWBYRSC5J4R5H4TLO4QFU6PRK", "length": 7389, "nlines": 151, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-अश्रू..........", "raw_content": "\nआज सगळं संपून गेलय,माझ्याच मनातून\nरडणही आता ऊतू जातयं,माझ्याच मनातून\nशब्दही फुटले नव्हते,अजून अंकुरातून\nतरीही वादळ घेऊन गेले,मला तुझ्या डोळ्यातून\nशांतपणे वर जेव्हा,आकाशाकडे पाहिले\nमातीपेशा त्याचे प्रेम,जास्त जवळचे वाटले\nजीवन आता संपले आहे, बाकी सर्वासाठी\nअश्रूही आता थांबत नाहीयेत,मला रडण्यासाठी\nरात्रीची स्वप्नही मला, आता खरी वाटतात\nआठवणी सगळ्या येऊन, मला भेटून जातात\nसाठवलेले सगळे काही, हळूच घेऊन जातात\nविरघळून त्या डोळ्यावाटे, मला चकवून जातात\nआता एकच शिल्लक राहीलेय, मनाच्या सांगाड्यात\nआठवणींची हाडे राहीलेत, उरलेल्या या जीवनात\nअजूनही त्या आठवणी, रोज मी उकरतो\nकुठेतरी काही असेल, म्हणून रोज स्वप्न पाहतो\nतरीसुध्धा मला रोज, रिकामीच यावे लागते\nरोज मला रडण्यासाठी,आयुष्याशी भांडावे लागते\nनेहमी माझ्या बाबतीत,असेच नेमके घडते\nशेवटी मला स्वःताहून, मनाला सांगावे लागते\nआज सगळं संपून गेलय,माझ्याच मनातून\nरडणही आता ऊतू जातयं,माझ्याच मनातून\nआता एकच शिल्लक राहीलेय, मनाच्या सांगाड्यात\nआठवणींची हाडे राहीलेत, उरलेल्या या जीवनात\nमनोज..... मी हा असाच आहे...[:)]\nमराठी कविता मधे सुद्धा..\nआज सगळं संपून गेलय,माझ्याच मनातून\nरडणही आता ऊतू जातयं,माझ्याच मनातून\nशब्दही फुटले नव्हते,अजून अंकुरातून\nतरीही वादळ घेऊन गेले,मला तुझ्या डोळ्यातून\nशांतपणे वर जेव्हा,आकाशाकडे पाहिले\nमातीपेशा त्याचे प्रेम,जास्त जवळचे वाटले\nजीवन आता संपले आहे, बाकी सर्वासाठी\nअश्रूही आता थांबत नाहीयेत,मला रडण्यासाठी\nरात्रीची स्वप्नही मला, आता खरी वाटतात\nआठवणी सगळ्या येऊन, मला भेटून जातात\nसाठवलेले सगळे काही, हळूच घेऊन जातात\nविरघळून त्या डोळ्यावाटे, मला चकवून जातात\nआता एकच शिल्लक राहीलेय, मनाच्या सांगाड्यात\nआठवणींची हाडे राहीलेत, उरलेल्या या जीवनात\nअजूनही त्या आठवणी, रोज मी उकरतो\nकुठेतरी काही असेल, म्हणून रोज स्वप्न पाहतो\nतरीसुध्धा मला रोज, रिकामीच यावे लागते\nरोज मला रडण्यासाठी,आयुष्याशी भांडावे लागते\nनेहमी माझ्या बाबतीत,असेच नेमके घडते\nशेवटी मला स्वःताहून, मनाला सांगावे लागते\nआज सगळं संपून गेलय,माझ्याच मनातून\nरडणही आता ऊतू जातयं,माझ्याच मनातून\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-07-25T01:17:59Z", "digest": "sha1:B2JLO3B6GW5INXX273UTG44L7FYP5TB4", "length": 6098, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिलिप मॅक्सेस - विकिपीडिया", "raw_content": "\n३० मार्च, १९८२ (1982-03-30) (वय: ३९)\n१.८७ मी (६ फु १+१⁄२ इं)\nए.जे. ऑसेरए १३३ (७)\nए.एस. रोमा १८३ (११)\nए.सी. मिलान १३ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:१०, १५ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८२ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/873", "date_download": "2021-07-24T23:01:16Z", "digest": "sha1:M4KXRRKYWRZ24GZPZR35O766ASJ2NRXQ", "length": 10305, "nlines": 182, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | ताईची भेट 5| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''ही बुध्दि आज बरी सुचली \nतिनें त्याला कार्ड दिलें. त्यानें लिहिलें.\n''यावर पत्ता लिही. तुला कांही लिहायचें असले तरी लिही'' तो म्हणाला.\nपरंतु तिनें कांही लिहिलें नाहीं.\nमी तापानें अत्यवस्थ. वांचेन असें नाहीं. तुमची क्षमा मागूं इच्छितों. मरणशय्येवर असणार्याची इच्छा पूर्ण करा.''\nअशा अर्थाच्या त्या दोन ओळी होत्या. तिनें पत्ता लिहून कार्ड टाकलें. तिच्या मनांत अनेक शंका येत होत्या. रंगा त्या खोलींत असेल का त्यानेंहि खोली बदलली असेल. त्याला तेथें आमच्या आठवणी येत असतील. कसा राहील भाऊ तेथें त्यानेंहि खोली बदलली असेल. त्याला तेथें आमच्या आठवणी येत असतील. कसा राहील भाऊ तेथें आणि त्याच्या घरीं काय अवस्था असेल आणि त्याच्या घरीं काय अवस्था असेल घर, कोठें आहे त्याला घर घर, कोठें आ��े त्याला घर वासुकाकांचें घर. सुनंदा आईचें घर. कोठें असेल रंगा वासुकाकांचें घर. सुनंदा आईचें घर. कोठें असेल रंगा किती दु:खीकष्टी असेल परंतु असला तर येईल का ज्यानें अपमान केला, नाहीं नाहीं तें जो बोलला, त्याच्याकडे येईल का तो स्वाभिमानी मुलगा \nरंगाला पत्र मिळालें. तो बुचकळ्यांत पडला. त्याला सर्व आठवणी आल्या. ताई, लिली सारीं डोळ्यांसमोर आलीं. तें भिंतीवर तेथें चित्र होतें. जावें का ताईकडे खरें असेल का पत्र खरें असेल का पत्र तो उठला. कपडे करुन बापूसाहेबांकडे गेला.\n''काय रे रंगा, बरेच दिवसांनी आलास. जेवायला थांबणार का \n''बापू, मला जायचें आहे. काम आहे'' असें म्हणून त्यांनें हकीगत सांगितली. तें पत्र त्यानें त्यांना दाखविलें.\n''रंगा, जायला हवें बाळ. कसले मानापमान सर्वांना एक दिवस मातींत जायचें आहे. तुमचे आमचे अहंकार, त्यांची चिमुटभर राख व्हायची आहे. जा. त्यांची शुश्रूषा कर. आत्मा सर्वत्र ना आहे सर्वांना एक दिवस मातींत जायचें आहे. तुमचे आमचे अहंकार, त्यांची चिमुटभर राख व्हायची आहे. जा. त्यांची शुश्रूषा कर. आत्मा सर्वत्र ना आहे तें अशा वेळेसच अनुभवायचें असतें. जा. तुझ्या ताईला धीर दे. लिलीला भेट. त्यांनाहि बरें कर. त्यांचा पुनर्जन्म होत आहे.''\nथोडी पोळी उसळ खाऊन रंगा निघाला.\n''आला का ग रंगा'' त्यानें विचारलें.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2188", "date_download": "2021-07-25T00:42:38Z", "digest": "sha1:2VAUMKTBSFYVP7WN25PHD6355B6QOMSX", "length": 11964, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "क्राईम स्टोरी – कुख्यात चोर संदीप सोरते याला रामनगर पोलिसांनी केली अटक ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > क्राईम स्टोरी – कुख्यात चोर संदीप सोरते याला रामनगर पोलिसांनी केली अटक \nक्राईम स्टोरी – कुख्यात चोर संदीप सोरते याला रामनगर पोलिसांनी केली अटक \nपीसीआर मधून उघड होणार अनेक गुन्ह्यांची कहानी \nचंद्रपूर शहरात वाढत्या चोरीच्या घटना घडत असतांनाच घरफोड्या करणारे आणि गाडी, टायर व बैटरी चोरी करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे, पण यांवर उपाय म्हणजे पोलिसांनी सुद्धा आरोपींना शिताफीने पकडण्याचे तंत्र अवलंबले आहे. चंद्रपूर अस्टभुजा येथे राहणारा संदीप भगवान सोरते या चोरट्याला ताब्यात घेवून त्याचेकडून जवळपास ८० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जब्त केला आहे. कुणाच्या घरून किंव्हा दुकानातून गाड्यांसह, बैटर्या चोरी.गाड्यांचे सामान व रेल्वेचे साहित्य चोरी करण्यात अग्रेसर अशा या संदीप सोरतेचा पीसीआर घेवून पुन्हा इतर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे कां याबद्दल माहिती घेवून लवकरच ह्या चोराकडून अनेक चोऱ्याचे उलगडे होणार असल्याची प्रतिक्रिया रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना व्यक्त केली.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दरेकर, उपपोलिस निरीक्षक कापडे, गजू दहिफोडे, चिकाटे व इतरांनी केली .\nशिवाजीनगर येथे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात.\nपोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा घोटाळ्यातील आरोपी मोकाट \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी ��ेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2782", "date_download": "2021-07-24T23:17:39Z", "digest": "sha1:U6XLLM3KSHVJFU62YMBYVNFQNNLFXSZ3", "length": 14235, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "ब्रेकिंग न्यूज :-बेकायदेशीर कोळसा टाल चालक अख्तर सिद्दिकीसह पत्रकार व वेकोली अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :-बेकायदेशीर कोळसा टाल चालक अख्तर सिद्दिकीसह पत्रकार व वेकोली अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल \nब्रेकिंग न्यूज :-बेकायदेशीर कोळसा टाल चालक अख्तर सिद्दिकीसह पत्रकार व वेकोली अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल \nपैनगंगा कोळसा खाणीतून निघालेले कोळसा ट्रक घूग्गूस वेकोली सायडिंग वर खाली न होता अख्तर सिद्दिकीच्या टालवर कसे मुख्य महाप्रबंधक कावळे गोत्यात \nकोळसा चोरी भाग – ४\nपैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा चोरीच्या प्रकरणात अनेक कोळसा माफिया सक्रिय असून या वेकोली खाणीतून कोळसा कसा चोरायचा यांचे कित्तेक प्लान कोळसा माफिया करीत असतात, मागील काही महिन्यापूर्वी याच कोळसा खाणीतुन कोळसा चोरीसाठी गैंगवार होऊन अनेकावर गुन्हे दाखल झाले होते. पण तरीही कोळसा चोरी चे प्रकरण थांबता थांबत नाही, आत्ता तर लॉक डाऊन च्या संधीचा फायदा घेवून पैनगंगा कोळसा खाणीतून घूग्गूस वेकोली कोळसा सायडिंगवर कोळशाच्या ट्रक गाड्या खाली न होता त्या तीन गाड्या सरळ नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टाल चालविणाऱ्या अख्तर सिद्दिकी यांच्या टालवर खाली झाल्या होत्या, त्यामुळे पैनगंगा वेकोली महाप्रबंधक अजय सिंह यांनी रीतसर घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तक्रार देवून कोळसा चोरीच्या या प्रकरणात गुंतलेल्या सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यात तीन ट्रक चालक यांच्यावर गुन्हे दाखल झाले खरे पण मुख्य मास्टरमाईंड कोळसा माफिया,बेकायदेशीर कोळसा टाल चालविणाऱ्या अख्तर सिद्दिकी , दोन पत्रकार व वेकोली वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते, मात्र आता या सर्वावर लवकरच गुन्हे दाखल होऊन लॉक डाऊनच्या काळात जवळपास एक महिन्यात कोट्यावधी रुपयाच्या कोळसा चोरीचा मामला समोर येवू शकतो, त्यामुळे बेकायदेशीर कोळसा टाल चलवीणारे सिद्दिकी यांच्या टाल वर असलेला सर्व कोळसा जब्त करण्यात यावा व दोन पत्रकार आणि वेकोली अधिकारी यांना पोलीसानी ताब्यात घेवून त्यांच्या चल अचल संपती ची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. आता या प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणारे काही तथ्य जनतेसमोर लवकरच येणार असल्याची चर्चा आहे …\nपोलिस विभागाला गर्व आहे कॉन्स्टेबल बळीराज पवार यांच्या कार्याचा -ठाणेदार बहादूरे\nआनंदाची बातमी:- ग्रीन व ऑरेंज झोन मधील जिल्ह्यात सुरू होणार ऊद्दोगधंदे, मात्र ३ मे पर्यंत जिल्हाबंदी कायम \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत त���बाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3079", "date_download": "2021-07-25T00:05:26Z", "digest": "sha1:Z4F5VPR6OAANCSWZ5E2ETPN4NSHRE2CR", "length": 12756, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "खळबळजनक :- चंद्रपूरमधे दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. प्रशासनाची झोप उडाली, लॉक डाऊन सक्त करण्याचे संकेत ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > खळबळजनक :- चंद्रपूरमधे दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. प्रशासनाची झोप उडाली, लॉक डाऊन सक्त करण्याचे संकेत \nखळबळजनक :- चंद्रपूरमधे दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. प्रशासनाची झोप उडाली, लॉक डाऊन सक्त करण्याचे संकेत \nयवतमाळ येथून आली एक मुलगी कोरोनटाईन असतांना निघाली पॉझिटिव्ह पुन्हा एकाची रिपोर्ट प्रतीक्षेत \nचंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर असतांना आता पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने चंद्रपूर शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाची यामुळे झोप उडाली आहे. बिनबा गेट परिसरात एका मुलीची आई यवतमाळात एका रुग्णालयात मागील दीड महिन्यापासून भरती होती. आताच दिनांक ९ मे ला तिला रूग्णालयातून सुट्टी झाली आणि ते परत चंद्रपूरला आले होते. यादरम्यान त्यांना चंद्रपूर येथे होम कोरोनटाईन करून त्यांचे स्वैब तपासणी करिता नागपूरला पाठवले होते. दरम्यान आज दिनांक १३ मे ला त्या मुलीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून त्या पॉझिटिव्ह रुग्णाला तत्काळ समोरील उपचारांकरिता नेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ती पॉझिटिव्ह रुग्ण घरीच होम कोरोन टाईन असल्याने इतराना तिचे पासून संक्रमण झाले नसावे अशी शक्यता आहे. त्यामुळे भीतीचे काहीही कारण नसून पुन्हा तिचे भावाचा रिपोर्ट येणे बाकी आहे. या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे कोरोना मुक्त चंद्रपूर आता लॉक डाऊन च्या चक्रव्यूहात अडकल्याने चिंतेचे सावट पसरले आहे असे दिसते ..\nमागणी :- सिमेंट उद्योगातील कंत्राटी क��मगारा करिता प्रहार चे निवेदन \nधक्कादायक :- प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे चंद्रपूर शहराला झाला पॉझिटिव्ह रुग्णांचा धोका\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखां��ेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/shiv-sena-mp-shrirang-barne-included-in-world-book-of-records-notice-the-social-work-done-during-the-corona-world-epidemic-nrdm-154357/", "date_download": "2021-07-24T23:22:26Z", "digest": "sha1:MLWSTFC26KS2LGAJEBSMZC77DV72QHHW", "length": 15414, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Shiv Sena MP Shrirang Barne included in 'World Book of Records'; Notice the social work done during the Corona World Epidemic nrdm | शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये' समावेश; कोरोना जागतिक महामारी काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपिंपरीशिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये’ समावेश; कोरोना जागतिक महामारी काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल\nकोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोना बाधितांसाठी झोकून देऊन काम केल्यानिमित्त मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स' या लंडनधील संस्थेच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे. संस्थेचे सचिव डॉ. दीपक हरके, महाराष्ट्र उपाध्यक्ष महबूब सय्यद यांच्या हस्ते खासदार बारणे यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.\nपिंपरी : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोना बाधितांसाठी झोकून देऊन काम केल्यानिमित्त मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या लंडनधील संस्थेच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे. संस्थेचे सचिव डॉ. दीपक हरके, महाराष्ट्र उपाध्यक्ष महबूब सय्यद यांच्या हस्ते खासदार बारणे यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या महामारीच्या काळात खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देण्याचे मोठे काम केले. गेले जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून ते दुसरी लाट या संकंट परिस्थितीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे संक्रमण काळात कोरोना बाधित रुग्णांना स्थानिक पातळीवर आणि वेळेत उपचार व्हावेत यासाठी मतदारसंघात वेळोवेळी बैठका घेऊन मदत केली.\nकोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत त्यांना मदत केली. अन्न धान्य वाटप कोरोना हॅास्पिलसाठी साहित्याची मदत, कोरोना रूग्णांचे बील कमी करण्यासाठी प्रयत्न केले. बिलांची रक्कम कमी करून दिली. या सर्व कार्यांची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन मध्ये खासदार बारणे यांचा समावेश झाला. त्यांना प्रमाणपत्र देत केलेल्या कार्याबद्दल स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.\nरोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात; भजपच्या ”या” नेत्याचा आरोप\nखासदार बारणे म्हणाले, “कोरोना महामारीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांना एकटेपणा जाणवू दिला नाही. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मदतीला धावून गेलो. वैद्यकीय उपचाराच्या सुविधा निर्माण केल्या. नागरिकांना योग्य उपचार मिळण्यासाठी मदत केली. गोरगरिबांना अन्न धान्याची मदत केली. माझ्या कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या लंडनधील संस्थेने दखल घेतली. गौरव केला. हा पुरस्कार मी सर्व कोविड योध्दाना समर्पित करत आहे. माझ्या कार्याची दखल घेत मला सन्मानित केल्याप्रित्यर्थ वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे मनस्वी आभार मानतो”.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पि��� 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/the-chief-minister-will-visit-the-hurricane-hit-ratnagiri-and-sindhudurg-districts-today/", "date_download": "2021-07-25T00:23:23Z", "digest": "sha1:DFWBQQ6MI6Y5DURK5J2K2JAHNUMNHGCD", "length": 8614, "nlines": 104, "source_domain": "krushinama.com", "title": "तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांस मुख्यमंत्री आज भेट देणार", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nतोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांस मुख्यमंत्री आज भेट देणार\nमुंबई – तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवार २१ मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत\nरत्नागिरी विमानतळ येथे आगमन\n०८.४० वा. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक\nसकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व\nमोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण\nसकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी\nसकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण येथे आगमन व “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी\nसकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी\nया पहाणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक\nचिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण\nदुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०\nनिवडलेली अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार – दादाजी भुसे\nचांगली बातमी – राज्याच्या रिकव्हरी रेट झाली मोठी वाढ; दिवसभरात तब्ब्ल ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त\n‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक\n‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/874", "date_download": "2021-07-24T23:10:54Z", "digest": "sha1:22LOYXOTHQL2IDNWL7VXK3WPHGFZRT56", "length": 9698, "nlines": 183, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | ताईची भेट 6| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''अजून येण्याची अवधि आहे. तो येईल. कलावान् सहृदय असतात. तो येईल. तूं त्याच्यासाठी स्वयंपाक करुन ठेवला आहेस तो येथेंच राहूंदे चार दिवस. हें घर त्याचेंच. तो येथें राहील. परलोक ज्याला दिसूं लागला त्याची इच्छा तो मोडणार नाहीं.''\nतो डोळे मिटुन पडला. आणि थोड्या वेळानें दारावर कोणी तरी टकटक केलें.\n''भाऊ आला'' ती म्हणाली.\nलगबगीनें उठून तिनें दार उघडलें. रंगाची धीरगंभीर मूर्ति आंत आली.\nतो त्यांच्या उशाजवळ बसला. ताप खूप होता. ते डोळे मिटून होते.\n''ताप बराच असावा. मी एक थर्मामीटर आणतों. औषध कोणाचें कोण डॉक्टर \nत्यानें औषधाची बाटली पाहिली. तिच्यावर सारें होतेंच. तो बाहेर पडला. थोड्यावेळानें थर्मामीटर वगैरे घेऊन आला.\n'' एकदम उठून अमृतरावांनी विचारलें.\n''पडून रहा हां. आतां बरे व्हाल.''\n''आतां कायमचें बरें व्हायचें. नको इथली यातायात. ती बघा लिली. मला बोलवते आहे. मरतांना भाऊ भाऊ म्हणे. मी तिला मारलें. ते पहा तिचे गाल. मी मारल्यामुळें लाल झाले आहेत. लिले, क्षमा मागायला येतों हां बाळ. तूं पित्याचा हात धर व त्याला देवाजवळ ने. रंगा, तुमची क्षमा मागतों. तुम्ही जेवा जा. यांना वाढ ग. भूक लागली असेल त्यांना.''\n''बोलूं दे. मनांतील वेदना बाहेर ओतूं दे. आतां सारा खेळ संपणारच आहे. हिला मी छळलें. क्षमा कर म्हणावें. रंगा, तिला तुम्ही आधार द्या. देवाचा सर्वांनाच आहे.''\n''तुम्ही बरे व्हा. सुखाचा संसार करा.''\nतो उठला नि स्वयंपाक घरांत गेला.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/new-york-assembly-passes-kashmir-resolution-india-calls-out-attempts-to-misrepresent-j-ks-rich-mosaic/", "date_download": "2021-07-24T23:07:39Z", "digest": "sha1:RRMD2WS6GWMMYC7Y2S2WF57JIDVPFKKI", "length": 12946, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यूयॉर्क विधानसभेने संमत केला पाकिस्तानधार्जिणा ठराव; भारताची नाराजी – Dainik Prabhat", "raw_content": "\nन्यूयॉर्क विधानसभेने संमत केला पाकिस्तानधार्जिणा ठराव; भारताची नाराजी\nकाश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरूच्चार\nन्यूयॉर्क – अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. या ठरावानुसार 5 फेब्रुवारी हा काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करण्यात येणार आहे.\nदरम्यान, भारताने या ठरावाविरोधात कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. हा ठराव म्हणजे स्वार्थी हेतूने मांडण्यात आलेला ठराव असल्याचे भारताने म्हटले आहे. तसेच जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून त्याला भारतापासून वेगळे करता येणार नाही याचा पुनरूच्चार केला आहे.\nन्यूयॉर्क स्टेट असेम्ब्ली म्हणजेच विधानसभेमध्ये गव्हर्नर ऍण्ड्रू कुओमो यांनी हा ठराव संमत केला. 5 फेब्रुवारी हा दिवस पाकिस्तानमध्ये काश्मीर एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने या प्रस्तावावर कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत, दोघांमध्ये दुफळी निर्माण करण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची चुकीची व्याख्या तयार करुन स्वार्थी हेतूने हा ठराव संमत करण्याचा प्रयत्न चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.\nकाश्मीरी जनतेने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिल्याचे या प्रस्तावामध्ये म्हटले आहे. दृढ निश्चय काश्मीरमधील लोकांनी दाखवला असून हे लोक न्यूयॉर्कमधील प्रवासी समुदायातील लोकांसाठी एक आधारस्तंभ आहेत. विविधता, जातीय तसेच धार्मिक ओळख निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क राज्याने सर्व काश्मिरी लोकांच्या धार्मिक तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांबरोबरच मानवाधिकारांचे समर्थन करण्याचा ठराव संमत केल्याचे या ठरावात म्हटले आहे.\nदरम्यान, या घडामोडीबाबत बोलताना वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासामधील प्रवक्त्यांनी सांगितले की न्यूयॉर्कच्या विधानसभेमधील ठरावाची माहिती मिळाली आहे. अमेरिकेप्रमाणेच भारत सुद्धा लोकशाहीचे प्रतिक आहे. विविधेत एकता हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. जम्मू-काश्मीर हा अविभाज्य भाग असून कोणीही त्याला भारतापासून वेगळे करु शकत नाही.\nजम्मू-काश्मीरबरोबरच संपूर्ण भारत हा विविधतेने नटलेला आहे. पण जम्मू-काश्मीरच्या संस्कृती आणि सामाजिक एकतेसंदर्भातील व्याख्या आणि संमत करण्यात आलेला ठराव हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.\nन्यूयॉर्कमधील विधानसभेच्या सर्व सदस्यांशी भारत चर्चा करणार आहे. हा प्रस्ताव तीन फेब्रुवारी रोजी संमत करण्यात आला असून हा प्रस्ताव संमत करण्यासाठी न्यूयॉर्कमधील पाकिस्तानच्या दूतावासाने संबंधित गटाचे कौतुक केले आहे.\nजम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा पाच ऑगस्ट रोजी रद्द करत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. हे प्रयत्न अनेकदा अयशस्वी ठरले असले तरी असे प्रयत्न वारंवार पाकिस्तानकडून होताना दिसत आहेत. भारताने या पूर्वीच पाकिस्तानला जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nभारताला झुकते माप देण्याची बायडेन यांचीही मानसिकता\nकेंद्र सरकारचा ट्वीटरला ‘झटका’\nलष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने तब्बल 3 हजार शस्त्र परवाने; जम्मू काश्मीरात सीबीआयचे…\nविदेश वृत्त : पाकने अफगाणिस्तान सीमेवर तैनात केले लष्कर\nअर्थव्यवस्थेविषयी मनमोहन सिंग यांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘येणारा काळ…\nभारताच्या मीराबाई चानूने ऑलिंपिक वेटलिफ्टिंग मध्ये पहिले रौप्य पदक भारतासाठी जिंकले\nजम्मूतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान ‘कृष्ण वैद्य’ शहीद\nअग्रलेख : आउटसोर्सिंग हबच्या दिशेने\nतात्पर्य : ग्रामोन्मुख हवा कौशल्य विकास\n#SLvIND : श्रीलंकेसमोर विजयासाठी 227 धावांचे आव्हान\nकाश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल – राज्यपाल कोश्यारी\nजम्मू-काश्मीर: स्फोटकांनी भरलेला ड्रोन नष्ट करण्यात सुरक्षा दलांना यश\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nलष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने तब्बल 3 हजार शस्त्र परवाने; जम्मू काश्मीरात सीबीआयचे छापा सत्र\nविदेश वृत्त : पाकने अफगाणिस्तान सीमेवर तैनात केले लष्कर\nअर्थव्यवस्थेविषयी मनमोहन सिंग यांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘येणारा काळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/prithviraj-chavans-slogan-of-self-reliance/", "date_download": "2021-07-25T00:46:00Z", "digest": "sha1:W7DZBWA6R4VG3DKWR3U4MYNAOQ5FWCTY", "length": 9648, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पृथ्वीराज चव्हाणांचाही स्वबळाचा नारा – Dainik Prabhat", "raw_content": "\nपृथ्वीराज चव्हाणांचाही स्वबळाचा नारा\nमुंबई- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी येत्या काळात स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बऱ्याच चर्चांना तोंड फुटले असताना आता कॉंग्रेसजे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.\nएका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी बऱ्याच प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. भारतीय जनता पार्टीने राज्यात बराच गोंधळ घातला होता. त्यामुळे त्या पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.\nत्यामुळे या सरकारला अजिबात धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या संदर्भातील आमचे उद्दिष्ट अजुनही तेच असून आमच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात आज कॉंग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. जर आम्हाला पहिल्या क्रमांकावर यायचे असेल तर त्यात चुकीचे काय आहे, असा सवाल करतानाच आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल व आतापर्यंत तसेच होत आले आहे, असे त्यांनी सांगितले.\nराज्यातील सरकार एका विशिष्ट ध्येयाने स्थापन करण्यात आले आहे. शिवसेनेबाबत सुरूवातीला थोडी भिती होती. मात्र त्यांची विचारसरणी आम्ही सहन करू शकतो पण भारतीय जनता पार्टीचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची जी बैठक बोलावली त्याचे चव्हाण यांनी स्वागत केले. पवार जर भाजपच्या विरोधात लढत असतील तर त्याचे स्वागतच असल्याचे ते म्हणाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#WTCFinal2021 | न्यूझीलंडला निसटती आघाडी\nगुंतवणुकीच्या योग्य पर्यायांची निवड कशी कराल\nकेंद्र सरकारमुळेच पेट्रोलचा भडका – पृथ्वीराज चव्हाण\nवाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू – हसन मुश्रीफ\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवून लोकांची दिशाभूल केली; भाजपचा आरोप\n“करोना लसच नव्हे, इतर वैद्यकीय उपकरणांबाबतही केंद्र सरकारचा महाराष्ट्रासोबत दूजाभाव”\nपृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनसंदर्भात सुचवले पर्याय\n“अर्थसंकल्पात 35 हजार कोटींची तरतूद; मग करोना लसीसाठी 250 रुपये का” \nपृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आसाममध्ये मोठी जबाबदारी\nमोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ – पृथ्वीराज चव्हाण\nअर्णब गोस्वामी ‘चॅट’ प्रकरण : माजी मुख्यमंत्र्यांची चौकशीची मागणी\nयेत्या चार दिवसांत राहुल गांधी प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतील – पृथ्वीराज…\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nकेंद्र सरकारमुळेच पेट्रोलचा भडका – पृथ्वीराज चव्हाण\nवाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू – हसन मुश्रीफ\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवून लोकांची दिशाभूल केली; भाजपचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/tukaram-mundhe-transferred-secretary-state-human-rights-commission-397723", "date_download": "2021-07-25T00:54:54Z", "digest": "sha1:BRNPNVLDADSP2CCHHPYYKYFNHZSTV57Q", "length": 6085, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांची बदली, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती", "raw_content": "\nमुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढेंची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.\nपुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांची बदली, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती\nमुंबईः मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. याआधी पाच महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.\nपाच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nमुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयाव्यतिरिक्त चार अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आह���त. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.\nहेही वाचा- आधी बायकोला प्रेमानं शेवटचं 'Hug', मग दिलं लोकलमधून ढकलून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/buldana-corona-hotspot-278983", "date_download": "2021-07-25T00:57:25Z", "digest": "sha1:3DQ77NG7RWSUNQAFAG3GRDQNJAFH4K5I", "length": 11814, "nlines": 138, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बुलडाणा कोरोनाचा हॉटस्पॉट!", "raw_content": "\nमरकज येथून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांच्या नमुन्याचे अहवाल 8 एप्रिलला प्राप्त झाले असून, यामध्ये तीन तर 9 एप्रिलला देऊळगावराजा व मलकापूर येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 17 वर पोहचली आहे.\nबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना व्हायरस आता हळूहळू पाय पसरत असून, याला मुख्यत्वे दिल्ली कनेक्शन कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. मरकज आणि त्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना प्रादुर्भाव झाला असून, यामुळे आता विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट होते की काय असा संशय व्यक्त करण्यात येत असून, समुह संक्रमण रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.\nमरकज येथून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांच्या नमुन्याचे अहवाल 8 एप्रिलला प्राप्त झाले असून, यामध्ये तीन तर 9 एप्रिलला देऊळगावराजा व मलकापूर येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 17 वर पोहचली आहे.\nप्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्यानंतर दिल्ली कनेक्शनमुळे बुलडाणा बाधित झाल्याचे आता समोर येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 15 व्यक्ती बाधित झाले असून,त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात आज (ता.9) 1 संशयित व्यक्ती बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात दाखल करण्यात आले आहे. 8 एप्रिलला संशयित व्यक्तींचे 44 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज (ता.9) 30 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 27 निगेटिव्ह व 3 पॉझिटिव्ह आले आहे. आज (ता.9) प्रयोगशाळेत 13 नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे.\nघरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये आज (ता.9) भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज (ता.9) वाढ नाही. 8 एप्रिलपर्यंत 86 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 86 नागरिक होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे.\nजिल्ह्यात संस्थात्मक विलगिकरणात आज (ता.9) एकूण 101 नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज (ता.9) 1 मुक्तता करण्यात आली. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 101 नागरिक आहेत. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 25 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 5, शेगाव 9 व बुलडाणा 11 व्यक्तींचा समावेश आहे. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 67 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 96 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 25 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 30 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 14, शेगाव 5 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.\nतत्काळ तीन व्हेंटिलेटर झाले उपलब्ध\nबुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना बाधित व्यक्तींची शक्यता पाहता येथे केवळ एकच व्हेटीलेटरची व्यवस्था होती. दरम्यान, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नुकतीच झालेल्या व्हीडीओ कॉन्सफरसमध्ये 12 व्हेटीलेटरची तत्काळ मागणी केली होती. त्यापैकी केवळ दोनच दिवसात 3 व्हेटींलेटर प्राप्त झाले असून, उर्वरितही लवकरच प्राप्त होणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.\nतपासणीसाठी पाठविलेले नमुने : 13\nप्राप्त झालेले अहवाल : 30\nएकूण पाठवलेले नमुने : 182\nएकूण प्राप्त झालेले नमुने : 155\nपॉझिटिव्ह व्यक्ती : 15\nनिगेटिव्ह व्यक्ती : 140\nमृत झालेली व्यक्ती : 1\nप्र��ीक्षेत असलेले नमुने : 27\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/MAHADEO-MORE.aspx", "date_download": "2021-07-25T00:30:28Z", "digest": "sha1:UVK6TPULVE6MB3K6L3FE7GGFPMLIBLPI", "length": 20380, "nlines": 138, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमहादेव मोरे यांचा जन्म बेळगाव येथील निपाणी येथे झाला. त्यांचे एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढे इंटर आर्ट्सचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला दाखल झाले, मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना १९५९ साली कॉलेज शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी घर चालवण्यासाठी अनेक अंगमेहनतीची कामेही केली. मात्र एकीकडे त्यांचे लिखाणही चालूच होते. यादरम्यान त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, प्रासंगिक लेख, दैनिकांच्या पुरवण्यांमधून सदर लेखन, समीक्षा लेखन असे विविधस्वरूपाचे लेखन केले. त्यांची पहिली कथा २२ ऑक्टोबर, १९५९ साली साप्ताहिक स्वराज्यमध्ये प्रकाशित झाली. नवयुग, किर्लोस्कर, गावकरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध कथास्पर्धांमध्येही त्यांच्या कथांना पारितोषिके मिळाली. आजवर त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या आणि ललित गद्य असे साहित्य प्रकाशित झाले आहे. चिताक या त्यांच्या कथासंग्रहास १९७५-७६ सालचा व चेहऱ्यामागचे चेहरे या संग्रहास राज्य पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. झोंबड या त्यांच्या कादंबरीस १९९० सालातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी म्हणून दोन पारितोषिकेही मिळाली. त्यांची थ्रील्स, बेंडल, तिंगाड आदी पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ न��ोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,का���ण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/2508", "date_download": "2021-07-25T00:01:35Z", "digest": "sha1:RHAPURD3LZWUB2FBIRQ45N5JRYKACOS7", "length": 17941, "nlines": 184, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "अनेतीक प्रेम संबनधातून जन्माला आलेल्या मुलीस ठार मारून फेकून दिले | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळ���तील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महत्वाची बातमी अनेतीक प्रेम संबनधातून जन्माला आलेल्या मुलीस ठार मारून फेकून दिले\nअनेतीक प्रेम संबनधातून जन्माला आलेल्या मुलीस ठार मारून फेकून दिले\nत्या डायन राक्षसनी मातेला अटक\nरत्नागिरी , दि. १७ :- अनैतिक संबंधातून ज���्माला घातलेल्या नवजात मुलीला मातेनेच अंत्यंत कृरपणे ठार मारून खाडिकिनारी टाकून दिल्याची घटना रत्नागिरीतल्या वरवडे गावात उघडकीस आलीय .\nया प्रकरणी संबंधीत महिलेला अटक करण्यात आली असून या कृर गुन्ह्यात या महिलेसोबत आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहे . या महिलेने 21 डिसेंबर 2019 ला एका मुलीला जन्म दिला होता आणि 22 डिसेंबरला या मुलीला अत्यंत निर्दयपणे ठार करुन तिला खाडीकिनारी असलेल्या खाजण भागात्त फेकून दिले होते. गावकऱ्याना हे अर्भक आढळल्यानंतर पोलीसांच्या आणि आशा सेविकां पोलीस पाटलांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरु होता.\nअखेर या महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयाने तिला पोलीस कोठडी दिली आहे . मातेनेच क्रौर्याची परिसीमा पार करुन नवजात मुलीला मारल्यामुळे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपीनाही अटक करा अशी मागणी संतप्त गावकऱ्यानी केली आहे.\nPrevious articleनकली नोटा देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक करणारे दोन ठग बदमाश युवक अडकले पोलिसांच्या जाळ्यात दोन फरार\nNext articleसंविधान बचाव कृती समिती तर्फे संपूर्ण जिल्हाभर धरणे आंदोलन जळगाव जिल्ह्य़ात तुफान गर्दी….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_280.html", "date_download": "2021-07-25T00:52:23Z", "digest": "sha1:6RRCYR7EUGFZVPVB6AU24ADVAXNAGOJB", "length": 6786, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार\nलसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nमहाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या लढाईत दीड कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा आज पार केला. राज्य कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी म्हटले आहे.उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी आपल्या संदेशात म्हणतात, राज्याच्या कोरोनामुक्तीसाठी जीवाची जोखीम पत्करून योगदान देत असलेले डॉक्टर, नर्सेस, फार्मसिस्ट, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई, पोलीस, राज्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राज्यातील समस्त नागरिक बंधू-भगिनींच्या सामूहिक प्रयत्नांना वंदन. सर्वांचे मनापासून आभार.\nलसीकरण��चा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:25:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/370014", "date_download": "2021-07-24T23:27:49Z", "digest": "sha1:OKGXV2TVOVMZE4J5HFFQHVY2U54AM6JZ", "length": 2231, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:३१, १३ मे २००९ ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: glk:کوچˇ آسیا\n०५:३८, ८ मे २००९ ची आवृत्ती (संपादन)\nRubinbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: arz:اسيا الصغرى)\n०६:३१, १३ मे २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: glk:کوچˇ آسیا)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/875", "date_download": "2021-07-24T23:17:28Z", "digest": "sha1:D4UOURWIPI5I7DS2AUW4LIR7VQCZRRHM", "length": 9380, "nlines": 181, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | ताईची भेट 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''ताई, लिली कधीं ग गेली '' त्यानें स्फुंदत विचारलें. तिनें बिर्हाड बदलल्यापासून सारा वृत्तान्त सांगितला.\n''रंगा, मी त्यांची सेवाचाकरी करित नाहीं. माझें नाहीं मन एवढें मोठें.''\n''ताई, मन मोठें करायला हवें. आपणहि का पाषाण व्हायचें \n''नवर्यांनींच अहिल��येसारख्या सतींचें पाषाण केले. स्त्रियांचा काय दोष \n''परंतु त्या पाषाणांना इतकी जाणीव, इतकी संवेदना नि जागृति की रामाच्या चरणांचा जरा स्पर्श होतांच त्यांतून त्या पुन्हां अहिल्या होऊन उभ्या राहिल्या. ताई, पुन:पुन्हां मनुष्य पाषाणयुगांत जात असतो. पुन:पुन्हां त्यानें रामराज्यांत जायची धडपड करायची असते; पाषाण युगांतून सुवर्णयुग आणायचें असतें.''\n''रंगा, थोडें जेवतोस ना \n''लिलीला जवळ घेऊन जेवेन असें मनांत म्हणत आलों.''\n''जेव हो दोन घांस. तूं येशील असेंच वाटत होतें. तुझ्या आवडीची भाजी केली आहे.''\n''ते तिकडे आजारी असतां मी का आवडीची भाजी खात बसूं ताई, तूं कठोर झाली आहेस.''\n''परंतु अमृतरावांना रस तरी काढून दिलास \n''ज्यानें माझें जीवन नीरस केलें, कुस्कुरलें, त्याला कशाला रस देऊं \nतो उठला. त्यानें मोसंब्यांचा रस काढला.\n''थोडा रस घेता ना '' त्यानें प्रेमानें विचारलें.\n द्या. तुमचे थोर हात क्षमाशील आहेत. देवाकडे जातांना माझें जीवन सुंदर रंगवून पाठवा बरें का \n''पश्चात्ताप झाला कीं जीवन सुंदर होतेंच.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/devendra-fadnavis-said-ncp-leaders-were-not-discussed-unopposed", "date_download": "2021-07-24T23:39:09Z", "digest": "sha1:JHYAIKYQKSLLAU5X54Y7LTTY5LRCVFPX", "length": 11996, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"बिनविरोधसाठी राष्ट्रवादीच्या अहंकारी नेत्यांनी साधी चर्चादेखील केली नाही; अन्यथा आम्ही विचार केला असता !'", "raw_content": "\nखरे तर कोरोनाच्या काळात सभा घ्याव्या लागल्या नसत्या तर ते अधिक चांगले झाले असते. परंतु त्याला पर्याय नसल्याने आम्हाला सभा घ्याव्या लागत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याविषयी कोणताही प्रस्ताव आला नव्हता, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले.\n\"बिनविरोधसाठी राष्ट्रवादीच्या अहंकारी नेत्यांनी साधी चर्चादेखील केली नाही; अन्यथा आम्ही विचार केला असता \nपंढरपूर (सोलापूर) : सुरवातीच्या काळात कोरोनामुळे प्रचार सभा घेऊ नये, असा आमचा विचार होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठ्या मोठ्या सभा घेतल्यानंतर आम्हाला देखील प्रचार करणे गरजेचे होते. जास्त गर्दी होऊ नये यासाठी एक- दोन सभ��� न घेता सात सभा आम्ही घेत आहोत. खरे तर कोरोनाच्या काळात सभा घ्याव्या लागल्या नसत्या तर ते अधिक चांगले झाले असते. परंतु त्याला पर्याय नसल्याने आम्हाला सभा घ्याव्या लागत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याविषयी कोणताही प्रस्ताव आला नव्हता, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले.\nमंगळवेढा येथे श्री. आवताडे यांच्या फार्म हाउसवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ओबीसीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती. त्या केसमध्ये जेव्हा हे सरकार आले तेव्हा तीन जिल्ह्यांची निवडणूक घेण्याची कंडिशनल परवानगी कोर्टाने दिली होती. तत्काळ एक मागासवर्गीय आयोग नेमा, इंपेरिकल डाटा तयार करा आणि त्या आधारावर हे जस्टिफाय करा. दुसरे त्यांनी प्रपोशनल रिप्रेझेंटेशन द्या, असे सांगितले होते. त्या संदर्भातील कायदा आम्ही ऑर्डिनन्सद्वारे केला होता. या सरकारने तो कायदा लॅप्स केला. न्यायालयाने जे सांगितले होते त्यापैकी काहीच केले नाही. म्हणून शेवटी न्यायालयाने ओबीसी आरक्षण हे निवडणुकांपुरते स्थगित केले. रद्द केले. सरकार आयोग तयार करेल आणि इंपेरिकल डाटा तयार करेल तेव्हाच निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देता येईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. परंतु सरकारने काहीच केलेले नाही. आता कोरोनामुळे लोकल बॉडीच्या निवडणुका होत नाहीयेत. परंतु पुढे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लागू राहील. या सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसींना जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळाले होते ते अडचणीत आले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nसंजय राऊत काहीही बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला मी कधीच उत्तर देत नाही. सर्वात जास्त पीपीई किट महाराष्ट्राला मिळाल्या, सर्वात जास्त मास्क केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळाल्या, सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळाल्या. एकीकडे लसीकरणात महाराष्ट्र अव्वल आहे. देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असे पत्रक राज्य सरकारकडून काढले जाते आणि दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. आम्ही मदत करायला निघालेलो असताना जो उठतो तो सोम्या गोम्या केवळ र��जकारण करतो आहे. हे योग्य नसल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.\nकोरोनाच्या संदर्भात स्ट्रॅटेजिकली कुठेतरी आपण कमी पडलो आहोत. याचे कारण मध्यंतरीच्या काळात केसेस कमी झाल्या असताना त्या वेळी दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त झालेला होता. त्यावेळी आपण नवीन तयारी केली नाही. त्यामुळे आज महाराष्ट्रात बेड्स नाहीत. व्हेंटिलेटर नाहीत. ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत त्या वेगाने व्यवस्था वाढवण्याची गरज असताना तसे प्रयत्न होताना दिसत नाही.\nपोटनिवडणुकीत जर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (कै.) भारत भालके यांच्या पत्नीस उमेदवारी देऊन आमच्याकडे बिनविरोधसाठी प्रस्ताव दिला असता, तर आम्ही विचार केला असता. राष्ट्रवादीच्या अहंकारी नेत्यांनी आम्हाला साधा फोन करून तशी चर्चा देखील केली नाही. त्यामुळे निवडणूक लागली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना वातावरण अतिशय चांगले असून ते नक्की विजयी होतील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mahaupdates.com/strike-against-maharashtra-governmement-regarding-grampanchayat-demands/", "date_download": "2021-07-25T00:46:47Z", "digest": "sha1:Y7BZUVYJ2YR2DMFKK7RSMLCZWTOELUSO", "length": 8199, "nlines": 45, "source_domain": "mahaupdates.com", "title": "ग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद समोर जनआंदोलन - Maharashtra Updates", "raw_content": "\nग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद समोर जनआंदोलन\nग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद समोर जनआंदोलन\nमहाराष्ट्र सरकारच्या वतीने ग्रामपंचायतींच्या काही चुकीचे निर्णय घेतले गेले या निर्णयाविरोधात ग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी जि.प.समोर भर पावसात जिल्हा सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळासह जिल्हा परिषदेसमोर आज आंदोलन करण्यात आले.\nया आंदोलनामधील प्रमुख मागण्या अशा होत्या.\n१. केंद्र शासनाकडून 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत मिळालेल्या रकमेवरील व्याज जिल्हा परिषदेकडे जमा करावा असा आदेश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीना दिला आहे. हा निधी केंद्र शासनाने दिला असून या रकमेवर ग्रामपंचायतींचा हक्क असून या निधीवरील व्याजाची रक्कम परत करण्याचा जिल्हा परिषदेचा आदेश रद्द करावा.\n२. ग्रामपंचायतीमार्फत डाटा ऑपरेटर्सना १३००० रुपये प्रति महिना याप्रमाणे शासनाने नेमून दिलेल्या कंपनीकडे पगारासाठी वर्ग केला जातो. पण प्रत्यक्षात ऑपरेटर्सना ६००० रुपये इतकाच पगार मिळतो, पण हा पगार सुद्धा ऑपरेटर्सना वेळेवर मिळत नाही. प्रत्येक महिन्याला ७००० रुपये अतिरिक्त भुर्दंड ग्रामपंचायतीने का घ्यायचा, operators चा पगार करण्याचा अधिकार कंपनी कडे न देता ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावा.\n३. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला कागदपत्रांची सत्य प्रत करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मुख्याद्यापक यांची सही घ्यावी लागते, हे काम जास्तीत जास्त सोपे व्हावे यासाठी जि.प. सदस्य, नगरसेवक यांच्याप्रमाणे सरपंचाना विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा दर्जा मिळावा.\n४. ग्रामपंचायतींवर अगोदरच शासनाने अतिरिक्त खर्चाचा भर टाकल्यामुळे स्ट्रीट लाईट बिल पूर्वीप्रमाणे शासनाने भरावीत, स्ट्रीट लाईट बिल ग्रामपंचायतच्या परस्पर बिल वित्त आयोगातून कपात करू नये.\n५. कोरोनाच्या महामारीत अर्सेनिक अल्बम ३० या प्रतिकारशक्ती वाढण्याच्या गोळ्या खरेदी शासनाकडून केल्या गेल्या, या गोळ्यांचा सुद्धा अतिरिक्त भार ग्रामपंचायत वर टाकण्यात आला. ३.७५ रुपयांना मिळणाऱ्या गोळ्यांसाठी शासनाने अतिरिक्त रक्कम घेतली असून ग्रामपंचायत स्तरावर या गोळ्या खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावी.\n६. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती येथे विविध कामांसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी येत असतात त्यांचेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा.\nया मागण्यांचे निवेदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी स्वीकारले आणि मंञी महोदयांसमोर हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले.\nसरपंच परिषदच्या वतीने केल्या गेलेल्या आंदोलनासाठी जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर , सरपंच परिषद मुंबई महिला अध्यक्ष राणीताई पाटील, सरपंच परिषद मुंबई अध्यक्ष सचिन माने, जि.प. सदस्य शिवाजी मोरे, पंचायत समिती करवीरचे मा.सभापती प्रदिप झांबरे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.\n“खरेदी करा आपल्या माणसांकडून, आपल्या शहरात”, मा. खासदार धनंजय महाडिक यांचे भावनिक आवाहन\nदुकानं सुरु – बंद हा खेळ थांबवा अन्यथा आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा इशारा\nकोल्हापू��� जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्चित\nगोकुळमध्ये विरोधकांचा सत्ताधाऱ्याना दे धक्का \nआमदार रोहित पवारांना पडली कृष्णराज महाडिकांची भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-1-lakh-job-scheme-members-miss-sop-on-epfo-aadhaar-data-mismatch-5621848-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:44:27Z", "digest": "sha1:KSYPYDGXSLRK2J5OHU5KTUWTJUAHX3MA", "length": 4264, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "1 lakh job scheme members miss sop on epfo aadhaar data mismatch | आधार, ईपीएफओच्या UAN डेटात तफावत; 1 लाख सदस्यांचे PF क्लेम अडकले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआधार, ईपीएफओच्या UAN डेटात तफावत; 1 लाख सदस्यांचे PF क्लेम अडकले\nपीएफ अडकलेले एक लाख कर्मचारी रोजगार प्रोत्साहन योजना (PMRPY) आणि प्रधानमंत्री परिधान रोजगार प्रोत्साहन योजनेशी (PMPRY) निगडीत आहेत.\nनवी दिल्ली- आधार आणि ईपीएफओच्या युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) च्या डेटामध्ये तफावत तसल्याने एक लाखाहून अधिक जणांचा PF क्लेम अडकला आहे. हे सर्व जण रोजगार प्रोत्साहन योजना (PMRPY) आणि प्रधानमंत्री परिधान रोजगार प्रोत्साहन योजनेशी (PMPRY) निगडीत आहेत.\nईपीएफओ करत आहे व्हेरिफिकेशन\nसरकारने ऑगस्ट 2016 मध्ये संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने याची सुरुवात केली होती. योजनेतंर्गत ईपीएफ अकाउंट असणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना सरकारकडुन सुरुवातीच्या तीन वर्षात 8.33 दराने कॉन्ट्रिब्यूशन मिळते. योजनेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेरिफिकेशनचे काम ईपीएफओ करत आहे. यात सामील लोकांना आपला यूएएन क्रमांक आधारशी लिंक करावा लागतो.\nहा प्रश्न 30 जूनपर्यंत सोडविण्याचे आश्वासन\nईपीएफओने आपल्या सर्व फील्ड अधिकाऱ्यांना हा प्रश्न 30 जूनपर्यंत सोडविण्यास सांगितले आहे. यासंदर्भात 8 जूनला एक पत्रही लिहिण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, 8 जूनपर्यंत असलेल्या माहितीनुसार 105591 ईपीएफ सदस्य डाटा मेळ खात नसल्याने लाभापासून वंचित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-mrinmayee-ranade-writes-about-anniversary-special-5609929-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:46:54Z", "digest": "sha1:C674INDGG4RMIJBADPPKZSLRU4EFVRFZ", "length": 6358, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mrinmayee Ranade writes about anniversary special | कार्यरत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसहा वर्षं पूर्ण करून सातव्य�� वर्षात पदार्पण करताना हा वर्षपूर्ती अंक तुमच्यासमोर आणताेय. दरवर्षीप्रमाणेच या अंक एका विशिष्ट संकल्पनेभोवती बांधलेला आहे. आणखी अडीच महिन्यांत, भारताला स्वातंत्र्य मिळाली त्याला ७० वर्षं पूर्ण होतील. हे निमित्त साधून स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी जन्माला आलेल्या अशा काही महिलांची ओळख आजच्या अंकातून करून देतोय, ज्यांच्या मनात वयाची सत्तरी ओलांडणं याचा अर्थ वार्धक्य, वानप्रस्थाश्रम वगैरे नाही. तर अाता जितकं आयुष्य मिळणार आहे अजून, ते पुरेपूर जगणं. आपल्याकडे जे आहे ते भरभरून देणं. आपल्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करणं. आपल्या क्षेत्रातील इतर व्यक्तींशी संपर्क ठेवणं, संवाद साधत राहाणं. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचा प्रयत्न करणं. हे सगळं करण्यासाठी आवश्यक आहे ते उत्तम, साथ देणारं शरीर. मग ते ठीकठाक चालत राहावं यासाठी व्यायाम करणं ओघाने आलंच. खूप काम करायचं असतं, त्यामुळे वेळेचं नियोजनही आवश्यक. या सगळ्या जणी ही काळजी घेतात, म्हणूनच त्या इतकी वर्षं काम करू शकल्या आहेत, आणखी कामं करायचं त्यांचं नियोजन पक्कं आहे. यातल्या काहीजणी देशातील स्त्रीवादी चळवळीच्या अध्वर्यू आहेत, किमान तीन ते चार दशकं त्या वेगवेगळ्या कामांच्या माध्यमांतून आपल्या समोर येत राहिल्या आहेत. त्या अजून थकलेल्या नाहीत, वाचनलिखाणभाषणसभा यांत व्यग्र आहेत. एक आहेत डाॅक्टर, ज्या आता वयामुळे हालचाली काहीशा मंदावल्या म्हणून शस्त्रक्रिया करत नाहीत, इतकंच. एक आहेत शास्त्रीय गायिका, ज्या पंचाहत्तरीतही परदेशात सादर करायच्या कार्यक्रमाच्या तयारीत सध्या गुंतलेल्या आहेत. दोघीजणी आहेत शिक्षणतज्ज्ञ. त्याही काही दशकांपासून शाळांशी जोडलेल्या आहेत, व अजूनही दिवसाचे २४ तास विद्यार्थीच त्यांच्या जीवनाचे केंद्रबिंदू आहेत. या सगळ्या जणींमुळे आपलं आयुष्य किती समृद्ध झालंय, समाजाच्या एकंदर प्रगतीत, संवेदनशील जाणिवा विकसित होण्यात त्यांचा किती मोठा वाटा आहे, ही जाणीव आम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घेताना झाली. तुम्हालाही त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि भविष्यासाठीची स्वप्नं यांबद्दल वाचायला आवडेल, अशी खात्री वाटते. अामचा आतापर्यंतचा सहा वर्षांचा प्रवास तुमचाच हात धरून सोपा आणि आनंददायी झालाय. त्याबद्दल मधुरिमा टीमच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-letter-to-nashik-municipal-corporation-of-transportation-corporation-5723813-NOR.html", "date_download": "2021-07-24T23:37:01Z", "digest": "sha1:PLRUZLAEMD2ZP566LESNI5ZKABHMDSY6", "length": 6846, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Letter to nashik Municipal Corporation of Transportation Corporation | बससेवा ताब्यात घ्या; अन्यथा सेवा बंद करू, परिवहन महामंडळाचे महापालिका अायुक्तांना पत्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबससेवा ताब्यात घ्या; अन्यथा सेवा बंद करू, परिवहन महामंडळाचे महापालिका अायुक्तांना पत्र\nनाशिक - महापालिका अाणि नगरपालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचीच अाहे. त्यामुळे महापालिकेने ही सेवा तातडीने चालू करावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक महापालिकेच्या अायुक्तांना दिले अाहे. इतकेच नाही तर शहर बससेवेचा १०८ काेटी ७१ लाखांचा ताेटाही महापालिकेने भरून द्यावा, अशी मागणी व्यवस्थापकीय संचालकांनी अायुक्तांकडे केली अाहे.\nताेट्यात चालणारी शहर बससेवा बंद करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडूनच अाता माेठे प्रयत्न सुरू झाले अाहेत. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकीय संचालकांनी अायुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले अाहे की, राेड ट्रान्सपाेर्ट काॅर्पाेरेशन अॅक्ट १९५०च्या कलम मधील तरतुदीनुसार राज्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात अाली अाहे. त्यानुसार काही महापालिकांची हद्द वगळता राज्यभरात टप्प्यानिहाय प्रवासी वाहतूक महामंडळाकडून चालविली जाते. त्याचप्रमाणे महामंडळ काही महापालिका अाणि नगरपालिकांच्या हद्दीमध्ये शहरी वाहतूक ग्रामीण भागामध्ये सेवा चालविते. वास्तविक, महापालिका अाणि नगरपालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचीच अाहे. केवळ सामाजिक बांधिलकी या नात्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळ महापालिका नगरपालिका यांच्या हद्दीमध्ये ताेटा सहन करून शहरी वाहतूक चालवित अाहे.\nमागील पाच वर्षांमध्ये नाशिक शहर बस वाहतुकीसाठी महामंडळातर्फे दैनंदिन सरासरी २०८ नियते, एकूण ८९१.३२ किलाेमीटर चालविण्यात अालेले असून या वाहतुकीमुळे महामंडळास सुमारे १०८७७१.१० (लाख) ताेटा झाला अाहे. सदर शहर बससेवा सद्यस्थितीत चालवत असून, यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या ताेट्यामध्ये दिवसेंदिवस वाढच हाेत असल्याने महामंडळाची अार्थिक स्थिती खालावत अाहे. अशा स्थितीत सिटी बससेवा चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. या सेवेमुळे हाेणाऱ्या ताेट्याची भरपाई पालिकेमार्फत महामंडळास करावी. अन्यथा ताेट्यात चालणारी ही सेवा बंद करण्यात येईल, असा इशाराही व्यवस्थापकीय संचालक तथा महामंडळाच्या उपाध्यक्षकांनी पत्राद्वारे महापालिकेला दिला अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MOHANDAS/949.aspx", "date_download": "2021-07-24T23:51:49Z", "digest": "sha1:LNERS3L6QB3ENY5KL7VYPBHH5ZP2UZJO", "length": 23475, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MOHANDAS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nभारतीय इतिहासातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक. या व्यक्तिमत्त्वावर आजवर विपुल लेखन, तसेच ग्रंथर्नििमती झाली आहे. परंतु या पुस्तकात भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि जगाला सदसद्विवेकाचा मार्ग दर्शवणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे – गांधींचे दैनंदिन आयुष्य व जवळच्या लोकांशी नातेसंबंध कसे होते त्यांनी इंग्रजी सत्तेशी, फूट पडलेल्या त्यांच्याच लोकांशी, त्यांच्या शत्रूशी आणि अगदी स्वत:शीही कसा सामना केला त्यांनी इंग्रजी सत्तेशी, फूट पडलेल्या त्यांच्याच लोकांशी, त्यांच्या शत्रूशी आणि अगदी स्वत:शीही कसा सामना केला... आणि हे करताना अतिप्रसिद्धी, मिथक-कथा आणि आख्यायिका यांच्या वलयामध्ये अडकलेल्या खऱ्या गांधींना या पुस्तकातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गांधीजींचे नातू असूनही लेखक राजमोहन गांधी यांनी वस्तुनिष्ठपणे सखोल संशोधन करून हे चरित्र लिहिले आहे. हे चित्रण युरोपीय साम्राज्य आणि आशियातील एक राष्ट्र यांच्यातील संवादाचा महान इतिहास आहेच, पण त्यात वर्तमानकाळातल्या मुद्द्यांबद्दलही भाष्य आहे. दहशतवाद, युद्धे यांमुळे जगभरात होत असलेल्या हिंसेच्या पाश्र्वभूमीवर, मुस्लीम आणि इतर धर्मीय यांच्यात समेट घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या गांधींची ही चरितकहाणी महत्त्वपू���्ण ठरते.\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान ��ोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखा��ाम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_17.html", "date_download": "2021-07-24T23:30:13Z", "digest": "sha1:LFNVOAHNIBSC3QN6M55M5OMSVQO6SYW3", "length": 8267, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लवकरच नियंत्रण मिळवू – उपमुख्यमंत्री अजित पवार - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लवकरच नियंत्रण मिळवू – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लवकरच नियंत्रण मिळवू – उपमुख्यमंत्री अजित पवार\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे\nबारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजाव��ी युद्धपातळीवर करा. कोरोनारुग्णांचे वाढते प्रमाण गंभीर असून या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज विशेष बैठकीत दिल्या. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, उपवनसंरक्षण पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.\nशासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लवकरच नियंत्रण मिळवू – उपमुख्यमंत्री अजित पवार Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:05:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_635.html", "date_download": "2021-07-24T23:04:14Z", "digest": "sha1:QJMZPCBLTOBV3PGN3Y5YEWHJSHAN6N6Q", "length": 6609, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवणारे व्यासपीठ – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / ‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवणारे व्यासपीठ – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवणारे व्यासपीठ – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nअबोल राहून समाजासाठी काम करणाऱ्या न लिहित्या, बोलत्या माणसांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करत ‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवण्याचे व्यासपीठ बनले आहे, अशा शब्दात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.नवी उमेद या व्यासपीठाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ‘नवी उमेदची पाच वर्षे’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमावरुन करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी युनिसेफच्या महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, नवी उमेदच्या श्रीमती मेधा कुलकर्णी, वर्षा देशपांडे आदी उपस्थित होत्या.\n‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवणारे व्यासपीठ – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:22:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/news/chandrkant-patil-on-hasan-mushreef-news-and-update-127630437.html", "date_download": "2021-07-24T23:37:40Z", "digest": "sha1:ESIS4RWO7PP4QCVE6DGU5AQ6NC6ZRCX3", "length": 5223, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "chandrkant patil on hasan mushreef , news and update | मुश्रीफांची सवय 'आ बैल मुझे मार'; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पटलवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपटलवार:मुश्रीफांची सवय \"आ बैल मुझे मार\"; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पटलवार\nकोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर\nमहाराष्ट्रात काही घडले की त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व मंत्री जयंतराव पाटील यांनाही काही म्हणायचे नसते. पंरतू लगेचच मुश्रीफांना म्हणायचे असते. ग्रामविकास विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड, असा पटलवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.\nतुम्ही काय केले नाही तर झोंबतं कशाला\n2014 ते 2019 बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर काय झोपा काढत होतात अशी विचारणा करून पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा, पण आधी 2020 बदल्यांमधील करा. तुम्ही काही केले नाही तर झोंबंतं कशाला\nडी.जीं.नी म्हटले- आस्थापना समितीच्या बाहेर सह्या करणार नाही\nग्रामपंचायतींना प्रशासक, पी. एम. केअर, सुशांत प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायचे असतील तर कोण काय करणार मी जे म्हणतो ते महाराष्ट्राच्या डी.जी. नी म्हटले आहे. आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही, असेही पाटील म्हणाले.\nकोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार\nसध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत, स्वॅबच्या रिपोर्टमध्ये गोंधळ, असा हाहाकार माजला असताना त्याबाबत मंत्री मुश्रीफ काहीही बोलत नाहीत. पण वर घडणा-या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचे हे म्हणजे गिरे तो भी.....असे म्हणल्यातला प्रकार आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T00:50:47Z", "digest": "sha1:MOQCBS2ZOTT4GLO6HIIKGBYXEIIBRNHM", "length": 9876, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "एलआयसी विक्रीचा कर्मचारी संघटनांकडून विरोध - द वायर मराठी", "raw_content": "\nएलआयसी विक्रीचा कर्मचारी संघटनांकडून विरोध\nद वायर मराठी टीम\nकोलकाता/नवी दिल्ली : केंद्र सरकार एलआयसीमधील आपली हिस्सेदारी बाजारात विक्री करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१च्या अर्थसंकल्पात केल्यानंतर त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया एलआयसीच्या कोलकातासहित अन्य शहरातील कर्मचारी संघटनांकडून येऊ लागल्या आहेत.\nहा निर्णय देशाच्या हिताविरोधातील असून या बदलाला आमचा कडवा विरोध राहील अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज असो.ने दिली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ३ व ४ फेब्रुवारी रोजी एकेक तासाचा हरताळ कर्मचारी पुकारणार असून त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल, असा इशारा या संघटनेचे महासचिव श्रीकांत मिश्रा यांनी दिला आहे. या अगोदर एअर इंडिया विकण्याचे सरकारचे प्रयत्न असफल झाले, आता त्यांचा डोळा एलआयसीवर आल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला. आमची संघटना व अन्य संलग्न संघटना यासाठी रस्त्यावर उतरतील, देशभर निदर्शने आंदोलन करतील असे स्पष्ट करत मिश्रा यांनी एलआयसीतील केंद्राने आपली हिस्सेदारी कमी केल्यास त्याचा परिणाम लाखो वीमाधारकांवर होईल, त्यांच्यामध्ये भय निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया दिली.\nनिर्गुतवणुकीचे २०२०–२१ चे लक्ष्य २.१ लाख कोटी रु.चे\n२०१९-२०मध्ये निर्गुतवणुकीतून सरकारचे १.०५ लाख कोटी रु. महसूलाचे लक्ष्य होते. तो आकडा अर्थसंकल्पानुसार २.१ लाख कोटी रु. इतका वाढला असून गेल्याच २७ जानेवारी रोजी केद्र सरकारने एअर इंडियातील आपली सर्व हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला होता. त्याअगोदर २०१८मध्ये सरकारने एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा विकण्याची घोषणा केली होती पण त्यात यश आलेले नव्हते.\nगेल्या जानेवारी महिन्यात नीलाचल इस्पात निगम लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीही सरकारने विक्रीस काढली होती. नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या कंपनीमध्ये चार उपकंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांचे निर्गुंतवणूक करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.\nगेल्या वर्षी केंद��रीय मंत्रिमंडळाने भारत पेट्रोलियम निगम लिमिटेड कंपनीतील ५३.२९ टक्के हिस्सा विकण्यास मंजुरी दिली होती. हा हिस्सा विकल्याने सामाजिक योजनांवर खर्च करता येईल, अशी सरकारची भूमिका होती.\nमोदी सरकारने सहा वर्षाच्या काळात सरकारी कंपन्यांमधील सरकारचा वाटा कमी करण्याच्या उद्देशाने पावले टाकली आहेत. वर उल्लेख केलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त सरकारने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नीपको या कंपन्यांतील आपली हिस्सेदारी कमी करण्यासाठी चर्चा सुरू केल्या होत्या. त्याचबरोबर इंडियन शिपिंग कॉर्पोरेशनमधील ६३.७५ टक्के हिस्सा विकण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती. बीपीसीएल, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नीपको, इंडियन शिपिंग कॉर्पोरेशन या कंपन्याच्या निर्गुतवणुकीतून ६० हजार कोटी रु. मिळाण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.\nसंरक्षणावर सर्वाधिक खर्च पण भाषणात उल्लेख नाही\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-mathematical-sciences/11110-memorandum-of-understanding-2.html", "date_download": "2021-07-25T00:11:33Z", "digest": "sha1:AFFMGN5G6QFAFGN2TEEO2EMKC6IGCXQX", "length": 9509, "nlines": 193, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Memorandum of Understanding", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_27.html", "date_download": "2021-07-24T23:57:31Z", "digest": "sha1:LY2C3YIOICGLI6ACB4XOMVVSX4DOW5XI", "length": 9060, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुरबाड तालुक्यातील डॉक्टर जितेंद्र बेंढारी यांचे तन्मय हॉस्पिटल ठरतोय रूग्णांचा आधारवड - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / मुरबाड तालुक्यातील डॉक्टर जितेंद्र बेंढारी यांचे तन्मय हॉस्पिटल ठरतोय रूग्णांचा आधारवड\nमुरबाड तालुक्यातील डॉक्टर जितेंद्र बेंढारी यांचे तन्मय हॉस्पिटल ठरतोय रूग्णांचा आधारवड\nBY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे\nकोरोनाचा महाकाळ हा एक भयानक काळ सध्या वावरत आहे.अशाच कोरोनाच्या प्रादुर्भावात 24 तास रूग्णांच्या सेवेसी तत्पर असणारे नामांकित अनुभवी मुरबाडचे डॉक्टर जितेंद्र बेंढारी हे आपली भुमिका आजही चांगल्या पध्दतीने बजावत आहेत.कोणाचा काही भरवसा नसतांना आपण आपली काळजी घ्यावी असे रूग्ण व नागरिकांना वारंवार मार्गदर्शन करून विविध आजारावर मात करण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे.मुरबाड तालुक्यात बरेच दवाखाने उदयास आले आहेत मात्र एकमेव तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल नर्सिंग होम हे खया अर्थाने रूग्णांची सेवा करत आहेत.मुरबाड तालुक्यात एकमेव स्त्री रोग तज्ञ असलेले डॉ जितेंद्र बेंढारी हे मुरबाडकरांना लाभल्याने त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुकाची छाप पाहण्यास मिळत आहे.गोरगरीब व आदिवासी जनतेला मदत करणे त्यांच्यावर चांगल्या पध्दतीचे उपचार करणे हा एक मानस मात्र एकमेव डॉ.जितेंद्र बेंढारी यांच्या तन्मय हॉस्पिटल मध्ये आहे.सुसज्ज बेड सुविध्दा एकाच छताखाली सोनोग्राफी सेन्टर बालरोग तज्ञ असलेला हा एकमेव महिलांच्या सांधीतील हॉस्पिटल आहे.दिवस रात्र 24 तास सेवेस तत्पर असलेले डॉ.जितेंद्र बेंढारी हे देव माणुसच म्हणावे लागेल अशा प्रतिक्रिया येथील जनतेमधुन उमटत आहेत.सध्या गर्भवती महिलांना काळजी घेण्याची अवश्यक्यता असतांना डॉ.जितेंद्र बेंढारी हे त्यांच्या सेवेसी असल्याने महिलांच्या प्रसुतीविषयी प्रश्न गंभीर आता राहिला नाही.रात्र असो किंवा दिवस डॉ.जितेंद्र बेंढारी हे सदैव रूग्ण नागरिक यांच्या मदतीला धाऊन येत असुन आता दैवरूप म्हणुन सध्या त्यांच्या कार्यात दिसून येत असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांच्या गंभीर आजारावर त्यांचे उपचार आणि रोगाचे निदान वेळीच उपचार केले जात आहे त्यामुळे डॉ.जितेंद्र बेंढारी यांचे कौतुक होत आहेत.\nमुरबाड तालुक्यातील डॉक्टर जितेंद्र बेंढारी यांचे तन्मय हॉस्पिटल ठरतोय रूग्णांचा आधारवड Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 20:07:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2813/NMC-Bank-Nanded-Recruitment-2020.html", "date_download": "2021-07-25T00:41:30Z", "digest": "sha1:MDISHZ6NX5EGKLOLUMABEHQO7KVP74L7", "length": 6425, "nlines": 86, "source_domain": "naukriadda.com", "title": "नांदेड मर्चंट्स बँक भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nनांदेड मर्चंट्स बँक भरती २०२०\nनांदेड मर्चंट्स बँक नांदेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, सॉफ्टवेअर / नेटवर्क, हार्डवेअर अभियंता, सहाय्यक सरव्यवस्थापक, वसुली अधिकारी पदाच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 जुलै 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 07\nपद आणि संख्या : -\n1 मुख्य कार्यकारी अधिकारी - 01\n2 सॉफ्टव��अर / नेटवर्क, हार्डवेअर अभियंता - 03\n3 सहायक महाव्यवस्थापक - 02\n4 पुनर्प्राप्ती अधिकारी - 01\n1. मुख्य कार्यकारी अधिकारी - पदवीधर\n2. सॉफ्टवेअर / नेटवर्क, हार्डवेअर अभियंता - बीई संगणक\n3. सहाय्यक महाप्रबंधक - पदवीधर\n4. पुनर्प्राप्ती अधिकारी - बी.एससी / बी.कॉम / बीबीए / बीबीए\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअधिकृत वेबसाईट : www.nmcbank.com\nनोकरी ठिकाण – नांदेड, महाराष्ट्र\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – नांदेड मर्चंट्स बँक, मुख्य कार्यालय, एमजी रोड, जुना मोंढा, नांदेड, महाराष्ट्र ४३१६०४\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2020 आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/878", "date_download": "2021-07-24T23:33:00Z", "digest": "sha1:ZMOJHE57KPRXIEJXRIE2RVQUUIUF4DE7", "length": 10847, "nlines": 176, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | वादळ 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरंगानें मृताचें सारें केलें. तो आतां ताईकडे नसे रहात. पहिल्या दिवशीं होता. नंतर येई जाई. ताईचें काय करायचें हा प्रश्न होता. तें बिर्हाड मोडायचें का ठेवूं म्हटलें तर भाडे कोठून द्यायचें ठेवूं म्हटलें तर भाडे कोठून द्यायचें ताईचे फार शिक्षण नव्हतें झालेलें. लिही वाची. परंतु शेवटी परीक्षा कुठलीच नाहीं.\n''ताई, तूं दुधगांवला जातेस सुनंदाआईजवळ रहा. त्याहि एकट्या असतात. आजारी असतात. त्यांना बरें वाटेल. येथें मुंबईत कशी राहशील सुनंदाआईजवळ रहा. त्याहि एकट्या असतात. आजारी असतात. त्यांना बरें वाटेल. येथें मुंबईत कशी राहशील येथील जीवन खर्चाचें. मी तिकडे तुम्हां दोघींना पैसे पाठवीन. रहा दोघी शान्तपणें.''\n''रंगा, कांही दिवस इथेंच राहूं दे. हा सारा पसारा आटपायचा. हें सामान''\n''तें मालगाडीनें दुधगांवला पाठवून देऊं. उगीच माशा मारीत येथें कशाला रहायचें तुला शिकायची इच्छा आहे का तुला शिकायची इच्छा आहे का परंतु बापुसाहेबांना भेटून कांही खटपट करायला हवी. आतां पुढील वर्षीच. शिकायचें आहे का तुला परंतु बापुसाहेबांना भेटून कांही खटपट करायला हवी. आतां पुढील वर्षीच. शिकायचें आहे का तुला \n''तुझी इच्छा असेल तर मी शिकेन.''\n''मला इच्छा नाहीं. माझी सारी इच्छा मी तुला दिली आहे.''\nसमोर समुद्र उचंबळत होता. केवढी भरती रंगा सागराकडे बघत होता नि ताई रंगाकडे बघत होती. कोणी बोलत नव्हतें. एकदम रंगानें ताईकडे पाहिलें. त्याचे डोळे खाली झाले.\n''रंगा, बघ ना माझ्याकडे. माझे डोळे वाईट नाहींत. ते प्रेमळ आहेत. बघ, माझ्याकडे बघ. खालीं नको बघूं. तो समोर समुद्र उचंबळतो आहे ना तसें माझें हृदय उचंबळत आहे. काय सांगूं कसें बोलूं रंगा, तूं रागावलास \nत्यानें तिच्याकडे पाहिलें नि समोरच्या समुद्राकडे तो शून्य दृष्टीनें पाहूं लागला.\n''तो समुद्र तुला आवडतो, माझा हृदयसमुद्र नाहीं आवडत थाडथाड लाटा या हृदयांत उसळत आहेत. तुफान आहे हृदयांत. तूं ये नि शान्त कर. रंगा, रंगा, काय सांगू थाडथाड लाटा या हृदयांत उसळत आहेत. तुफान आहे हृदयांत. तूं ये नि शान्त कर. रंगा, रंगा, काय सांगू तूं का मला सोडून जाणार तूं का मला सोडून जाणार रंगा, तूं माझा हो. माझा संसार पुन्हां मांड. बिर्हाड मोडायचें कशाला रंगा, तूं माझा हो. माझा संसार पुन्हां मांड. बिर्हाड मोडायचें कशाला पुन्हां मांडू. छान मांडूं. माझें जीवन रंगव. लिली आपल्या पोटीं येईल. रंगा, मला निराश नको करुं. माझें जीवन तूं व्यापलें आहेस. माझ्या अणुरेणूंत तूं आहेस. माझा श्वासोच्छवास तुझा. या माझ्या देहांत तुझा आत्मा. तुझा प्राण. मला अनाथ नको करुं.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/631", "date_download": "2021-07-24T23:21:30Z", "digest": "sha1:Z6C3HYNH7B54V2HFCKAFHKKXXJO2B6KY", "length": 14943, "nlines": 138, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "टेेमुर्डा विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांचा भ्रष्ट कारभार. संस��थेच्या आवारातच लाखोच्या बेकायदेशीर रेतीची साठवणूक. जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार !. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कृषि व बाजार > टेेमुर्डा विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांचा भ्रष्ट कारभार. संस्थेच्या आवारातच लाखोच्या बेकायदेशीर रेतीची साठवणूक. जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार \nटेेमुर्डा विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांचा भ्रष्ट कारभार. संस्थेच्या आवारातच लाखोच्या बेकायदेशीर रेतीची साठवणूक. जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार \nवरोरा तालुक्यातील टेमुर्डा हे गाव राजकीय द्रुष्ट्या महत्वपूर्ण असून येथे काही राजकीय नेत्यांची त्यांच्या वरीष्ठ नेत्यांशी जवळीक सलगी असल्याने अनेक विकास कामात मोठा भ्रष्टाचार होतं असतांना सुद्धा त्यांचेवर कुठलीही करवाई होतं नाही. मग ते प्रकरण अवैधरीत्या उत्खनन असो. वाळू तस्करी असो की अवैधरीत्या दारू विक्री असो. इथे सगळं काही आलबेल असते. असेच एक प्रकरण समोर आले असून चक्क टेमुर्डा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांनी नवीन गाळे बांधकाम करण्यासाठी बेकायदेशीरपणे रेतीची साठवणूक केली असल्याची गंभीर बाब प्रकाशात आली असून या संदर्भात आम्हचे प्रतिनिधी यांनी मौका चौकशी करून तहसीलदार यांना फोन केला व या अवैधरीत्या साठवणूक केलेल्या रेती प्रकरणी संबधित रेती जब्त करून साठवणूक करणाऱ्यावर फौजदारी करवाई करा अशी मागणी केली असता तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व पटवारी यांना तत्काळ घटनास्थळी पाठवतो व करवाई करतो असे आश्वासन दिल्यानंतर सुद्धा सदर रेती जब्त झाली नसल्याने हे प्रकरण आता जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. जर संस्थेचे अध्यक्ष व सचिव अशा प्रकारे अवै���रीत्या चोरीची रेती साठवणूक करीत असेल व आम्हच कुणी काही भिघडवु शकत नाही अशी गुंडगिरी भाषा वापरली जातं असेल तर यांची दादागिरी किती वाढली आणि यांनी सोसायटीत किती भ्रष्टाचार केला असेल याचा परिचय येतो. मात्र आता हे प्रकरण जिल्हाधिकारी यांचेकडे गेल्यानंतर हीं रेती आणली कुठून आणि यांनी सोसायटीत किती भ्रष्टाचार केला असेल याचा परिचय येतो. मात्र आता हे प्रकरण जिल्हाधिकारी यांचेकडे गेल्यानंतर हीं रेती आणली कुठून हीं रेती कोणत्या वाहनाद्वारे आणली त्याचा मालक कोण हीं रेती कोणत्या वाहनाद्वारे आणली त्याचा मालक कोण आणि याची रायल्टि परवानगी कुणाची, इत्यादी प्रश्न अनुत्तरित असल्याने चौकशीत हे प्रकरण राजकीय रंग घेणार आहे.\n.जिल्ह्यातील अनधिकृत शाळां संचालकांवर गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून होणार गुन्हे दाखल. शिक्षणाधिकारी लोखंडे यांचे करवाईचे आदेश. मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..\nरत्नागिरी जिल्हा परिषदच्या मुजोर अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा केला अवमान क्रुषि विभागातील अ.ज.जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात विस्तार अधिकाऱ्यावर बडतर्फची करवाई प्रकरण (भाग-1)\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्��णे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtra-corona-virus-cases-and-deaths-16-october-news-and-updates-127818748.html", "date_download": "2021-07-25T00:56:16Z", "digest": "sha1:M52TLDO3EMSKBMNDSD5X5HHRFM4QQGR4", "length": 4393, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra corona virus cases and deaths 16 October news and updates | राज्यात गुरुवारी 10 हजार 226 रुग्णांची नोंद, 337 जणांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 15.64 लाख पार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाराष्ट्र कोरोना:राज्यात गुरुवारी 10 हजार 226 रुग्णांची नोंद, 337 जणांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 15.64 लाख पार\nराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.4 टक्के तर मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे\nराज्यात गुरुवारी 10 हजार 226 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 337 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 15 लाख 64 हजार 615 आणि एकूण मृत्युसंख्या 41 हजार 196 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी 13 हजार 714 लोक कोरोनामुक्त झाले. यासोबत एकूण बरे झालेल्यांची संख्या 13 लाख 30 हजार 483 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 92 हजार 459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.4 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्���ुदर 2.60 टक्के एवढा आहे\nदरम्यान, राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी व्हिडिओ कॉंन्फरन्सद्वारे चर्चा केली. राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/funny-marathi-ukhane/part-2-280/", "date_download": "2021-07-24T22:31:59Z", "digest": "sha1:FBN2GIGCWADQE4SIK3ZBJ3NDIOTRVTG4", "length": 5928, "nlines": 127, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "गमतीदार उखाणे-part 2", "raw_content": "\nचांदीच्या ताटात मुठभर गहू\nलग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ\nश्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,\n.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.\nधनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,\n..... च्या जीवावर करते मी मजा.\n******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु\nसासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,\nपोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.\nदुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,\nताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा\nअत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड\n***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्\nपुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,\n.... आहेत आमचे फार नाजुक.\nपुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,\n........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.\nजीवन आहे एक अनमोल ठेवा,\n...... आणतात नेहमी सुकामेवा.\nसावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,\n..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.\nमुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,\n-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर\nकॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,\n...... आहेत फार निस्वार्थी\nसन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,\n.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्\nचान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,\nमी आहे म्हैस तर तो आहे रेडा\nमितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,\nवर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी\nगच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,\n... माझी बायको आहे मोठी लुच्ची\nइवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,\n... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय\nऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,\nईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,\nभल्या पहाटे करावी देवाची पुजा ,\n...च्या जीवावर करते मी मजा\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1383/", "date_download": "2021-07-25T00:05:20Z", "digest": "sha1:HONSJ53NNWVLLBKVUYG25OHSKJBXMOKC", "length": 2872, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आता काही बोलू नकोस", "raw_content": "\nआता काही बोलू नकोस\nआता काही बोलू नकोस\nआता काही बोलू नकोस\nया एकांताला बोलू दे\nशब्दंची कास केव्हाच सुटली\nआता स्पंदनेही लंघून जाऊ\nमग निर्वातासही व्यापून उरेल\nत्या अनंताला बोलू दे.\nआता काही बोलू नकोस\nया एकांताला बोलू दे\nआता काही बोलू नकोस\nRe: आता काही बोलू नकोस\nRe: आता काही बोलू नकोस\nआता काही बोलू नकोस\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3831/Schools-should-start-from-April-69-parents-opinion.html", "date_download": "2021-07-24T22:45:07Z", "digest": "sha1:KHEUYDUK6MX6FTSIX3NTQTQ3R5LGPVMN", "length": 8684, "nlines": 62, "source_domain": "naukriadda.com", "title": "एप्रिलपासून शाळा सुरू व्हायला हव्यात: ६९ टक्के पालकांचे मत", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nएप्रिलपासून शाळा सुरू व्हायला हव्यात: ६९ टक्के पालकांचे मत\nएप्रिलपासून शाळा सुरू व्हायला हव्यात असे ६९ टक्के पालकांना वाटत आहे. एप्रिलपासून जेव्हा नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, तेव्हा मुलांनी प्रत्यक्ष शाळेत जायला हवे, असे या पालकांना वाटत आहे. एका सर्वेक्षणातून हे निरीक्षण पुढे आले आहे.\nसुमारे १९ हजार पालकांची मते या सर्वेक्षणातून आजमावण्यात आली. २६ टक्के पालक असेही होते, ज्यांना कोविड-१९ लस दिल्यानंतरच मुलांना प्रत्यक्ष शाळेत बोलवावे असे वाटत आहे.\n'सध्याची देशातील कोविड-१९ महामारी स्थिती पाहता शाळा एप्रिल २०२१ पासून किंवा त्यानंतर जेव्हा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, तेव्हा सुरू व्हाव्यात,' असे मत ६९ टक्के पालकांनी व्यक्त केले. अनेक पालकांना अद्यापही आपल्या मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्याची भिती वाटत आहे. लोकलसर्कल्सने हा ऑनलाइन सर्व्हे घेतला.\nकोविड-१९ लस मुलांना टोचण्याबाबतही पालकांची मते जाणून घेण्यात आली. केवळ २६ टक्के पालकांनी आपल्या मुला��ना लस टोचून घेण्याबाबत मान्यता दर्शवली. ५६ टक्के पालक तीन किंवा अधिक महिने थांबून, लशीचे परिणाम जाणून घेतल्यानंतर मुलांना लस देण्याच्या बाजूचे आहेत.\nकोविड-१९ महामारीमुळे गेल्यावर्षी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर शाळा बंदच असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. १५ ऑक्टोबरपासून काही भागात शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडण्यास स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेनुसार परवानगी देण्यात आली आहे.\nबिहार, आसाम, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांनी या महिन्यापासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष शाळांमध्ये भरवण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीने लस आल्याशिवाय शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3857/15000-vacancies-for-professors-in-the-state.html", "date_download": "2021-07-24T23:05:04Z", "digest": "sha1:KXDUSTXGRLJ3WDR32VPN27GAZJYPUHFG", "length": 10702, "nlines": 62, "source_domain": "naukriadda.com", "title": "राज्यात १५ हजार प्राध्यापकांची पदे रिक्त", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nराज्यात १५ हजार प्राध्यापकांची पदे रिक्त\nविद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील रिक्त असलेल्या प्राध्यापकांची 100 टक्के भरती करा असे पत्र वारंवार देऊनही गेल्या अनेक महिन्यापासून ही भरती ठप्प आहे. याविरोधात “यूजीसी’कडे तक्रार केल्यानंतर प्राध्यापक भरतीबाबत कार्यवाही करा अशी सूचना उच्च शिक्षण वि��ागाला केली आहे.\nप्राध्यापक भरतीबाबत कार्यवाही करा; यूजीसीचे शासनाला पत्र – राज्यात 15 हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यातील 40 टक्के पदभरती करण्याचा निर्णय 2018 मध्ये घेण्यात आला होता. पण आदेशातील त्रुटींमुळे ही भरती ठप्प झाली. “यूजीसी’ने रिक्त असलेली प्राध्यापकांची रिक्तपदे 100 टक्के भरावीत म्हणून जून 2019 ते ऑक्टोबर 2019 याकाळात पाच वेळा परिपत्रक काढले. पण याकडे विद्यापीठ आणि राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीने याबाबत विद्यापीठ, राज्य शासनाला जाब विचारात “यूजीसी’कडेही तक्रार केली होती. “यूजीसी’ने या तक्रारीची दखल घेत राज्याचे उच्च शिक्षण संचालकांना पत्र पाठवून प्राध्यापक भरतीबाबत कार्यवाही करा अशी सूचना केली आहे.\nनेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक सुरेश देवढे पाटील म्हणाले, “”राज्यातील नेट सेट पात्र प्राध्यापकांची अवस्था वाईट झाली आहे, यूजीसीने परिपत्रक काढूनही भरती केली जात नाही. त्यामुळे केवळ आदेश देण्यापुरतीच भूमिका आहे का यावर “यूजीसी’ला खुलासा मागविला होता. त्यानुसार आज “यूजीसी’ने पत्र पाठविले आहे. त्यानुसार शासनाला विचारमंथन करून कार्यवाही करावीच लागेल.\nआरक्षणात बदल; पवित्र शिक्षक भरती पुन्हा रखडली\nया भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थागिती दिलेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने 23 डिसेंबर 2020 मधील तरतुदीनुसार लॉगिन करुन 14 जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे.\nयानंतर आता 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात बदल झाला तर पुन्हा आरक्षणाचा बदल उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शासनानेही भरती बाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आप��्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28451", "date_download": "2021-07-24T23:09:02Z", "digest": "sha1:4LB42T47ADXP4MQBE5QBMLF3WACK3ZOW", "length": 18118, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\n२६८. राधेला आणि गोपींना पुढें आणणारा पहिला वैष्णव पुढारी म्हटला म्हणजे निंबार्क होय. तो ११६२ सालीं निवर्तला असें सर भांडारकर म्हणतात. १ परंतु जसा रामानुजाचार्याच्या तसाच याच्याहि मृत्युतिथीसंबंधानें वाद आहे. तरी पण बाराव्या शतकाच्या उत्तरार्धांत त्यानें आपली कामगिरी केली, असें म्हणण्यास हरकत नाहीं. हा जातीचा तेलगू ब्राह्मण होता. त्यानें वासुदेवाच्या पूजेला एक दुसरीच दिशा लावली. विष्णु आणि लक्ष्मी किंवा कृष्ण आणि रुक्मिणी बाजूला ठेवून निंबार्कानें राधाकृष्णाच्या पूजेला विशेष महत्त्व आणलें.\n२६९. त्याच्यानंतर पंधराव्या शतकाच्या अखेरीस व सोळाव्या शतकाच्या आरंभीं वल्लभाचार्य व चैतन्य यांनी ह्या राधाकृष्णाच्या पूजेचा आणखीहि विकास केला. होतां होतां कृष्णापेक्षां राधेचीच पूजा जास्त होऊं लागली. आणि ती साहजिक होती. बौद्ध आणि जैन श्रमणपंथ एवढे त्यागी असतां सुखवस्तु झाल्याबरोबर तंत्रयानांत शिरले, मग कृष्णभक्त सोवळे कसे राहतील कृष्णाच्या आणि गोपींच्या क्रीडा गुप्तांच्या वेळींच वरिष्ठ वर्गांत प्रिय होत चालल्या होत्या, व सामान्य वर्गांतहि त्यांचा ध्वनि उठूं लागला होता; मग त्या वासुदेवाच्या भक्तीवर उभारलेले हे पंथ स्त्रियांच्या बाबतींत नितिमान् रहाणें शक्यच नव्हतें. त्यांनी उघड रीतीनें राधेला पुढें आणलें, व त्या पायावर आपलें तत्त्��ज्ञान स्थापित केलें. त्याचा जो परिणाम व्हावयाचा तो झालाच. तरी त्यांच्यांत आणि श्रमणपंथांत हा फरक होता कीं, श्रमणांच्या तत्त्वज्ञानाचा आणि तांत्रिक आचरणाचा मेळ नसे. पण ह्या राधाकृष्ण वैष्णव संप्रदायांतील लोकांच्या आचरणाचा आणि तत्त्वज्ञानाचा फारसा विरोध नव्हता.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग ��िसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौ��ाणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/879", "date_download": "2021-07-24T23:36:45Z", "digest": "sha1:6XTTRP53RHMFYLDQFF6LJFZLD57E4K7T", "length": 12569, "nlines": 171, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | वादळ 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nएका अबलेच्या जीवनांत आनंद आण. तिच्या जीवनाचें वाळवंट फुलव. माझी बाग उध्वस्त झाली होती. तेथें साप विंचू, दगडधोंडे. तूं ये नि बाग फुलव. पुन्हां प्रेमाचीं कारंजी उडव. प्रीतीचे ताटवे फुलव. आनंदाचे झोले बांधूं. तूं नि मी त्यावर झोकें घेऊं. उंच झोके. गगनाला भिडूं. भय ना भीति. तूं बरोबर असलास म्हणजे कोणाचें भय रंगा, तूं कां नाहीं बोलत रंगा, तूं कां नाहीं बोलत तूं रागावलास त���ंहि का माझ्यावर आग पाखडणार भाजून निघालेलीला आणखी भाजणार भाजून निघालेलीला आणखी भाजणार मी आतां तुझी ताई नाहीं. ताई मेली, कधींच मेली. मी निराळी आहें. निराळ्या नात्याची, निराळ्या वृत्तीची.\n''तर मग अमृतराव म्हणत तें खरें ते उगीच नाहीं रागावले ते उगीच नाहीं रागावले तूं का माझ्यावर असलें प्रेम करित होतीस तूं का माझ्यावर असलें प्रेम करित होतीस या भावनेनें माझ्या आजारांत मला थोपटलेंस या भावनेनें माझ्या आजारांत मला थोपटलेंस \n''त्या वेळचा माझा स्पर्श तुला बहिणीचा नाहीं वाटला तुला ओळखतां आला असता तो स्पर्श. त्या वेळेस तूं माझा भाऊ होतास, मी ताई होतें. परंतु मला आतां निराळा रंग चढला आहे.\nमी माणूस आहे. रंगा. गेले कित्येक दिवस, कित्येक महिने येतां जातां ते मला म्हणायचे कीं त्याच्यावर होतेंच तुझें प्रेम. कर कबूल. सारखी तुझी मूर्ति ते माझ्या डोळ्यांसमोर उभी करायचे. ते मला टांचण्या टोंचीत नि विचारीत. जणूं टांचण्या टोंचून तुझी मूर्ति माझ्या रोमरोमांत ते गोंदित होते. आम्ही बायका गोंदून घेतों. सुईनें ललाट टोंचतों व आंत रंग भरतों. गाल टोंचतों नि रंग भरतों. त्यांनी तुझी मूर्ति माझ्यांत गोंदली. रात्रंदिवस तें ऐकून ऐकून तुझी ताई मेली नि निराळी तरुणी जन्माला आली. दगडावरहि संतत धार धरली तर त्याला बदलावें लागतें. मी तर मनुष्य. कुंभारीण किड्याला टोंचते नि तो किडा निराळा होतो. तसें माझें झालें. त्यांच्या बोलण्यांत जें येई तें माझ्यांत भिनूं लागलें. आणि शेवटीं माझ्या हृदयसिंहासनावर तुझी मूर्ति शोभूं लागली. मी तुझी प्रेमपूजा करुं लागलें. तूं आलास त्यांच्या आजारांत, त्या दिवशीं तुझें स्वच्छ आंथरुण घातलें, तुझ्या आवडीची भाजी केली, एका ताटांत जेऊं म्हटलें. मी तुझी आहें रंगा तुझी. त्यांनी मला तुझा रंग दिला. आतां मी कोठें जाऊं हें बिर्हाड मोडून कोठें जाऊं हें बिर्हाड मोडून कोठें जाऊं या बिर्हाडाचा आतां तूं धनी, तूं राजा. मला नको दूर लोटूं. माझ्या जीवनांत अमृताचे झरे वाहव. त्या अमृतरावांनीं विषवन्हीनें सारें जाळलें. तूं शीतलता आण. ये, रंगा ये. माझ्या जीवन कुंजवनांतला तूं गोपाळ. वाजव तुझी मुरली, प्रेमाची बांसरी. मला भूतकाळ विसरुं दे. केवळ उज्ज्वल भविष्य दिसूं दे. प्रेमाची नगरी उभी राहूं दे. सुंदर, शोभायमान. रंगा, हा घे माझा हात. धर हा हात. घे ना. कायरे यांत पाप आहे या बिर्हाडाचा आतां तूं धनी, तूं राजा. मला नको दूर लोटूं. माझ्या जीवनांत अमृताचे झरे वाहव. त्या अमृतरावांनीं विषवन्हीनें सारें जाळलें. तूं शीतलता आण. ये, रंगा ये. माझ्या जीवन कुंजवनांतला तूं गोपाळ. वाजव तुझी मुरली, प्रेमाची बांसरी. मला भूतकाळ विसरुं दे. केवळ उज्ज्वल भविष्य दिसूं दे. प्रेमाची नगरी उभी राहूं दे. सुंदर, शोभायमान. रंगा, हा घे माझा हात. धर हा हात. घे ना. कायरे यांत पाप आहे यांत ना दंभ ना पाप. या सागरासमक्ष, या आकाशांत उगवणार्या तारकांसमक्ष, माझा हात हातांत घे. माझें खरें लग्न लाव.''\nतिनें आपला थरथरणारा हात त्याच्या हातांत घुसडला. तो स्तब्ध होता.\n''ताई, हे अशक्य आहे. तूं माझी ताईच आहेस. ताईच रहा. लिलीची तूं आई. अमृतरावांची पत्नी.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THINK-YOURSELF-GORGEOUS/2439.aspx", "date_download": "2021-07-24T23:08:47Z", "digest": "sha1:BUUDKSGNUTHHCNI4LMKYNT5BE2N6JKYS", "length": 35980, "nlines": 191, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THINK YOURSELF GORGEOUS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nसौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा, वयात येणे आणि भावभावना या सर्वच गोष्टी अंतर्भूत असणारे ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे पुस्तक म्हणजे, तुम्हाला स्वतःबद्दलच कमीपणा का वाटतो, तुमच्या दिसण्यापासून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असुरक्षित का वाटते, हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आहे. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल विश्वास वाटावा यासाठीचा सल्ला, अर्थपूर्ण माहिती आणि प्रत्यक्षात आणता येतील असे मार्गदर्शक मुद्दे या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर वाटावे यासाठीही ते मदत करेल.\n... आपण सुंदर दिसावे असे पौगंडावस्थेतल्या प्रत्येकाला वाटते. या वयामध्ये झपाट्याने होणाऱ्या बदलांनी मुला-मुलींनी गांगरून जाणे स्वाभाविकच आहे, अशा वेळी पालकांची आणि भावंडांची भावनिक मदत प्रत्येकाला मिळतेच असे नाही. पौगंडावस्थेतल्या धड ा लहान, धड ना मोठ्या अशा अवस्थेमधल्या मुलींच्या भावनिक आणि शारीरिक वाढीचा वेग झपाट्याने वाढले��ा असतो. पण त्याविषयी खुलेपणाने बोलणे अनेकदा टाळले जाते. बऱ्याचदा पालकांना देखील पूर्ण माहिती नसते. मुलींमध्ये होणाऱ्या या बदलांच्या दरम्यान भावनिक आधार आणि मार्गदर्शनाची गरज असताना पालकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे मुलींचा आत्मविश्वास आणि एकदंर व्यक्तिमत्त्वासाठी देखील धोक्याचे ठरते आणि यातूनच नकारात्मक विचार वाढू शकतात. लहान वयात अर्धवट ज्ञानामुळे चुकीच्या गोष्टी खऱ्या वाटू शकतात. त्यामुळे अशा वयात मार्गदर्शन करणारे एखादे पुस्तक म्हणजे ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ पुस्तकाच्या नावाप्रमाणेच पुस्तक स्वत:बद्दलच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणणारे आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलांसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चात्मक पद्धतीने भाष्य केले आहे. सामान्यत: माहिती असलेल्या गोष्टींचा फापटपसारा टाळत नेमकी माहिती दिली गेली आहे. मुलींच्या अंतर्वस्त्राविषयीच्या योग्य माहितीपासून, ते अगदी मासिक पाळीपर्यंतची सगळी वैद्यकीय माहिती या पुस्तकात योग्य पद्धतीने, अगदी सोप्या भाषेत दिली आहे. रुक्षपणाने केवळ माहिती न देता अगदी मूलभूत प्रश्नांचा आधार घेत विषयाला सहजगत्या हात घातला आहे. या दरम्यान अधूनमधून उदाहरणे देत विषय रंजक केला गेला आहे. शरीर आणि आपल्या दिसण्याविषयीची मनातली प्रतिमा यावर सांगोपांग चर्चा केली आहे. वय वाढत चालले की शरीराचा आकार स्वाभाविकपणे बदलतो, या बदलांबाबत योग्य मार्गदर्शन, आपण जाड आहोत यासारख्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना कसे हाताळायचे, याचे चांगले मार्गदर्शन केले आहे. हल्ली समाजामाध्यमे तसंच टीव्ही वाहिन्यांमुळे जगात सौंदर्यांविषयीच्या कल्पना बदलल्या आहेत. फोनमधील फिल्टरच्या साहाय्याने एडिट केलेल्या फोटोसारखेच आपण कायम दिसावे अशी मुलींची अपेक्षा असते. पण सौंदर्याविषयीच्या या संकल्पनांचा पोकळपणा या पुस्तकातील प्रकरणांमध्ये दाखवला आहे. १३ ते २० या वयात मुलींच्या आयुष्यातदेखील बदल होतात. त्यामुळे बाह्य सौंदर्याच्या या कल्पनांच्या पोकळपणाबरोबरच खरे आंतरिक सौंदर्य काय आहे याविषयी या पुस्तकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने भाष्य केले आहे. कॉलेज जीवनात नवनवीन मैत्रिणी मिळतात, अशा वेळी पालकदेखील खुल्या वातावरणात वाढणाऱ्या आपल्या मुलीच्या सुरक्षेबद्दल आणि तिच्या योग्य संगतीबद्दल चिंतेत असतात, मुलींना काही निर्बंध घातल्यास तणाव येणे साहजिकच आहे, त्यामुळे या पुस्तकात मैत्रिणींची निवड, कॉलेज जीवनातील गट-तट, हेवेदावे याविषयीही चर्चा केली गेली आहे. आई-वडिलांशी मुलीच्या असणाऱ्या नात्यावरदेखील या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला गेला आहे. या सर्व विषयांची ओघवती रचना ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ या पुस्तकात दिसते. वयात येणाऱ्या मुलींनी एखाद्या मैत्रिणीशी बोलावं अशा पद्धतीने पुस्तकातील कथन आहे. यामुळे ते अजिबात कंटाळवाणे वाटत नाही. पुस्तकात अधूनमधून दिलेल्या चौकटींमध्ये अनेक मुलींचे वैयक्तिक आयुष्यातले संदेश दिले आहेत. ज्याच्याशी नुकत्याच वयात आलेल्या मुली जोडून घेऊ शकतात. यात वयात आल्यानंतर मुलींना ज्या विषयांची पहिल्यांदा ओळख होते, त्याची फक्त माहितीच दिलेली नाही तर काय योग्य, काय अयोग्य याचेही मार्गदर्शन केले आहे. पुस्तकात अधूनमधून असणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या आणि त्यातून मिळालेल्या गुणसंख्येमुळे स्वत:च्या वागण्या-बोलण्याविषयीची नेमकी माहिती आपल्यालाच मिळते आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या कमी-जास्त गोष्टींना कसे हाताळावे याचेही मार्गदर्शन होते. त्यामुळे या चाचण्या अधिकच उपयोगी ठरतात. पुस्तकात अधूनमधून काही चौकटींमधून दिलेली वेगवेगळी रंजक माहिती वाचनीय आहे. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलींच्या समस्या, अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, पण वयात येताना वाटणारा न्यूनगंड हा वयात येण्याचाच एक भाग आहे, त्यात खचून जाण्यासारखे काहीही नाही. ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’सारख्या पुस्तकांचा त्यासाठी मुलींना आधार नक्कीच वाटू शकतो. –विशाखा कुलकर्णी ...Read more\nआत्मविश्वास देणारं पुस्तक... ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे अनिता नायक यांचं मूळ इंग्रजी पुस्तक तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींसाठी खूपच मार्गदर्शक असं आहे. या पुस्तकाचा उत्तम अनुवाद मंजूषा मुळे यांनी केला आहे. तारुण्यात पदार्पण करताना मुलींचं आपल्याशरीराकडे विशेष लक्ष जातं, याच टप्प्यावर त्यांना त्यांच्या शरीराविषयी, शरीरातील मानसिक-भावनिक बदलाविषयी कुणीतरी नीट समजावून सांगण्याची गरज असते. ती गरज हे पुस्तक पुरं करतं. हे पुस्तक म्हणजे केवळ शरीरसौंदर्याविषयी दिलेल्या टीप्स नाहीत, तर हे पुस्तक ��्हणजे तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींच्या मनात जागवलेला आत्मविश्वास आहे. यामुळे समाजात उभं राहण्यासाठी तरुणींना नक्कीच मदत होऊ शकते. ...Read more\nसौदर्याची आत्मविश्वासी ओळख... आपले स्वत:बद्दल खूप चांगले मत असणे आणि आपण स्वत:ला जसे आहोत तसे आवडणे ही खरंतर फार मोलाची गोष्ट आहे. विशेषत्वाने मुलींबाबत ही खूप सजगतेने घडायला हवी, या विचाराने अनिता नायक यांनी लिहिलेले ‘थिंक युवरसेल्फ गॉर्जियस’ हे पु्तक वयात आलेल्या मुलींना खूप मदत करणारे आहे. या पुस्तकातून लेखिकेने सौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा आणि वयात आल्यानंतरच्या भावभावना याबाबत अतिशय प्रामाणिक, व्यावहारिक आणि खात्रीलायक असे मार्गदर्शन केले आहे. मुलींच्या दिसण्यापासून व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते. आपल्याच शरीराबद्दल आपल्याला आत्मविश्वास वाटावा आणि त्यातून अंतर्बाह्य सुंदरतेचा प्रत्यय आणून देणारे हे विचारसौंदर्यवर्धक पुस्तक मुलींनी जरूर वाचावे असे आहे. ...Read more\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला ��े अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. ती���ी व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/bjp-mla-writes-to-home-minister-anil-deshmukh-raising-demand-for-investigation-of-stars-writing-against-the-center-128210755.html", "date_download": "2021-07-25T00:51:12Z", "digest": "sha1:O3LTFZEUGE7XL237ATPJN72QDRBNXNLD", "length": 6685, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP MLA Writes To Home Minister Anil Deshmukh, Raising Demand For Investigation Of Stars Writing Against The Center | मग, काय सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्यांची सुद्धा चौकशी करणार? भाजप आमदारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना लिहिले पत्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोशल मीडिया वॉर:मग, काय सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्यांची सुद्धा चौकशी करणार भाजप आमदारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना लिहिले पत्र\nकाँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर अनेक कलाकारांची होत आहे चौकशी\nक्रिकेटर सचिन तेंडूलकर, लता मंगेशकरांसह अनेक कलाकारांच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजप महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असल्याचे दिसत आहे. आता भाजप आमदार राम कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे. या ट्विटमध्ये तपासाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. यासोबतच केंद्र सरकारविरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या कलाकारांच्या नावाचा उल्लेख करुन त्याच्या ट्विटला काँग्रेसी ट्विट म्हटले आहे.\nया पत्रामध्ये लिहिले आहे की, सोनम कपूर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, अली फजलसह अनेक कलाकारांच्या ट्विटमध्येही अनेक शब्द आणि हॅशटॅग कॉमन आहेत. तुम्ही या कलाकारांच्या ट्विटचीही चौकशी करणार का असा सवाल या पत्रात विचारण्यात आला आहे.\nराम कदम यांनी लिहिले की, 'काँग्रेसच्या भाषेमध्ये परदेशी षडयंत्रकारीचे समर्थन ट्वीट करणाऱ्या सेलिब्रिटीची चौकशी कधी करणार आणि भारत रत्नांच्या लतामंगेशकर, सचिन तेंडूलकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या' अशी मागणी राम कदमांनी केली आहे.\nपुढे कदमांनी पत्रात लिहिले की, '91 वर्षांच्या भारतरत्न लता दीदी आणि 24 वर्षे क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या तपश्चर्येने देशाला मोठे नाव मिळवून दिले त्या सचिन तेंडूलकरची आपण चौकश��� करुन महाराष्ट्र सरकार त्यांचा अपमान करत आहे. आपण चौकशीचे आदेश ताबडतोब परत घ्यावेत ही विनंती' असे कदमांनी लिहिले आहे.\nकाँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर अनेक कलाकारांची होत आहे चौकशी\nसचिन तेंडूलकर आणि लता मंगेशकरसह अनेक दिग्गजांनी आंदोलनादरम्यान देशाला एकजुट राहण्याचे मॅसेज दिले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखख यांनी या सर्व कमेंट्सच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या यादीमध्ये विराट कोहली, कंगना रनोट, अक्षय कुमार, अजय देवगन यांचाही समावेश आहे. राज्याला संशय आहे की, त्यांनी या कमेंट केंद्राच्या दबावात दिले होते. हा दावा मुंबई काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathirecipe.net/tag/tomato-soup-recipe-in-marathi/", "date_download": "2021-07-24T22:59:23Z", "digest": "sha1:MV777YB5AXAURZ2TDQOVAHCLDAEJJDAC", "length": 2655, "nlines": 55, "source_domain": "marathirecipe.net", "title": "Tomato Soup Recipe In Marathi • Marathi Recipe", "raw_content": "\n ज्वारीची भाकरी कशी बनवायची\nरेस्टॉरंट सारखे चणा मसाला रेसिपी \nBEST पनीर कोफ्ता रेसिपी \nतुमच्या आवडीच्या सर्व Marathi Recipe येथे मिळतील.\nआज आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत. कोणते साहित्य लागते कृती कशी करायची ह्या Soup साठी जास्त वेळ लागत नाही. हि\n ज्वारीची भाकरी कशी बनवायची\nरेस्टॉरंट सारखे चणा मसाला रेसिपी \nBEST पनीर कोफ्ता रेसिपी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-07-25T01:13:55Z", "digest": "sha1:O45BQ2EN62GQ2MGNDIKK7FZ5B4SUGXY3", "length": 11660, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिर्झा गालिब (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nझनक झनक पायल बाजे (१९५५)\nदो आँखे बारा हात (१९५७)\nश्री ४२० आणि देवदास (१९५५)\nमदर इंडिया आणि मुसाफिर (१९५७)\nलाजवंती आणि कारीगार (१९५८)\nजिस देश मे गंगा बहती है आणि कानून (१९६०)\nसाहिब बीबी और गुलाम (१९६२)\nशतरंज के खिलाडी (१९७७)\nकस्तुरी आणि जुनून (१९७८)\nगंगा जमुना आणि प्यार की प्यास (१९६१)\nमेरे मेहबूब आणि गुमराह (१९६३)\nयादें आणि गीत गाया पत्थरों ने (१९६४)\nऊंचे लोग आणि गाइड (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\nसलिम लंगडे पे मत रो (१९८९)\nदिक्षा आणि धारावी (१९९१)\nसुरज का सातवा घोडा (१९९२)\nहजार चौरासी की मा (१९९७)\nदिल चाहता है (२००१)\nद लेजंड औफ भगत सिंग (२००२)\nखोसला का घोसला (२००६)\nदो दूनी चार (२०१०)\nदम लागा के हईशा (२०१५)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट\nदो आँखे बारा हात (१९५८)\nशहर और सपना (१९६४)\nगोपी गय्ने बाघा बय्ने (१९६९)\nहलोधिया चोराए बओधन खाई (१९८८)\nमोन्डो मेयेर उपख्यान (२००३)\nअदामिंते माकन अबू (२०१०)\nदेऊळ आणि ब्यारी (२०११)\nपान सिंह तोमर (२०१२)\nशिप ऑफ थीसियस (२०१३)\nबाहुबली: द बिगिनिंग (२०१५)\nइ.स. १९५४ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९५४ मधील चित्रपट\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट\nइ.स. १९५४ मधील हिंदी चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०२० रोजी ०८:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=12804", "date_download": "2021-07-24T22:50:16Z", "digest": "sha1:WZIEF7NB77RKOWNDHB4POVGDQNYCYGYJ", "length": 10068, "nlines": 133, "source_domain": "rajtantra.com", "title": "भिवंडीतून आलेले 8 जण क्वारन्टाईन! परिसरातील लोक चिंतेत! दिल्ली कनेक्शन नसल्याचा प्रशासनाचा निर्वाळा! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Uncategorized भिवंडीतून आलेले 8 जण क्वारन्टाईन परिसरातील लोक चिंतेत दिल्ली कनेक्शन नसल्याचा प्रशासनाचा...\nभिवंडीतून आलेले 8 जण क्वारन्टाईन परिसरातील लोक चिंतेत दिल्ली कनेक्शन नसल्याचा प्रशासनाचा निर्वाळा\nजव्हार, दि. 3: जव्हार मध्ये 8 जण भिवंडी येथून आले असून त्यांना शहराच्या मध्यवस्तीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 8 जणांमध्ये 9 व 16 वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. ह्या संशयीतांचा दिल्लीच्��ा मरकज कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे जव्हारचे प्रांताधिकारी प्रजीत नायर यांनी सांगितले आहे.\nहे 8 जण भिवंडी मार्गे जव्हारला परतले आहेत. कोरोना विषयी लोकांमध्ये भय पसरले असल्यामुळे लोकांचा मध्य वस्तीतील वसतीगृह क्वारन्टाईन करण्यासाठी वापरण्यास आक्षेप आहे. या सर्वांच्या घशाचे नमुने मुंबईतील जे. जे. रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जव्हार कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. रामदास मराड यांनी दिली आहे.\nलोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक ॲड. प्रसन्ना भोईर यांनी सर्व क्वारन्टाईन व्यक्तींना जव्हार शहराबाहेरील भारती विद्यापीठाची इमारत अथवा नगरपरिषदेच्या सनसेट रिसॉर्ट मध्ये हलविण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजित नायर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्या कडे केली आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे जव्हारकरांचे लक्ष लागले आहे.\nकोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या\nPrevious articleनवी मुंबई: एसआरपी च्या 11 जवानांना कोरोनाची लागण\nNext articleजिल्ह्यात आणखी 4 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न\nखुनाचा गुन्हा 4 तासात केला उघड; जव्हार पोलिसांची कामगिरी\nपालघरकरांनो सावधान; करोना नियमांचे पालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई\nपर्यटन विकासाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा विकास साधणार\nमा. जिल्हाधिकारी तुम्ही अधिक होमवर्क करायला हवा 82 डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित...\nनवापूर खाडी मासे मृत्यू प्रकरणी गठीत समितीकडून घटनास्थळाची पाहणी\nजिल्हा परिषदेच्या सर्व 15 रिक्त जागा खूल्या आणि पंचायत समितीच्या रिक्त...\nतुंगा हॉस्पिटल प्रकरण : प्रशांत संखेंवरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा जिल्हाभरात...\nपालघर (ग्रामीण) जिल्ह्यात आतापर्यंत 14,524 रुग्णांनी केली करोनावर मात, केवळ 109...\nआदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा राजीनामा\nडहाणू व तलासरी पुन्हा हादरले; एकामागोमाग 3 भूकंपाचे धक्के\nपालघर जिल्ह्यातील कोरोना बाधेबाबत आकडेवारी (25.03.2020 रोजीची)\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\n3 व 4 रोजी वीज पुरवठा खंडीत होणे शक्य; परिस्थिती नियंत्रणात...\nस्मिता ओगले सोहोनी यांना मातृशोक\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=16044", "date_download": "2021-07-24T22:56:17Z", "digest": "sha1:JLFTKP34B2CPCPOW44AS6GN7CXJJPRVK", "length": 9567, "nlines": 131, "source_domain": "rajtantra.com", "title": "केंद्राच्या जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते उद्घाटन | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking ताज्या बातम्या केंद्राच्या जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्राच्या जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते उद्घाटन\nपालघर, दि. 26 : प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा विभाग) व भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित जनजागृती महा अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या अभियानांतर्गत मल्टीमीडिया व्हॅनद्वारे व्हिडीओ आणि कलापथकाच्या माध्यमातून कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानाविषयी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जिल्हा लसीकरण अधिकारी मिलिंद चव्हाण, किशोर चव्हाण, आकाश खाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.\nयाप्रसंगी डॉ. गुरसळ म्हणाले की, कोविडचा धोका अजून संपलेला नाही. म्हणून लोकांना खबरदारी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने या अभियानाची खूप मदत होईल. जिल्ह्यातील कोविडच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleधोक्याची घंटा : पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसात ‘एवढे’ रुग्ण वाढले\nNext articleडहाणूच्या सोमवार बाजारावर 15 मार्चपर्यंत बंदी\nएमआयडीसीतील कॅम्लिन फाईन कंपनीला आग\nडॉ. विजयकुमार द्वासे आडमुठेगिरी सोडा, घाऊक भाजीबाजाराची अडचण समजून घ्या\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा जिल्हाध्यक्षपदी वरुण राजेश पारेख\nभरत राजपूत यांच्याकडे डहाणूचे नगराध्यक्षपद रहाणार की जाणार\nवाड्यात ट्रेलरचे अपहरण करून लाखोंची चोरी\nजळगाव कारागृहातुन फरार झालेल्या आरोपीला बोईसरमध्ये अटक\nखोडाळ्यात डॉक्टरांअभावी ‘108’ रुग्णवाहिकेला ब्रेक\nतारापूर औद्योगिक परिसरातील नऊ कारखान्यांवर कारवाईचा बडगा\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nडहाणूच्या विद्यार्थ्यांनी बनवले शैक्षणिक अॅप\nकरोना अपडेट : जाणून घ्या जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28452", "date_download": "2021-07-25T00:54:59Z", "digest": "sha1:NN77NQG5RGJ7Y23BRAVLZEEVO3T7ZDVW", "length": 21196, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nरामानंदी व वारकरी पंथ\n२७०. सर्व वैष्णव पुढार्यांत सामान्य जनतेविषयीं कळकळ बाळगणारा असा पहिला पुढारी म्हटला म्हणजे रामानंद होय. रामानंद १२९९ किंवा १३०० सालीं प्रयाग येथें जन्मला. तो एकशें अकरा वर्षें जगला होता असें म्हणतात. म्हणजे तो १४११ सालीं मरण पावला असें समजण्यांत येतें. रामानंदाचा विशेष हा कीं, त्यानें आपल्या शिष्यवर्गांत सर्व जातींचा समावेश केला. त्याच्या शिष्यशाखेंत सर्वांत पुढें आलेला सुप्रसिद्ध संत कबीर हा जातीनें मुसलमान कोष्टी होता. दुसरी रामानंदाची मोठी कामगिरी म्हटली म्हणजे त्यानें वासुदेव कृष्णाला आणि गोपींना बाजूला गुंडाळून ठेवून एकपत्नीव्रती रामाला पुढें आणलें.\n२७१. रामानंदाच्या ह्या प्रयत्नांचा सुपरिणाम महाराष्ट्रापर्यंत पोंचला असावा. पंढरपूरचा विठोबा वासुदेव कृष्ण खरा, तरी पण त्याच्या मागें गोपींचें लफडें न रहातां तो नुसता रुक्मिणीचा पति बनला. ह्या महाराष्ट्रीय वैष्णव संप्रदायांतहि नामदेव-तुकारामासारखे संत पुढें आले; आणि त्यांनीहि आपली सर्व ग्रंथरचना सामान्य जनतेच्या भाषेंत केली.\n२७२. उत्तरेकडील रामानंदी संप्रदाय व दक्षिणेकडील वारकरी संप्रदाय अशा या दोन वैष्णव संप्रदायांच्या उपदेशाचा आणि बुद्धाच्या उपदेशाचा पुष्कळच मेळ दिसतो. बुद्धाचा उपदेश सामान्य जनतेसाठीं असल्यामुळें तो त्यानें चालू भाषेंत केला; तसाच या संप्रदायांतील साधुसंतांनीहि आपला उपदेश चालू भाषेंत केला. बुद्धाची जी प्राणिमात्राविषयींची कळकळ, तशीच ती या संतांचीहि दिसून येते. बुद्धानें जसे ब्राह्मणांच्या आढ्यतेवर हल्ले चढवले, तसेच ते यांनीहि चढवले. इतकेंच नव्हे, साधनांच्या बाबतींतहि बुद्धानें जसें सत्संगाला महत्त्व दिलें, तसें तें यांनीहि दिलें, उदाहरणादाखल साधूंच्या संगतीविषयीं बौद्ध वाङ्मयांत सांपडणारा थोडासा काव्यात्मक उपदेश येथें देतों.\n२७३. “एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात असतां संतांचें गुणगान करणार्या वर्गापैकीं (सतुल्लपकायिका ) कांहीं देवता त्याजपाशीं आल्या, व त्यांतील एका देवतेनें ही गाथा म्हटली –\nसब्भिरेव समासेथ सब्भि कुब्बेथ संथवं |\nसतं सद्धम्ममञ्ञाय सेय्यो होति न पापियो ||\n(संतांबरोबरच रहावें आणि संतांचीच संगति धरावी. संतांचा सद्धर्म जाणून कल्याण होतें, नुकसान होत नाहीं.)\n२७४. “दुसर्या देवतेनें हीच गाथा म्हटली; मात्र तिचा चौथा चरण असा – “पञ्ञं लभति नाञ्ञतो. त्याचा अर्थ असा - संतांचा सद्धर्म जाणून प्रज्ञा मिळते; ती दुसर्या मार्गानें मिळत नाहीं. तिसर्याहि देवतेनें हीच गाथा म्हटली; मात्र चौथा चरण असा - सोकमज्झे न सोचति. त्याचा अर्थ - संतांचा सद्धर्म जाणून शोक करणार्या दुनियेंत मनुष्य शौकाकुल होत नाहीं. चौथ्या देवतेंनें पण हीच गाथा म्हटली; मात्र तिचा चौथा चरण असा – ञातिमज्झे विरोचति. त्याचा अर्थ - संतांचा सद्धर्म जाणून मनुष्य आपल्या ज्ञातिवर्गांत प्रकाशतो. पांचव्या देवतेनेंहि हीच गाथा म्हटली; मात्र तिचा चौथा चरण असा - सत्ता गच्छन्ति सुगतिं. याचा अर्थ - संतांचा सद्धर्म जाणून प्राणी स्वर्गाला जातात. सहाव्या देवतेनें हीच गाथा म्हटली; पण तिचा चौथा चरण असा – सत्ता तिठ्ठन्ति साततं. त्याचा अर्थ - प्राणी चिरकाल सुखी होतात.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृ���ि 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/govt-proposes-making-airbag-mandatory-for-front-passenger-seat/", "date_download": "2021-07-24T23:42:11Z", "digest": "sha1:X4WQATR35LZEKEBRHFJYXAHAFK7H5F6Y", "length": 8228, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाढते अपघात रोखण्यासाठी लवकरच लागू होणार ‘हा’ नियम – Dainik Prabhat", "raw_content": "\nवाढते अपघात रोखण्यासाठी लवकरच लागू होणार ‘हा’ नियम\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने प्रवासी वाहनात चालकाशेजारी बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग बंधनकारक करण्���ाचा प्रस्ताव चर्चेसाठी पुढे केला आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढेल, असे सरकारचे म्हणणे आहे.\nरस्ते वाहतूक मंत्रालयाने या संदर्भातील मसुदा अधिसूचना जारी केली आहे. हा नियम नव्या मॉडेलसाठी एक एप्रिल 2021 पासून तर जुन्या मॉडेलसाठी एक जून 2021 पासून लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.\nरस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटवर या संदर्भातील माहिती देण्यात आली असून 30 दिवसाच्या आत सर्व संबंधितांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. भारतात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात मनुष्यहाणी होते.\nही अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्न करीत आहे. त्यासाठी रस्त्याचा दर्जा वाढविण्यासाठी आणि वाहनांत सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनळ पाणी पुरवठा योजनांची वसुली आता ठेकेदारांकडून\nराज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार\nजे.सी.बी. मशीनला दुचाकीची जबर धडक; फोटोशूटकरुन परतणाऱ्या दोघांचा मृत्यू\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nगर्लफ्रेंडला भेटायला जायचंय Metro सुरू आहे का \nAccident : 800 फूट खोल दरीत कोसळली कार; CRPF जवानासह 5 जणांचा मृत्यू\n इंधन दरवाढीची सामान्यांच्या खिशाला झळ; प्रवासी, मालवाहतुकीवरही परिणाम\nPune Crime | मोटारीची खासगी वाहतूक संवर्गात नोंदणी करण्याची बतावणीने फसवणूक; RTO…\n तर हि बातमी नक्की वाचा\n लग्नानंतर काही तासातच नवरदेवाचा मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर\nट्रान्सपोर्ट व्यवसायाचे चाक पुन्हा ‘पंक्चर’\nआता मुंबईच्या वाहतूकीचा भाग बनणार वॉटरटॅक्सी, रोपॅक्स-फेरी सेवा\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nजे.सी.बी. मशीनला दुचाकीची जबर धडक; फोटोशूटकरुन परतणाऱ्या दोघांचा मृत्यू\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nगर्लफ्रेंडला भेटायला जायचंय Metro सुरू आहे का ’त्या’ नेटकऱ्��ाला मिळालं हटके उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/preparations-for-the-festivities-began/", "date_download": "2021-07-25T00:39:36Z", "digest": "sha1:N6GIXJB656NCGV7W7RYSNZ3UOQ46ODTN", "length": 9959, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्सवांची तयारी झाली सुरू – Dainik Prabhat", "raw_content": "\nउत्सवांची तयारी झाली सुरू\nवाहन कंपन्यांची उत्पादन वाढविण्यासाठी लगबग\nनवी दिल्ली – एप्रिल, मे, जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात वाहन विक्री वाढली आहे. त्यामुळे आशावादी झालेल्या कंपन्या उत्सवावर डोळा ठेवून उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहेत.\nऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, दसऱ्यासह अनेक सण येतात. त्या काळात भारतात खरेदी करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर संसर्ग होऊ नये, यासाठी स्वतःचे वाहन असावे असे अनेक ग्राहकांना वाटते. ही बाब ध्यानात घेऊन मारुती सुझुकी कंपनी ऑगस्ट महिन्यात 1 लाख 18 हजार तर सप्टेंबर महिन्यात दीड लाख वाहनांची निर्मिती करण्याची शक्यता आहे असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.\nहिरो मोटोकॉर्प हे दुचाकी क्षेत्रातील कंपनी ऑगस्ट महिन्यात 5 लाख 75 हजार वाहनांची निर्मिती करणार आहे. तर सप्टेंबर महिन्यात ही संख्या सव्वासहा लाखांपर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे. जुलै महिन्यात या कंपनीने 5 लाख 30 हजार वाहनांची निर्मिती केली.\nउत्पादन वाढणार असल्याचे या कंपन्यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले नसले तरी मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना उत्पादनात वाढ करावी लागणार असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाहन कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम झालेला आहे. 1 एप्रिलपासून बीएस- 6 उत्सर्जन मानदंड लागू करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे वाहन निर्मात्या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला.\nलॉकडाऊनमधील झीज भरून काढण्यासाठी वाहन कंपन्या आगामी काळात विक्री वाढविण्यासाठी उत्पादन वाढवतील याचा अंदाज सुटे भाग निर्मात्या कंपन्यांना आला आहे. त्यामुळे सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन आगोदरच वाढविले असून कमीत कमी दोन महिने पुरेल एवढे उत्पादन तयार ठेवले असल्याचे सांगितले जाते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपर्युषण पर्वकाळात कत्तलखाने बंद ठेवावेत\nएच -1 बी व्हिसाधारकांना ट्रम्प प्रशासनाकडून मोठा दिलासा\nलसीचे 2 डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास तातडीने सुरु करा; राज ठाकरे यांचं…\nदुकाने उघडू न दिल्यास मिरजेत दंगल होईल भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य\nलॉकडाऊनविरोधी आंदोलन होणार तीव्र : दुकाने उघडण्याबाबत संजय काका पाटलांचा सरकारला…\nPune Accident : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू\nकर्नाटकात करोना निर्बंध शिथिल\nअबाऊट टर्न : विस्मरण\nनिर्बंधांमुळे घर विक्रीवर परिणाम\n लाॅकडाऊनचा आणखी एक बळी; सलून व्यावसायिक तरूणाची आत्महत्या\n राज्यात आणखी एकदा करोना हातपाय पसरतोय; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा…\nआजपासून पुन्हा एकदा चारनंतर ‘महाराष्ट्र लॉक’; सर्व जिल्ह्यात तिसऱ्या…\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nलसीचे 2 डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास तातडीने सुरु करा; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदुकाने उघडू न दिल्यास मिरजेत दंगल होईल भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य\nलॉकडाऊनविरोधी आंदोलन होणार तीव्र : दुकाने उघडण्याबाबत संजय काका पाटलांचा सरकारला अल्टिमेटम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/a-married-woman-persecution-by-peoples-fir-registered-nrka-143062/", "date_download": "2021-07-25T00:10:51Z", "digest": "sha1:3WBYDD24NEKG2GOTOX3KFMNCE7AUUCJG", "length": 11843, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A married woman Persecution by Peoples FIR Registered NRKA | विवाहितेला मुलाचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत केले लग्न, नंतर केला छळ; गुन्हा दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेविवाहितेला मुलाचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत केले लग्न, नंतर केला छळ; गुन्हा दाखल\nपिंपरी : विवाहिता एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिला व तिच्या मुलाला सांभाळ करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी गुपचूप विवाह केला. मात्र, विवाहानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा विविध कारणांवरून छळ केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रणव अरुण वायकर (वय २८), अरुण वायकर (दोघे रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), पुनम अरगळे, निलेश अरगळे (दोघे रा. पनवेल), संजय आवटे (रा. घाटकोपर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ३० वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत डांगे चौक थेरगाव येथे घडला.\nआरोपी प्रणव याने विवाहिता एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तुझा व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो, असे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी गुपचुप लग्न केले. विवाहितेने लग्नाचे फोटो प्रणवच्या नातेवाईकांना पाठवल्याचा राग मनात धरून प्रणवने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विवाहितेने याबाबत सासऱ्यांना सांगितले असता त्यांनी देखील हे लग्न मान्य नसल्याचे सांगून विवाहितेला शिवीगाळ करून त्रास दिला. वाकड पोलीस तपास करत आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारका�� असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/1596", "date_download": "2021-07-24T23:17:37Z", "digest": "sha1:E2IMUVHS4DIPKOFONQ2JFGITYVIY5JFH", "length": 17832, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या , राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळलं | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महाराष्ट्र माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या , राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळलं\nमाझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या , राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळलं\nऔरंगाबाद , दि. ०४ :- माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या आहेत असे बोलून स्वतः राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळून लावली आहे. सत्तार म्हणाले की, तुम्हाला ज्यांनी मी राजीनामा दिला असं सांगितलं त्यांना विचारून घ्या की मी राजीनामा दिला की नाही दिला माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nअब्दुल सत्तार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यानंतर या राजीनामा नाट्यावर सविस्तर बोलतील अस त्यांनी सांगितलं आहे वेळ आल्यानंतर या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देईन,अस देखील त्यांनी स्पष्ट केले.\nचंद्रकांत खैरे यांच्या प्रतिक्रियेविषयी विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर यावर बोलेलं अस त्यांनी सांगितलं\nPrevious articleअखेर आघाडी सरकार चा ठरलं कोणता खाता कोणाला मिळणार\nNext articleमुस्लिम मंच च्या तेराव्या दिवशी लाक्षणिक उपोषणात तरुणाई ने दोघि हात बांधून केला निषेध\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सू���ना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://mahaupdates.com/ncp-finally-takes-a-decision-about-anil-deshmukh-resign-changes-in-goverment-in-april/", "date_download": "2021-07-25T00:55:20Z", "digest": "sha1:SQ7C2CKTBMJTJUGPZHAVAOC4XGBFEJNI", "length": 6510, "nlines": 41, "source_domain": "mahaupdates.com", "title": "महाविकास आघाडीत खांदेपालटाच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी निर्णय घेण्याच्या तयारीत - Maharashtra Updates", "raw_content": "\nमहाविकास आघाडीत खांदेपालटाच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी निर्णय घेण्याच्या तयारीत\nमहाविकास आघाडीत खांदेपालटाच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी निर्णय घेण्याच्या तयारीत\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये एप्रिल महिन्यात खांदेपालट होण्याची शक्यता आहे.\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने अनिल देशमुखांच्या खात्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. विरोधकांनी अनिल देशमुख यांची मागणी लावून धरली आहे. मात्र, काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट केले होते. पण, विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांन�� दिली आहे.\nराज्यात लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असून एप्रिल महिन्यात खांदेपालट होणार आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गृहखात्यात बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात नवी दिल्ली इथं जवळपास 2 तास एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसंच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.\nत्यामुळे आता राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.\n“खरेदी करा आपल्या माणसांकडून, आपल्या शहरात”, मा. खासदार धनंजय महाडिक यांचे भावनिक आवाहन\nदुकानं सुरु – बंद हा खेळ थांबवा अन्यथा आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा इशारा\nकोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्चित\nगोकुळमध्ये विरोधकांचा सत्ताधाऱ्याना दे धक्का \nआमदार रोहित पवारांना पडली कृष्णराज महाडिकांची भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/anushka-sharma-virat-kohli-mourn-death-of-pet-dog-bruno-writes-emotional-message-127276246.html", "date_download": "2021-07-24T23:13:26Z", "digest": "sha1:37QBTI5UGA6AFLOORQITVNMTL6CRLJXM", "length": 4204, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anushka Sharma, Virat Kohli mourn death of pet dog Bruno, writes emotional message | पाळीव डॉग ब्रूनोच्या मृत्यूमुळे दु: खी विराट-अनुष्काने लिहिले, 'तू 11 वर्षांत आमच्याशी आयुष्यभराचे नाते बनवले' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभावनिक:पाळीव डॉग ब्रूनोच्या मृत्यूमुळे दु: खी विराट-अनुष्काने लिहिले, 'तू 11 वर्षांत आमच्याशी आयुष्यभराचे नाते बनवले'\nअनुष्का आणि विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्रुनोच्या मृत्यूची बातमी शेअर केली.\nअनुष्का शर्मा आणि तिचा नवरा विराट कोहली त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूमुळे दु: खी आहेत. या कुत्र्याचे नाव ब्रूनो होते, जो बीगल प्रजातीचा होता. बुधवारी अनुष्का आणि विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्���ुनोच्या मृत्यूची बातमी शेअर केली.\nअनुष्का-विराटने एक भावनिक संदेश लिहिला: अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये ब्रुनोचे एक छायाचित्र शेअर करुन देव तुझ्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना केली. तर विराटनेही लिहिले की, तुझा आत्मा शांती लाभो ब्रूनो. तू 11 वर्षे आमचे जीवन प्रकाशित केले आणि आयुष्यभराचे नाते बनवले. तू आज एका चांगल्या ठिकाणी निघून गेला. विराटने अनेकदा ब्रुनोसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.\nयाशिवाय त्याच्याकडे डुड नावाचा लॅब्राडोर प्रजातीचाही कुत्रा आहे. अलीकडेच, डूडबरोबरचे एक छायाचित्र शेअर करताना अनुष्काने कोरोनाव्हायरसशी झगडत असलेल्या जगाविषयी लिहिले होते, हे दाट ढगही निघून जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/update-the-rates-of-corona-tests-in-private-laboratories-are-once-again-low/", "date_download": "2021-07-24T23:14:51Z", "digest": "sha1:NMC643J22ZCB3PITWJQSE3CYDMFVSHDM", "length": 12889, "nlines": 95, "source_domain": "krushinama.com", "title": "खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nखासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी\nमुंबई – राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्��ा कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.\nयापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते. निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.\nआरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.\nया चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मा��्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे.\nमोठी बातमी – उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे आता ‘हे’ निर्बंध लागू होणार\nआता ५०० रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी – राजेश टोपे\n२९ मार्चपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nमोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात ३० मार्चपासून ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2021-07-24T23:59:22Z", "digest": "sha1:QKW4YYJI3DQE2TX6ZYLCMASBEM4PGPS6", "length": 5598, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रिस जॉर्डन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव क्रिस्टोफर जेम्स जॉर्डन\nजन्म ४ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-04) (वय: ३२)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलदगती\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n३१ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nक्रिस्टोफर जेम्स जॉर्डन (४ ऑक्टोबर, इ.स. १९८८:बार्बाडोस - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, वि��्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८८ मधील जन्म\nइ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n४ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०२० रोजी १३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1157486", "date_download": "2021-07-24T23:08:06Z", "digest": "sha1:6JFKJZNDBFY6O3YVNPHAHGKR2DWDR5PF", "length": 3091, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"नितीश कुमार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"नितीश कुमार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१८, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n२९२ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n००:२८, १० फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: de:Nitish Kumar)\n२१:१८, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2510/LIC-AE-And-AAO-Recruitment-2020.html", "date_download": "2021-07-24T23:39:54Z", "digest": "sha1:HKMPEDS6KWK75W2RSU3BK5RNFWWK7LBK", "length": 6025, "nlines": 91, "source_domain": "naukriadda.com", "title": "LIC- 218 पदासाठी भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nLIC- 218 पदासाठी भरती 2020\nभारतीय जीवन विमा महामंडळ मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक अभियंता (एई) – सिव्हिल / इलेक्ट्रिकल / स्ट्रक्चरल / एमईपी आणि सहाय्यक आर्किटेक्ट (एए), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (एएओ) विशेषज्ञ पदाच्या एकूण 218 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 मार्च 2020 पर्यंत अर्ज सदर करावे.\nएकूण पदसंख्या : 218\nपद आणि संख्या : -\nअ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा\n१ सहाय्यक अभियंता ५०\n२ सहाय्यक प्रशासकीय अधिकारी १६८\nवयोमर्यादा :- 21 ते 30 वर्ष\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअ���्ज करण्याची शेवटची दिनांक: 15-03-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-24T22:36:38Z", "digest": "sha1:E2HUKKHELFDSGD2ERX4TWTVWMNFEDD3Y", "length": 10987, "nlines": 118, "source_domain": "navprabha.com", "title": "कोलवाळ येथील एटीएम दरोडाप्रकरणी दोघांना पकडले | Navprabha", "raw_content": "\nकोलवाळ येथील एटीएम दरोडाप्रकरणी दोघांना पकडले\n>> अद्याप म्होरक्यासह ५ संशयित फरारी\nकोलवाळ येथील भरवस्तीतील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन पळवून १०.६६ लाख रुपये लुटलेल्या ७ दरोडेखोरांपैकी दोघांना काल म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. महम्मद लुंकमन अन्सारी (झारखंड) व हसन अब्दुल बारीक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेला टेम्पो, ऍक्टीव्हा स्कूटर, ३३ हजार रुपये, एटीएम मशीन, दोन रेनकोट व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.\nम्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांनी काल रात्री उशिरा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोरट्यांना अटक केल्याची माहिती दिली. रविवारी २१ ऑगस्ट रोजी पहाटे २.२० ते २.३५ वा.च्या दरम्यान संशयितांनी कोलवाळ येथील एटीएम मशीन कापून पळवून रेवोडा येथील जंगलात नेऊन आतील १०.६६ लाख लुटले होते. यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत २३ रोजी आसगाव येथे राहत असलेला व मूळ झारखंड येथील महम्मद अन्सारी याला आसगाव येथे जेरबंद केले व त्याच्याजवळील चोरीस वापरलेली जीए ०३ जे – ०७६२ क्रमा��काची ऍक्टीव्हा स्कूटर व जीए ०३ डब्ल्यू ४७८२ क्रमांकाचा टेम्पो जप्त केला. दुसरा संशयित हसन बारीक याला शेट्टची अल्ली, बागगुट्टे येथून पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र व ईशाद वाटांगी यांनी अटक करून काल रात्री गोव्यात आणले. अद्याप या दरोड्याचा सूत्रधार रुस्तम खान, आमीर सलीम, असुद्दीन व कायला हे पाच संशयित फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध जारी असून त्यांना लवकरच पकडण्यात येणार असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.\nदरोडेखोरांनी एटीएम मशीन पळवीत असताना सीसीटीव्ही कॅमेर्यांचीही चोरी केली होती. एटीएम मशीन कोलवाळपासून चार किलोमीटर अंतरावर करक्याचा व्हाळ, रेवोडा येथील जंगलात फोडलेल्या स्थितीत खाली सापडले होते.\nएटीएम लुटमार प्रकरणी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nमुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28453", "date_download": "2021-07-25T00:23:49Z", "digest": "sha1:4QIEGJUNTN5FDFYYLWT4WGLVGG7HAVVB", "length": 17656, "nlines": 200, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\n२७५. “त्यानंतर त्या देवतांनी भगवंताला विचारलें कीं, त्यांच्यापैकीं सुभाषित कोणाचें भगवान् म्हणाला, ‘पर्यायानें सर्वांचेंच सुभाषित आहे. परंतु माझें म्हणणेंहि ऐका –\nसब्भिरेव समासेथ सब्भि कुब्बेथ संथवं \nसंत सद्धम्ममञ्ञाय सब्बदुक्खा पमुच्चति \nयेथें चौथ्या चरणाचा अर्थ – प्राणी सर्व दु:खापासून मुक्त होतो.”\n१ (१ देवतासंयुत्त, सतुल्लपकायिक वग्ग, सुत्त १ पहा.)\n२७६. ‘संगति कीजै साधुकी हरै और की व्याधि \nइत्यादिक कबीराच्या वचनांशीं, आणि –\nजाली पापा तापा तुटी दैन्य गेलें उठाउठी \nतुका म्हणे आले घरा तोचि दिवाळी दसरा \nइत्यादिक तुकारामाच्या अभंगांशीं, व त्या काळच्या इतर साधुसंतांच्या अशा प्रकारच्या वचनांशीं वरील उतार्याची तुलना केली असतां असें वाटूं लागतें कीं, या संतमंडळीनें सत्संगतीची कल्पना बौद्ध वाङ्मयांतूनच घेतली असावी.\n२७७. परंतु बिचार्या संतांना बुद्धाची कल्पना बेताबाताचीच होती.\nवे कर्ता नहिं बौद्ध कहावै नहीं असुर को मारा \nज्ञानहीन कर्ता भरमें माया जग संहारा \nया वचनावरून कबीराला विष्णुपुराणांतील बौद्ध अवतार माहीत होता असें दिसतें. कबीर काशीमध्यें रहात असल्याकारणानें त्याला एवढें तरी माहीत होतें. परंतु तुकोबाला हेंहि माहित नव्हतें. बौद्ध अवतार म्हटला म्हणजे नुसता मुका, ही त्याची कल्पना बौध्य अवतार माझिया अदृष्टा बौध्य अवतार माझिया अदृष्टा मौन्य मुखें निष्ठ�� धरियेली \nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/REI-KIMURA-COMBO-SET/1812.aspx", "date_download": "2021-07-24T23:13:58Z", "digest": "sha1:D3ONH72Y7TVOEGNYDK7SK63GFK2FEUVV", "length": 19959, "nlines": 194, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "REI KIMURA COMBO SET", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nरेई किमुरा यांच्या सर्व अनुवादित पुस्तकांचा संच\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्��ाला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार पर��� घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव��हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/7537", "date_download": "2021-07-24T22:36:49Z", "digest": "sha1:EIMACJB2EWQFJA5VYYTKLZM3DXLGI3FA", "length": 19574, "nlines": 184, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "मांडव्याजवळ समुद्रात बुडणाऱ्या बोटीतील 88 जणांना वाचविणाऱ्या रायगड पोलिसांचे मुख्यमंत्र्याकडून कौतूक…! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो ��हाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome रायगड मांडव्याजवळ समुद्रात बुडणाऱ्या बोटीतील 88 जणांना वाचविणाऱ्या रायगड पोलिसांचे मुख्यमंत्र्याकडून कौतूक…\nमांडव्याजवळ समुद्रात बुडणाऱ्या बोटीतील 88 जणांना वाचविणाऱ्या रायगड पोलिसांचे मुख्यमंत्र्याकडून कौतूक…\nकर्जत – जयेश जाधव\nमांडवा (अलिबाग) जवळ समुद्रात बुडणाऱ्या बोटींतील महिला व बालकांसह 88 जणांना वाचविणाऱ्या रायगड पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील जवानांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडसाचे कौतुक केले आहे.\nपोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. या जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेले बचाव कार्य आणि त्यासाठीच्या प्रसंगावधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सागरी सुरक्षा दलाच्या या कार्यक्षमतेला दाद दिली आहे.\nआज सकाळी ‘गेट-वे-ऑफ इंडिया’ ते मांडवा जेट्टी या दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अजिंठा या प्रवाशी बोटीला अपघात झाला. मांडवा जेट्टीपासून एक किलोमीटर अंतरावर असताना अचानक बोट बुडू लागल्याने महिला व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांनी मदतीसाठी हाका देणे सुरु केले. या मदतीच्या हाकेला गस्तीवर असलेल्या रायगड जिल्हा पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील सद्गगुरू कृपा बोटीवरील पोलीसांनी तत्परतेने प्रतिसाद दिला. या दलातील प्रशांत घरत (पो. ना बक्कल न. 891) यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशांची मदत घेऊन बुडणाऱ्या प्रवाशी बोटींतील पुरुष, महिला व बालके अशा 88 जणांना गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले.\nया घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. सुटका झालेल्या सर्व प्रवाशांना जेट्टीवर पोहचताच पोलिस दलाच्या कार्यतत्पर मदतीसाठी आभार मानले. रायगड पोलिस दलातील सागरी सुरक्षा दलातील कर्मचारी श्री. घरत आणि सहकाऱ्यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता व धाडसाचे कौतुक होत आहे.\nPrevious articleमहिलेच्या चोरलेल्या पर्स व मुद्देमाला सह आरोपींना अटक\nNext articleकोणत्याही बालकास पहिले सहा महीने फक्त आईचेच दूध खाद्य पेय म्हणून आवश्यक असते\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nकर्जत तालुक्यातील अविज विलेज फार्महाऊसवर कर्जत पोलिसांनी धाडसी कारवाई, ३४ जणांवर गुन्हे दाखल\nनिवडणुका बघून कधीच मनसे काम करत नाही – आमदार राजू दादा पाटील\nमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्तुत्य उपक्रम..\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rdhsir.com/2013/09/22_23.html", "date_download": "2021-07-25T00:54:00Z", "digest": "sha1:TZCYFDDE4LTKMNB6KVLXLRZE744LJKSX", "length": 17838, "nlines": 204, "source_domain": "www.rdhsir.com", "title": "BookLysis by RDHSir.com: 22 सप्टेँबर - ताईस पत्र", "raw_content": "\n22 सप्टेँबर - ताईस पत्र\nपत्राची सुरुवात कशी करावी ते ही कळत नाहिये.. याचा अर्थ मला पत्र लिहीता येत नाही असा नाही गं.. माझ्या दैनंदिनी वह्या उघडून बघितल्यास तुला पण प्रचिती येईल त्याची.. बरीच पत्रे लिहिलीत व आताही लिहितोय तुला माझ्या दैनंदिनीत आणि कालांतराने वाचत बसतो एकटाच... तुझ्याशी बोलू शकत नाही ना म्हणून.. पण यावेळी मनात जरा भितीच आहे बघ कारण पहिल्यांदाच मी प्रसिद्ध करतोय ना तुला पाठवत असलेला पत्र यावेळी... \"माझी ताई:एक आठवण\" ही तुझ्यावर लिहिलेली कादंबरी (जणू पत्रमालिकाच) पण प्रसिद्ध करणार होतो मी 'न लिहिलेली पत्रे' मध्ये पण नाही पाठवू शकत ते काही कारणांनी तेथे.. आणि हा पत्र म्हणजे काही त्या पुस्तकातील भाग नाहीच...\nमला माहितीये ताई तु इंटरनेट वापरत नाही ते.. पण कोण जाणे हृदयाच्या एखाद्या कोप-यातून तू पण हे दुर्दैवी भावाचं पत्र वाचत असशील...\nकाल 22 सप्टेँबर 2013.. अगं 22 सप्टेँबर.. काही आठवतंय तुला कशाला आठवणार.. पण मला आठवतंय.. काल 2 वर्ष पूरी झाली त्या आपल्या अविस्मरणीय संवादाला.. जेव्हा 2011 च्या 21 सप्टेँबर रोजी डिटीएड द्वितीय वर्षाची वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दुस-याच दिवशी 601 दिवसांचा मौन सोडून माझी ताई माझ्याशी प्रथमच बोलली होती.. आता काही आठवलं तुला कशाला आठवणार.. पण मला आठवतंय.. काल 2 वर्ष पूरी झाली त्या आपल्या अविस्मरणीय संवादाला.. जेव्हा 2011 च्या 21 सप्टेँबर रोजी डिटीएड द्वितीय वर्षाची वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दुस-याच दिवशी 601 दिवसांचा मौन सोडून माझी ताई माझ्याशी प्रथमच बोलली होती.. आता काही आठवलं होय ताई मी 22 सप्टेंबर 2011 च्याच त्या जेमतेम 1 तासाच्या अविस्मरणीय संवादाबद्दल लिहीतोय.. मागल्या वर्षी या दिवसाची आठवण म्हणूनच मी माझा पहिला ब्लॉग लिहिला होता.. योगायोगाने आज माझ्या ब्लॉग चा पण पहिला वाढदिवस साजरा होतोय या पत्रासह... आणि आता या पत्राद्वारे मी त्या सुखद आठवणींनाच उजाळा देतोय...\nतू बोलावल्याप्रमाणेच मी कादंबरी घेऊन तुझ्या रुमवर आलो व तुझ्या दर्शनासाठी आसूसलेला मी तु दिसताच माघारी फिरलो... रुमवर प्रवेशानंतर ताई मी चक्क 601 दिवसांनंतर आपलं बोलणं होणार असल्याने आणि तू स्वत: बोलावल्याने आनंदी जितका होतो तितकाच तू काय बोलशील या विचाराने मनातून घाबरलेलाही होतो... मला त्या भेटीचं क्षण न् क्षण व एकेक प्रसंग जसाचा तसा आठवतोय आजही.. काश् मी चित्रकार असतो तर तो चित्र अगदी तसाच रंगवला असता पण ईश्वरानं माझ्याऐवजी माझ्या लहान भावाला चित्रकला व अल्लाहनं मला लेखनकला दिली... काय झालं मी चित्रकार नसलो तरी स्वत:च्या लेखनीने कुठलीही अतीशयोक्ती न करता ते चित्र रेखाटू शकतो... तुझ्या मैत्रिणीँचा अवघा गृप माझ्या भोवती जमला होता.. आणि मी मुलगा असून तुम्हा 6-7 मुलीँमध्ये मुलीसारखा लाजत होतो...\nतु एकदम आलीस आणि केला प्रश्न मला \"सांगा काय आहे तुमची शेवटची ईच्छा..\" तीन-चार दा तू प्रश्न केल्यावर मी तोँड उघडला.. माझीच चुक होती.. मी तसं लिहायला नको होतं..\" तीन-चार दा तू प्रश्न केल्यावर मी तोँड उघडला.. माझीच चुक होती.. मी तसं लिहायला नको होतं.. मला माफ कर.. ताई तू त्या दिवशी मला बरेच प्रश्न केलेत आणि मी काही प्रश्नांची उत्तरे दिलीत पण.. मला वाटतं तु समाधानी असशील.. पण राहूनच गेले तुझे काही प्रश्न माझ्या उत्तरांविणाच.. काय करणार गं ताई मी पण.. कित्ती दिवसांच्या अबोल्यानंतर तु माझ्याशी बोलत होतीस... ती ही स्वत:हून.. मला बोलायचं तर भरपूर होतं गं ताई त्या दिवशी तुझ्याशी.. 2 वर्षाँपासून वाट जो पाहत होतो त्या दिवसाची.. पण आतून शब्दच फूटत नव्हते.. मन अगदी गदगद झालं होतं बघ.. महिनाभराच्या उपाशी बोक्यापुढे एकदम पंचपक्वान्नाचं ताट आलं बिलं तर मग कसं होतं; अगदी तसंच झालं होतं माझं.. मला माफ कर.. ताई तू त्या दिवशी मला बरेच प्रश्न केलेत आणि मी काही प्रश्नांची उत्तरे दिलीत पण.. मला वाटतं तु समाधानी असशील.. पण राहूनच गेले तुझे काही प्रश्न माझ्या उत्तरांविणाच.. काय करणार गं ताई मी पण.. कित्ती दिवसांच्या अबोल्यानंतर तु माझ्याशी बोलत होतीस... ती ही स्वत:हून.. मला बोलायचं तर भरपूर होतं गं ताई त्या दिवशी तुझ्याशी.. 2 वर्षाँपासून वाट जो पाहत होतो त्या दिवसाची.. पण आतून शब्दच फूटत नव्हते.. मन अगदी गदगद झालं होतं बघ.. महिनाभराच्या उपाशी बोक्यापुढे एकदम पंचपक्वान्नाचं ताट आलं बिलं तर मग कसं होतं; अगदी तसंच झालं होतं माझं.. मी तुझ्यासाठी मैत्रिणीँमार्फत चॉक्लेट पाठवायचो त्याला तु विनोदाने 'रिश्वत' ची उपमा दिलीस.. पण कोण भाऊ बहिणीला रिश्वत देईल गं\nताई मला माहित नव्हतं कि माझ्या भावना व्यक्त करणं तुला आवडत नव्हतं ते.. पण मी तुला राग यावा म्हणून नव्हे गं ताई तर तुझे गैरसमज दुर होऊन सत्यता कळावी म्हणून मी वेगवेगळे नवनवे मार्ग शोधत होतो पण तुला कधी त्रास द्यावा असा विचार पण मनात आला नाही.. आणि भविष्यात सुद्धा माझ्याद्वारे मी असं कोणतंही कृत्य होऊ देणार नाही ज्यामुळे माझ्या बहिणीला मी तीला बहिण माणल्याचं शल्य होईल... तुला आठवते माझी सही आता पण मी तशीच सही करतो; फरक फक्त इतकाच आहे कि आता त्यातला 'ताई' हा शब्द स्पष्ट दिसू देत नाही तरी ओळखतातच लोकं आता पण मी तशीच सही करतो; फरक फक्त इतकाच आहे कि आता त्यातला 'ताई' हा शब्द स्पष्ट दिसू देत नाही तरी ओळखतातच लोकं होय 'माझं जीवन आणि माझी ताई' आता एक समिकरणच' झालंय..\nताई तु मला \"माझी ताई:एक आठवण\" पुस्तकरुपात प्रकाशित न करण्याची विनंती केलीस आणि मी दिलंही वचन क्षणाचा विलंब न करता.. ताइ विश्वास ठेव नाही मोडणार मी ते वचन.. अगं ज्या बहिणीच्या एका अप्रत्यक्ष ईच्छेनुसार मी बोलणं थांबवलं.. स्वत: रडत ज्या बहिणीसाठी कादंबरी लिहिली ती प्रकाशित करुन त्याच बहिणीला त्रास देईल का किमान इतका विश्वास तर मी कमावलाच असेन तुझ्या नजरेत त्या 2 वर्षात.. किमान इतका विश्वास तर मी कमावलाच असेन तुझ्या नजरेत त्या 2 वर्षात.. माझी ईच्छा होती ती पुस्तक तु वाचावीस ते तु वाचलं खरं.. त्यानंतर त्यात मी फक्त एकच लेख वाढवला तो ही याच संस्मरणीय भेटीवर \"जाता-जाता गोड शेवट...\" पण हो ताई मी माझ्या त्या साहित्यकृतीचा अपमान नाही करु शकत ती पुस्तक अप्रकाशित ठेवून.. पण तरीही मी तुला दिलेल्या शब्दाला तडा जावू देणार नाही हा विश्वास ठेव... मी सर्व कादंबरीचे स्वरुप पालटून फक्त त्या कथेचा आशय एका वेगळ्या स्वरुपात वेगळ्या शिर्षकासह माझ्या वाचकांसाठी प्रकाशित करीन... जेणेकरुन सर्वप्रथम तुला दिलेला वचनही पाळला जाईल व मला कवीचे लेखक बनवणारी त्या पुस्तकाची सत्यकथा ही जीवंत राहील माझ्या वाचकांसाठी\nहाच ब्लॉग पुढे वाचा-->\n22 सप्टेँबर - ताईस पत्र\n22 सप्टेँबर - ताईस पत्र\nईँसानियत - सबसे बड़ा धर्म\nमराठीचा महाराष्ट्रात आदर व्हायलाच हवा\nअनुदिनी ==> 101 वी दिवस ===> 799 वा तीन दिवसांपुर्वी 28 नोव्हेंबर 2014 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा 124व्या जयंती निमित्त अखिल भा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1084272", "date_download": "2021-07-25T00:06:19Z", "digest": "sha1:PELQXCINZP5F5DQFAA7S7Y6AYVWNVVHN", "length": 2503, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:केंटकीमधील शहरे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:केंटकीमधील शहरे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:२०, २६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n३५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०७:१२, १९ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१२:२०, २६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7/", "date_download": "2021-07-25T00:14:08Z", "digest": "sha1:LTMEUO2QLZM4HCAPNQ5CY7KUC5UUEAZY", "length": 20204, "nlines": 77, "source_domain": "shekharpatil.com", "title": "खलपुरूष ते महापुरूष < Shekhar Patil", "raw_content": "\nपाकिस्तानचे जनक मोहंमदअली जीना यांच्या अलीगड विद्यापीठातील प्रतिमेवरून रणकंदन सुरू असतांना भाजपच्या बहराईच येथील खासदार सावित्रीबाई फुले यांनी ‘जीना हे महापुरूष असून त्यांच्या प्रतिमा शक्य तिथे लावाव्यात’ ही अचाट सूचना करून खळबळ उडवून दिली आहे. मुळातच इतिहासाकडे एकांगी नजरेतून पाहिल्यामुळे वारंवार कोलांटउड्या माराव्या मारणे अटळ असल्याचे भाजप नेत्यांच्या लक्षात कधी आलेच नाही. याचमुळे आजवर जिनांना खलपुरूष संबोधणार्या पक्षाचे नेते आता त्यांच्या महापुरूषत्वाची जाहीर प्रमाणपत्रे वाटू लागली आहेत. अर्थात, यातूनच भाजपमधील अंतर्विरोधही स्पष्ट झाला आहे.\nअनेकदा जिवीत व्यक्ती वा प्रत्यक्षातील घटनांपेक्षा त्याच्या पश्चात त्याच्यावरून वाद होत असतात. यांनाच इतिहासातील छळणारी भूते असे अनेकदा संबोधिले जाते. भारतीय उपखंडात अनेक महापुरूषांच्या भाग्यात हा कुयोग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात पाकिस्तानचे निर्माते म्हणून ख्यात असणारे मोहंमदअली जीना यांचाही समावेश असून त्यांच्यावरून सुरू असणारे वाद थांबण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहेत. अलीगड विद्यापीठात असणार्या जीना यांच्या प्रतिमेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. यावरून हिंदूत्ववादी विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातूनच संघर्षाची ठिणगी पडली आहे. जीना यांची प्रतिमा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून असल्यामुळे आताच याला हलविण्याची आवश्यकता नसल्याचे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे मत आहे. तर देशाच्या फाळणीस कारणीभूत असणार्यांची प्रतिमा कशासाठी हा सवाल विरोधी गटाने उपस्थित केला आहे. यावरून अलीगडसह परिसरातील तणावाचे वातावरण कमी झाले नसतांनाच राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा वाद अजूनच चिघळला आहे. वास्तविक पाहता, भाजपच्या राजकीय विचारसरणीत मोहंमदअली जीना यांना ‘फाळणी पुरूष’ म्हणून संबोधिले जाते. यामुळे अलीगडच्या वादात भाजप नेते हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांच्या मदतीला येतील असे वाटत होते. आणि झालेही तसेच हा सवाल विरोधी गटाने उपस्थित केला आहे. यावरून अलीगडसह परिसरातील तणावाचे वातावरण कमी झाले नसतांनाच राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा वाद अजूनच चिघळला आहे. वास्तविक पाहता, भाजपच्या राजकीय विचारसरणीत मोहंमदअली जीना यांना ‘फाळणी पुरूष’ म्हणून संबोधिले जाते. यामुळे अलीगडच्या वादात भाजप नेते हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांच्या मदतीला येतील असे वाटत होते. आणि झालेही तसेच अलीगड येथील भाजपचे खासदार सतीश गौतम यांनी तातडीने ही प्रतिमा हटविण्याची मागणी केली. तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लागलीच याच आशयाचे वक्तव्य करून त्यांना पाठींबादेखील दिला. तथापि, त्यांचेच सहकारी आणि उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मोहंमदअली जीना हे महापुरूष असून त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली. याहूनही पुढचा पल्ला भाजपच्या युपीतल्याच बहराईच येथील खासदार सावित्रीबाई फुले यांनी गाठला. त्यांनी जीना हे महापुरूष असून त्यांच्या प्रतिमा आवश्यक तिथे लावल्या पाहिजेत असे वक्तव्य करून नवीन वादाला आमंत्रण दिले आहे.\nगत लोकसभा निवडणुकीत तत्कालीन युपीए सरकारविरोधी रोषाला कथित मोदी लाटेमध्ये परिवर्तीत करून भाजपने दणदणीत विजय संपादन केला असला तरी या पक्षातील वैचारिक अंतर्विरोध अनेकदा उफाळून येत असतात. विशेष करून अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपमधील एससी व एसटी प्रवर्गातील खासदारांनी एकमुखाने याचा जोरदार प्रतिकार केला. यावरून खुद्द पंतप्रधानांनी भाष्य करून असला कोणताही प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिली. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांना फिरवण्यासाठी अध्यादेश आणण्याची तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. या वादात भाजपचे खासदार उदीत राज यांच्यासोबत बहराईच मतदारसंघातून निवडून आलेल्या सावित्रीबाई फुले यांनीही अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. आता याच सावित्रीबाईंनी भाजपच्या विरोधातील भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे. यावरच न थांबता गरीबी, भूकबळी आदींसह अन्य महत्वाच्या मुद्यांवरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी जिनांच्या प्रतिमेचा प्रश्न उकरून काढल्याचे सांगत त्यांनी आपल्या पक���षाला घरचा आहेरदेखील दिला. विशेष बाब म्हणजे याच प्रकारचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षदेखील करत असल्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी थेट विरोधकांचे समर्थन केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nअखंड भारताची फाळणी हा आपल्या इतिहासातील अतिशय वेदनादायी अध्याय आहे. मुळातच फाळणीसाठी कुणी एक व्यक्ती अथवा पक्ष कारणीभूत नाहीय. तर याला अनेक घटकांचा हातभार लागला असल्याची बाब आपण समजून घेतली पाहिजे. द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत हा कट्टर मुस्लीम आणि हिंदू विचारांमधून जन्माला आला असला तरी मुस्लीम लीग आणि काँग्रेस नेत्यांच्या सहमतीविना फाळणी शक्यच नव्हती. अर्थात मोहंमदअली जिनांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लिगने मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत यावर विचार न झाल्यास ‘डायरेक्ट अॅक्शन’ची धमकी दिली. याचा प्रारंभच इतका भयंकर होता की, फाळणी झाली नसती तर अख्खा भारतीय उपखंड एका प्रदीर्घ रक्तरंजीत गृहयुध्दात होरपळला असता. नेमका हाच धोका लक्षात घेत काँग्रेसने ही मागणी मान्य केली आणि यातूनच भारत आणि पाकिस्तान विलग झाले. यामुळे फाळणीचे पाप हे फक्त आणि फक्त मोहंमदअली जीना वा अन्य कोणत्याही तत्कालीन नेत्यांच्या माथी मारता येणार नाही. आणि उरला प्रश्न प्रतिमेचा; तर हा मुद्दा आताच उपस्थित करणे यामागील हेतू हा राजकीय असल्याचेही कुणापासून लपून राहिलेले नाही.\nआपण इतिहासाकडे निकोप दृष्टीने पाहू शकत नाही. यामुळे आपल्या विचारधारेच्या विरोधात असणार्यांचे नाव, प्रतिमा, वास्तू अथवा पुतळादेखील आपण सहन करू शकत नाही. यामुळे पाकमध्ये शहीद भगतसिंग यांच्या नावाला विरोध करणारे व भारतात जिनांच्या प्रतिमेवरून अकांड-तांडव करणार्यांची मानसिकता एकच मानावी लागणार आहे. प्रतिमेला विरोध करा कंपू भविष्यात मुंबईमधील ‘जीना हाऊस’ उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे सरसावल्यास नवल वाटणार नाही. तर दुसरीकडे भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीसुध्दा समतोल नाही. यामुळे इकडे भारतात जिनांची प्रतिमा गाजत असतांना काँग्रेसचे बोलभांड निलंबीत नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांचे जाहीर गुणगान केले. तर भाजपने लागलीच याला कर्नाटक निवडणुकीत मुद्दा बनविला. म्हणजेच मृत जीना हे अनेकांसाठी जणू काही राजकीय यशाचा ‘जीना’ ब��ल्याची बाब आपण अनुभवत आहोत. देशाच्या राजकारणात पाक आणि त्या राष्ट्रातील नेत्यांबाबत आपल्या अनेक मान्यवरांनी टोकाची वक्तव्ये केली आहेत. मात्र अलीकडच्या कालखंडाचा विचार केला असता, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारकिर्दीची अखेर जिनांमुळेच झाल्याचे आपण पाहिले आहे. जिनांच्या मजारवर पुष्पांची उधळण करत ते खर्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असल्याची श्रध्दांजली अर्पण करताच, अडवाणींची भाजपमधील सद्दी संपुष्टात आली. याच जिनांमुळे सध्या राजकीय विजनवासात असणार्या अडवाणींच्या भारतीय जनता पक्षामध्ये सुंदोपसुंदी सुरू झाल्याची बाबदेखील लक्षणीय आहे. मोहंमदअली जिनांना ‘सेक्युलर’ म्हणून अडवाणी गोत्यात आले असतांना त्यांच्याच पक्षाची एखादी नवखी खासदार व एका राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना ‘महापुरूष’ म्हणून गौरवान्वित करतात हा विलक्षण विरोधाभास दिसून येत आहे. संघ-भाजपच्या विचारसरणीत खलपुरूष असणार्या जिनांना त्यांच्याच पक्षाचे नेते महापुरूषांच्या पंक्तीत बसवत असल्याची बाब हा काळाचाच महिमा नव्हे तर काय \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28454", "date_download": "2021-07-24T23:54:04Z", "digest": "sha1:DEDCXNYARRFEZCZ5VQ6MRIBBD3YXYOEB", "length": 24307, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\n२७��. बुद्धानें पंचेचाळीस वर्षेंपर्यंत बहुजनहितासाठीं उपदेश केला, हें आमच्या तुकोबाला किंवा कबीराला समजावें कसें पुराणांच्या गहन अरण्यापलिकडे त्यांची दृष्टि कशी पोंचणार पुराणांच्या गहन अरण्यापलिकडे त्यांची दृष्टि कशी पोंचणार तर मग ह्या साधुसंतांच्या वचनांत भूतदयेचे, सर्व लोकांना समतेनें वागवण्याचे संतसंगतीच्या गुणवर्णनाचे बौद्ध वाङ्मयांत सांपडणारे जे उद्गार सांपडतात, ते आले कोठून तर मग ह्या साधुसंतांच्या वचनांत भूतदयेचे, सर्व लोकांना समतेनें वागवण्याचे संतसंगतीच्या गुणवर्णनाचे बौद्ध वाङ्मयांत सांपडणारे जे उद्गार सांपडतात, ते आले कोठून याला उत्तर हेंच कीं, सामान्य जनतेंतून बुद्धोपदेशाचें बीज समूळ नष्ट झालें नव्हतें; कोणत्याना कोणत्या रूपानें तें अस्तित्वांत होतें; आणि त्याचीच वाढ अनेक रीतींनी या साधुसंतांनी केली. मात्र त्यांना आपला उपदेश राम आणि कृष्ण या दोन अवतारांच्या आधारें करावा लागला. त्यामुळें त्यांच्या उपदेशांत व दैवतांत मेळ राहिला नाहीं.\n२७९. सिरजनहार न ब्याही सीता जल पाषाण नहिं बंधा \nवे रघुनाथ एकके सुमिरे जो सुमिरै सो अंधा \nह्यांत रामानें सीतेशीं लग्न केलें, सेतु बांधला इत्यादि सर्व गोष्टी खोट्या आहेत असें कबीर म्हणतो. तथापि रामायण कायमच राहिलें; व तुलसीदासानें हिन्दी अनुवाद करून त्याचा आणखीहि प्रसार केला. महाराष्ट्र संतमंडळानें विठोबाला जरी एकच रखमाई बायको ठेवली, तरी भागवत कायम राहिलेंच; आणि राधा व इतर गोपी तशाच राहून गेल्या. तात्पर्य काय कीं, कोणत्याहि संताच्या अंगीं पुराणाचें समूळ उच्चाटन करण्याचें सामर्थ्य नव्हतें. त्यांनी दुधाची तहान कशी बशी ताकावर भागवून घेतली म्हणावयाची\n२८० या संतमंडळाचा काळ म्हटला म्हणजे मानवी संकटांचा होता. मुसलमान राजांना हिंदुस्थानाविषयीं मुळींच आदर नव्हता. कारण हिंदु लोक म्हटले म्हणजे काफिर, हरामखोर, त्यांच्यावर दया ती काय करावयाची तेव्हां त्यांच्या कारकीर्दींत जाळपोळ, लुटालूट आणि बायकांपोरांसकट सर्वांची कत्तल, या गोष्टी सर्वसाधारण होत्या; आणि त्यामुळें वारंवार देशांत दुष्काळ पडत असत. मुसलमानांच्या संसर्गानें हा रोग रजपुतांनाहि जडला. मुसलमानांचे हल्ले आले असतां आजूबाजूचीं गांवें जाळून ते जंगलाचा किंवा डोंगराचा आश्रय धरीत असत, व तेथून मुसलमानांवर हल्ले करीत. मराठ्यांच्या कारकीर्दींत तर या रोगाची सांथ फारच फैलावली; हिंदुस्थानामध्यें लोकांच्या आपत्तीला पारावर नाहींसा झाला. तुकाराम स्वत: अशा एका दुष्काळांत सांपडला. त्यामुळें त्याची थोरली बायको व मुलगा मरण पावला. त्याच्या साधुत्वाला कारण हाच दुष्काळ झाला हें सुप्रसिद्ध आहे.\n२८१. अशा समयीं या साधुसंतांचा उपदेश लोकांच्या अल्पस्वल्प शांतीला कारणीभूत झाला असला पाहिजे. ‘आलिया भोगासी असावें सादर देवावरी भार घालूनियां ’ लूटफाट करीत आहेत, गांवें जाळीत आहेत, अशा प्रसंगीं करावें काय तर सादर रहावें; देवावर भार घालून पोरांबाळांना घेऊन कुठें तरी दडून बसावें. दुष्काळच आला तर जेथें अन्न मिळेल त्या प्रदेशांत जाऊन रहावें. देवावर भार घातल्याशिवाय गरीब जनता दुसरें काय करूं शकली असती तर सादर रहावें; देवावर भार घालून पोरांबाळांना घेऊन कुठें तरी दडून बसावें. दुष्काळच आला तर जेथें अन्न मिळेल त्या प्रदेशांत जाऊन रहावें. देवावर भार घातल्याशिवाय गरीब जनता दुसरें काय करूं शकली असती अर्थात् हाच उपदेश कायतो त्या काळांत योग्य होता. काबाड कष्ट करणार्या गरीब बायका शेजार्यांना त्रास होऊं नये म्हणून आपल्या मुलांना बेताची अफूची गोळी देऊन काम करायला जातात. मग ती पोरें सारा दिवस त्या गुंगीत चुपचाप पडून रहातात; त्यांना आईच्या दुधाची आठवण होत नाहीं. त्याप्रमाणें त्या काळीं साधुसंतांच्या ह्या उपदेशानें हिंदी जनता चुपचाप सगळीं बंडाळीचीं दु:खें सहन करण्यास समर्थ झाली असावी.\n२८२. पुराणें म्हणजे लढायांनी व रक्तपातांनी ओथंबलेलीं. त्यांतील कृष्णासारख्या मोठ्या दैवताला सोळा सहस्त्र बायका. त्याच्या कांहीं भक्तांनी तर त्याच्या बायकांना बाजूला ठेवून राधेसारख्या परस्त्रीलाच पुढें आणलें अशीं हीं पुराणें जोरावत चाललीं असतां मुसलमानांच्या स्वार्या या देशावर येऊन थडकल्या. जणूं काय पुराणें ही त्या स्वार्यांची पूर्वचिन्हेंच होतीं अशीं हीं पुराणें जोरावत चाललीं असतां मुसलमानांच्या स्वार्या या देशावर येऊन थडकल्या. जणूं काय पुराणें ही त्या स्वार्यांची पूर्वचिन्हेंच होतीं मुसलमानांनी पुराणांत लिहिलेल्या गोष्टी शक्य तितक्या अमलांत आणून दाखविल्या. लढाया, रक्तपात, जनानखाने इत्यादिक गोष्टी मूर्तिमंत दिसूं लागल्या. या संकटांत शेंकडों वर्षें हिंदी जनता सांपडली असतांहि तिच्या अंगचे कांही सुसंस्कार अद्यापि नष्ट झाले नाहींत. चीनशिवाय इतर देशांशी तुलना केली असतां सौम्यपणांत हिंदी जनतेचा नंबर पहिला येईल. कृष्णाला जरी हजारों बायका होत्या, तरी अद्यापि हिंदुस्थानांत एकपत्नीव्रताची किंमत जास्त आहे. मद्यपानविरतीबद्दल तर आम्ही प्रसिद्धच आहोंत. तेव्हां पार्श्वानें आणि बुद्धानें पेरलेलें सत्कर्माचें बीज आमच्यांतून अद्यापिहि नष्ट झालें नाहीं असें म्हणावें लागतें. मुसलमानांच्या कारकीर्दींत त्या बीजाची अल्पस्वल्प जोपासना करण्याचें श्रेय बहुतांशीं रामानंदी व वारकरी पंथांना देणें योग्य आहे.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसर�� - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/14-grampanchayat-election-without-oppose-amravati-394759", "date_download": "2021-07-25T00:52:56Z", "digest": "sha1:VDSUET75N33N2MFLQ3B5ZLFL5RRKGWIW", "length": 7560, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अमरावतीत १४ ग्रामपंचायतींनी पटकाविला बिनविरोधचा मान, 11 हजार 353 उमेदवार रिंगणात", "raw_content": "\nग���रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीतील वादविवाद, तंटे टाळण्यासाठी अनेकांनी याकामी पुढाकार घेतला खरा. मात्र, 553 पैकी केवळ 14 ग्रामपंचायतींनी निवडणुकीला खो दिला आहे.\nअमरावतीत १४ ग्रामपंचायतींनी पटकाविला बिनविरोधचा मान, 11 हजार 353 उमेदवार रिंगणात\nअमरावती : जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींनी आपल्या शिरपेचात बिनविरोधचा सन्मान पटकाविला आहे. असे असले तरी 4 हजार 452 जागांसाठी अद्यापही 11 हजार 353 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण आता चांगलेच तापले आहे.\nग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीतील वादविवाद, तंटे टाळण्यासाठी अनेकांनी याकामी पुढाकार घेतला खरा. मात्र, 553 पैकी केवळ 14 ग्रामपंचायतींनी निवडणुकीला खो दिला आहे. 1215 उमेदवारांनी मैदान सोडल्यानंतर आता 11 हजार 353 उमेदवार रिंगणात आहेत. चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर ठाकले आहे. 15 जानेवारीला मतदान असून 18 ला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.\nहेही वाचा - खवय्यांनो, बिनधास्त खा चिकन; पशुवैद्यक तज्ज्ञांचा हा सल्ला वाचाच\nभानखेडा, सावंगा (अमरावती), नांदसावंगी, सातरगाव, पिंपरी निपानी (नांदगावखंडेश्वर), ठाणाठुणी (तिवसा), येरड (चांदूररेल्वे), काशिखेड, निंभोरा बोडखा (धामणगावरेल्वे), दर्याबाद (अचलपूर), वडुरा (चांदूरबाजार), पाडा, लिहिदा (मोर्शी).\nहेही वाचा - बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या 'हे...\nराजकीय हालचालींना वेग -\nनामांकनांची माघार, चिन्हा वाटप यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत, तर अनेकांनी तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचासुद्धा आधार घेतला आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकांनी ग्रामीण भागातील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/heavy-rains-in-mumbai-suburbs-water-in-low-lying-areas-local-services-disrupted-nrab-158094/", "date_download": "2021-07-24T23:27:01Z", "digest": "sha1:EBJPZ46GEUEK5OUN63T3ASTVT2VZE233", "length": 13243, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Heavy rains in Mumbai suburbs, water in low lying areas, local services disrupted! nrab | मुंबई उपनगरात मुसळधार पावसाने, सखल भागात पाणी, लोकल सेवा विस्कळीत! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईमुंबई उपनगरात मुसळधार पावसाने, सखल भागात पाणी, लोकल सेवा विस्कळीत\nपूर्व, पश्चिम उपनगरांत रविवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विक्रोळीत रस्त्यांना नदीचे रुप आले आहे. मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने याचा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर झाला.\nमुंबई : रविवारी मुंबईत तडाखा दिल्यानंतर पावसाने आज उपनगरे आणिआजुभाजूच्या परिसरातही थैमान घातले आहे. त्याचवेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने गाड्या उशिराने धावल्या त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.\nपूर्व, पश्चिम उपनगरांत रविवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विक्रोळीत रस्त्यांना नदीचे रुप आले आहे. मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने याचा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर झाला. जोरदार पाऊसामुळे कोणतीही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना झाली नाही. त्यामुळे येथे प्रवासी अडकून पडले आहेत. कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरु आहे. डोंबिवलीच्या नेहरू रोडवर पाणी साचले असून दुकानामध्ये पाणी शिरले आहे. तर वसईत मुसळधार पाऊस सुरूच आहे.\nतानसा नदीने गाठली धोक्याची पातळी गाठली आहे. वसईतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तर नवी मुंबईत पावसात अडकलेल्या ३७५ जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेल्या दोनशे पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अडवली-भूतवलीच्या ओढ्यापलीकडे शेतकरी अडकले होते, त्यांचीही सुटका करण्यात आली आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_4.html", "date_download": "2021-07-25T00:51:00Z", "digest": "sha1:QGDNRYZUK3MQSN4UXZPII2QRSOHZG6RH", "length": 6156, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द\nमुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nमुख्यमंत्री सहायता निधीसाठी अँपासेट स्पेशालिटी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. हा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाकडे देण्यात आला आहे.\nअँपासेट कंपनीच्या सीएसआर फंडातून हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला आहे. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, कंपनीचे अधिकारी संतोष चौधरी, तुषार लबडे, राजेंद्र चौधरी, संतोष मोढवे, कांतीलाल भोसले आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:47:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/a-panchnama-has-been-issued-for-the-damaged-farms-and-help-will-be-declared-to-the-affected-farmers-dadaji-bhuse/", "date_download": "2021-07-24T22:51:24Z", "digest": "sha1:FJF7TSK2UCKBP5J6DPWCNU6WHMNRNLVP", "length": 8118, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल – दादाजी भुसे", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयी���ुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nनुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल – दादाजी भुसे\nपालघर – तोक्ते चक्रीवादळामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.\nचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वसई तालुक्यातील उंबरगोठण, तरीचा पाडा तसेच पालघर तालुक्यातील बहाडोली आदि गावांची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावीत उपस्थित होते.\nतोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तिन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच घरांचे नुकसान झाले असून विद्युत खांब देखील पडलेले आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून हा सर्व अहवाल शासन पातळीवर देण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.\nचांगली बातमी – राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट\nग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०\nजिल्ह्यासाठी चांगली बातमी: गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत\nतोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांस मुख्यमंत्री आज भेट देणार\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1945/", "date_download": "2021-07-24T23:59:34Z", "digest": "sha1:KXVUOCHSDRB7ZWWJZLGAO2HT6F6RQ3BO", "length": 7231, "nlines": 172, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-एकदा का होइना प्रेम करून बघ.. -1", "raw_content": "\nएकदा का होइना प्रेम करून बघ..\nएकदा का होइना प्रेम करून बघ..\nआयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..\nखुप वेळ असेल तुझ्याकडे..\nआयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..\nकविता नुसत्याच नाही सुचणार…\nत्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..\nखुप छान वाटत रे..\nसर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ…\nनुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..\nह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..\nजिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..\nएक जखम स्वतः करून बघ..\nस्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ...\nनुसत सुखच काय अनुभवायचे..\nदुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..\nविरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..\nथोड्या जखमा स्वतः करून बघ..\nआठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..\nरडत असलेले डोळे लपवत..\nएकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..\nसोपं नसत रे…एकदा रडून बघ..\nतुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..\nसांगण्याचा हेतु एवढाच की..\nएकदा का होइना प्रेम करून बघ..\nएकदा का होइना प्रेम करून बघ..\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nसांगण्याचा हेतु एवढाच की....छान आहे.\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nआठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..\nरडत असलेले डोळे लपवत..\nएकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..\nसोपं नसत रे…एकदा रडून बघ..\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nस्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ...\nनुसत सुखच काय अनुभवायचे..\nदुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..\nविरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..\nथोड्या जखमा स्वतः करून बघ..\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: एकदा का होइना प्रेम करून बघ..\nआठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..\nरडत असलेले डोळे लपवत..\nएकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..\nसोपं नसत रे…एकदा रडून बघ..\nतुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..\nसांगण्याचा हेतु एवढाच की..\nएकदा का होइना प्रेम करून बघ.. Apratim........Keep it up\nएकदा का होइना प्रेम करून बघ..\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=15750", "date_download": "2021-07-25T00:22:38Z", "digest": "sha1:Z7FS3AVADDRPXFZT7XNNXD2EFP5ZHW6Q", "length": 10864, "nlines": 130, "source_domain": "rajtantra.com", "title": "संजीव जोशी यांची डहाणूरोड जनता बॅंकेच्या संचालकपदी निवड | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking संजीव जोशी यांची डहाणूरोड जनता बॅंकेच्या संचालकपदी निवड\nसंजीव जोशी यांची डहाणूरोड जनता बॅंकेच्या संचालकपदी निवड\nदि. 29 डिसेंबर: दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची दि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह बॅंकेचे दिवंगत अध्यक्ष राजेश पारेख यांचे चिरंजीव वरुण पारेख आणि सौ. उन्नती राऊत यांचीही संचालकपदावर निवड करण्यात आली आहे. बॅंकेचे अध्यक्ष मिहीर शहा, उपाध्यक्ष भावेश देसाई व संचालक मंडळाने बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\nबॅंकेचे संचालक संजय कर्णावट हे संचालकपदासाठी निवडणूक लढविताना बॅंकेचे पिग्मी एजंट होते. निवडून आल्यानंतर त्यांनी पिग्मी एजंट म्हणून राजीनामा दिला असला तरी ते तांत्रिक कारणात्सव संचालक पदासाठी अपात्र ठरले होते. त्यामुळे त्यांची जागा दीर्घकाळ रिक्त राहिली. दरम्यान 2 महिन्यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष राजेश पारेख यांचे अकाली निधन झाल्यामुळें त्यांची जागा रिक्त झाली. त्याचवेळी बॅंकेचे तत्कालीन उपाध्यक्ष ॲड. रमेश नहार यांनीही राजीनामा दिल्यामुळे त्यांची जागा देखील रिक्त झाली.\nबॅंकेने रिक्त जागा भरण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. बॅंकेकडे संजीव शशिकांत जोशी, वरुण राजेश पारेख, सुप्रिया रविंद्र फाटक व उन्नती सतेज राऊत असे 4 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी सुप्रिया फाटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 3 रिक्त जागांवर 3 उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संजीव जोशी हे मराठी पत्रकार परिषदेचे (मुंबई) अख���ल भारतीय सरचिटणीस आहेत. वरुण यांच्याकडे पारेख कुटूंबीयांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन उतरलेला तरुण या दृष्टीने पाहिले जाते तर सौ. उन्नती ह्या माजी मुख्याध्यापिका असून त्या बॅंकेचे माजी संचालक शिवराम राऊत यांच्या स्नुषा आहेत.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious article31 डिसेंबर धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत असाल तर शासनातर्फे जारी मार्गदर्शक सुचना एकदा वाचाच\nNext articleजिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचार्यांचे निवृत्ती वेतन ऑनलाईन करणार\nआता तलासरीत 8.37 लाखांचा गुटखा पकडला\nवाड्यातील केतन जाधवने केले एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत\nजैन संघटनेतर्फे ” डॉक्टर आपल्या दारी ” उपक्रम\nखूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा\nज्येष्ठ पत्रकार अशोक चुरी यांचे निधन\nलॉक डाऊनचे दुष्परिणाम – डहाणूतील पूजन भोजनालय बंद करुन मालक गायब\nडहाणूचे नागरिक राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे नाहीत\nबोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nज्येष्ठ पत्रकार नाथालाल ओझा यांचे निधन\nडहाणू पोलीस उपविभागामार्फत रक्तदान शिबिर संपन्न; 308 रक्तदात्यांनी केले रक्तदान\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/savitribai-flowers-anniversary-occasion-to-felicitate-the-municipal-school/01051931", "date_download": "2021-07-25T00:19:51Z", "digest": "sha1:QIQR6HFKQCYSRK337A3TT2G6D3VHPHJR", "length": 5780, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मनपा शाळेतील शिक्षीकांचा सत्कार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मनपा शाळेतील शिक्षीकांचा सत्कार\nसावित्रीबाई फुले जयंती निमित्त मनपा शाळेतील शिक्षीकांचा सत्कार\nनागपूर: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंती निमित्त मनपा महिला व बालकल्याण समितीतर्फे वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा, गांधीनगर येथे मनपा शाळेतील 10 झोन मधील उत्कृष्ट दहा शिक्षिकांचा सत्कार करण्यात आले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार होत्या. प्रामुख्याने मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, श्रद्धा पाठक, साक्षी राऊत, वैशाली नारनवरे आदींची उपस्थिती होती. यांच्यासह वंदना शर्मा, संगीता अग्रवाल, श्वेता निगम, मीरा कुल्लर, निर्धारच्या कांता ढेपे, सुनंदा सोनवले, जया पानतावणे यांची उपस्थीती होती.\nकार्यक्रमात मनपाच्या दहा प्रत्येक झोनमधील एका शिक्षिकेचा सत्कार कऱण्यात आला. तसेच वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वितरण कऱण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा ठाकरे यांनी केले. संचालन घिमे मॅडम यांनी तर आभार परिहार मॅडम यांनी मानले.\nसत्कार करण्यात आलेल्या शिक्षिकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेच्या वंदना दांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेच्या सुरेखा सावरबांधे, संजयनगर माध्यमिक शाळेच्या ज्योती काकडे, कपीलनगर माध्यमिक शाळेच्या पंचलता नागदिवे, हाजी अब्दुललीडर शाळेच्या रुख्मा कौसर, एम.के.आझाद माध्यमिक शाळेच्या शाहीन अख्तर, वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या रंजनी परिघर, नेताजी मार्केट प्राथमिक शाळेच्या शारदा मिश्रा, एकात्मता प्राथमिक शाळेच्या रोशनी जंजाल, जी.एम. बनायितवाला शाळेच्या रजिया शाहीन, मनपा शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन देऊन सत्कार कऱण्यात आला.\n← विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे…\nमनपा शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना लवकरच… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/28543", "date_download": "2021-07-24T23:52:10Z", "digest": "sha1:G52N35O7XMAD5IGRTNTWQ6WMHGNSGKPZ", "length": 25500, "nlines": 196, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "प्रचलित आरक्षण धोरणानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती तात्काळ सुरु करा. (अन्यथा रिपाई डेमोक्रॅटिक रस्त्यावर उतरेल. डॉ. राजन माकणीकर यांचा इशारा) | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोज��\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome मुंबई प्रचलित आरक्षण धोरणानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती तात्काळ सुरु करा. (अन्यथा रिपाई...\nप्रचलित आरक्षण धोरणानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती तात्काळ सुरु करा. (अन्यथा रिपाई डेमोक्रॅटिक रस्त्यावर उतरेल. डॉ. राजन माकणीकर यांचा इशारा)\nमुंबई , (प्रतिनिधी) राज्यात रखडलेले वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांची भरती प्रचलित आरक्षण धोरणानुसार तात्काळ सुरु करावी अन्यथा हजारो वंचित उमेद्वारांसह रस्त्यावर उतरू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआ डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.\nमागील काळात घेण्यात आलेल्या ४० टक्के भरती प्रक्रियेतील उर्वरित पदांची प्रचलित नियमानुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात यावी. त्याचबरोबर १०० टक्के प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु झाली पाहिजे यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने आग्रही असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उच्च अधिकार समितीकडे मान्यता प्राप्तीसाठी पाठवला असला तरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी मार्गदर्शना खाली प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे नेतृत्वात भाई विजय चव्हाण, कॅप्टन श्रावण गायकवाड प्रा. सिद्धार्थ हिवाळे व सचिन भुटकर यांचे शिष्टमंडळ भेट घेऊन प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती डॉ. माकणीकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.\nनिवेदनातील मागण्या पूढील प्रमाणे असतील.\n१) महाराष्ट्र राज्यातील राज्य शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक यांची सर्व रिक्त पदे (१०० टक्के) तात्काळ भरण्यात यावीत.\n२) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय व त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभागाने घेतलेल्या शासन निर्णय क्रमांक: एनजीसी- १४९४/[२९९१] विशी- ४ दिनांक २४ एप्रिल, १९९५ नुसार विषयनिहाय आरक्षण राज्यात कायम ठेवण्यात यावे.\n३) आर. के. सबरवाल विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र राज्याच्या सामन्य प्रशासन विभागाने १०० बिंदू नामावली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे व सदरहू बिंदुनामावली आजतागायत कायम आहे. सबब प्राध्यापक पद भरतीसाठीसुद्धा ती कायम ठेवण्यात यावी.\n४) सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक बीसीसी २००९ प्रकरण क्रमांक २९१/०९/१६०२ दिनांक ५ नोव्हेंबर, २००९ मधील प्रपत्रक- ब आणि सुधारित ईडब्लूएस बाबतचा शासन निर्णय क्र. बीसीसी- २०१९ अन्वये विषयास छोटा संवर्ग म्हणून प्राध्यापक पदे भरण्यात यावीत.\n५) राज्य शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील शिक्षकिय संवर्गातील सर्व पदे भरताना संबधित संस्था, महाविद्यालय अथवा विद्यापीठ यांच्या स्थापनेपासून १०० बिंदू नामावालीनुसार शिल्लक असलेल्या राखीव जागांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा.\n६) तासिका तत्त्व (C.H.B.) हे सेट, नेट व पीएच.डी. पात्राताधाराकांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक शोषणास कारणीभूत ठरत आहे; त्यामुळे तासिका तत्त्व धोरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.\n७) राज्य शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सर्व रिक्त १००% जागा भरल्यानंतर जो अतिरिक्त कार्यभार शिल्लक राहील त्यासाठी “अर्धवेळ कायमस्वरूपी प्राध्यापक” पदाची निर्मीती करण्यात यावी.\n८) “अर्धवेळ कायमस्वरूपी प्राध्यापक” पदास दरमहा ३५,०००/- रुपये वेतन देण्यात यावे. तसेच या पदावर नियुक्त झालेल्या प्राध्यापकास महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व विद्यापीठ नियमानुसार सर्व प्रकारच्या सेवाशर्थी लागू करण्यात याव्यात. त्याच्या कामाची रीतसर व नियमानुसार नोंद करण्यात यावी.\n९) तासिका तत्त्वावर काम केलेल्या प्राध्यापकांचा अनुभव कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ग्राह्य धरण्यात यावा.\n१०) नांदेड व औरंगाबाद विद्यापीठ अंतर्गत सामाजिक शास्त्रातील दुसऱ्या पदाची तात्काळ निर्मिती करण्यात यावी.\n११) राज्यातील सर्व विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्वरीत अनुदान द्यावे.\nया व अन्य मागण्यां मान्य नाही झाल्यास हजारो वंचित उमेद्वारांसह रस्स्त्यावर उतरु असा इशाराही यावेळी डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.\nPrevious articleजाफराबाद पत्रकार हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल होताच आरोपी फरार\nNext articleसर्व जाती,धर्माच्या लोका मध्ये सामाजिक एकता ,जातीय सलोखा गरजेचे — मोनिका राऊत मॅडम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे...\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=16048", "date_download": "2021-07-24T22:58:11Z", "digest": "sha1:HSPNIV2X5BP7YJZZL7ZLC4ZXYLJTEQBT", "length": 8296, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणूच्या सोमवार बाजारावर 15 मार्चपर्यंत बंदी | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking डहाणूच्या सोमवार बाजारावर 15 मार्चपर्यंत बंदी\nडहाणूच्या सोमवार बाजारावर 15 मार्चपर्यंत बंदी\nदिनांक 27 फेब्रुवारी 2021: डहाणू नगरपरिषदेच्या हद्दीतील सोमवार बाजार वर 1 मार्च पासून 15 मार्च दरम्यान बंदी जाहीर करण्यात आली आहे. डहाणू शहरातील केटी नगर वसाहतीच्या दक्षिणेकडील बामणपाडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर दर सोमवारी बाजार भरविला जातो. त्यामुळे येथे मोठी गर्दी उसळते. त्या पार्श्वभूमीवर कोव्हीड 19 चा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ व सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार बाजार बंदचा निर्णय घेण्यात आल्याचे डहाणू नगरपरिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleकेंद्राच्या जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते उद्घाटन\nNext articleबोईसर: ओस्तवाल बिल्डर्सचा F.S.I. घोटाळा; भ्रष्ट्राचाराने उभे रहात आहेत मजले\nरिक्षाचालकांनी भारतीय संविधान समजून घेतल्यास त्याचा समाजाला फायदा होईल\nश्रीनिवास वनगा व विलास तरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज\nवाडा तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण\nजव्हारमध्ये महिलांचा अत्याचार निषेध, कॅन्डल मार्च चे आयोजन\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nपालघर : पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 60 लाखांची फसवणूक\nवाडा : ट्रेलर अपहरण व चोरी प्रकरणी 6 आरोपी जेरबंद\nढवळे महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nडहाणू : 19 वर्षीय तरूणाने केला शेजारी राहणार्या महिलेचा खून\nरेल्वे अधिकार्यांची डहाणूतील चिकू बागायतदार व व्यापार्यांशी चर्चा\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T00:08:28Z", "digest": "sha1:FILJRUD3HPPFAT5FKCLS42HDXUWV3LVF", "length": 5148, "nlines": 102, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिका – Dainik Prabhat", "raw_content": "\nलवकरच अमेरिकेची सेवा करण्यासाठी परत येईन\nस्वतः ट्रम्प यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nअमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन अध्यक्षीय निवडणूकीच्या शर्यतीत\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nपुन्हा हल्ले करण्याचे तालिबानचे सूतोवाच\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nअमेरिकेकडे असांजच्या प्रत्यार्पणासाठी दीर्घ कायदेशीर प्रक्रिया\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nविकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असा���जेला अटक\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nलिबीयात पुन्हा यादवी युद्धाची लक्षणे ; अमेरिकेच्या फौजांची माघार\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nयुद्धातील बालकांच्या मृत्यूबद्दल पोपकडून अमेरिकेवर टीका\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nयुद्धजन्य परिस्थिती निर्माण करून भाजपकडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न – इम्रान खान\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nयूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्माननाने होणार गौरव\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nभारत हा सर्वाधिक कर लावणारा देश- ट्रम्प\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nपाणबुड्या, जहाजांवर मारा करणारे हंटर हेलिकॉप्टर भारताला देण्यास अमेरिकेची मंजुरी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-4-ncp-leaders-enters-in-shivsena-party-4717466-NOR.html", "date_download": "2021-07-24T23:56:15Z", "digest": "sha1:OH42D5OV7NGWUQVHCKKH6TG5FTNTC43X", "length": 6332, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "4 ncp leaders enters in shivsena party | चिखलीकर, मोहिते-पाटील, संजय घाटगे शिवसेनेत, राष्ट्रवादीला भगदाड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचिखलीकर, मोहिते-पाटील, संजय घाटगे शिवसेनेत, राष्ट्रवादीला भगदाड\nमुंबई- नांदेड जिल्ह्यातील लोहा- कंधार मतदारसंघाचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील-चिखलीकर, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विक्रांत मोरे, सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह आज शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधारी आघाडीवर जनतेचा रोष असल्याने या पक्षातील आणखी काही नेते येत्या आठवड्याभरात भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन मंत्री शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे पक्षाचे नेते दिवाकर रावते यांनी दावा केला आहे.\nनांदेडमधील शिवसेना कार्यकर्त्यांचा चिखलीकर यांच्या पक्ष��्रवेशास कुठलाही विरोध नसल्याने त्यांना सेनेत प्रवेश देण्यात येत असल्याचे सेनेने म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नेते व माजी आमदार संजय घाटगे शिवसेनेत गुरुवारी प्रवेश करणार आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे कोल्हापूर दौ-यावर आहेत. त्यावेळी ते पक्षप्रवेश करतील. संजय घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात त्यांनी तयारी सुरु केली आहे. तेथून त्यांना शिवसेना तिकीट देऊ शकते. संजय घाटगे हे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्यासाठी घाटगे यांनी मेहनत घेतली होती. मात्र, तरीही मंडलिक यांचा पराभव झाला होता.\nदुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील बडे राजकीय घराण्यात फूट पडल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभेवेळी दिसून आले होते. राष्ट्रवादीचे बडे नेते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याविरोधात लोकसभेला त्यांचे बंधू प्रतापसिंह यांनी निवडणूक लढविली होती. त्यात प्रतापसिंह यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मात्र, मोहिते-पाटील घरांत राजकीय वर्चस्वातून वाद सुरु आहेत. त्यामुळेच आधी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी राजकीय प्रवास केला. आता त्यांचे पुत्र शिवसेनेत प्रवेश करून पक्ष प्रवेशाचे वर्तुळ पूर्ण केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-flesh-trade-booms-in-gurgaon-growing-pub-culture-4308637-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:38:11Z", "digest": "sha1:46V6FT3YWJMP476UTOHJK5ME3XZKA6GE", "length": 3679, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Flesh Trade Booms In Gurgaon Growing Pub Culture | अय्याशीचा अड्डा बनले गुड़गाव; सातशे ते हजार रुपयांत उपलब्ध होतात मुली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअय्याशीचा अड्डा बनले गुड़गाव; सातशे ते हजार रुपयांत उपलब्ध होतात मुली\nनवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना गुड़गाव येथे देहविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याचे आढळून आले आहे. गुडगावमधील बहुतेक शॉपिंग मॉलमध्ये पब सुरु झाले आहे. या पब मध्ये 'शराब के साथ शबाब'चाही गोरखधंदा खुलेआम सुरु झाला आहे.\nया मॉल्समधील पबमध्ये खुलेआम मुली ग्राहकांना ऑफर देत आहेत. विशेष म्हणजे या कामात दलालांचीही मदत ��ेतली जात आहे. याच कारणामुळे मॉल्सबाहेर मोठ्या संख्येने महागड्या गाड्या उभ्या राहू लागल्या आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात गुड़गावमध्ये दोन तरुणींवर कारमधून लिफ्ट देण्याच्या नावाखाली सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.\nया घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या चौकशीत गुडगावमधील मॉल संस्कृतीबाबतीत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बाटली-बाई आणि रुपयांचा गंध लागलेल्या या संस्कृतीत लैंगिकसंबंध तर फारच शुल्लक गोष्ट आहे. मॉलमधील पब सर्व सुखसोयीनी युक्त आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1183473", "date_download": "2021-07-25T01:02:07Z", "digest": "sha1:3HDH357BONYT5THYGQPIHVODK4SWDRGR", "length": 2240, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विसोबा खेचर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विसोबा खेचर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:०८, ३१ मे २०१३ ची आवृत्ती\n४७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१७:०६, ३१ मे २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: '''विसोबा खेचर''' हे संत नामदेवांचे गुरु होते.)\n१७:०८, ३१ मे २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''विसोबा खेचर''' हे [[ नामदेव|संत नामदेवांचे ]] गुरु होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2654/WDRA-Recruitment-2020.html", "date_download": "2021-07-25T00:40:52Z", "digest": "sha1:DM32CL2E36U5RRY7BFOL6CSKJ6CC7SAG", "length": 6927, "nlines": 95, "source_domain": "naukriadda.com", "title": "वखार विकास व नियामक प्राधिकरण भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nवखार विकास व नियामक प्राधिकरण भरती 2020\nवखार विकास व नियामक प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, येथे संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, विभाग अधिकारी, कर्मचारी क्षेत्र अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक / स्टेनो यांच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2020 आहे.\nएकूण पदसंख्या : 07\nपद आणि संख्या : -\n01. संचालक - 01\n02. उपसंचालक - 01\n03. सहाय्यक संचालक - 02\n04. विभाग अधिकारी -01\n05. कर्मचारी क्षेत्र अधिकारी - 01\n06. वैयक्तिक सहाय्यक / स्टेनो - 01\n01. संचालक - कोणत्याही जैविक विज्ञानात पदवी असणे\n02.उपसंचालक - कोणत्याही जैविक विज्ञानात पदवी असणे\n03. सहाय्यक सर्व्हलक - जीवशास्त्रात पदवी प्रा��्त केली\n04. विभाग अधिकारी - जैविक विज्ञान विषयात पदवी\n05. विज्ञान विभागातील अधिकारी - 10 + 2 विज्ञान प्रवाहामधून उत्तीर्ण झाले\n06. नैसर्गिक सहाय्यक / स्टेनो - मध्ये पदव्युत्तर पदवी असणे जीवशास्त्र\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअधिकृत वेबसाईट : www.wdra.gov.in\nअर्ज करण्याचा पत्ता : सचिव (ए आणि एफ) (आय / सी), वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, नवी दिल्ली,\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल २०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-which-name-should-we-chant/", "date_download": "2021-07-24T22:36:17Z", "digest": "sha1:XDRTFEJCN43XHITHC4KSZW5ICY44UTI2", "length": 16115, "nlines": 353, "source_domain": "sanatanshop.com", "title": "नामजप कौनसा करें ? – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / अध्यात्मिक उन्नति हेतु साधना / व्यष्टि एवं समष्टि साधना\nकुछ लोग कुछ वर्ष प्रयत्नपूर्वक नामजप करनेका प्रयास करते हैं तब भी अनुभूति न होनेपर उन्हें लगता है कि नामजप करनेमें कोई अर्थ नहीं तब भी अनुभूति न होनेपर उन्हें लगता है कि नामजप करनेमें कोई अर्थ नहीं ऐसेमें अध्यात्मसे ही उनका विश्वास उठ जाता है ऐसेमें अध्यात्मसे ही उनका विश्वास उठ जाता है वे यह नहीं समझते कि उस नामजपमें दोष नहीं है, अपितु उन्होंने जो नामजप चुना है, वह उनकी आध्यात्मिक उन्नतिके लिए उचित नहीं है; इसलिए उन्हें उस नामजपकी प्रतीति नहीं होती वे यह नहीं समझते कि उस नामजपमें दोष नहीं है, अपितु उन्होंने जो नामजप चुना है, वह उनकी आध्यात्मिक उन्नतिके लिए उचित नहीं है; इसलिए उन्हें उस नामजपकी प्रतीति नहीं होती अध्यात्मके सिद्धान्त जितने व्यक्ति उतनी प्रकृतियां, उतने साधनामार्ग के अनुसार किसे कौनसा नामजप करना चाहिए, यह ध्यानमें रखना चाहिए अध्यात्मके सिद्धान्त जितने व्यक्ति उतनी प्रकृतियां, उतने साधनामार्ग के अनुसार किसे कौनसा नामजप करना चाहिए, यह ध्यानमें रखना चाहिए सर्वसाधारण लोगोंको यह ज्ञात हो, यह इस ग्रन्थका उद्देश्य है\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , पू. संदीप आळशी\nभक्ति का विज्ञान क्या है \nधर्म क्या है, क्यों है \nमानव-शरीर की विशिष्टताएँ क्या हैं \nनामजपका महत्त्व एवं लाभ\nसृष्टि के प्रमुख तत्त्व क्या हैं \nनामजप करनेकी पद्धतियां (नामजप करनेकी व्यावहारिक सूचनाओंसहित)\nसुख – दु:ख क्या है, क्यों है \nआनन्दप्राप्ति हेतु अध्यात्म (सुख, दुःख एवं आनन्द का अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/shab-e-barat-celebrate-at-your-home/", "date_download": "2021-07-25T00:42:52Z", "digest": "sha1:6KLZWKVNIABAT6WN7EDIIBPXGGFJKZPN", "length": 8564, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘शब-ए-बारात’चा सण घरी साजरा करावा; पोलिसांचे आवाहन – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘शब-ए-बारात’चा सण घरी साजरा करावा; पोलिसांचे आवाहन\nTop Newsठळक बातमीपुणे जिल्हा\nजुन्नर- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी कायदा लागू असून मुस्लिम बांधवांनी ‘शब-ए-बारात’चा सण घरीच साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांनी केले आहे. यानिमित्ताने नमाजपठणासाठी धार्मिक स्थळी जमू नये तसेच प्रत्येकाने आपापल्या घरी राहून नमाज, कुराण पठण करावे व घरातल्या घरात हा सण साजरा करावा, असे त्यांनी सांगितले.\nशाबान महिन्यातील १५ व्या तारखेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हातून घडलेल्या चुकीच्या गोष्टींची माफी अल्लाकडे मागत असतात. याप्रसंगी विशेष नमाज पडून येत्या वर्षासाठी दुवाही मागितली जाते.\nसर्व धार्मिक उत्सवांवर पोलिसांची करडी गस्त राहणार असून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी याप्रसंगी दिला. तसेच सोशल मीडियावर धार्मिक तेढ वाढविणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जुन्नर शहर व परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून वाहन जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदररोज कचरा संकलनात तब्बल 350 टनाची घट\n“त्या’ 50 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट “निगेटिव्ह’\nकरोनामुळे बाप-लेकाचा मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर\nजुन्नर | तलाठी सुधाकर वावरेला ५० हजार रुपये लाचप्रकरणात पोलीस कोठडी\nCorona | जुन्नर तालुक्यात ‘अँटीजेन किट’चा अभाव; चाचणीसाठी नागरिकांची…\nजुन्नर तालुक्यात ऑनलाइन श्रीरामजन्मोत्सव साजरा\n#Corona | होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई\nशब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी\nअतुल बेनके यांची कोविड सेंटरला भेट; रुग्णांशी साधला संवाद\nप्राचीन काळातील जात्यावर दळली लग्नाची हळद\nजुन्नर तालुका पर्यटन पण दोन हजार वर्षापूर्वीचा अनमोल ठेवा दुर्लक्षित\nपंतप्रधानांकडून शिवजयंती निमित्त ‘खास’ व्हिडिओ शेअर ; राहुल गांधींचेही…\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nकरोनामुळे बाप-लेकाचा मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर\nजुन्नर | तलाठी सुधाकर वावरेला ५० हजार रुपये लाचप्रकरणात पोलीस कोठडी\nCorona | जुन्नर तालुक्यात ‘अँटीजेन किट’चा अभाव; चाचणीसाठी नागरिकांची पळापळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/hospital-denies-give-mortal-remains-corona-patient-demanding-money-343531", "date_download": "2021-07-24T23:02:18Z", "digest": "sha1:BIYUDTJULUQKLW7QZFQ7NWEEWKXWX45J", "length": 10070, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आधी पैसे नंतर मृतदेह! खासगीत रुग्णांच्या कुटुंबियांचे होताहेत प्रचंड हाल", "raw_content": "\nमृत्यूपश्चात उरलेल्या १ लाख २४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह अंतीम संस्कारासाठी रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला.\nआधी पैसे नंतर मृतदेह खासगीत रुग्णांच्या कुटुंबियांचे होताहेत प्रचंड हाल\nटेकाडी (जि.नागपूर) : पारशिवनी तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. परवा तालुक्यातील एका कोरोना रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील बिल २ लाख ८९ हजार ६२८ रुपये इतके निघाले.\nमृत्यूपश्चात उरलेल्या १ लाख २४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह अंतीम संस्कारासाठी रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला. सोमवारी ९१ बाधित रुग्णांसह एक बाधित मृताची भर पडल्याने तालुक्यात आता समूहसंसर्ग झाला की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शेवटी या प्रकारामुळे पीडित कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.\nमहत्त्वाची बातमी - धक्कादायक नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागण��; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...\nग्रामपंचायत टेकाडी अंतर्गत ६५ वर्षीय व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी दगावली. २९ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये तो बाधित आला होता. तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे.\nगेल्या काही दिवसात सहावे शतक पूर्ण करून ६४५ रुग्णांची भर पडली आहे. तपासण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी रुग्णांच्या संख्येत होणारी त्यातही कुटुंबातच होणारी लागण हा काळजीचा विषय ठरत आहे. कांद्री कोविड केंद्रात सोमवारी केलेल्या ६८ चाचण्यांमध्ये २२ बाधित रुग्ण तर पारशिवनी येथे ६८ रुग्ण तर एक आर्टिपीसीआरमध्ये शनिवारला बाधित आले होते. एकूण तालुका ६४५, तर १३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nखासगी रुग्णालयात सोसावा लागतो त्रास\nप्रशासनाच्या वतीने कमी लक्षणे असलेल्या व नसलेल्यांसाठी घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत असले तरी चिंताजनक रुग्णांना व्हेंटीलेटरसाठी मात्र अजूनही पळापळ करावी लागत आहे. विनामास्क फिरणे, सॅनेटायझर्सचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सारख्या बाबींमुळे पटकन लोकांना संसर्ग होतो आहे.\nअधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'\nदुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील बिलाचा भार आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय यात कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत अनेक पिडीत कुटुबीयांनी व्यक्त केले. टेकाडी येथील मृत व्यक्तीचे कामठी खासगी रुग्णालयातील बिल २लाख ८९ हजार ६२८ रुपये इतके झाले होते. मृत्यूपश्चात उरलेल्या १लाख२४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.jianyikang.com/mr/pro_cat/health-body-massager/", "date_download": "2021-07-25T00:34:00Z", "digest": "sha1:2THCWNY224RNVLDDXEDBAGRQLKUIT76L", "length": 6711, "nlines": 94, "source_domain": "www.jianyikang.com", "title": "Health Body Massager", "raw_content": "\nआमच्या वेबसाइटवर आपले स्वा���त आहे.\nरिचार्जेबल मिनी ईएमएस वायरलेस स्नायू उत्तेजक\nया ईएमएस वायरलेस स्नायू उत्तेजक एक्युपॉईंट हालचाली करण्यासाठी मानवी शरीरातील फायबरच्या नाडी सूक्ष्म करंटचे अनुकरण करून थकवा दूर करण्यास मदत करते. रक्त परिसंवादास चालना द्या, स्नायू वेदना दूर, वगैरे वगैरे. इतर ईएमएस मालिशपेक्षा भिन्न, आमची उत्पादने 3 डी तंत्रज्ञान वापरतात, चांगल वाटतय. …\n2020 हॉट विक्री हेल्थमेटफॉवर इलेक्ट्रॉनिक पल्स मालिशर\nडिजिटल थेरपी युनिट टेन्स स्नायू सिम्युलेटर\nदहापट स्नायू सिम्युलेटर एक प्रकारची डाळी आहे ज्यायोगे वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्या सिम्युलेटरद्वारे उत्पादित केले जाते, ग्रीवाच्या कमरेसंबंधीचा ताण आणि दीर्घकाळ काम केल्यामुळे होणारी वेदना. वेगवेगळ्या नाडी एकेरीचे आश्चर्यकारक संयोजन आपल्याला मालिश करण्याची खरी भावना वाढवते,मालीश करणे, इच्छित हालचाल घडवून आणण्यासाठी हाताचा उपयोग करणे,एक्यूप्रेशर, फडफडणे, स्ट्रोक. आराम थकवा मदत करते,ची परिसंचरण प्रणाली वाढवा ...\n1 पृष्ठ 1 च्या 1\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nआता आम्हाला कॉल करा: +86-13430935867\nइमारतीचा मजला बी,झीक्सियांग हाओय लॉजिस्टिक पार्क,झिक्सियांग स्ट्रीट,बावन जिल्हा,शेन्झेन शहर.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपले ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही आतच संपर्कात राहू 24 तास.\nशेन्झेन जीनियकांग तंत्रज्ञान कंपनी., लिमिटेड © 2021 सर्व अधिकार आरक्षित शिपिंग धोरणरिटर्न पॉलिसीगोपनीयता धोरण\nकृपया आपली संपर्क माहिती प्रथम भरा आणि डाउनलोड करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/A~MRUT-PANTHACHA-YATRI/541.aspx", "date_download": "2021-07-25T00:45:34Z", "digest": "sha1:JS5GOST43L5OZI3P4CADSIJGBCAQVMMF", "length": 23151, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "A-MRUT PANTHACHA YATRI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nरवीन्द्रनाथ ठाकूर, विश्वकवी. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय. आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकर्ते हा आहे त्यांचा शब्दबद्ध केलेला जीवनप्रवास. भरलेल्या घरात लहानपणापासून एकटे पडलेले रवीन्द्र आपल्या कवितांमध्येच रमणारे, कवितांसाठी प्रेरणा देणाया भाभीराणींमुळे मिळालेली उभारी आणि त्यांच्या जाण्यामुळे परत निर्माण झालेली पोकळी, वडिलांच्या आज्ञेखातर पण मनाविरूद्ध बघि���लेले जहागिरीचे काम, त्यातूूनच येत गेलेली आजूबाजूच्या समाजाची जाण त्यांना घडवत गेली. रवीन्द्रनाथांच्या संपूर्ण आयुष्यावरच मृत्युचे मोठे सावट राहिले आहे. एकामागून एक प्रियजनांचा चिरवियोग त्यांना अजूनच एकटे करत गेला. शांतिनिकेतन शाळा, तिच्यासाठी करावी लागणारी धडपड; वेगवेगळ्या कलांची आवड, त्या निमित्ताने देशोदेशीच्या लोकांशी भेटी. संपर्क, नोबेल पुरस्कार, त्यामुळे मिळणारे मानसन्मान अशा वाटांवर त्यांचे आयुष्य चालत राहिले. अमृत पंथाचा हा यात्री मात्र एकला चालो रे म्हणत चालत राहिला...\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... म��� तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/akola-news-marathi/silver-play-button-gift-to-bachchu-kadu-from-youtube-the-number-of-followers-is-also-high-on-social-platforms-including-politics-nrat-142852/", "date_download": "2021-07-25T00:12:52Z", "digest": "sha1:UVU24MQ3KLIG33UUKZ53HZ7MC5V7F3T5", "length": 12110, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Silver play button gift to Bachchu Kadu from YouTube The number of followers is also high on social platforms including politics nrat | यू-ट्यूबकडून बच्चू कडू यांना सिल्व्हर प्ले बटन भेट; फाॅलोअर्सच्या संख्येत राजकारणासह सोशल मंचावरही अव्वलच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nअकोलायू-ट्यूबकडून बच्चू कडू यांना सिल्व्हर प्ले बटन भेट; फाॅलोअर्सच्या संख्येत राजकारणासह सोशल मंचावरही अव्वलच\nराज्याचे राज्यमंत्री State Minister तथा अकोला Akola जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या यु ट्यूब YouTube चॅनलला Channel आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले.\nअकोला (Akola). राज्याचे राज्यमंत्री State Minister तथा अकोला Akola जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या यु ट्यूब YouTube चॅनलला Channel आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. (Silver play button on Bachchu Kadu’s YouTube channel)\nCorona Update/ नागपूर जिल्ह्यात मंगळवारी आढळले ४६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; मृतांचा आकडा ‘जैसे थे’\nयु ट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त पत्राचा आज कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला. समाज माध्यमांमध्ये बच्चू कडू हे लोकप्रिय Popular नेते असून त्यांना मोठी फॉलोअरशिप Followership लाभली आहे.\nमंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळाले मानाचे सिल्व्हर प्ले बटन https://t.co/74BQXYZhgZ @RealBacchuKadu #म\nयुट्युबवर त्यांना एक लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. या शिवाय ट्विटर 2 लाख 51 हजार तर फेसबुक 7 लाख दोन हजार आणि इन्स्टाग्रामवर 3 लाख 20 हजार यासारख्या माध्यमावरही बच्चू कडू यांना फॉलोअर्स आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/cag-rafale-report", "date_download": "2021-07-24T23:01:25Z", "digest": "sha1:GNJ64YI4RPNMZIQLC5YKP5DK4AD5DHQN", "length": 26698, "nlines": 98, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘कॅग’चा राफेलवरील अहवाल - मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार? - द वायर मराठी", "raw_content": "\n‘कॅग’चा राफेलवरील अहवाल – मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार\nदेशाच्या महालेखापरीक्षकांनी नोंदवलेली निरीक्षणे केंद्र सरकार आणि विरोधक या दोन्हीही बाजूंना विजयाचा दावा करण्यासाठी आणि आपले राजकीय मुद्दे पुढे आणण्यासाठी पुरेसे इंधन पुरवणारी आहेत.\nनवी दिल्ली : दीर्घकाळ ज्याची वाट पाहिली जात होती असा, नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या ३६ राफेल जेट विमानांच्या कराराबाबतचा अहवाल देशाच्या महालेखापरीक्षकांनी अखेर बुधवारी सादर केला.\nया अहवालाचा मुख्य आकडा प्रथमदर्शनी तरी सरकारची सरशी दर्शवणाराच दिसतो आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने वाटाघाटी करून राफेल सौदा त्याआधी असणाऱ्या संपुआपेक्षा (संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारपेक्षा) एकंदरीत २.८६% कमी किंमतीत पक्का केलेला आहे असे हा अहवाल म्हणतो. मात्र असे असले तरी, यात असणारे इतर मुद्दे विरोधी पक्षांना अन्य प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा दारूगोळा पुरवणारे आहेत हे निश्चित.\nहा एकंदर अहवाल दोन भागांमध्ये आहे : पहिल्या भागामध्ये सात प्रकरणे आहेत. यामध्ये विमान खरेदी प्रक्रियेची एकूण प्रक्रिया कशी होती याची तपासणी करण्यात आलेली आहे. सोबतच अनेक वेगवेगळ्या कंत्राटांबद्दलची माहितीही देण्यात आलेली आहे.\nदुसरा भाग राफेल सौद्याशी संबंधित आहे. त्यामध्ये फ्रान्स सरकार आणि भारत सरकार यांच्यामधील करारानुसार या मध्यम आकाराच्या बहुपयोगी लढाऊ विमानाच्या (म्हणजेच MMRCAच्या) खरेदीबाबतची विशिष्ट निरीक्षणे नमूद केलेली आहेत.\nयामध्ये विमानाच्या खरेदीच्या किंमतीच्या परीक्षणाचाही समावेश आहे. यात काही विशिष्ट तपशील जरी दिले असले, तरी ऑफसेट पॅकेजबद्दल किंवा अनिल अंबानी यांच्या रिलायन्स या कंपनीच्या भूमिकेबाबत मात्र काहीही म्हटलेले नाही. यापैकी नंतरच्या मुद्द्यावर एक स्वतंत्र अहवाल यावर्षी नंतर सादर केला जाईल. मात्र राष्ट्रीय महालेखापरीक्षकांनी हा अहवाल कदाचित मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांआधी येऊ शकणार नाही, असे निर्देशित केलेले आहे.\nकॅगच्या अहवालातले काही ठळक मुद्दे खाली दिलेले आहेत. सोबतच केंद्र सरकारला किंवा विरोधकांना आपापली भूमिका घेण्यासाठी त्यांची कशी मदत होईल याचेही विवेचन केलेले आहे.\n१) राफेल करारामध्ये सहा वेगवेगळे विभाग अंतर्भूत होते, असे महालेखापरीक्षक म्हणतात. यामध्ये एकंदर १४ गोष्टी होत्या. यांपैकी सात गोष्टींच्या किंमती “अलाईन्ड किंमती”पेक्षा अधिक म्हणजे २००७ आणि २०१५ मधल्या किंमतींमधील फरकांनुसार कमीजास्त केलेल्या किंमतींपेक्षा जास्त होत्या.\n२) राफेल सौद्यात विमानाच्या प्राथमिक मॉडेलसह एकंदर तीन गोष्टी मूळ किंमतीलाच खरेदी करण्यात आल्या, तर चार गोष्टी आधी ठरलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीला खरेदी करण्यात आल्या. यामुळे संपुआ सरकारने सौद्याची जी किंमत ठरवलेली होती, त्यापेक्षा रालोआ-२ ने २.८६% कमी किंमतीत हा सौदा केला.\nजीत कुणाची : कॅगच्या अहवालानुसार रालोआने केलेला व्यवहार स्वस्तातला आहे. हा आकडा कितीही छोटा असला, तरी मोदी सरकारचा हा विजयच झालेला दिसतो आहे.\nमात्र इथे काही गोष्टींची दखल घेणे जरूरीचे आहे. अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी हा बचतीचा आकडा कॅगने पुरवलेल्या २.८६% या आकडेवारीपेक्षा खूपच अधिक असल्याचे अधिकृतरित्या (म्हणजे ऑन रेकॉर्ड) सांगितले आहे. उदाहरणार्थ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये मोदी सरकारने प्रत्येक विमानाच्या दराचा विचार करता याआधीच्या संपुआ सरकारने ठरवलेल्या किंमतीपेक्षा ही विमाने ९% स्वस्तात मिळवली, असे ठामपणे सांगितलेले होते.\nकॅग मात्र संरक्षण मंत्रालयाच्या या दाव्याशी सहमत नाही. प्राथमिक स्थितीतले, उड्डाणासाठी सज्ज असलेले विमान अंतिमत: २००७च्याच किंमतीला खरेदी करण्यात आले, असे कॅगला आढळले आहे. म्हणजेच काँग्रेस पक्षासाठी हा नक्कीच एक छोटा विजय आहे.\n३) राफेल विमाने भारताला मिळण्याच्या कार्यपत्रिकेमध्येही रालोआ-२च्या या व्यवहारात पाच महिन्यांची बचत झालेली आहे, असे निरीक्षण महालेखापरीक्षकांनी नोंदवलेले आहे. याआधीच्या संपुआ सरकारने केलेल्या ३६ विमानांच्या सौद्यात कंत्राट केल्यानंतर ती विमाने ७२ महिन्यामध्ये भारताला पुरवली जाणार होती. मात्र सध्याच्या करारानुसार ती ६७ महिन्यांतच पुरवली जातील.\nजीत कुणाची : मात्र कॅगने अंतिमत: मोदी सरकारला याचे फारसे श्रेय दिलेले नाही. लढाऊ विमाने त्वरित हवी असल्याने, नव्या प्रकारचा सौदा करावा लागला असे सरकारचे म्हणणे होते.\nमात्र महालेखापरीक्षकांनी या पाच महिन्यांच्या कमी झालेल्या कालावधीबाबत आपल्या अहवालात शंका उपस्थित केलेली आहे.\n“महालेखापरीक्षणात असे दिसून आले आहे की आयएनटीने (भारताच्या वाटाघाटी करणाऱ्या टीमने) विमाने मिळण्याबाबतच्या या वेळापत्रकाबद्दल शंका उपस्थित केलेल्या आहेत. कारण हा करार करते वेळी दसॉं एव्हिएशनकडे आधीच्या ८३ विमानांच्या मागण्या पुऱ्या करण्याच्या बाकी होत्या. दरवर्षी ही कंपनी ११ विमाने बनवू शकते हे लक्षात घेता, हा ‘बॅकलॉग’ भरून काढायलाच सात वर्षांहून अधिक काळ लागेल,” असे या अहवालात म्हटले आहे.\n४) या सौद्याबाबत कंपनीच्या वतीने त्या राष्ट्राने किंवा बँकेने हमी देण्याबाबतच्या मुद्द्याबद्दल सांगताना कॅगने नोंदवले आहे की, २००७च्या वेळी दसॉने कबूल केलेल्या अटींमध्ये “आर्थिक बाबतीत व विमानांच्या कामगिरीबाबतीत हमी दिलेली होती. यासाठीची किंमत या सौद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली होती. याचे कारण प्रस्तावाच्या मागणीमध्ये (आरएसपीमध्ये) पुरवठादाराने या किंमतीही आपल्या कोटेशनमध्ये भरायच्या होत्या.” मोदी सरकारने स्वाक्षरी केलेल्या करारनाम्यामध्ये मात्र ही तरतूद करण्यात आलेली नाही, द वायरने पूर्वी म्हटल्याप्रमाणे, यासाठी फ्रेंचांनी बँकेची हमी द्यायला मान्यता दिली नाही व त्याऐवजी नुसतेच ‘लेटर ऑफ कम्फर्ट’ दिले.\nकॅगने आपल्या अहवालात अगदी स्पष्टपणे ’रालोआ-२च्या सौद्यामध्ये बँकेच्या हमी देण्यासाठीचा खर्च कंपनीला करावा लागला नाही आणि २००७च्या कंपनीच्या ऑफरशी तुलना करता ती किंमत दसॉं एव्हिएशनकरता कमी झाली, भारतासाठी नव्हे’ असे म्हटले आहे. महालेखापरीक्षकांनी ही एकंदर घटलेली रक्कम नमूद केलेली नाही, पण आयएनटीच्या एका नोंदीतल्या अंदाजानुसार (ही द हिंदूने मंगळवारी प्रसिद्ध केली आहे) ती रक्कम ५७.४ कोटी युरो इतकी आहे.\nजीत कुणाची: हा मुद्दा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष वापरण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे.\nबँकेची हमी रद्द केल्यामुळे झालेली बचत दसॉ एव्हिएशनची झालेली आहे आणि भारताची नव्हे असे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे खरे; मात्र महालेखापरीक्षकांनी आपल्या अंतिम तक्त्यात ही बाब विचारात न घेता त्यात रालोआ-२ नी हा सौदा २.८६% कमी किंमतीत पार पाडला, असेच म्हटले आहे.\nद वायरच्या एम. के. वेणु यांनी दर्शवल्यानुसार, जर या किंमतीचा विचार केला, तर मोदी सरकारने केलेला हा सौदा संपुआने ठरवलेल्या किंमतीपेक्षा अधिक महागडा ठरला असावा अशी शक्यता आहे.\n५) २०१६च्या करारात भारताच्या बाजूने फायद्याच्या असणाऱ्या सुधारणा केलेल्या आहेत असा केंद्राचा प्राथमिक दावा आहे. मात्र, कॅगच्या अहवालात यापैकी – भारताच्या बाजूने अनुकूल बदल करण्यात असणाऱ्या चार सुधारणा “आवश्यक नव्हत्या” असेच म्हटलेले आहे. २०१०च्या तांत्रिक मूल्यांकनाच्या वेळी भारतीय हवाई दलानेदेखील हीच बाब नोंदवलेली होती. तरीदेखील राफेल सौद्यामध्ये या चार गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.\n६) विमान पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या कंपनीच्या म्हणजे युरो फायटरच्या ऑफरबद्दल महालेखापरीक्षकांच्या अहवालात संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येते. प्रसारमाध��यमातील नोंदी पाहता, या युरोपियन कंपनीचा विक्रीप्रस्ताव संरक्षणखात्यातील खरेदी प्रक्रियेचा भंग होऊ नये म्हणून नाकारण्यात आलेला होता. शिवाय त्यामध्ये काही त्रुटी असल्याचाही उल्लेख केला गेलेला होता.\nमात्र इतरांच्या निरीक्षणानुसार, सरकारला युरोफायटरच्या या रद्दबातल करण्यात आलेल्या विक्रीप्रस्तावाचा वापर किंमतींची तुलना करण्यासाठी करून अंतिमत: अधिक लाभदायक किंमत पदरात पाडून घेता आली असती, असेही महालेखापरीक्षकांनी नोंदवलेले आहे.\nजीत कुणाची : इथे मात्र बरोबरी होते. केंद्र आणि विरोधी पक्ष या दोघांनाही समान गुण.\n७) विवादास्पद मुद्द्यांबाबतच्या लवादाच्या तरतुदींबाबत भाष्य करताना कॅगने याची दखल घेतली आहे की जर या कराराचा भंग झाला, तर भारताला प्रथम या वादाचा निपटारा लवादामार्फत थेट फ्रेंच पुरवठादारांबरोबरच करावा लागेल.\n“समजा लवादाने भारताच्या बाजूने निर्णय दिला आणि फ्रेंच पुरवठादाराने तो मान्य करण्यास नकार दिला (म्हणजेच नुकसान भरपाईची रक्कम देण्यास नकार दिला), तर भारताने प्रथम आपले सर्व कायदेशीर उपाय वापरले पाहिजेत. केवळ त्यानंतरच फ्रेंच सरकार या पुरवठादारांच्या वतीने ही रक्कम चुकती करेल,” असे निरीक्षण महालेखापरीक्षकांच्या अहवालात नोंदवलेले आहे.\nयावर मंत्रालयाने उत्तर दिले आहे की, IGAमध्ये, याबाबत फ्रेंच सरकार आणि दसॉ यांची संयुक्त जबाबदारी आहे आणि अशाप्रकारे फ्रान्स देशही आपले वचन पूर्ण करण्यास “कंपनीतकाच जबाबदार” आहे. महालेखापरीक्षकांनी मात्र हे उत्तर नोंदवलेले दिसत नाही.\nजीत कुणाची: इथेही दोन्ही बाजूंची छोटाशी बरोबरीच होते आहे; कारण कॅगने लवादाच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केलेली आहे, पण मंत्रालयाच्या उत्तरावर कोणतीही टिप्पणी मात्र केलेली नाही.\n८) महालेखापरीक्षकांनी भारताच्या संरक्षण मंत्रालयावर ताशेरे ओढणारा एक परिच्छेदही लिहिलेला आहे. हा सौदा करताना “अनिश्चित स्वरुपाची किंमत” ठरवल्याबद्दल त्यावर टीका करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे ठरवलेली किंमत ही भविष्यात दरवाढ झाल्यास बदलू शकते. कॅगच्या या मतावर टिप्पणी करताना अशाप्रकारे पक्की न ठरवलेली रक्कम “बोलीमधील पक्क्या किमतीपेक्षा” कमी होती आणि त्यामुळे बचतच झाली, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. असे असले तरी, महालेखापरीक्षकांनी मात���र सरकारचा हा दावा योग्य नसल्याचा निष्कर्ष काढलेला आहे, कारण २००७च्या व्यवहारातही अगदी हाच फायदा देशाला मिळालाच असता.\nजीत कुणाची: हा मुद्दा विरोधी पक्षांना अधिक फायद्याचा आहे, मात्र केंद्राच्या दृष्टीने तो फारसे नुकसान करणारा नाही, कारण राजकीय गदारोळात बहुदा त्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचीच शक्यता आहे.\nराफेलबाबत द वायरचे आणखी लेख आपण येथे पाहू शकता.\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद : सुश्रुत कुलकर्णी\nकुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/1-2397/", "date_download": "2021-07-24T23:12:34Z", "digest": "sha1:DIDS4WGQUPDHBQO7SVQYMGBGJTB5B7L5", "length": 4424, "nlines": 100, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-भाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1", "raw_content": "\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1\nAuthor Topic: भाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1 (Read 1760 times)\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1\nएकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी\nतेच होते दार आणि तीच होती ओसरी \nहोती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली\nखूप होती धूळ आणि कसर होती लागली \nद्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती\nदिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती \nबोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी\nगेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी \nबोलली हे ही तुला का सांगावया लागते\nमेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते \nहोऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू\nआहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू\nसमजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी\nसमजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी\nओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी\nसांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1\nRe: भाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे ��ाऊसधारा...\nRe: भाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: भाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी 1\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1183474", "date_download": "2021-07-25T00:54:21Z", "digest": "sha1:I5KE4CKUO2BDRGSBORUYEGPPM4HOF7DZ", "length": 2252, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विसोबा खेचर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विसोबा खेचर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:०८, ३१ मे २०१३ ची आवृत्ती\n९५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nadded Category:वारकरी संप्रदायातील व्यक्ती using HotCat\n१७:०८, ३१ मे २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n१७:०८, ३१ मे २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (added Category:वारकरी संप्रदायातील व्यक्ती using HotCat)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28458", "date_download": "2021-07-25T00:01:16Z", "digest": "sha1:URR7IDEGNATRJNYBWNHPZRB337FTOSCR", "length": 21292, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\n६. रोमन बादशाही मोडकळीस आल्यावर ख्रिस्ती धर्माचा उदयकाळ सुरू झाला. तरी रोमन बादशाहीचें वजन लोकांवर कायम होतें. या रोमन बादशाहीचा पुरस्कर्ता पोप होऊन बसला. तो ह्या राजाला किंवा त्या राजाला बादशाही वस्त्रें देऊन ह्या रोमन साम्राज्याचें सोंग कायम ठेवीत असे. पण ह्या मध्ययुगांत युरोपमध्यें अंदाधुंदीच माजून राहिली होती. त्यांत विशेष एवढाच होता कीं, ख्रिस्ती पाद्र्यांकडून धर्मोपदेशाच्या द्वारें लोकांना थोडेंबहुत ज्ञान मिळत होतें.\n७. अशा तमोयुगांत युरोप सांपडलें असतां मोंगल लोकांच्या स्वार्या त्याच्यावर होऊं लागल्या; व त्यानंतर तुर्कांनी तर पूर्वेकडील युरोप आणि खुद्द ख्रिश्चन ग्रीक बादशाही व्यापून टाकली. सोळाव्या शतकाच्या आरंभीं वर वर पहाणार्याला असें वाटणें साहजिक होतें कीं, लवकरच सर्व जग मंगोलियन किंवा मुसलमान बनणार आहे. १\n८. परंतु युरोपमध्यें आंतरिक सुधारणेला तेराव्या शतकांतच आरंभ झाला होता. त्याला मुख्य कारण म्हटलें म्हणजे पुन्हा जिकडे तिकडे नवीन शहरांचा उदय हें होय. इटलीमध्यें व्हेनीस, जिनोवा, पीसा, फ्लॉरेन्स इत्यादि शहरें उदयाला आलीं. आणि ही पद्धति वाढत जाऊन सर्व युरोपभर फैलावली. हीं शहरें म्हटलीं म्हणजे व्यापारावर पोसावयाचीं. त्यांचा सगळा व्यापार कांस्टांटिनोपलच्या मार्गानें चालत असे; व त्यांतील रहिवाशांना हिंदुस्थान आणि चीन या देशांची मुळींच माहिती नव्हती.\n९. निकोलो पोलो आपला भाऊ माफियो व मुलगा मार्को यांना बरोबर घेऊन व्हेनीसहून निघाला व दोन तीन वर्षें प्रवास करून इ.स. १२६० च्या सुमारास चीनमध्यें कुबलाई खानाच्या दरबारांत पोंचला. ह्या पोलोंनी चिनांत तीस बत्तीस वर्षें घालविलीं. येतांना एका राजकन्येबरोबर पर्शियाला येऊन ते इ.स. १२९५ सालीं व्हेनीसला पोंचले. त्यांचीं चीनच्या दरबारचीं वर्णनें ऐकून लोकांनी त्यांची गणना विलक्षण गप्पीदासांत केली. पण आपल्या कोटांत छपवून आणलेलें जड-जवाहीर जेव्हां त्यांनी आपल्या आप्तांसमोर मांडलें, तेव्हां कोठें लोकांना त्यांच्या गोष्टींत अल्पस्वल्प तथ्य असावें, असें वाटूं लागलें. तरी पण मार्कोला लोकांनी ‘लक्षकार’ (लक्षांनीच बोलणारा) हें नांव थट्टेनें ठेवलेंच होतें \n१०. इ.स. १२९८ मध्यें व्हेनीसच्या व जिनोवाच्या लोकांत एक मोठी आरमारी लढाई झाली, व तींत व्हेनीसच्या लोकांत एक मोठी आरमारी लढाई झाली, व तींत व्हेनीसच्या लोकांचा पाडाव झाला. जिनोवाला जे व्हेनीसचे कैदी नेण्यांत आले, त्यांत मार्को पोलोहि होता. तेथें त्यानें आपलें प्रवासवृत्त रुस्तिसियानो (Rusticiano) यास निवेदन केलें. रुस्तिसियानोनें त्याचा संग्रह करून तो ग्रंथ लिहिला तो ‘मार्को पोलोच्या सफरी’ या नांवानें प्रसिद्धीला आला, व त्या काळीं तो बुद्धिमान् लोकांना फारच प्रिय झाला.\n११. पोलोंच्या या प्रवासापासून युरोपला तात्कालिक फायदा म्हटला म्हणजे लाकडी ठशांनी छापण्याची कला, बंदुकीची दारू व होकायंत्र या तीन गोष्टींचा होय. या तीन वस्तु मार्को पोलोनेंच चीनमधून आणल्या अशी समजूत आहे. पण तिजविषयीं बराच मतभेद दिसतो. कांहीं असो, युरोपला या वस्तु पोलोच्या प्रवासानंतर माहीत झाल्या हें खास.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - व��दिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौ��ा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/itbp-jawan-posted-on-sikkim-border-dies-of-corona/", "date_download": "2021-07-24T22:50:54Z", "digest": "sha1:IUB4DYLAJSZYJB2PIBOVR7OWTULQGB7Y", "length": 7480, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दु:खद ! भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या महाराष्ट्रातील जवानाचा कोरोनाने मृत्यू – Dainik Prabhat", "raw_content": "\n भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या महाराष्ट्रातील जवानाचा कोरोनाने मृत्यू\nनवी दिल्ली – भारत – चीन सीमेवर कर्तव्यावर असलेले भारतीय जवान अमोल किरण आदलिंगे (वय 30, मूळ रा. कमलापूर, ता. सांगोला, जिल्हा. सोलापूर) यांना कोरोनाची बाधा झाल्याने काल (बुधवारी) सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nसिक्कीममध्ये कर्तव्यावर असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.\nत्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, आणि एक मुलगी असा परिवार आहे. अमोल अदलिंगे हे 2012 साली भारत-तिबेट सीमा पोलीस दलात भरती झाले होते.\nमृत अमोल आदलिंगे यांच्या पार्थिवावर सिक्कीममध्येच भारत-तिबेट पोलीस दलाकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nफ्रेंच ओपन टेनिस : नदाल उपांत्य फेरीत\nहाथरस प्रकरणाला नवे वळण; मुख्य आरोपीचे पीडितेच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nकेरळात करोनासोबतच झिका व्हायरसच्या रुग्णांमध्येही वाढ\nपेगॅससचा वापर केवळ दहशतवाद व गंभीर गुन्ह्यांसाठीच; अन्य कारणासाठी वापर मान्य नाही…\nकोल्हापूर : पूरपरिस्थिती गंभीर; लष्कराला केले पाचारण\nजम्मूतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान ‘कृष्ण वैद्य’ शहीद\nPune : दिवसभरात करोनाचे नवे 250 बाधित\nकरोनावर “द्रव आहार’ रामबाण उपाय; डॉ. विश्वरूप चौधरी यांचा दावा\n मुंबईतील गोवंडीत घर कोसळून 3 ठार\nकोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल – राजेश टोपे\nतळीये गावात दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nकेरळात करोनासोबतच झिका व्हायरसच्या रुग्णांमध्येही वाढ\nपेगॅससचा वापर केवळ दहशतवाद व गंभीर गुन्ह्यांसाठीच; अन्य कारणासाठी वापर मान्य नाही – एनएसओचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/vyakaran-vatika-class-5-textbook-controversy-insulting-content-about-shivaji-maharaj-text-book-in-class-v/07111124", "date_download": "2021-07-25T00:09:25Z", "digest": "sha1:VFZF6PFJJRCNRNNEPLHQEA2KZIUJGWJA", "length": 6058, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "'व्याकरण वाटिका ५' या ५वीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » ‘व्याकरण वाटिका ५’ या ५वीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान\n‘व्याकरण वाटिका ५’ या ५वीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान\nउत्तर प्रदेशातील ‘मधुबन प्रकाशन’तर्फे प्रकाशित केलेले आणि लेखिका डॉ. अनुराधा यांनी लिहिलेल्या ‘व्याकरण वाटिका ५’ या इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील हिंदी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. ‘शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते,’ असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला असून, प्रकाशन संस्था आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.\nव्याकरण वाटिका ५ या पुस्तकातील ‘रचनात्मक गतिविधीया’ या धड्यात परिच्छेद चार आणि पाचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला असून, लेखिका आणि प्रकाशकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. हे पुस्तक बाजारात तसेच ऑनलाइन उपलब्ध आहे. शिवरायांबद्दल निखालस खोटा आणि अपमानजनक मजकूर प्रकाशित केला असून, शिवरायांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते, असं तक्रारीत नमूद केलं आहे.\nलेखिकेनं चुकीच्या आणि आकसपूर्ण मनोवृत्तीतून लिखाण केलं आहे. शिवरायांची ओळख पराक्रमी, साहसी आणि बुद्धीवान राज्यकर्ता अशी आहे. पण लेखिकेनं जाणूनबुजून त्यांच्याविषयी अशा प्रकारचं लिखाण करून उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही तक्रारीत केला आहे. हे शिवरायांच्या बदनामीचे कारस्थान असू शकते, असं नमूद करत प्रकाशक आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच हे पुस्तक बाजारातून आणि इंटरनेटवरून हटवण्यात यावे. शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करू नये, तसेच या प्रकाशनावर बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/mns-bala-nandgaonkar-on-cm-uddhav-thackeray-127818829.html", "date_download": "2021-07-24T23:22:08Z", "digest": "sha1:TCRFDNCEMXJ2Y6O4IYUFJ226BQAUOC56", "length": 4632, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mns Bala Nandgaonkar On Cm uddhav thackeray | ...अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मनसेच्या बाळा नांदगावकरांचा इशारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेतकऱ्यांच्या नुकसानानंतर मनसेचा सल्ला:...अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मनसेच्या बाळा नांदगावकरांचा इशारा\nराज्यभरातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. लेकराप्रमाणे वाढवलेले शेतकऱ्यांचे पीक त्यांच्या डोळ्यांसमोर पाण्यात ���ाहून गेले आहे. अनेक पीके ही आडवी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून काही तरी मदत मिळावी यासाठी सरकारकडे विनवणी शेतकरी करत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.\nमनसे नेते बाळानांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे हाल पाहून घराबाहेर पडण्यास सांगितले आहे. नांदगावकर यांनी शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांची कशी अवस्था झाली हे दाखवण्यात आले आहे. शेतकरी पीक वाहून गेल्यामुळे आक्रोश करताना दिसत आहेत. संपूर्ण शेतात पाणी साचल्याचे दिसत आहे.\nबाळा नांदगावकर यांनी ट्विट केले की, 'मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल \"online\" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा \"ठाकरे\"नावावरील विश्वास उडेल.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-firoz-khan-beaten-in-aurangabad-in-front-of-asduddin-owaisi-4965740-PHO.html", "date_download": "2021-07-25T00:56:51Z", "digest": "sha1:2OBVSNKJFT3UKC764KVBF5CM7OADJ57F", "length": 6315, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "firoz khan beaten in aurangabad in front of asduddin owaisi | तिकीट का दिले नाही? असे विचारणार्या फिरोज खान यांना ओवेसींसमोर बेदम मारहाण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतिकीट का दिले नाही असे विचारणार्या फिरोज खान यांना ओवेसींसमोर बेदम मारहाण\nऔरंगाबाद - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या समक्ष नाराज कार्यकर्ते फिरोज खान (३१, रा. लेबर कॉलनी, फाजलपुरा) यांना बेदम मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास हर्षनगर येथे घडली. फिरोज खान यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. दरम्यान, विनापरवानगी सभा घेतल्याच्या कारणावरून जावेद कुरेशी यांच्यावर अाचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहर्षनगर येथे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आणि वाॅर्ड क्रमांक ११ चे उमेदवार जावेद कुरेशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी, आमदार इम्तियाज जलील आणि एमआयएमचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उद्घाटनानंतर खान आणि त्यांचे समर्थक घटनास्थळी आले. त्यांनी ओवेसींकडे तिकीट का दिले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. खान यांचे म्हणणे ऐकून ओवेसी कारमध्ये बसून निघण्याच्या तयारीत असतानाच जावेद कुरेशी यांच्या समर्थकांनी खान यांना मारहाण केली. यात त्यांचे कपडे फाटले. ओवेसींनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना शांत केले. आपल्या गाडीत फिरोजला बसवून लेबर कॉलनी येथील त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर त्याला उपचारासाठी घाटीत नेण्यात आले. तेथेही मोठा जमाव जमला होता. पक्षाचे आमदार आणि अध्यक्षांसमोर कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.\nआईसाठी मागितली होती उमेदवारी\nफिरोजखान राहत असलेला वाॅर्ड क्रमांक २३ चेलीपुरा काचीवाडा हा महिला राखीव झाला होता. त्यांनी आईसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.\nपुढील स्लाईडवर पाहा, कुरेशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या एमआयएम अध्यक्ष ओवेसी यांची छायाचित्रे...\nराऊत, ओवेसी यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश; आयपीएस अधिकारी न्यायालयात\nएमआयएमने राणेंच्या विरोधात ठोकले शड्डू, ओवेसी बंधूंसह औरंगाबादचे आमदार जलील वांद्र्यात\nओवेसी म्हणाले- \\'RSS ब्रम्हचार्यांचा क्लब, मुलांबद्दल बोलण्याचा त्यांना काय अधिकार\\'\nओवेसी यांची आज नागपूरमध्ये सभा, काही अटींवर पोलिसांची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88_%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2021-07-24T23:57:18Z", "digest": "sha1:VL6TXACZ3KS6HUYYVLCOZPFGN7E6ERJ5", "length": 2651, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हेन्री लुई ले शॅटेलिये - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहेन्री लुई ले शॅटेलिये\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ९ फेब्रुवारी २०१४, at १२:५२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१४ रोजी १२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे प��लन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28459", "date_download": "2021-07-24T23:26:39Z", "digest": "sha1:V5SRAPDJKQXMBIMHBTJGZS3CQL6GILHN", "length": 21864, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\n१२. होकायंत्रामुळें समुद्रकांठच्या शहरांतून व्यापारी दळणवळणाला फारच मदत झाली. परंतु दुसरा ओटोमन सुलतान महंमद यानें १४५३ सालीं कांस्टांटिनोपल शहर काबीज केल्यामुळें दार्दनेल सामुद्रधुनींतून चालणारा व्यापार बंद पडत चालला, आणि भूमध्यसमुद्रावरील शहरांना आपला व्यापार अॅटलांटिक महासागराकडे वाढविणें भाग पडलें. मार्को पोलोच्या प्रवासवर्णनाचा तर एकसारखा प्रसार होतच चालला होता; आणि त्यामुळें भूमध्यसमुद्रावर व अॅटलांटिक महासागरावर व्यापार करणार्या व्यापार्यांच्या तोंडाला पाणी सुटणें साहजिक होतें. तरी पण हिंदुस्थानाकडे जाणारा मार्ग समुद्रांतून सांपडेल असें कोणालाहि वाटलें नव्हतें.\n१३. परंतु पोर्तुगीज नावाडी दीयाज् (Diaz) ह्यानें १४८६ सालीं केप ऑफ गुडहोपला वळसा घातला. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे १४९२ सालीं कोलंबस आपलीं लहानशीं तीन जहाजें घेऊन अमेरिकेला जाण्यास निघाला. पश्चिमेच्या बाजूला हिंदुस्थान असावें, अशी त्याची ठाम समजूत होती. बिचार्यानें आपल्या प्रवासाच्या कामीं मदत मिळविण्यासाठीं पोर्तुगीज, स्पॅनिश आणि इंग्लिश दरबारांत खटपट केली. परंतु त्यापासून कांहींच फायदा झाला नाहीं. १४९२ सालीं स्पेननें ग्रानादा येथें मूर लोकांचा पराजय करून मुसलमानांना पश्चिम यूरोपमधून कायमचें हद्दपार केलें. त्यानंतर कोलंबसला पालोस नांवाच्या शहरांतील कांहीं व्यापार्यांनी तीन जहाजें देऊन पश्चिमेच्या सफरीस पाठविलें. त्या सगळ्यांत सांता मारिया हें मोठें जहाज शंभर टनांचें होतें, आणि दुसरीं दोन नुसत्या पन्नास टनांच्या फतेमार्या होत्या. असल्या या जहाजांतून प्रवास करून १४९३ सालीं कोलंबस सुखरूपपणें परत आला; व त्यानें आपण हिंदुस्थानचा शोध लावला असें जाहीर केलें. त्यानें ज्या बेटांचा शोध लावला, त्यांना अद्यापिहि पश्चिम हिंदुस्थान (West Indies) म्��णतात.\n१४. इकडे १४९८ सालीं वास्को-दा-गामा यानें केप ऑफ गुडहोपवरून कालिकोटपर्यंत प्रवास करून खर्या हिंदुस्थानचा शोध लावला, व जिकडे तिकडे पोर्तुगीज लोकांचीं व्यापारी ठाणीं स्थापण्यास आरंभ केला. जवळ जवळ एक शतकभर हिंदुस्थानाचाच नव्हे, तर मलाया वगैरे पूर्वेकडील देशांचा व्यापार पोर्तुगीज लोकांच्याच हातीं होता.\n१५. तिकडे स्पेनमधील धाडशी लोकांनी दक्षिण अमेरिकेंत एकसारखी धुमाकूळ सुरू केली होती. त्यांत स्पेनच्या राजाला हात घालणें भाग पडलें. तेणेंकरून दक्षिण अमेरिकेंत थोडीबहुत शांतता स्थापित झाली; आणि तेथील संपत्तिलाभानें स्पेनचे राजे, सरदार व इतर व्यापारी एकदम अतिशय धनाढ्य बनले. सर्व पश्चिम यूरोपच्या डोळ्यांत त्यांची संपत्ति सलूं लागली; व व्यापारी चढाओढीला सुरुवात झाली.\n१६. पोर्तुगीजांनंतर डच लोकांनी पूर्वकडील व्यापार हस्तगत करण्याचा प्रयत्न चालविला; आणि सतराव्या शतकाच्या आरंभीं त्यांनी जवळ जवळ पोर्तुगालचा व्यापार संपुष्टांत आणला म्हणण्यास हरकत नाहीं. त्याच काळीं, म्हणजे १६०० सालीं डिसेंबरच्या ३१ तारखेला इंग्लंडांत ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली; व इंग्रजांनी अतिशय चिकाटीनें आपला व्यापार वाढविण्यास आरंभ केला. प्रथमत: राजकारणांत पडण्याचा त्यांचा मुळींच विचार नव्हता. परंतु आपल्या व्यापाराच्या संरक्षणासाठीं जागजागीं किल्ले बांधून व्यापारी ठाणीं बसवणें त्यांना भाग पडलें. इतक्यांत फ्रेंचांनी सन १६६४ सालीं अशीच एक ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून हिंदुस्थानांत आपलें घोडें पुढें दामटण्याचा घाट घातला. अर्थात् त्यांच्यामध्यें व इंग्रजांमध्यें एक प्रकारची चुरस लागली आणि मत्सर वाढत गेला.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृ��ि 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/dispute-savita-bhabhi-solved-regarding-ashlil-udyoy-mitramandal-267690", "date_download": "2021-07-25T01:05:26Z", "digest": "sha1:Z4YMK75CPRAEWK6S2EDMFA2FWN4GVKSI", "length": 8929, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'सविता भाभी'चा वाद संपला; \"अश्लील उद्योग मित्रमंडळ'ची वाट मोकळी", "raw_content": "\n'सविता भाभी'चा वाद संपला; \"अश्लील उद्योग मित्रमंडळ'ची वाट मोकळी\nमुंबई : \"अश्लील उद्योग मित्रमंडळ' या मराठी चित्रपटातील \"सविता भाभी' या पात्रावरून कॉपीराईटचा वाद उद्भवला होता. या वादामुळे चित्रपट प्रदर्शित होणार की नाही अशा विवंचनेत दिग्दर्शक व निर्माते होते. परंतु त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आणि हा वाद न्यायालयात जाण्यापूर्वी आपापसामध्ये चर्चा करून मिटविला आहे.\n'वहिनी' म्हणताच, जेनेलिया खुदकन हसली\nआता या चित्रपटातील \"सविता भाभी' या नावाचा उल्लेख टाळण्यात येणार आहे. सविता भाभी हे कॉमिकबुकमधलं एक काल्पनिक पात्र आहे. या कॉमिक पात्राचे कॉपीराईट डॉ. निलेश गुप्ता यांच्याकडे आहेत आणि या पात्रावरून निलेश गुप्ता यांच्याकडून चित्रपटांच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. कॉपीराईट माझ्याकडे असतानाही चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही, असे डॉ. निलेश गुप्ता यांचे म्हणणे आहे. यामुळे नीलेश गुप्ता आणि अंबरिश दरक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. परंतु आता तो त्यांनी आपसामध्ये मिटविला आहे. त्यानुसार या चित्रपटातील \"सविता भाभी' या पात्राच्या नावाचा उल्लेख काढून टाकण्यात येणार आहे.\n या दिग्दर्शकाशी बांधणार लग्नगाठ\nयाबाबत चित्रपटाचे निर्���ाते अंबरीश दरक म्हणाले, की \"आम्ही या चित्रपटाच्या सविता भाभी या पात्राच्या कॉपीराईटसाठी पुनित अग्रवाल उर्फ देशमुख यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. आणि त्यांच्याकडून आम्हाला परवानगीसुद्धा मिळाली होती. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाची प्रसिद्धी सोशल मीडियावरून व्हायला लागली, त्या काळातच डॉ. निलेश गुप्ता यांच्याकडून आम्हाला कायदेशीर नोटीस आली. त्यावेळी आमच्या लक्षात आले की पुनित अग्रवाल यांच्याकडून निलेश गुप्ता यांनी ते कॉपीराईट घेतले आहेत.\nथोडक्यातच या संपूर्ण प्रकरणात आमची फसवणूक करण्यात आली. कायदेशीर नोटीस आल्यानंतर हा वाद न्यायालयात रंगणार असं चित्र आम्हाला दिसू लागलं होतं. परंतु असं काहीही होऊ न देता, मी आणि निलेश यांनी एकमेकांशी चर्चा करून हा वाद संपवला आणि चित्रपटात ज्या-ज्या ठिकाणी \"सविता भाभी' या पात्राचा उल्लेख आहे तो काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्थात सविता भाभी असा उल्लेख ज्या ज्या पात्रांच्या तोंडी आहे तेथे तेथे तो शब्द म्यूट करण्यात येणार आहे.'\nकंगनाची बहिण मोदींना म्हणतेय, 'मौका दो'\nया चित्रपटात सविता भाभीची भूमिका अभिनेत्री सई ताम्हणकर साकारणार आहे. तर सईसोबत अभिनेत्री पर्ण पेठे, सायली पाठक, अभिनेता अभय महाजन, अक्षय टांकसाळे, अमेय वाघ, ऋतूराज शिंदे, केतन विसाळा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आलोक राजवाडे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/national-international/jagannath-yatra-has-been-started-in-gujrat", "date_download": "2021-07-24T22:56:03Z", "digest": "sha1:7AIEXQGA72IY5KZAWOH7NI7YQMW7DNZB", "length": 8977, "nlines": 38, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जगन्नाथ रथयात्रा कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर सुरू, राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा", "raw_content": "\nजगन्नाथ रथयात्रा कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर सुरू, राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे सोमवारी भगवान जगन्नाथची रथयात्रा काढली जात आहे. साथीच्या रोगाचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता या वेळीही भाविकांना रथयात्रेमध्ये भाग घेण्याची मुभा देण्यात आली नाही.\nजगन्नाथ रथयात्रा कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर सुरू, राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छाSaam Tv\nगुजरात: कोरोना Corona संकटाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील Odisha पुरी आणि गुजरातमधील Gujrat अहमदाबाद Ahmadabad येथे आज भगवान जगन्नाथची रथयात्रा Jagannath rath yatra काढली जात आहे. Jagannath yatra has been started in Gujrat\nसाथीच्या रोगाचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता, या वेळीही भाविकांना रथयात्रेमध्ये भाग घेण्याची मुभा देण्यात आली नाही. यात्रेत केवळ मंदिर संकुलाशी संबंधित लोकांना आणि काही इतर निवडक लोकांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद Ram Nath Kovind यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांनी मंदिरात आरती केली आणि अहमदाबाद रथ यात्रेच्या अगोदर हत्तींना फळं दिली.\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे सोमवारी भगवान जगन्नाथची रथयात्रा काढली जात आहे. साथीच्या रोगाचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता या वेळीही भाविकांना रथयात्रेमध्ये भाग घेण्याची मुभा देण्यात आली नाही. यात्रेत केवळ मंदिर संकुलाशी संबंधित लोकांना आणि काही इतर निवडक लोकांना परवानगी आहे. यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू Venkaiah Naidu आणि पंतप्रधानांनी PM देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये रथयात्रेच्या आधी मंगळ आरतीस हजेरी लावली होती.\nजगन्नाथ रथ यात्रा 12 जुलै रोजी काढली जात आहे. तथापि, यावेळी कोविड नियमांचे पालन करून सर्वोच्च न्यायालयाच्या Supreme Court निर्देशानुसार रथयात्रा केवळ पुरीतील मर्यादित क्षेत्रात काढली जाईल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामान्य भाविकांना यात्रेत भाग घेण्याची परवानगी नाही. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही रथयात्रेदरम्यान कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.\nभाजपने उदयनराजे यांची मंत्रिमंडळात स्थान न देऊन फसवणुक केली - शशिकांत शिंदे\nराष्ट्रपतींनी प्रत्येकाच्या दिल्या शुभेच्छा;\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, भगवान जगन्नाथच्या रथयात्रेच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना, विशेषत: ओडिशामधील सर्व भाविकांना माझे हार्दिक अभिवादन आणि शुभेच्छा. भगवान जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने सर्व देशवासीयांचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण असावे अशी माझी इच्छा आहे.\nपंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन केले:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'रथ यात्रेच्या विशेष ��्रसंगी सर्वांचे अभिनंदन. आम्ही भगवान जगन्नाथला नमन करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात चांगले आरोग्य आणि समृद्धी मिळावी ही प्रार्थना. जय जगन्नाथ\nगुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी पूजा केली:\nगुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथ रथ यात्रा सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये सुरू केली. यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी भगवान जगन्नाथच्या रथाची सोन्याच्या झाडूने स्वच्छता केली. रथयात्रेपूर्वी पूजन केले. अहमदाबादमार्गे यात्रा ज्या मार्गाने जात आहे, तेथे कर्फ्यू लावण्यात आला आहे.\nअमित शहा यांनी परिवारासह मंगळवारी आरतीला हजेरी लावली:\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील अहमदाबाद येथे यावेळी होते. सोमवारी पहाटे अमित शहा यांनी मंगळा आरतीमध्ये भाग घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-cm-devendra-fadnavis-reaction-on-state-budget-2018-19-5827078-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:46:36Z", "digest": "sha1:RH72C2ZHLG3SEYJ3BDKKRLFRH2EMTT27", "length": 5741, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CM Devendra Fadnavis Reaction on State Budget 2018-19 | यंदाचा अर्थसंकल्प प्रगतीशील व सर्वसमावेशक, विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयंदाचा अर्थसंकल्प प्रगतीशील व सर्वसमावेशक, विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री\nमुंबई- राज्य विधानमंडळात आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून राज्यातील वंचित, उपेक्षित आणि दिव्यांग जनतेच्या विकासासह कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने सर्वजनहिताय असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली असून प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याच्या या अर्थसंकल्पात आदिवासी, दलित, दिव्यांग यासारख्या वंचित-उपेक्षित समाजाला मुख्य धारेत आणण्यासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव निधी देऊन गरिबांसाठीच्या गृहनिर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले आहे.\nकृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अर्थसंकल्पातून बळकटी मिळाली असल्��ाचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून यंदाच्या अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तुलनात्मकरित्या कित्येक पटींनी जास्त निधी देण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.\nसुक्ष्म व लघु उद्योगांसाठी योजना जाहीर करून इज ऑफ डुईंग बिझनेसद्वारे रोजगाराला चालना मिळाली आहे. छोट्या शहरांच्या विकासासह ग्रामीण व रस्त्यांच्या निर्मिती आणि पायाभूत सुविधांसाठीही तरतुदी केल्या आहेत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अंतर कमी झाले असून सेवाक्षेत्रातून सर्वाधिक रोजगार निर्मिती होत आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केलेली भरीव तरतूद स्वागतार्ह असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2021-07-25T01:05:47Z", "digest": "sha1:DOWUDYMAIOUDK4LMX2ZJTQGTPVELAL3K", "length": 5164, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/सांगकाम्या साठीची कामे - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/सांगकाम्या साठीची कामे\n वैद्यकशास्त्राच्या विकिमोहीमेवर आपले स्वागत् आहे. मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nटिप्पण्या हवे असलेले लेख\nसांगकाम्या करवी करण्याच्या कामाचे प्रस्ताव येथे द्यावे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१२ रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा ��ंस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.visiongarment.com/tank-top/", "date_download": "2021-07-25T00:06:57Z", "digest": "sha1:4FDCYHQTPJH3GE62QZEQ7XQ3Q5SGJIOZ", "length": 6627, "nlines": 203, "source_domain": "mr.visiongarment.com", "title": "टँक टॉप फॅक्टरी - चीन टँक टॉप मॅन्युफॅक्चरर्स, पुरवठा करणारे", "raw_content": "\nसानुकूल कार्यालय शाळा गणवेश कापूस बटण सानुकूल ...\nघाऊक दरात स्वस्त प्रमोशनल सानुकूल 100% पॉली कार्यरत ...\nसानुकूल महिलांचे ट्राय-ब्लेंड 50% पॉलिस्टर 25% कोट्टो ...\nसानुकूल प्रिंट रिक्त पॉलिस्टर कार्यरत टी शर्ट लोगो\nसानुकूल स्क्रीन प्रिंट प्लेन ब्रँड सॉफ्ट मेन बेसिक रो ...\nसानुकूल कपडे मनुफा ...\nही सानुकूल स्ट्रिंगर बनियान परिपूर्ण आहे ...\nफांगदा शांग शँग बिल्डिंग, क्रमांक 88888, चुआंगक्सिन फर्स्ट रोड, गाओक्सिन एरिया, किनशान्हु डिस्ट्रिक्ट, नांचांग, जिआंग्सी, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nसानुकूल मॅरेथॉन उत्पादने आणि oriesक्सेसरीज\nजेव्हा धर्मादाय प्रयत्नांचा आणि कार्यक्रमांचा विचार केला जातो तेव्हा मॅरेथॉन तेथे सर्वात निवडक निवडी आहेत. मॅरेथॉन धावपटूंना त्यांची तग धरण्याची क्षमता, क्षमता आणि प्रतिबद्धता दर्शवू देते ...\nसूर्य संरक्षण कपडे काय आहे\nआपण एक सक्रिय बीचगॉवर, सर्फर किंवा वॉटर बेबी असाल तर प्रत्येक वेळी आपण मागे वळावे तेव्हा सनस्क्रीनवर शिथिल केल्याची तक्रार आपण केली आहे. सर्व केल्यानंतर, हे पुन्हा करण्याची शिफारस केली जाते ...\nट्रायबलेंड फॅब्रिक म्हणजे काय हे का आहे ...\nट्रिबलेंड टी शर्ट का चर्चेत आहे जेव्हा माझा क्लायंट नियमित टी शर्ट करण्यासाठी सामग्री निवडण्यासाठी सल्ला घेईल, तेव्हा मी नक्कीच याची शिफारस करतो. आपण मला असे का विचारत असाल तर मी सांगेन की एक टीआर ...\n© कॉपीराइट - 2020-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://vsknagpur.com/2018/04/", "date_download": "2021-07-25T00:38:59Z", "digest": "sha1:RVGW73YDTNCPDMUQMAAQRND2UKEHOZFM", "length": 1816, "nlines": 43, "source_domain": "vsknagpur.com", "title": "April | 2018 | Vishwa Samwad Kendra Nagpur", "raw_content": "\nदहशतवाद आणि बलात्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू\nएके काळी फार मोठ्या प्रमाणात आणि आजही बºयाच प्रमाणात दहशतवादाने जगभर आणि विशेषत: भारतात थैमान घातले आहे. त्यावर कठोर उपाययोजनाही होतच आह��त. पण आज त्याच्या जोडीला बलात्काराचे भूत भारताच्या मानगुटीवर बसले आहे की, काय असे वाटू लागले आहे. त्यामुळेच...\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा\nव्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय\nउद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा\nमिठाची बाहुली आणि वामपंथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/680", "date_download": "2021-07-25T00:04:30Z", "digest": "sha1:TK443HJVJITEZGXZY6DOB4DXDLB5NI7K", "length": 1679, "nlines": 56, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): दिशा - २००५", "raw_content": "\n०८९ दिशा : जानेवारी २००५\n०९० दिशा : फेब्रुवारी २००५\n०९१ दिशा : मार्च २००५\n०९२ दिशा : एप्रिल २००५\n०९३ दिशा : मे २००५\n०९४ दिशा : जुन २००५\n०९५ दिशा : जुलै २००५\n०९६ दिशा : ऑगस्ट २००५\n०९७ दिशा : सप्टेंबर २००५\n०९८ दिशा : ऑक्टोबर २००५\n०९९ दिशा : नोव्हेंबर २००५\n१०० दिशा : डिसेंबर २००५\n12 बेडेकर, विजय वा.\n11 मठ, शं. बा.\n2 पराडकर, मो. दि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/telangana-police-encounters-history", "date_download": "2021-07-24T23:48:32Z", "digest": "sha1:BLVY3UZAJWPPFF5YYEL4DQ6L2KOGCBZS", "length": 15809, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा - द वायर मराठी", "raw_content": "\nतेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा\nनवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील चार आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केल्याची बातमी येऊन थडकली. पोलिसांनी या एन्काउंटर प्रकरणात आपली बाजू मांडताना सांगितले की, चार आरोपींनी गुन्हा कसा केला हे जाणून घेण्यासाठी सायबराबाद पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पहाटे आले आणि तेथे गुन्ह्याची रंगीत तालीम सुरू असताना आरोपींनी पोलिसांचे पिस्तुल खेचले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या वेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी चार आरोपींवर गोळ्या झाडल्या व त्यांना ठार मारले.\nया एन्काउंटरच्या घटनेने पूर्वी अशाच प्रकारे झालेल्या दोन घटनांची आठवण झाली. पहिली घटना डिसेंबर २००८मध्ये आंध्र प्रदेशात वारांगळ येथे घडली होती. वारांगळमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणींवर अँसिड फेकण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले पण त्यांचे एन्काउंटर केले ���ेले. ज्या पोलिस पथकाने हे एन्काउंटर केले होते त्यावेळी वारंगळचे पोलिस अधिक्षकपदी व्ही. सी. सज्जनार हे होते. हेच सज्जनार आज सायबराबाद पोलिस कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखालील टीमने चार जणांचे शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केले.\n२००८मध्ये सज्जनार यांनी अशी बाजू मांडली होती की, गुन्हा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी घटनास्थळी तीन आरोपींना नेण्यात आले होते पण आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्याने स्वसंरक्षणार्थ तीन आरोपींना ठार मारण्यात आले.\nआताही हीच थेअरी सज्जनार यांच्याकडून सांगितली जात आहे.\nया घटनेनंतर एप्रिल २०१५मध्ये तेलंगणमध्ये नालगौंडा जिल्ह्यात तहरीक गल्बा ए-इस्लाम या संघटनेचा सदस्य विकारुद्दीन अहमद व त्याच्या चार अन्य साथीदारांचे पोलिसांनी एन्काउंटर केले. पोलिसांनी हीच थेअरी सांगितली की, आरोपींनी पोलिसांच्या जवळची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्यांना गोळ्या घालून ठार मारणे अपरिहार्य होते.\nजेव्हा या एन्काउंटरचे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा या सर्व आरोपींचे हात चेनने बांधलेले होते. त्यावेळी विकारुद्धीन याच्या वडिलांनी हात बांधलेल्या अवस्थेतला आरोपी पोलिसांवर कसा हल्ला करू शकतात आणि त्यांची शस्त्रे कशी घेऊ शकतात असा सवाल केला होता. लेखक वारावर राव यांनीही हेच प्रश्न उपस्थित करून हे एन्काउंटर पूर्वनियोजित होते असा आरोप केला होता.\nमाओवादी व नक्षलवाद्यांचे एन्काउंटर\nत्यानंतर एक वर्षाने तेलंगण राज्याची स्थापना झाली. या राज्याने त्वरित नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहिमा हाती घेतल्या.\nजून २०१५मध्ये १९ वर्षाचा युवक विवेक कोडामगुंडला व सप्टेंबर २०१५ मध्ये श्रुती उर्फ महिथा व विद्यासागर रेड्डी या दोन नक्षलवाद्यांना तेलंगण-छत्तीसगड सीमेवर ठार मारण्यात आले. विवेकच्या वडिलांनी त्यावेळी आरोप केला होता की पोलिसांनी एन्काउंटर होण्याअगोदर विवेकला ताब्यात घेतले होते आणि नंतर त्याला ठार मारले. श्रुती व विद्यासागरच्या कुटुंबियांनीही पोलिसांनी एन्काउंटर केले असा आरोप केला. या प्रकरणावेळीही वारावर राव यांनी हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला. त्यानंतर वारावर राव यांना भीमा-कोरेगाव प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. ते अद्याप तुरुंगात आहेत.\nआदिवासी व लम्बाडाच्या हत्या\nडिसेंबर २०१७मध्ये तेलंगणमधील भद्रादी कोथागुंडेम जिल्ह्यात ८ आदिवासींचे ते नक्षलवादी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्या वेळी दावा केला या ८ आदिवासींकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेच्या मुळाशी जाणारे वृत्तांकन द वायरमध्ये पत्रकार सुकन्या शांता यांनी केले होते. या वृत्तांकनात, ठार मारण्यात आलेल्या आदिवासींच्या शरीरावर गोळ्या मारण्यात नव्हत्या पण त्यांना जबर मारहाण करून त्यांचे चेहरे फोडण्यात आले होते असा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप असल्याचे यात नमूद करण्यात आले होते.\nअशीच पटकथा अनेक बनावट एन्काउंटरच्या निमित्ताने दिसून आलेली आहे. गेल्या जुलै महिन्यात तेलंगण पोलिसांनी लिंगाणा या आदिवासीला ठार मारले होते. पोलिसांच्या मते लिंगाणा हा बंदी घातलेल्या सीपीआय(एमएल) या नक्षलवादी संघटनेचा सदस्य होता व तो चकमकीत मारला गेला. पण लिंगाणाचा मुलगा हरीचा दावा होता की, त्याचे वडिल आदिवासींच्या जमीन हक्कासाठी व्यवस्थेशी लढा देत होते. मानवाधिकार आयोगाने तेलंगण पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवला नाही. कारण लिंगाणाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. त्याला जबर मारहाण करून ठार मारण्यात आले होते.\nऑगस्ट २०१६मध्ये पूर्वाश्रमीचा नक्षलवादी असलेल्या व नंतर पोलिसांचा खबरी बनलेल्या नयीमची अशीच पोलिस चकमकीत हत्या करण्यात आली होती.\n१९९३मध्ये आयपीएस अधिकारी के. एस. व्यास यांच्या हत्येप्रकरणात नयीम तुरुंगात होता. २००० साली त्याला जामीनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर तो पोलिसांसाठी खबरीचे काम करत होता. त्याच्या माहितीमुळे पीपल्स वॉर ग्रुप या नक्षलवादी संघटनेतील अनेक कुख्यात नक्षलवाद्यांना पोलिसांनी मारले होते. पण एका चकमकीत तो मारला गेला. नयीम मेल्यानंतर तो २० खून व १०० गुन्ह्यांमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याला अनेक राजकीय नेत्यांची गुपिते माहिती होती. तो सोहराबुद्दीन बनावट चकमकीबाबतही महत्त्वाची माहिती बाळगून होता असे बोलले जात होते.\nनयीम याच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती पण याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.\nउन्नाव प्रकरण : ९० टक्के भाजलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू\nअजित पवार यांना क्लीन चीट\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82", "date_download": "2021-07-24T23:20:25Z", "digest": "sha1:GW75FUH6OZQPPBCY4IVHK22L4UVOSET3", "length": 48339, "nlines": 278, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जीवाणू - विकिपीडिया", "raw_content": "\nबॅक्ट्रिया याच्याशी गल्लत करू नका.\nजीवाणू (बॅक्टेरिया)हे एकपेशीय सूक्ष्मजीव.असून ते विविध आकारांचे असतात. त्यांची लांबी काही मायक्रोमीटर असते. ते पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळतात, ते अगदी प्रतिकूल वातावरणातसुद्धा राहू शकतात.\nजीवाणू: २५,००० पट मोठे केलेले\nपृथ्वीवर सर्वप्रथम तयार झालेल्या पेशी जीवाणू होत्या.\nसाधारणतः साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवात झाली असं वैज्ञानिकांचे मत आहे. तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला होता. काही रासायनिक अभिक्रिया होऊन त्या पाण्यात जीवाणूंच्या रूपाने पेशी-पटलाने वेढलेला एक सूक्ष्म थेंब तयार झाला. जैविक उत्क्रांतीपूर्वी घडलेल्या या घटनेला रासायनिक उत्क्रांती असे म्हटले जाते.\nहे जीवाणू ऑक्सिजन-विरहित वातावरणात होते. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा मुख्य पुरवठा ज्या वनस्पतींपासून होतो त्या तयार झालेल्या नव्हत्या. म्हणून तेव्हा जे जीवाणू तयार झाले होते ते ऑक्सिजनविरहित वातावरणातील जीवाणू म्हणजे ऍनएरोबिक बॅक्टेरिया मानले जातात. अर्थातच ऑक्सिजन नसल्यामुळे पृथ्वीभोवती ओझोनचे वलय नव्हते म्हणून भरपूर ऊर्जेचं वहन करणारे अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करीत. म्हणून तेव्हा पृथ्वीवरील वातावरण आजच्या सारखे नव्हते. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तग धरणारे हे जीवाणू एक्स्ट्रीमोफिलिक मानले जातात. सर्वप्रथम तयार झालेले जीवाणू असल्यामुळे त्यांना आर्किबॅक्टेरिया असे नाव दिले गेले.\nएक ग्रॅम मातीमध्ये सामान्यत: ४ कोटी जीवाणू पेशी असतात आणि एक मिलिलीटर गोड्या पाण्यात दहा लाख जीवाणू पेशी असतात.\nपृथ्वीवर अंदाजे पाचावरती तीस शून्ये इतके जीवाणू आहेत. ते जे बायोमास तयार करतात ते सर्व वनस्पतींपेक्षा आणि प्राण्यांपेक्षा जास्त आहेत. वातावरणातून नायट्रोजनचे निर्धारण कण्यासारख्या पोषक द्रवांचा पुनर्वापर करून पोषक चक्रातील बऱ्याच अवस्थांमध्ये जीवाणू महत्त्वपूर्ण असतात. पौष्टिक चक्रामध्ये मृत शरीराचे विघटन समाविष्ट आहे; या प्रक्रियेतील दुर्बलतेच्या अवस्थेसाठी जीवाणू जबाबदार असतात.\nहायड्रोथर्मल छिद्रे आणि थंड सीपच्या सभोवतालच्या जैविक समुदायामध्ये, हायड्रोजन, गंधक आणि मिथेन वगैरेंच्या विरघळल्या गेलेल्या संयुगांचे ऊर्जेमध्ये रूपांतर करून जीवाणू जीवन टिकवण्यासाठी आवश्यक पोषकद्रव्ये प्रदान करतात.\nमानवांमध्ये आणि बहुतेक प्राण्यांमध्ये आतड्यांमध्ये आणि त्वचेवर मोठ्या संख्येने बहुतेक जीवाणू अस्तित्वात असतात. शरीरातील बहुसंख्य जीवाणू अनेक प्रकारे फायदेशीर असले तरी, विशेषतः आतडे वनस्पती () मध्ये रोगप्रतिकार प्रणाली संरक्षणात्मक प्रभाव द्वारे निरुपद्रवी () मध्ये रोगप्रतिकार प्रणाली संरक्षणात्मक प्रभाव द्वारे निरुपद्रवी () प्रस्तुत आहेत.जीवाणूंच्या अनेक प्रजाती रोगजनक आहेत आणि पटकी, गुप्तरोग, कुष्ठरोग आणि गाठचा चट्टा व या रोगांमध्ये गुरांचा सांसर्गिक रोग संसर्गजन्य रोगांमध्ये समावेश कारणीभूत आहेत. सर्वात सामान्य जीवघेणा विषाणूजन्य रोग श्वसन संक्रमण आहे. क्षयरोगामुळेच दरवर्षी मुख्यतः उप-सहारान आफ्रिकेत सुमारे २० लाख लोकांचा बळी जातो, प्रतिजैविक जीवाणू संक्रमणाच्या उपचारांसाठी वापरले जातात आणि प्रतिजैविक प्रतिकार वाढत्या समस्या बनवण्यासाठी () प्रस्तुत आहेत.जीवाणूंच्या अनेक प्रजाती रोगजनक आहेत आणि पटकी, गुप्तरोग, कुष्ठरोग आणि गाठचा चट्टा व या रोगांमध्ये गुरांचा सांसर्गिक रोग संसर्गजन्य रोगांमध्ये समावेश कारणीभूत आहेत. सर्वात सामान्य जीवघेणा विषाणूजन्य रोग श्वसन संक्रमण आहे. क्षयरोगामुळेच दरवर्षी मुख्यतः उप-सहारान आफ्रिकेत सुमारे २० लाख लोकांचा बळी जातो, प्रतिजैविक जीवाणू संक्रमणाच्या उपचारांसाठी वापरले जातात आणि प्रतिजैविक प्रतिकार वाढत्या समस्या बनवण्यासाठी (), शेती () वापरली जातात. उद्योगात, सांडपाणी प्रक्रियेृत आणि तेल गळती खंडित करण्यात, किण्वनद्वारे चीज आणि दही उत्पादन करण्यात आणि खाण क्षेत्रातील सोने, पॅलेडियम, तांबे आणि इतर धातूंची पुन:प्राप्तीसाठी तसेच जैव तंत्रज्ञानात आणि उत्पादनात जीवाणू महत्त्वपूर्ण आहेत. तसेच प्रतिजैविकासठी आणि इतर रसायनांसाठी देखील.\nएकदा स्किझोमायटेट्स (\"फिशन बुरशी\") हा वर्ग बनवणाऱ्या वनस्पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवाणूंना आता प्रोकेरियोट्स म्हणून वर्गीकृत केले जाते. प्राणी आणि इतर युकर्योटे पेशी विपरीत, जीवाणूच्या पेशींमध्ये अणूचे केंद्र नसते आणि क्वचितच हार्बर पेशीचे आवरण असते. ते पेशींमध्ये विशिष्ट कार्य असणारे घटक म्हणून काम करतात. जीवाणू या शब्दामध्ये पारंपरिकपणे सर्व प्रोकेरिओट्सचा समावेश होता, परंतु वैज्ञानिक वर्गीकरण १९९० च्या दशकात सापडल्यानंतर प्रोकेरिओट्समध्ये प्राचीन सामान्य पूर्वजांमधून उत्क्रांत झालेल्या जीवांच्या दोन भिन्न गटांचा समावेश होता. या उत्क्रांतीत जीवाणूंचे आणि आर्किबॅक्टेरियांचे कार्यक्षेत्र असते.\n२ मूळ आणि उत्क्रांती\n४.१ पेशीच्या अंतर्भागाची रचना\n५ हे सुद्धा पहा\nजीवाणू हा शब्द लॅटिन बॅक्टेरियमचे अनेकवचन शब्द आहे. हा शब्द ग्रीक βακτήριον (जीवाणू ) चे लॅटिनिकेशन आहे b (जीवाणू ) म्हणजे “भक्कम, ऊस”, कारण शोधला गेलेला पहिला जीवाणू हा उसाच्या आकाराचा होता.\nआधुनिक जीवाणूंचे पूर्वज हे एकपेशीय सूक्ष्मजीव होते जे सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर दिसणारे जीवनाचे पहिले प्रकार होते. सुमारे ३ अब्ज वर्ष, बहुतेक जीव सूक्ष्म होते . जीवाणू आणि आर्केआ हे जीवनाचे प्राबल्य होते. जीवानू जीवाश्म अस्तित्त्वात असले तरी स्ट्रोमेटोलाइट्स, त्यांचे विशिष्ट आकृतिबंध नव्हते. त्यांना जीवाणू उत्क्रांतीच्या इतिहासाचे परीक्षण करण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट जीवाणू प्रजातीच्या उत्पत्तीच्या वेळेस तपासण्यापासून प्रतिबंधित करते. तथापि, जनुक अनुक्रमांचा उपयोग जीवाणू फिलोजनीच्या पुनर्रचनासाठी केला जाऊ शकतो आणि हे अभ्यास असे दर्शविते की जीवाणू प्रथम आर्केझल / युकेरियोटिक वंशापासून वळले. जीवाणू आणि आर्चियाचा सर्वात अलीकडील सामान्य पूर्वज हा कदाचित एक हायपरथर्मोफाइल होता जो सुमारे 2.5 अब्ज –.२ अब्ज वर्षांपूर्वी जगला होता. जमिनीवरील सर्वात पहिले आयुष्य सुमारे 3..२२ अब्ज वर्षांपूर्वी जीवाणू चे असू शकते. पुरातन व युकेरियोट्सच्या दुसऱ्या महान उत्क्रांतीकरणातही जीवाणूचा सहभाग होता. येथे, युकेरियोटिसचा परिणाम प्राचीन जीवाणूच्या अंतःप्रेरितजैविक संघटनांमध्ये प्रवेश केल्यामुळे झाला आहे. युकेरियोटिक पेशींच्या पूर्वजांसमवेत, जे शक्यतो आर्केयाशी संबंधित होते. यामध्ये अल्फाप्रोटोजीवाणू चे प्रतीक प्रोटो-यूकेरियोटिक पेशींनी केलेली एकत्रीकरण मिटोकॉन्ड्रिया किंवा हायड्रोजनोसोम्स तयार करण्यासाठी सामील होते, जे अजूनही सर्व ज्ञात युकेरियामध्ये आढळतात (कधीकधी अत्यंत कमी स्वरूपात, उदा. प्राचीन \"अमिटोकॉन्ड्रियल\" प्रोटोझोआ मध्ये) नंतर, मायकोकॉन्ड्रिया असलेल्या काही युकेरियोट्समध्ये सायनोजीवाणू जीव देखील सामील झाले, ज्यामुळे एकपेशीय वनस्पती आणि वनस्पतींमध्ये क्लोरोप्लास्ट तयार होतात.याला प्राथमिक एंडोसिम्बायोसिस म्हणतात.\nजीवाणू देखील की आर्केया आणि युकेरियोटिस च्या, दुसरा मोठा उत्क्रांत गुंतलेला होता. येथे, युकेरियोटिसचा स्वतः आर्केयाशी संबंधित होते युकेरियोटिसचा पेशी पूर्वज, सह संघटना मध्ये प्राएन्डोसिम्बायोटिक चीन जिवाणू प्रवेश दिसून आले.यामध्ये अल्फाप्रोटोबॅक्टेरियल सिम्बिनेंट्सच्या प्रोटो-यूकेरियोटिक पेशींनी केलेली एकत्रीकरण मिटोकॉन्ड्रिया किंवा हायड्रोजनोसोम्स तयार करण्यासाठी सामील होते, जे अजूनही सर्व ज्ञात युकेरियामध्ये आढळतात (कधीकधी अत्यंत कमी स्वरूपात,उदा. प्राचीन \"अमिटोकॉन्ड्रियल\" प्रोटोझोआमध्ये) नंतर, मायकोकॉन्ड्रिया असलेल्या काही युकेरियोट्समध्ये सायनोजीवाणू सारखे जीव देखील सामील झाले, ज्यामुळे एकपेशीय वनस्पती आणि वनस्पतींमध्ये क्लोरोप्लास्ट तयार होतात. याला प्राथमिक एंडोसॅम्बायोसिस म्हणतात\nजीवाणू आकार आणि आकारांची विस्तृत विविधता प्रदर्शित करतात, त्याला आकृतिबंध म्हणतात. जीवाणू पेशी युक्रियोटिक पेशींच्या आकाराच्या दहाव्या आकाराच्या असतात आणि सामान्यत: 0.5-5.0 मायक्रोमेटर्स असतात.तथापि, काही प्रजाती विनाअनुदानित डोळ्यास दृश्यमान असतात. उदाहरणार्थ,थिओमार्गरिटा नामिबिनेसिस अर्ध्या मिलीमीटरपर्यंत लांब आहे आणि एप्युलोपिसियम फिशेलोनी 0.7 मिमी पर्यंत पोहोचते. सर्वात लहान जीवाणूंमध्ये मायकोप्लाज्मा या जातीचे सदस्य आहे���, जे फक्त 0.3 मायक्रोमेटर्स मोजतात, जे सर्वात मोठ्या विषाणूसारखे छोटे असतात. थिओमार्गरिटा नामिबिनेसिस अर्ध्या मिलीमीटरपर्यंत लांब आहे आणि एप्युलोपिसियम फिशेलोनी 0.7 मिमी पर्यंत पोहोचते. सर्वात लहान जीवाणूंमध्ये मायकोप्लाज्मा या जातीचे सदस्य आहेत, जे फक्त 0.3 मायक्रोमेटर्स मोजतात, जे सर्वात मोठ्या व्हायरससारखे छोटे असतात.काही जीवाणू आणखी लहान असू शकतात परंतु या अतीसूक्ष्मजीवाणूचा चांगला अभ्यास केला जात नाही.\nबहुतेक जीवाणू प्रजाती एकतर गोलाकार असतात, ज्याला कोकी म्हणतात.(गाणे. कोकस, ग्रीक कोकोकोस, धान्य, बी पासून) किंवा दांडे-आकाराचे, ज्याला बॅसिलि म्हणतात.(गाणे. सूक्ष्म जंतू, लॅटिन बॅक्युलस , काठी पासून).काही जीवाणू, ज्याला व्हिब्रिओ म्हणतात, किंचित वक्र दांडे किंवा स्वल्पविरामाच्या आकाराचे असतात; इतरांना आवर्त -आकाराचे, स्पिरिला म्हणतात किंवा कडकपणे गुंडाळले जाऊ शकते, ज्याला स्पिरोकाइट्स म्हणतात.तारे-आकाराच्या जीवाणूसारख्या इतर अनेक असामान्य आकारांचे वर्णन केले गेले आहे..या विविध प्रकारचे आकार जीवाणू च्या पेशीची भिंत आणि पेशीकंकालनाद्वारे निर्धारित केले जातात आणि हे महत्त्वाचे आहे कारण ते पोषक घटकांच्या पृष्ठभागावर, पृष्ठभागाशी जोडण्यासाठी, द्रव्यांमधून पोहणे आणि भक्षकांपासून बचाव करण्याच्या जीवाणूंच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो.\nबऱ्याच जिवाणू प्रजाती फक्त एक पेशी म्हणून अस्तित्वात असतात, तर इतर वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यांमध्ये संबद्ध असतात:\nनेझेरिया डिप्लोइड (जोड्या), स्ट्रेप्टोकोकस स्वरुपाच्या साखळया आणि स्टेफिलोकोकस गट एकत्रित करून \"घडच्या द्राक्षे\" समूहात बनतात.जीवाणू गट अशा एक्टिनोबॅक्टेरियाची वाढवलेला तंतु ,मायक्सोबॅक्टेरियाच्या एकूणात, आणि यापासून अनेक प्रतिजैविके मिळतात क्लिष्ट हायफाइ म्हणून मोठ्या पेशी असणारे संरचना, तयार करू शकता.या बहुपेशीसारखा संरचना बहुतेक वेळा केवळ विशिष्ट परिस्थितीतच दिसतात. उदाहरणार्थ, अमीनो आम्ल् जाहीर तेव्हा मायक्सोबॅक्टेरिया आसपासच्या पेशी सदस्यांनी गणपूर्ती संवेदना, एकमेकांना दिशेने स्थलांतर, आणि लांब ५00 मायक्रोमेटर्स पर्यंत फळ संस्था तयार करण्यासाठी एकूण म्हणून ओळखणारे एक प्रक्रिया शोधण्यात आणि अंदाजे १,00,000 जिवाणू पेशी असलेले. या फलदार शरीरात, जीवाणू ���्वतंत्र कार्य करतात; उदाहरणार्थ, दहापैकी जवळजवळ एक पेशी फळ देणाऱ्या शरीराच्या शिखरावर स्थलांतर करते आणि मायक्सोस्पोर नावाच्या विशिष्ट सुप्त अवस्थेत फरक करते, जे कोरडे व इतर प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीस प्रतिरोधक असते.\nजीवाणू बहुधा पृष्ठभागावर चिकटून राहतात आणि जीवआवरण नावाची दाट एकत्रीकरण तयार करतात आणि मोठ्या आकारांची रचना सूक्ष्मजीव बुडविले म्हणून ओळखले जातात. या जीवआवरण आणि बुडविले खोली मध्ये अर्धा मीटर पर्यंत जाडी काही मायक्रोमीटर पासून असु शकतात, आणि जीवाणू, विरोधक आणि आर्केआ अनेक प्रजाती असू शकते. जीवआवरणमध्ये राहणारे जीवाणू पेशी आणि बाह्य पेशीय घटकांची जटिल व्यवस्था दर्शवितात, सूक्ष्मवसाहती सारख्या दुय्यम संरचना तयार करतात, ज्याद्वारे पोषक द्रव्यांचे अधिक चांगले प्रसार सक्षम करण्यासाठी चॅनेलचे नेटवर्क असतात. नैसर्गिक वातावरणात, जसे की माती किंवा वनस्पतींच्या पृष्ठभागावर, बहुतेक जीवाणू जीवआवरणच्या पृष्ठभागावर बांधलेले असतात. जीवआवरण औषधामध्ये देखील महत्त्वपूर्ण आहेत, कारण या रचना बहुतेक वेळेस तीव्र जीवाणूच्या संसर्गाच्या वेळी किंवा प्रत्यारोपित वैद्यकीय उपकरणांच्या संसर्गामध्ये असतात आणि जीवआवरणमध्ये संरक्षित जीवाणू वैयक्तिक पृथक्करण केलेल्या जीवाणूंपेक्षा जास्त मारणे कठीण असतात.\nजीवाणूच्या पेशीभोवती पेशी आवरण असते, जी प्रामुख्याने फॉस्फोलिपिड्स बनविली जाते. हा पडदा पेशीची सामग्री बंद करतो आणि पेशीमध्ये पोषणद्रव्ये, प्रथिने आणि साइटोप्लाझमच्या इतर आवश्यक घटकांना ठेवण्यासाठी अडथळा म्हणून काम करते. सुकेन्द्रिक पेशींच्या विपरीत, जीवाणूंमध्ये सहसा त्यांच्या साइटोप्लाझममध्ये नाभिक, कोशिके, क्लोरोप्लास्ट्स आणि सुकेन्द्रिक पेशींमध्ये उपस्थित असलेल्या इतर अंगक मोठ्या आवरण -बांधील रचनांचा अभाव असतो. तथापि, काही जीवाणूंमध्ये सायटोप्लाझममध्ये प्रथिने-बद्ध अंगक असतात जे कार्बॉक्सीसम सारख्या जीवाणूंच्या चयापचय घटकांना भाग करतात. याव्यतिरिक्त, पेशींमध्ये प्रथिने आणि केंद्रकाम्ल स्थानिकीकरण नियंत्रित करण्यासाठी आणि पेशीविभागाची प्रक्रिया व्यवस्थापित करण्यासाठी जीवाणूमध्ये बहु-घटक पेशीकंकाल असते.\nऊर्जा निर्मितीसारख्या बऱ्याच महत्त्वपूर्ण जीवरासायनिक प्रतिक्रिया��चे पडदा ओलांडून एकाग्रता प्रवण उद्भवते आणि बॅटरीशी एकरूप संभाव्य भिन्नता निर्माण होते. जीवाणूमध्ये अंतर्गत पडदा सामान्य अभाव या प्रतिक्रिया, अशा विद्युतपरमाणू वाहतूक अर्थ पेशीच्या केंद्राभोवती असणारा जीवद्रवाचा भाग आणि पेशी किंवा पेशीसमूहाबाहेर दरम्यान पेशी पडदा ओलांडून येऊ दरम्यान आढळतात. तथापि, बऱ्याच प्रकाशसंश्लेषक जीवाणूंमध्ये द्रव पडदा अत्यंत दुमडलेला असतो आणि प्रकाश-एकत्रित पडद्याच्या थरांसह बहुतेक पेशी भरतो. या प्रकाश-संकलन संकुले, हिरव्या गंधक जीवाणूयात गुणसूत्र नावाची लिपिड-बंदिस्त रचना देखील तयार होऊ शकते.\nजीवाणूमध्ये पडदा-बांधील केंद्रक नसते आणि त्यांची जनुकीय विशेषत: पेशीकेंद्रकाभ नावाच्या अनियमित आकाराच्या शरीरात जीवद्रवाचा स्थित डीएनएचा एकल परिपत्रक जीवाणू गुणसूत्र असते. पेशीकेंद्रकाभ त्याच्याशी संबंधित प्रथिने आणि आरएनएसह गुणसूत्र असते. इतर सर्व जीवांप्रमाणे, जीवाणूमध्ये प्रथिने तयार करण्यासाठी राइबोसोम असतात, परंतु जीवाणू यातील राइबोसोमची रचना सुकेन्द्रिक आणि आर्केआपेक्षा वेगळी असते.\nकाही जीवाणू अशा मधुजन, स्फुर-आम्ल क्षार, गंधक किंवा पॉलिहायड्रॉक्सीअलॅकोनेट्स सारख्या अंतर्भागात पोषण संचय उत्पादन करतात. प्रकाशसंश्लेषक सायनोजीवाणूसारखे जीवाणू अंतर्गत वायू रिक्तिका निर्माण करतात. त्याचा उपयोग ते त्यांच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करतात. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकाशात तीव्रता आणि पोषक पातळीसह पाण्याच्या थरात वर किंवा खाली जाण्याची परवानगी मिळते.\nपेशी पडद्याच्या बाहेरील बाजूला पेशीची भिंत आहे. जीवाणूच्या पेशीच्या भिंती पेप्टिडोग्लाकेन (ज्याला म्यूरिन देखील म्हणतात) बनलेले असतात, जे डी-एमिनो आम्ल असलेल्या पेप्टाइड्सद्वारे परस्पर दुवा पॉलिसेकेराइड साखळ्यापासून बनविलेले असतात. जीवाणूच्या पेशीच्या भिंती वनस्पती आणि बुरशीच्या पेशींच्या भिंतींपेक्षा भिन्न आहेत, जे अनुक्रमे वनस्पतीचे मूळ द्रव आणि चिटिनपासून बनविलेले आहेत. जीवाणूची पेशी भिंत आर्केआपेक्षा वेगळी आहे, ज्यात पेप्टिडोग्लाकेन नसते. पेशीची भिंत बऱ्याच जीवाणूंच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे आणि प्रतिजैविक केश शलाका (केश शलाका नावाच्या बुरशीने उत्पादित) पेप्टिडोग्लाकेनच्या संश्लेषणामध्ये एक पाऊल रोखून जीवाणू नष्ट करण्यास सक्षम आहे.\nजीवाणूंमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी भिंत मोठ्या प्रमाणात बोलत आहेत, जी जीवाणू यांना ग्रॅम-सकारात्मक जीवाणू आणि ग्रॅम-नकारात्मक जीवाणूमध्ये वर्गीकृत करतात. जीवाणूंच्या प्रजातींच्या वर्गीकरणासाठी दीर्घकालीन चाचणी असलेल्या पेशींच्या प्रतिक्रियेपासून नावे उद्भवली.\nग्रॅम-सकारात्मक जीवाणूंमध्ये पेप्टिडोग्लाइकन आणि टेकोइक आम्ल अनेक स्तर असलेली एक जाड पेशी भिंत आहे. याउलट, ग्रॅम-नकारात्मक जीवाणूंमध्ये तुलनेने पातळ पेशीची भिंत असते ज्यामध्ये पेप्टिडोग्लायकेनच्या काही थर असतात ज्याभोवती मेदबहुवारिकशर्करा आणि मेदप्रथिन असतात. बहुतेक जीवाणूंमध्ये ग्रॅम-नकारात्मक पेशीची भिंत असते आणि केवळ नक्कल आणि अॅक्टिनोजीवाणू (आधी अनुक्रमे कमी जी + सी आणि उच्च जी + सी ग्राम-सकारात्मक जीवाणू म्हणून ओळखले जाते) पर्यायी ग्राम-सकारात्मक व्यवस्था आहे. संरचनेतील हे फरक प्रतिजैविक संवेदनाक्षमतेत फरक आणू शकतात; उदाहरणार्थ, दुष्परिणाम केवळ ग्राम-सकारात्मक जीवाणू नष्ट करू शकते आणि दंडाकार जंतूंची प्रजाती शीतज्वर किंवा कशाणू कशदंडाणूसारख्या ग्राम-नकारात्मक रोगजनकांविरुद्ध कुचकामी ठरेल. काही जीवाणूंमध्ये पेशी भित्तिका संरचना असतात ज्या शास्त्रीयदृष्ट्या ग्रॅम सकारात्मक किंवा ग्राम-नकारात्मक नसतात. यामध्ये नाजूक दंडाकार वैद्यकीय महत्त्वाच्या जीवाणूंचा समावेश आहे ज्यात ग्रॅम सकारात्मक रोगाचा सूक्ष्मजंतूसारख्या जाड पेप्टिडोग्लाइकन पेशीची भिंत आहे, परंतु मेदयुक्त दुसरा बाह्य थर देखील आहे.\nबऱ्याच जीवाणूंमध्ये, कठोरपणे सज्ज केलेल्या प्रथिने रेणूंचा एस-थर पेशीच्या बाहेरील बाजूस अंतर्भाव करतो. हा थर पेशी पृष्ठभागासाठी रासायनिक आणि शारीरिक संरक्षण प्रदान करतो आणि स्थूलरेणु प्रसार अडथळा म्हणून कार्य करू शकतो. एस स्तर विविध परंतु मुख्यतः असमाधानकारकपणे समजले कार्ये आहेत, पण कॅम्पीलो मध्ये विषारीपणा घटक म्हणून कार्य आणि सूक्ष्म जंतू स्टिअर्थोर्मोफिलसमध्ये पृष्ठभाग एंझाइम म्हणून ओळखले जातात\nफ्लॅजेला कठोर प्रथिने संरचना आहे. त्यांचा व्यास सुमारे २० नॅनोमीटर आणि लांबी २० मायक्रोमीटर असते. ते गतिशीलतेसाठी वापरले जातात. फ्लॅजेला हा पेशीच्या पडद्याच्या ओलांडून विद्युतरासायनिक प्रवणाखाली अल्कच्या हस्तांतरणाद्वारे सोडलेल्या उर्जेद्वारे चालविला जातो.\nपालकत्व (कधीकधी \"संलग्नक पिली\" म्हणून ओळखले जाते) हे प्रथिने दंड तंतू असतात, सामान्यत: 2-10 नॅनोमीटर व्यासाचे असतात आणि कित्येक मायक्रोमीटरपर्यंत असतात.ते पेशीच्या पृष्ठभागावर वितरीत केले जातात आणि विद्युतपरमाणु सूक्ष्मदर्शकयंत्र खाली पाहिल्यावर बारीक केसांसारखे दिसतात.पालकत्व विश्वास आहे की ते घन पृष्ठभाग किंवा इतर पेशींच्या संलग्नतेमध्ये गुंतलेले आहेत आणि काही जीवाणू रोगजनकांच्या विषाणूसाठी आवश्यक आहेत. पिली (गाणे. पायलस) पेशीसारखा परिशिष्ट आहेत, पालकत्वपेक्षा किंचित मोठे आहेत, जे संयुग्मन नावाच्या प्रक्रियेत जिवाणू पेशींमध्ये अनुवांशिक सामग्रीचे हस्तांतरण करू शकतात जिथे त्यांना संयुग्म पिलि किंवा लैंगिक पिलि म्हणतात (खाली जिवाणू अनुवांशिकता पहा). ते चळवळ व्युत्पन्न देखील करतात जेथे त्यांना चतुर्थ पिली प्रकार म्हणतात.\nग्लायकोपुटक बऱ्याच जीवाणूयाद्वारे त्यांच्या पेशींच्या सभोवताल तयार केले जाते आणि रचनात्मक जटिलतेमध्ये बदल होते: बाहेरील बहुलक पदार्थांच्या अव्यवस्थित बारीक थरापासून अत्यंत संरचित बीजकोषपर्यंत.या रचना महाभक्षी (मानवी रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग) सारख्या सुकेन्द्रिक पेशींच्या वेढण्यापासून बचाव करू शकतात.ते प्रतिपिंडे म्हणून देखील कार्य करू शकतात आणि पेशींच्या ओळखीमध्ये सामील होऊ शकतात. तसेच ते पृष्ठभागाशी संलग्नक आणि बायोफिल्म्स तयार करण्यास मदत करतात.\nया पेशीच्या संरचना विधानसभा जिवाणू विमोचन प्रणाली अवलंबून आहे. बाह्यत्वचा मध्ये किंवा पेशी सुमारे वातावरणात पेशीच्या केंद्राभोवती असणारा जीवद्रवाचा भाग हे हस्तांतरण प्रथिने.अनेक प्रकारचे स्राव प्रणाली ज्ञात आहेत आणि या रचना बहुतेक वेळा रोगजनकांच्या विषाणूसाठी आवश्यक असतात, म्हणून त्यांचा सखोल अभ्यास केला जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०२१ रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण���याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/obc-reservation-lost-due-to-negligence-of-maharashtra-government/", "date_download": "2021-07-25T00:32:39Z", "digest": "sha1:Z67QV5AIDWKE6DVGDVEEUYCIOQ5FT7NG", "length": 9388, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आघाडी सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं : बावनकुळे करणार राज्यभर आंदोलन – Dainik Prabhat", "raw_content": "\nआघाडी सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं : बावनकुळे करणार राज्यभर आंदोलन\nनागपूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपलं आहे. या सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं. त्यामुळे या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.\nओबीसींच्या आरक्षण प्रश्नाशी केंद्राचा संबंध येत नाही. हा राज्याचा विषय आहे. राज्य सरकार खोटं बोलत आहे. सरकारने तातडीने डाटा तयार करावा. एका महिन्यात आयोग स्थापन करून तीन महिन्यात डाटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टात दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.\nचंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधत ओबीसी आरक्षणावरून राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारेच ओबीसींना आरक्षण दिलं. त्यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता.\nमात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. महाविकास आघाडी सरकार झोपलं आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं, असा आरोप बावनकुळे यांनी केला.\nसर्वाच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आयोगाची स्थापना केली नाही. हे दुटप्पी सरकार आहे. ओबीसींच्या मतांवर हे सरकार आलं. मात्र ओबीसींवरच अन्याय करत आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n”अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं; मी फाटक्या तोंडाचा…”\nमार्शल आर्ट आर्टिस्टच्या यादीत विद्युत जमवाल\nनागपुरात फायरिंग; विरोध करणाऱ्यावर थेट झाडल्या गोळ्या\nमुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही : पडळकरांची टीका\nमनोज ठवकर मृत्यू प्रकरण : नागपुरात पोलीस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित\nनागपुरात उभे राहणार आपत्ती निवारण केंद्र\nअनिल देशमुखांच्या काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा; साडेतीनशे कोटींची…\n शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा\n#Video : नागपुरात प्रेयसीने दिली होती दरोड्याची टीप; ज्वेलर्समधील लुटीचा थरार…\nनागपूर : नवीन तंत्रज्ञानावर सिमेंट रस्त्यांच्या कामाला गती – केंद्रीय मंत्री…\nमित्रांना कॉन्फरन्स कॉल करुन व्यक्त केली शेवटची ‘ती’ इच्छा; नंतर तरुणाची…\nकोल्हापूरच राजकारणच वेगळं : महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nनागपुरात फायरिंग; विरोध करणाऱ्यावर थेट झाडल्या गोळ्या\nमुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही : पडळकरांची टीका\nमनोज ठवकर मृत्यू प्रकरण : नागपुरात पोलीस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-commonly-mispronounced-words-5826966-PHO.html", "date_download": "2021-07-24T23:16:02Z", "digest": "sha1:MXMP5CI4YTE42M5NOEVJXND5Y2P2PDU4", "length": 3398, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Commonly Mispronounced Words | तुम्हीही चुकीच्या पद्धतीने बोलता का हे इंग्रजी शब्द, जाणून घ्या योग्य पद्धत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुम्हीही चुकीच्या पद्धतीने बोलता का हे इंग्रजी शब्द, जाणून घ्या योग्य पद्धत\nयूटिलिटी डेस्क- रोज आपण अनेक इंग्रजी शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारतो. मात्र बहुतांश जण चुकीच्या पद्धतीने ते शब्द उच्चारत असल्याने आपल्यालाही तशा उच्चारणाची सवय पडते. मात्र मुळात ते चुकीचे असते. मुलाखत किंवा व्यावसायिक संभाषणावेळी यामुळे आपल्यावर लाजिरवाणे होण्याची वेळ येऊ शकते. थोडेसे लक्ष दिल्यास ही समस्या आपल्याला कायमची दूर होऊ शकते.\nमध्य भारतातील सर्वात मोठी एज्युकेशनल ट्रेनिंग सेंटर सीएच एजमेकर, इंदौरचे डायरेक्टर सौरभ शर्मा सांगत आहेत, इंग्रजीतील काही असे शब्द जे बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने उच्चारतात आणि येथे जाणुन घ्या त्यांना योग्य उच्चारण्याची पद्धत.\nपुढील स्लाइडवर जाणून घ्या, सामान्य इंग्रजी शब्द ज्यांना बहुतांश जण चुकीच्या पद्धतीने उच्चारतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/kannada-booklet-shri-ganesh-idol-according-to-science/", "date_download": "2021-07-25T00:44:52Z", "digest": "sha1:GC2VVSLXMUBEHQELURV7JMCHXE2K5DNU", "length": 15662, "nlines": 351, "source_domain": "sanatanshop.com", "title": "ಶ್ರೀ ಗಣೇಶಮೂರ್ತಿ ಶಾಸ್ತ್ರಕ್ಕನುಸಾರ ಮತ್ತು ಸಾತ್ವಿಕವಾಗಿರಬೇಕು ! – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nमारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nश्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सात्त्विक असावी \nदत्त (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nविवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )\nशक्ति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/controversial-bicycle-stand-proposal-thane-canceled-decision-ruling-shiv-sena-375495?amp", "date_download": "2021-07-25T00:51:55Z", "digest": "sha1:C3NYIIG5KA52QNDUK2HXMUHD2KLVIHFL", "length": 11154, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ठाण्यातील वादग्रस्त सायकल स्टॅंडचा प्रस्ताव रद्द! सत्ताधारी शिवसेनेचा निर्णय", "raw_content": "\nठाणे शहरात सायकल पुरविण्याच्या बदल्यात जाहिरातीचे हक्क देण्याचा ठेका सध्या वादग्रस्त ठरला आहे. या ठेकेदाराला अजून काही सुविधा देण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता.\nठाण्यातील वादग्रस्त सायकल स्टॅंडचा प्रस्ताव रद्द\nठाणे ः ठाणे शहरात सायकल पुरविण्याच्या बदल्यात जाहिरातीचे हक्क देण्याचा ठेका सध्या वादग्रस्त ठरला आहे. या ठेकेदाराला अजून काही सुविधा देण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता. पण प्रस्तावात गोंधळ असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेकडून घेण्यात आला.\nहेही वाचा - ग्रामीण भागात 9 लाख घरकुले उभारण्याचा निर्धार; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा\nसायकल स्टॅंडचा प्रस्ताव यापूर्वी वेगळ्या ठेकेदाराच्या नावाने करण्यात आला आहे. मात्र आजच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा दुसऱ्याच कंपनीच्या नावाने प्रस्ताव आला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे यांनी केला. त्यामुळे हा प्रकार कसा झाला, कोणाच्या चुकीमुळे झाला, याची चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर इतर नगरसेवकांनी देखील या वादग्रस्त प्रस्तावाला विरोध केल्याने अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रस्तावच रद्द करत असल्याचे जाहीर केले.\nठाणे शहर स्मार्ट सिटी होणार असल्याची चर्चा घडवून, एका कंपनीला शहरातील महत्त्वाच्या 50 ठिकाणी स्टॅण्डसाठी मोफत जागा देण्यात आली. त्याचबरोबर खेवरा सर्कल येथील महापालिकेच्या इमारतीतील दोन मजले मोफत दिले. तसेच सायकल स्टॅण्डवर होणाऱ्या जाहिरातीसाठी पालिकेकडून कोणताही कर आकारला जात नाही. त्याबदल्यात या कंपनीने सुमारे अडीच वर्षांपूर्वी केवळ पाचशे सायकली दिल्या. या सायकलची किंमत केवळ 17 लाख 50 हजार रुपये होती. शहरातील महत्त्वाच्या व जाहिरातींच्या फलकाचे बक्कळ भाडे मिळणाऱ्या भागात कंत्रटदाराने सायकल स्टॅण्ड उभे केले आहेत. पालिकेने कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतरही, नागरिकांकडून भाडे आकारले जात होते. त्यामुळे ही योजना पूर्णपणो फसल्याचा आरोप होत होता.\nहेही वाचा - यंदा महापरिनिर्वाणदिनाचे थेट प्रक्षेपण; शिवाजी पार्कवर नागरी सुविधा नाही\nत्यानंतरही ठेकेदाराला नव्याने ऊर्जा देण्यासाठी पुन्हा प्रस्तावात बदल करून महासभेच्या पटलावर आणण्यात आला होता. त्यानुसार यापूर्वी संबंधित ठेकेदाराला सायकल स्टॅण्डच्य शेल्टरवर जाहिरात करणे शक्य नसल्याने त्याला आता रस्ता दुभाजकावर 20 बाय 10 मोजमापाचे जाहिरात फलक उभारण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता.\nदरम्यान यापूर्वी सायकल प्रकल्प राबविण्यासाठी \"मीडिया पार्टनर' या ठेकेदारास जागा व जाहिरात अधिकार तसेच अटी-शर्ती यांना महासभेने मान्यता दिली होती. परंतु प्रत्यक्षात \"साईनपोस्ट इंडिया प्रा. लि.' यांना ठेका देण्यात आला कसा, असा प्रश्न नगरसेविका रुचिता मोरे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी देखील यावर आक्षेप घेत, सायकल उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऍप डाऊनलोड केल्यानंतरही सायकल उपलब्ध होत नाही, केवळ ठेकेदाराला जाहिरातीच्या मोबदल्यात मलिदा लाटता यावा यासाठीच हा अट्टाहास करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच इतर सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. सायकल योजनाच पंक्चर झाली असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. एकूणच सदस्यांनी घेतलेला आक्षेप लक्षात घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रस्ताव रद्द करत असल्याचे स्पष्ट केले.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/farmers-protest-kisan-andolan-supreme-court-notice-to-twitter-and-narendra-modi-govt-over-fake-news-content-128221875.html", "date_download": "2021-07-25T00:09:44Z", "digest": "sha1:7BLFGBTTPREIDEJGYDYMSWSLRE432XDQ", "length": 8511, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Farmers Protest (Kisan Andolan); Supreme Court Notice To Twitter And Narendra Modi Govt Over Fake News Content | देशद्रोही पोस्ट आणि फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी यंत्रणा बनवण्याबाबत सुप्रीम कोर्टाची ट्विटर, केंद्र सरकारला नोटीस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nट्विटरवर कारवाई:देशद्रोही पोस्ट आणि फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी यंत्रणा बनवण्याबाबत सुप्रीम कोर्टाची ट्विटर, केंद्र सरकारला नोटीस\nभारतीय कायदे मानावेच लागतील; माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा फेसबुक, ट्विटरला इशारा\nकेंद्र सरकारनंतर आता फेक न्यूज आणि देशद्रोही पोस्टबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर कारवाई केली आहे. भाजप नेते विनीत गोयनका यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने ट्विटर आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. कोर्टाने ट्विटर आणि केंद्र सरकारला असे मॅकेनिजम बनवण्यास सांगितले आहे, ज्यामुळे फेक न्यूज आणि देशद्रोही किंवा भडकाऊ पोस्टवर आळा घातला येईल. याशिवाय कोर्टाने बोगस अकाउंट्सवरही कारवाई करण्यास सांगितले आहे. चीफ जस्टिस एसए बोबडे यांनी सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला याला प्रस्तावित सोशल मीडिया रेगुलेशनमध्ये सामील करण्यास सांगितले आहे.\nदेशाला तोडणाऱ्या पोस्ट थांबवाव्या लागतील\nयाचिकेत भाजप नेते विनीत गोयनका म्हणाले की, मागील काही वर्षात ट्विटर आणि सोशल मीडियाद्वारे देशाला तोडणाऱ्या बातम्या आणि मेसेज व्हायरल केलेजात आहेत. यामुळे देशाच्या एकतेला धोका आहे. याद्वारे हिंसा केली जाऊ शकते. यासाठी एखादी व्यवस्था करावी, ज्यामुळे अशा प्रकारच्या पोस्टवर आळा घातला येईल.\nभारतीय कायदे मानावेच लागतील; माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा फेसबुक, ट्विटरला इशारा\nट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना केंद्र सरकारने गुरुवारी कडक इशारा दिला. केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत त्यांच्या नावांचा उल्लेख करत म्हटले, ‘सोशल मीडियाने सामान्य नागरिकांना ताकद दिली आहे. डिजिटल इंडिया प्रोग्राममध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आम्हीही सोशल मीडियाचा सन्मान करतो. त्यामुळे तुम्ही येथे व्यापार करा, पैसे कमवा, पण जर त्यामुळे फेक न्यूजला (बनावट बातम्या) आणि हिंसाचाराला प्रोत्साहन मिळत असेल तर आम्ही कारवाई करू. कुठलाही प्लॅटफॉर्म असो, तुम्हाला भारतीय कायद्यांचे आणि राज्यघटनेचे पालन करावेच लागेल.’\nप्रसाद म्हणाले, ‘आम्ही ट्विटर व इतर सोशल मीडिया कंपन्यांना देशाचे नियम-कायदे यांची माहिती दिली आहे. कॅपिटल हिल्सवर (अमेरिकी संसद) झालेल्या हिंसाचारासाठी एक व लाल किल्ल��यासाठी वेगळे नियम कसेे वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे निकष मंजूर नाहीत.’ सभागृहात प्रसाद म्हणाले, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण काही विषयांवर आवश्यक निर्बंध असतील, असे कलम १९-अ मध्येही नमूद करण्यात आले आहे.\nप्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यात झालेल्या गोंधळानंतर वाद वाढला\nप्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान व नंतरच्या गोंधळानंतर सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांच्यात वाद वाढला. सरकारने ट्विटरला एक हजारपेक्षा जास्त बनावट चिथावणीखोर अकाउंट बंद करण्यास सांगितले होते. ट्विटरने यावर बुधवारी म्हटले होते की, आम्ही सुमारे ५०० अकाउंट बंद केले आहेत. तथापि, यानंतरही कंपनीची भूमिका सहकार्य करण्याची नाही, असे मानण्यात आले. त्यानंतर सरकारची ही प्रतिक्रिया आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3697/State-level-essay-competition-for-teachers.html", "date_download": "2021-07-24T22:57:37Z", "digest": "sha1:IGXLFRHVN5LW5TL6ESQLMARTPH7QIJ65", "length": 7234, "nlines": 52, "source_domain": "naukriadda.com", "title": "शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nशिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nराज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी शिक्षण मंडळाने सन 2020-21 या वर्षाकरिता निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम ता.15 जानेवारी 2021 अशी आहे. राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.\nनिबंध स्पर्धेसाठी तंत्रस्नेही शिक्षक-काळाची गरज, वाचनसमृद्धी- शिक्षकांसाठी अपरिहार्य, उपक्रमशीलता आणि शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक- शरीर / मन: स्वास्थ्य, नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका हे पाच विषय देण्यात आली आहेत. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांमार्फत आपले निबंध मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, बालचित्रवाणी शेजारी शिवाजीनगर पुणे- 411004 किंवा विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळ या पत्त्यावर 15 जानेवारी 2021 अखेर पोहोचतील अशारितीने समक्ष सादर करावेत किंवा पोष्टाने पाठवावेत. पाकिटावर“माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन 2020-21”असा ठळक उल्लेख करावा\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/727-duheri/", "date_download": "2021-07-24T23:13:59Z", "digest": "sha1:2IDRBDC2WKDTRSQH2NCUKZXASTYFBNZT", "length": 8452, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘दिल दोस्ती दुनियादारी’ नंतर ‘दुहेरी’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome टीव्ही मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ नंतर ‘दुहेरी’\n‘दिल दोस्ती दुनियादारी’ नंतर ‘दुहेरी’\nसंजय जाधवची नवी मालिका ३० मेपासून स्टार प्रवाहवर\n‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या घवघवीत यशानंतर संजय जाधव पुन्हा एकदा ‘दुहेरी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा असलेल्या या मालिकेचे कथानक एक बहीण आपल्या बहिणीवर आलेल्या संकटावर मात करीत स्वत:ची ओळख विसरून कसे दुहेरी आयुष्य जगते यावर आधारित आहे.\n‘दिल दोस्ती दोस्ती दुनियादारी’सारख्या धमाल मालिक���नंतर संजय जाधव हे स्टार प्रवाह वाहिनीवर दुहेरी मालिकेच्या रुपात एक दमदार थ्रिलर छोट्या पडद्यावर आणली आहे.\nमालिकेची संकल्पना जितकी उत्तम आहे तितकीच त्यातील स्टार कास्टदेखील जबरदस्त आहे. उर्मिला निंबाळकर ही या मालिकेत प्रमुख आणि दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे तसेच तिच्या लहान बहिणीची भूमिका केली आहे अमृता पवारने. आतापर्यंत आपण ज्यांना विनोदी भूमिका उत्तमरित्या वठवताना पहिले आहे असे अभिनेता सुनील तावडे यात ‘परसू’ नामक खलनायकाच्या भूमिकेत सगळ्यांना थक्क करतील यात शंकाच नाही.याशिवाय निवेदिता सराफ, तुषार दळवी, रवींद्र महाजनी असे दिग्गज कलाकार आपल्याला या मालिकेतून एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत.\nकौटुंबिक, प्रेम कहानी मालिकेनंतर रहस्यमय मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवेल आणि मनोरंजनही करेल हे मात्र नक्की आहे.कधीही न पाहिलेली दोन बहिणींची थरारक मालिका ‘दुहेरी’ प्रेक्षक पाहू शकणार आहेत ३० मेपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह एचडीवर.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/techniques-of-matki-cultivation-know/", "date_download": "2021-07-24T23:55:25Z", "digest": "sha1:FBR4CD62WSBKNGL3WO3XJEGU5INAWZ55", "length": 12655, "nlines": 118, "source_domain": "krushinama.com", "title": "तंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन क���ू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nतंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या\nएक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते.\nमटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून आणि तिला आच्छादन करून वाढते. ते सु. ४० सेंमी. उंच वाढते. तिच्या जवळजवळ वाढणाऱ्या फांद्यांवर भरपूर लव असते. पाने संयुक्त व त्रिदली असतात; प्रत्येक पिच्छिकेचे ३–५ भाग असतात. अनुपर्णे अरुंद व टोकदार असतात. खोडावर लहान पिवळ्या फुलांच्या मंजिऱ्या लांबट दांड्यावर येतात. शेंगा लहान, गोलसर, २–६ सेंमी. लांब आणि तपकिरी असून त्यात ४–९ बिया असतात. बिया वेगवेगळ्या रंगांच्या असून बहुधा पिवळट तपकिरी, पांढरट हिरव्या किंवा ठिपकेदार काळ्या असतात. परागण कीटकांमार्फत होते.\nविदर्भासाठी मोट नं. ८८ (उत्पादन एकरी २-३ क्विंटल)\nपश्चिम महाराष्ट्रासाठी एमबीएस- २७ (उत्पादन एकरी ३-४ क्विंटल)\nमोट नं. ८८ हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात बळी पडते, तर एमबीएस- २७ हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात प्रतिकारक आहे.\nहलकी – मध्य प्रकारची जमीन, कमी पाणी धारण क्षमतेची, पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होणारी जमीन लागते.\nचोपण, क्षारयुक्त, पानथळ जमिनीत मटकीची लागवड करू नये.\nकमी पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड मुख्यत्वे केली जाते.\nजमिनीची खोल नांगरट करून पावसाच्या आगमनानंतर उभी – आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी एकरी ५-६ गाड्या कुजलेले शेणखत टाकून, काडी-कचरा- धसकटे इत्यादी वेचून शेत तयार ठेवावे.\nसाधारणतः ६०-७० मि. लि. पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी.\nपिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिन्यांचा आहे. ओलिताच्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा अथवा गहू पीक घेण्यासाठी या पिकाची वेळेत पेरणी आवश्यक ठरते.\nउशिरात उशिरा ऑगस्टच्या मध्याप���्यंत या पिकाची लागवड करता येते.\nपेरणीपूर्वी २ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डाझिम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.\nमटकीची पेरणी तिफणीने, सरत्याने, पाभरीने अथवा काकरीच्या साह्याने करतात.\nएकरी साधारणतः ५-६ किलो बियाणे लागते.\nपेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी. राखावे. पेरणीची खोली ३-४ सेंमी. राखावी.\nसलग पेरणीसाठी मूग, उडीद, सोयाबीनप्रमाणे प्रत्येक चौथी, पाचवी अथवा सहावी ओळ खाली ठेवून, नंतर डवऱ्याच्या फेरीवेळी गाळ पाडून घ्यावा. अशा पट्टापेर पद्धतीमुळे उत्पादनात १५-२० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य होते.\nतण व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरवातीचे ३०-४५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. नंतर पीक पूर्ण शेत व्यापत असल्याने तणांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो. पीक २० दिवसांचे व ३० दिवसांचे असताना डवऱ्याचा फेर द्यावा. यादरम्यान निंदणी करून ओळीतील तणांचा बंदोबस्त करावा.\nपेरतेवेळी एकरी ३० किलो डीएपी व साधारणतः १५ किलो एमओपी द्यावे.\nपेरणी वेळी एकरी ८ किलो गंधक दिल्यास फायद्याचे ठरते.\nजाणून घ्या मुतखड्याची लक्षणे व त्यावरील काही उपाय….\nदुपारी जेवण झाल्यावर झोपल्याने होऊ शकतात ‘या’ व्याधी\nजाणून घ्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे\n त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक\nजाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=9568", "date_download": "2021-07-24T22:45:09Z", "digest": "sha1:OOTV6TGR63GLDHEGHSUI7GTIQ3C3UVKU", "length": 9595, "nlines": 128, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाड्यातील केतन जाधवने केले एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome लक्षवेधी वाड्यातील केतन जाधवने केले एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत\nवाड्यातील केतन जाधवने केले एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत\nपालकमंत्री विष्णु सवरा यांच्याकडून अभिनंदन\nराजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि 25 मे : वाडा तालुक्यातील माधवराव काणे अनुदानित आश्रम शाळा, देवगाव येथील केतन सीताराम जाधव या अकरावी इयत्तेतील आदिवासी विद्यार्थ्याने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर 23 मे रोजी पहाटे 5 वाजुन 10 मिनिटांनी पादाक्रांत केले. त्याच्या या कामगिरीबद्दल आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णु सवरा यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.\nराज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या मिशन शौर्य 2019 या एव्हरेस्ट मोहिमेत केतन जाधव याच्यासह एकूण नऊ आदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विविध ठिकाणी घेतलेल्या खडतर प्रशिक्षणानंतर हा चमू एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यासाठी गेला होता. 23 मे रोजी भल्या पहाटे या नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास घडवला आहे. सुग्रीव, सुरज, अंतुबाई, चंद्रकला, मनोहर, मुन्ना, अनिल, हेमलता आणि केतन अशी ही मोहीम यशस्वी केलेल्या नऊ एव्हरेस्ट विरांची नावे आहेत.\nया धवल यशाबद्दल या सर्वांचे अभिनंदन करण्याबरोबरच मोहीम पूर्ण करण्यात योगदान दिलेल्या आदिवासी विकास विभागातील सर्व अधिकार्यांचे सवरा यांनी आभार मानले आहेत.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleपालघरचा गड शिवसेनेने जिंकला\nNext articleदहशतवादी घुसल्याच्या चर्चेने वसईत खळबळ\nकै. नाथालाल ओझा यांची 24 जानेवारी रोजी डहाणू येथे शोकसभा\nआजपासून शहरी भागात अनावश्यक घराबाहेर पडण्यास मनाई\nभरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा\nबोईसरमधील कंपनीत स्फोट- ३ कामगारांचा मृत्यू\nपालघर पोलीस दलाच्या नवीन व अत्याधुनिक संकेतस्थळाचे उद्घाटन\nविकासवाडीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी भाग्यवान\nबंदी असलेल्या मागूर माशांचे संवर्धन; विक्रमगडमध्ये तिघांवर गुन्हे\nपदावनती झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nडहाणू : स्नेहवर्धक मंडळात अध्यक्ष व सचिव विरुद्ध कार्यकारी मंडळ\nपालघर जिल्हा परिषदेच्या 15 सदस्यांची व 14 पंचायत समिती सदस्यांची निवड...\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-ayurvedic-treatment-on-cough-tuberculosis-asthma-hiccup/", "date_download": "2021-07-24T22:43:44Z", "digest": "sha1:IDDLRJ6CKSVDQSTZAWRXVJKAHG6E4LUS", "length": 16123, "nlines": 351, "source_domain": "sanatanshop.com", "title": "खोकला, क्षय, दमा, उचकी आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / आयुर्वेद\nखोकला, क्षय, दमा, उचकी आदी विकारांवर आयुर्वेदीय ���पचार\nया ग्रंथात श्वसनमार्ग, फुप्फुसे, फुप्फुसांवरील आवरण (प्ल्यूरा) आणि कान यांच्या रोगांचेविवेचन आणि उपचार दिले आहेत. हा ग्रंथ वैद्यकीयविद्यार्थी, वैद्य, डॉक्टर व सर्वांनाच उपयोगी पडेल.\nखोकला, क्षय, दमा, उचकी आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार quantity\nडॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत आठवले (एम्.डी. (पीडिअॅट्रिक्स), डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्.) आणि डॉ. कमलेश वसंत आठवले (एम्.डी. (पीडिअॅट्रिक्स), डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्., एफ्.ए.ए.पी. (पीडिअॅट्रिक्स अँड निओनेटॉलॉजी) (अमेरिका))\nBe the first to review “खोकला, क्षय, दमा, उचकी आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार” Cancel reply\nनाक, घसा अन् स्वरयंत्र यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार (श्वसनमार्गातील संसर्गजन्य विकारांवरील उपचारांसह)\nधान्ये, डाळी, भाज्या, फळे आणि मसाले यांचे औषधी गुणधर्म\nदुधाचे पदार्थ, सुकामेवा, तेल आदींचे औषधी गुणधर्म\nमूत्रवहनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार\nतापावरील आयुर्वेदीय उपचार (योग्य आहार-विहार यांसह)\nआयुर्वेदीय औषधांचे गुणधर्म आणि औषधनिर्मिती\nअपचन, उलटी, पोटदुखी आदींवर आयुर्वेदीय उपचार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2021-07-24T22:51:04Z", "digest": "sha1:4ZIBW44PKBR4JEKGZPEOOYTHE57JMYEU", "length": 34887, "nlines": 79, "source_domain": "shekharpatil.com", "title": "वाचकप्रिय वेद प्रकाश < Shekhar Patil", "raw_content": "\nभारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधीक लोकप्रिय लेखकांपैकी एक म्हणून गणले जाणार्या वेद प्रकाश शर्मा यांनी न���कताच अखेरचा श्वास घेतला. अगदी शालेय वयापासूनच कादंबरी लेखनाचा श्रीगणेशा करणार्या शर्मा यांनी खप, कमाई आणि अर्थातच लोकप्रियतेचा उत्तुंग मापदंड प्रस्थापित केला आहे. साहित्य क्षेत्रातील मातब्बरांनी कितीही नाके मुरडली तरी कथित अभिजात लिखाणापेक्षा किती तरी पटीने त्यांची पुस्तके वाचली जात आहेत. कधी काळी मीदेखील त्यांच्या कादंबर्या अक्षरश: अधाशेपणाने वाचल्या आहेत. शर्मा यांच्या जाण्याने हा कालखंड पुन्हा एकदा आठवला.\nमाझ्यावर झालेल्या वाचनसंस्काराच्या प्रारंभीच्या स्मृती या प्राथमिक शाळेतील आहेत. हायस्कूलमध्ये आल्यानंतर वाचनाला थोडी दिशा मिळाली. बाल साहित्य वाचत असतांना रहस्य, रोमांचकारी जग खुणावू लागले. यात अपरिहार्यपणे अनेक पॉप्युलर लेखक आयुष्यात आले. डिटेक्टीव्ह स्टोरीजचे वेड लागले. सुदैवाने बालमित्रांमध्ये प्रदीप धांडे याच्या रूपाने मला वाचनवेडा सवंगडी मिळाला. आम्ही दोघांनी अनेक पुस्तकांचा फडशा पाडला. दोन्हीही सपाटून वाचणारे. यात प्रदीपचा वाचनाचा निकष हा पुस्तकाच्या आकारावरून ठरायचा (आताही हाच निकष आहे ). अमुक-तमुक पुस्तक इतके जाड आहे (येथे तो अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांच्या माध्यमातून त्याचा आकार दर्शवत असे ). अमुक-तमुक पुस्तक इतके जाड आहे (येथे तो अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांच्या माध्यमातून त्याचा आकार दर्शवत असे ) आणि पुस्तक जितके मोठे तितकेच ते उत्तम असा त्याचा कयास असे. आणि याच वयात कुठे तरी हिंदी उपन्यास आमच्या आयुष्यात आले. याची काही वैशिष्ट्ये मनाला भावली. एक तर ती अतिशय स्वस्त आणि आमच्या निकषात बसणारी (म्हणजेच जाडजूड ) आणि पुस्तक जितके मोठे तितकेच ते उत्तम असा त्याचा कयास असे. आणि याच वयात कुठे तरी हिंदी उपन्यास आमच्या आयुष्यात आले. याची काही वैशिष्ट्ये मनाला भावली. एक तर ती अतिशय स्वस्त आणि आमच्या निकषात बसणारी (म्हणजेच जाडजूड ) असत. यातच त्याची शीर्षके ही उत्कंठा वाढविणारी असत. आणि अर्थातच याच रहस्य, रोमांचयुक्त मसाला ठासून भरलेला असे. येथूनच आयुष्यातील एक अतिशय रोमहर्षक कालखंड सुरू झाला. यात प्रदीपसोबत शहरातील विविध वाचनालये, पुस्तक विक्रेते आदी भोवतालही आपोआपच समावला. यातच आमचा नरेंद्र महाजन हा दुसरा मित्रही थोड्या प्रमाणात का होईना उपन्यास वाचू लागला. साधारणत: पाच-सात वर्षांपर्यंत आम���ा हा ‘रोमान्स’ सुरू राहिला. यथावकाश प्रदीप हा शिक्षणानिमित्त वरोरा येथे गेला. तर नरेंद्र सीआरपीएफमधील नोकरीनिमित्त भारतभर फिरू लागला. तरी ते दोन्ही घरी आल्यानंतर याबाबत चर्वण होतच असे. सर्वप्रथम यातून मी आणि नंतर प्रदीप बाहेर पडत गंभीर वाचनाकडे वळलो. नरेंद्र मात्र शेवटपर्यंत (दुर्दैवाने तो पुढे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला.) हेच वाचत राहिला. प्रदीप आणि माझ्यासारख्या अगदी पुस्तकी किड्यांपासून ते रांगडा गडी असणार्या नरेंद्रसारख्यापर्यंतच्या तरूणांना बांधून ठेवणारे असे या उपन्यासांमध्ये काय होते हा प्रश्न नाही तर यात काय नव्हते) असत. यातच त्याची शीर्षके ही उत्कंठा वाढविणारी असत. आणि अर्थातच याच रहस्य, रोमांचयुक्त मसाला ठासून भरलेला असे. येथूनच आयुष्यातील एक अतिशय रोमहर्षक कालखंड सुरू झाला. यात प्रदीपसोबत शहरातील विविध वाचनालये, पुस्तक विक्रेते आदी भोवतालही आपोआपच समावला. यातच आमचा नरेंद्र महाजन हा दुसरा मित्रही थोड्या प्रमाणात का होईना उपन्यास वाचू लागला. साधारणत: पाच-सात वर्षांपर्यंत आमचा हा ‘रोमान्स’ सुरू राहिला. यथावकाश प्रदीप हा शिक्षणानिमित्त वरोरा येथे गेला. तर नरेंद्र सीआरपीएफमधील नोकरीनिमित्त भारतभर फिरू लागला. तरी ते दोन्ही घरी आल्यानंतर याबाबत चर्वण होतच असे. सर्वप्रथम यातून मी आणि नंतर प्रदीप बाहेर पडत गंभीर वाचनाकडे वळलो. नरेंद्र मात्र शेवटपर्यंत (दुर्दैवाने तो पुढे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला.) हेच वाचत राहिला. प्रदीप आणि माझ्यासारख्या अगदी पुस्तकी किड्यांपासून ते रांगडा गडी असणार्या नरेंद्रसारख्यापर्यंतच्या तरूणांना बांधून ठेवणारे असे या उपन्यासांमध्ये काय होते हा प्रश्न नाही तर यात काय नव्हते हे विचारणे अधिक संयुक्तीक ठरणार आहे. येथेच वेदप्रकाश शर्मा आणि त्यांच्यासारख्या अन्य हिंदी लेखकांची महत्ता स्पष्टपणे अधोरेखित होते.\nमराठीतल्या अगदी बाबूराव अर्नाळकर यांच्यापासून ते सुहास शिरवळकर, बाबा कदम तसेच अन्य जनप्रिय लेखकांना साहित्य क्षेत्रातील मंडळी जशी हेटाळणीच्या नजरेने बघायची तीच स्थिती हिंदीतही आहे. गत शतकाचा विचार करता प्रेमचंद, अज्ञेय, जैनेंद्र कुमकार, फणीश्वरनाथ रेणू आदींसारख्या लेखकांनी गद्य लिखाणात सृजनातल्या नवनवीन शिखरांना स्पर्श केला. मात्र लोकप्रियतेच्या ���ाबतीत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने दुसरे लेखक पुढे राहिले. रहस्य, रोमांच, हेरगिरी, गुन्हेगारी, घातपात, गुढ, पारलौकीक शक्ती आदी विषय मानवाला आदीम कालखंडापासून आकर्षित करत आलेले आहेत. प्राचीन साहित्य, दंतकथा आणि लोककथांमध्ये याला प्रमुख स्थान आहे. आधुनिक साहित्यातही याचा वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘साहित्य’ म्हणून याला अद्याप मान्यता मिळालेली नसली तरी याची महत्ता नाकारता येत नाही. बाबू देवकीनंदन खत्री यांच्या ‘चंद्रकांता’ या ग्रंथाला वाचण्यासाठी अनेक जण प्रयत्नपूर्वक हिंदी शिकले होते ही बाब आजही एखाद्या दंतकथेसारखी सांगितली जाते. याचप्रमाणे हिंदीच्या प्रचार-प्रसारात बॉलिवुडसोबत उपन्यासही कारणीभूत ठरले ही बाब कुणी नाकारू शकत नाही. यात मोठा वाटा होता तो हिंदी पॉकेट बुक्सचा मराठी प्रमाणेच हिंदीतल्या मुख्य धारेतील पुस्तकांचे मूल्य हे खूप जास्त असतांना पॉकेट बुक्स हे अगदी सर्वसामान्यांना परवडणारे असे. ही पुस्तके पुनर्प्रक्रिया केलेल्या स्वस्त कागदावर छापलेली असत. अर्थात अन्य पुस्तकांच्या तुलनेत छपाई सरस नसतांनाही त्या साहित्यात नसणारा रोमांच व उत्कंठा या पुस्तकांच्या वाचनात अनुभवता येत असे. साठच्या दशकात गुलशन नंदा आणि रानू हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते. नंदा यांच्या कादंबर्यांनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला शर्मिली, खिलौना, झील के उस पार आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत. साधारणत: याच कालखंडात इब्ने सफी, सुरेंद्र मोहन पाठक आणि ओमप्रकाश शर्मा यांच्या रहस्यमय कादंबर्यांनी धुमाकुळ घालण्यास प्रारंभ केला. हिंदी पॉकेट बुक्सच्या दोन प्रमुख धारांचे हे त्या कालखंडातील प्रमुख लेखक होते. यातील एका धारेत साधारणत: प्रेमासह सामाजिक विषयांना तर दुसर्यात रहस्याला प्राधान्य दिलेले असे. (अलीकडे हा भेद जवळपास समाप्त झाला आहे.) या पार्श्वभूमिवर सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी वेद प्रकाश शर्मा यांचे हिंदी उपन्यास लिखाणात आगमन झाले. खरं तर त्यांना बालपणापासूनच लिखाणाची आवड होती. अगदी दहावीत असतांना त्यांनी पहिली कादंबरी लिहली तरी ती कुणी छापण्यासाठी तयार नव्हते. त्या काळात अनेक नवखे लेखक हे दुसर्या मातब्बर लेखकांसाठी ‘घोस्ट रायटर’ म्हणून क���म करत. यामुळे वेदप्रकाशजींनी मन मारून आपली कादंबरी शंभर रूपयात विकून टाकली. ती तेव्हाचे लिखाणातील मान्यवर नाव असणार्या वेद प्रकाश कांबोज यांच्या नावाने छापून आली. तेव्हा शर्मा कुटुंबियांना पैशाची गरज असल्याने वेद प्रकाश यांनी सुरवातील २४ कादंबर्या दुसर्या लेखकाच्या नावांनी लिहल्या. मात्र या तुफान लोकप्रिय झाल्यामुळे अखेर त्यांना स्वत:च्या नावाने ‘दहकते शहर’ ही कादंबरी लिहण्याची संधी मिळाली. अर्थात यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.\nवेदप्रकाश शर्मा यांनी एकूण १७६ हिंदी कादंबर्या लिहल्या. यातील ‘वर्दी वाला गुंडा’ने तर लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला. १९९३ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीसाठी एखाद्या नवीन चित्रपटासारखी जाहिरात करण्यात आली होती. देशभरातून अनेक ठिकाणी याची अगावू नोंदणी करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी या कादंबरीच्या १५ लाख प्रती हातोहात खपल्या. आजवर याच्या आठ कोटींपेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. आजवर रहस्य रंजनाची सम्राज्ञी म्हणून गणल्या जाणार्या अगाथा ख्रिस्ती हिच्या पुस्तकांच्या दोनशे कोटींच्या वर प्रति खपल्या असून ती खपाबाबत जगात ‘ऑल टाईम ग्रेट’ म्हणून गणली जाते. मात्र प्रत्येक पुस्तकाची पाच लाखांची आवृत्ती हातोहात खपणार्या वेद प्रकाश शर्मा यांच्या सर्व पुस्तकांचा खप हा अगाथा ख्रिस्ती यांच्यापेक्षा किती तरी अधिक असल्याचे दिसून येते. यामुळे वेद प्रकाश शर्मा हे भारतच नव्हे तर जागतिक पातळीवरील सर्वाधीक वाचले जाणारे लेखक ठरतात. कधी काळी रेल्वे स्थानकावरील ए.एच. व्हिलर या साखळी पुस्तक विक्रेत्या कंपनीपासून ते देशाच्या अगदी कान्याकोपर्यातील पुस्तकांच्या दुकानांमधून त्यांची पुस्तके विकली जात. आता जमान बदलला असला तरी ऑनलाईन विक्रीतही वेद प्रकाश शर्मा मागे नाहीत ही बाब लक्षणीय आहे. मराठी, हिंदीसह बहुतांश भारतीय भाषांमध्ये हजार-दोन हजार पुस्तकांची एक आवृत्ती प्रकाशित होत असते. याचा विचार करता पुस्तकांचा खप, यातून होणारी कमाई आणि अर्थातच लोकप्रियतेच्या निकषावर वेद प्रकाश शर्मा यांच्या जवळपासही जाणारा कुणी असू शकत नाही. मात्र मुख्य प्रवाहातील हिंदी साहित्यिकांनी शर्मा यांना लेखक म्हणून कधी मान्यता दिलीच नाही. अमृतलाल नागर यांचा अपवाद वगळता कु���ी साहित्यिकाने त्यांच्या सृजनाचे कौतुक केले नाही. अर्थात स्वत: वेद प्रकाशजींना याचा कधी खेद वाटला नाही. त्यांनीदेखील आपण प्रेमचंद सोडून कुणीही हिंदी लेखक वाचला नसल्याचे अनेकदा ठासून सांगितले. आपले लिखाण आणि मुख्य धारेतील लिखाणात फरक काय असा प्रश्नदेखील त्यांनी अनेकदा जाहीरपणे केला. मात्र त्यांना कुणी उत्तर दिले नाही. अर्थात साहित्य क्षेत्राने मान्यता दिली नसली तरी कोट्यवधी वाचकांच्या हृदयावर राज्य करण्याचा योग त्यांच्या नशिबात होता. भारतीय लेखकांना अत्यंत तुटपुंजे मानधन मिळते. मुळातच पुस्तके कमी खपतात. यातच प्रकाशक आणि लेखकांमधील व्यवहार अनेकदा आतबट्टयाचे असतात. मात्र हिंदीतील विख्यात उपन्यासकारांना रग्गड मानधन मिळत असे. वर उल्लेख केलेल्या गुलशन नंदा यांना तर साठ आणि सत्तरच्या दशकात एकेका कादंबरीचे लाखो रूपये मिळत असत. त्यांच्या कादंबर्यांचे हक्क मिळवण्यासाठी चित्रपट निर्माते धडपडत असत. नंदा यांच्यानंतर वेद प्रकाश शर्मा यांनीही याच पध्दतीने खप आणि कमाईचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या कादंबर्यांवरही चित्रपट बनले. यात अनाम, बहू मांगे इन्साफ, इंटरनॅशनल खिलाडी, सबसे बडा खिलाडी आदींचा समावेश होता. अजूनही त्यांच्या काही कादंबर्यांवर चित्रपटाचे काम सुरू आहे. मध्यंतरी आमीर खान आणि अक्षयकुमार यांनी शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चित्रपटाबाबत चर्चा केली होती. कधी काळचा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटासाठी अक्षयकुमारने त्यांना गळ घातली होती. मात्र आता वेद प्रकाश शर्मा यांच्या मृत्यूमुळे हा चित्रपट अधांतरी राहणार हे स्पष्ट आहे.\nटिपीकल हिंदी उपन्यासाप्रमाणेच वेद प्रकाश शर्मा यांच्या पुस्तकांचीही सहजपणे ओळखून येणारी काही ठळक वैशिष्ट्ये होती. एक तर यात सज्जन विरूध्द दुर्जन असा लढा अतिशय रोमांचकारी पध्दतीने रंगविलेला असे. यातील सिक्रेट एजंट विजय त्याचा भाचा विकास व कायद्याचे शिक्षण नसतांनाही भल्याभल्या वकिलांना मात देणारा केशव पंडित, डिटेक्टीव्ह विभा जिंदल हे नायक तर अलफांसे व सिंगही सारख्या खल नायकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची मांडणी अगदी ठसठशीत असे. याच्या जोडीला प्रत्येक पुस्तकात अन्य पात्रांची फौज साकारलेली असे. अनेक लेखकांनी आपल्या लिखाणातून श्रुंगारा���ा प्राधान्य दिलेले असून वेद प्रकाश शर्मा यांनीही क्वचित प्रसंगी याचा वापर केला होता. मात्र अगदी उत्तान पातळीवर ते कधी घसरले नाहीत. त्यांचा मुख्य भर हा रहस्यमय वातावरणाचे सजीव चित्रण करण्याकडेच होता. त्यातील काही टिपीकल शब्दांनी सजलेली वाक्ये (उदा. कोठी, साया आदी) वाचून आम्हाला जाम हसू येत असे. त्यांच्या पुस्तकांमधील अनेक खटकेबाज संवाद आम्ही एखाच्या चित्रपटाच्या ‘डायलॉग’प्रमाणे एकमेकांना ऐकवत असत. इतर हिंदी उपन्यासांप्रमाणे त्यांच्या पुस्तकांमध्येही विलक्षण प्रभावशाली शब्दांमध्ये त्यांच्या आगामी पुस्तकांचे ‘टिझर्स’ दिलेले असत. कधी काळी चित्रपटगृहांमध्ये आगामी सिनेमांचे ‘ट्रेलर’ ज्या भक्तीभावाने पाहिले जात अगदी त्याचप्रमाणे हे ‘टिझर्स’ त्या पुस्तकाबाबत उत्कंठा जागृत करण्याचे काम करत असत. एकंदरीत ‘पैसा वसूल’ अशा प्रकारचा वाचनानंद पुरविण्यात वेद प्रकाश शर्मा यांचा हातखंडा होता. याचमुळे त्यांच्यावर समाजाच्या विविध स्तरांमधील लक्षावधी लोकांनी जीवापाड प्रेम केले. आपल्या जवळपास पावणे दोनशे पुस्तकांमधून त्यांनी आपल्या विलक्षण लिखाण शैलीतून शेकडो पात्रे अक्षरश: जीवंत केलीत. मोजक्या दुर्बोध पुस्तकांच्या माध्यमातून अवघ्या काही हजार वाचकांपर्यंत पोहचून साहित्यिक म्हणून मिरवणार्या ढुढ्ढाचार्यांच्या तुलनेत ही कामगिरी देदीप्यमान असली तरी वेद प्रकाश शर्मा यांना शेवटपर्यंत प्रस्थापितांनी ‘लेखक’ म्हणून स्वीकारले नाही. खरं तर अलीकडच्या काळात कथित अभिजात आणि लोकप्रिय लिखाणातील वैश्विक पातळीवर बर्यापैकी नाहीसा झालेला आहे. यामुळे डॅन ब्राऊन, जे.के. रोलिंग, जेफ्री आर्चर, जॉन ग्रिशम आदी लोकप्रिय लेखकांना मुख्य धारेतील साहित्य क्षेत्राची मान्यता मिळाली आहे. भारतात मात्र अद्याप हा भेद आहेच. नाही म्हणायला अलीकडेच ‘हार्पर कॉलिन्स’ सारख्या विख्यात प्रकाशन संस्थेने इब्ने सफी आणि सुरेंद्र मोहन पाठक यांच्या उपन्यासांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत.परिणामी येणार्या काळात तरी वेद प्रकाश शर्मा यांनी मान्यता मिळेल ही त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. अर्थात त्यांच्यासह अन्य लोकप्रिय लेखकांच्या सृजनाला ‘पल्प फिक्शन’ म्हणजे हिंदीत लुगदी साहित्य वा घासलेटी साहित्य म्हणून हिणवण्याचा प्रकारही बंद होईल अशी अपेक्षा करण्यासही हरकत नाही.\nआज वेद प्रकाश शर्मा यांचे लिखाण वाचण्याचे सोडून बरीच वर्षे उलटून गेली. आता अगदी कुणी पैसे देऊन त्यांची एखादी कादंबरी वाचण्याचे सांगितले तरी मन धजावणार नाही. मात्र त्या कालखंडातील अनेक दिवस शर्माजींच्या लिखाणाने सुगंधीत केलेत याबद्दल हृदयात कृतज्ञतेची भावना नक्कीच आहे. शर्मा यांच्यापुढील वाचनाचा खूप मोठा पल्ला गाठला. यात देश-विदेशातील ख्यातनाम बेस्ट सेलर्सपासून ते अभिजात साहित्याचा समावेश आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात वाचनाची दिशाही बदलली. आता तर बराच ‘चुजी’ झालोय. काय वाचावे यापेक्षा ‘काय वाचून वेळ वाया घालू नये’ याची दक्षता घेणे किती आवश्यक आहे याची जाणीवदेखील झाली. खरं तर आता वाचन करतांना ‘उपयुक्तता’ हाच एकमेव निकष असतो. युटिलीटीच्याही पलीकडे आणि खरं तर अगदी कोणताही हेतू नसतांना निखळ आनंद म्हणून वाचण्याचा काळ आता परत येणार नाहीच. मात्र असे असले तरी त्या मंतरलेल्या कालखंडाबाबत माझ्या मनात नक्कीच कृतज्ञता आहे. उमलत्या वयातील प्रत्येक बाब आपल्याला आयुष्यभर पुरून उरणारी असते. या वयातील मैत्री, प्रेम सारेच काही मर्मबंधातल्या ठेवीसमान ’ याची दक्षता घेणे किती आवश्यक आहे याची जाणीवदेखील झाली. खरं तर आता वाचन करतांना ‘उपयुक्तता’ हाच एकमेव निकष असतो. युटिलीटीच्याही पलीकडे आणि खरं तर अगदी कोणताही हेतू नसतांना निखळ आनंद म्हणून वाचण्याचा काळ आता परत येणार नाहीच. मात्र असे असले तरी त्या मंतरलेल्या कालखंडाबाबत माझ्या मनात नक्कीच कृतज्ञता आहे. उमलत्या वयातील प्रत्येक बाब आपल्याला आयुष्यभर पुरून उरणारी असते. या वयातील मैत्री, प्रेम सारेच काही मर्मबंधातल्या ठेवीसमान याच प्रमाणे वाचन संस्कारातील प्राथमिक टप्पा हा बाळबोध असला तरी त्याबाबत लज्जा वाटण्याचे काही एक कारण नाही. म्हणूनच या कालखंडाचे एक नायक असणार्या वेद प्रकाश शर्मा यांना मानाचा मुजरा \nरविशच्या सृजनाचा ‘प्राईम’ टाईम \nमै हिंदुस्तानी मुसलमाँ हू \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफाद���’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nमै हिंदुस्तानी मुसलमाँ हू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_469.html", "date_download": "2021-07-25T00:01:11Z", "digest": "sha1:3DV5IZ54TZOCKCIAQYMW2OFJOBH476YU", "length": 7109, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा\nमुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nमुंबई महानगर क्षेत्रात सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले.एमएमआर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी ठाणे,रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचा आढावाही घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना श्री. शिंदे यांनी केली.\nमुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:21:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/car-sold-by-shilpa-shettys-husband-raj-kundra-involved-in-hit-and-run-case-in-bangalore-128221917.html", "date_download": "2021-07-25T00:52:16Z", "digest": "sha1:LRJU342IPWUSZSE4RVA7IBODVZSYYP3S", "length": 5364, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Car Sold By Shilpa Shetty’s Husband Raj Kundra Involved In Hit and run Case in Bangalore | वाहनांना धडक देऊन पळालेल्या ऑडीचा मालक निघाला शिल्पा शेट्टीचा पती, नंतर कळाले की, दोन महिन्यांपूर्वीच विकली होती कार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफसता-फसता वाचले राज कुंद्रा:वाहनांना धडक देऊन पळालेल्या ऑडीचा मालक निघाला शिल्पा शेट्टीचा पती, नंतर कळाले की, दोन महिन्यांपूर्वीच विकली होती कार\nमागील रविवारी बंगळुरुमध्ये एका ऑडी चालकाने ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. पोलिसांनी आता या कारची ओळख पटवली असून ही कार शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या नावावर असल्याचे रिपोर्ट्समध्ये पोलिस सुत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे. मात्र कुंद्रा यांनी 2 महिन्यांपूर्वीच ही कार विकली होती.\nपोलिसांनी सांगितले की, \"संबंधित कार शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या नावावर असल्याचे मुंबईच्या RTO अधिकाऱ्यांकडून समजले. राज कुंद्रा यांनी दोन महिन्यांपूर्वी ती कार बंगळुरूच्या एका कार डिलरला विकल्याचे त्यांच्या मॅनेजरने सांगितले. वाहनाच्या कागदपत्रांमध्ये अजूनही राज कुंद्रा यांचे नाव होते. ते बदलले नव���हते.\"\nकार डीलरने कबूल केली चूक\nमोहम्मद साहब अशी कार डिलरची ओळख पटली आहे. अपघातावेली मोहम्मद साहब हेच गाडी चालवत होते. पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर ते म्हणाले की, \"मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे घटनास्थळी थांबलो नाही. मी अपघातातील वाहनांची नुकसान भरपाई देण्यात तयार आहे.\"\nरविवारी दुपारी 2:45 वाजता घडली घटना\nसदरील घटना रविवारी दुपारी 2.45 वाजता घडली. MH-02-BP-0010 क्रमांकाची ऑडी R8 ने सेंट मार्क्स मार्गावर एका हॉटेलजवळ एक ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. कुणाला काही समजायच्या आत कार तेथून गायब झाली होती. ऑटोड्राइवर आणि दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली मात्र वाहनांचे बरेच नुकसान झाले होते. या प्रकरणी कब्बन पार्क वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-when-dara-thrashed-shahid-kareena-3516041.html", "date_download": "2021-07-25T00:54:54Z", "digest": "sha1:FHDQLEOEXVAHJMD5BK74NJXTJL37LY5E", "length": 2716, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "when dara thrashed shahid-kareena | करीनाला तोकड्या कपड्यात पाहून चिडले होते दारा सिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकरीनाला तोकड्या कपड्यात पाहून चिडले होते दारा सिंग\nदारा सिंग आज आपल्यात नसले तरी चित्रपटांच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यातच राहतील. 'जब वुई मेट' या हिंदी चित्रपटात दारा सिंग शेवटचे झळकले होते. या चित्रपटात दारा सिंग करीना कपूरच्या आजोबांच्या भूमिकेत होते. चित्रपटात खूप दृश्यांमध्ये ते नसले तरीदेखील काही दृश्यांमधलाच त्यांचा स्क्रिन प्रेझेन्स जबरदस्त होता.\nचित्रपटातले त्यांचे संवाद लोकप्रिय झाले होते. चित्रपटातल्या एका सीनमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये असलेल्या करीनाला ते चांगलीच खरीखोटी सुनावतात.\nपाहा, दारा सिंग यांच्या 'जब वुई मेट' या शेवटच्या चित्रपटाची झलक या व्हिडिओमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-rememory-of-sachin-tendulkar-close-friend-of-krishan-sudama-4437313-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:48:10Z", "digest": "sha1:4PZS4KIZNIIDGJZHZ3RFD25MUPTWCD6W", "length": 4430, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rememory Of Sachin Tendulkar: Close Friend Of Krishan-Sudama | आठवणीतील सचिन: कृष्ण-सुदाम्याची जिवलग मैत्री कायम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआठवणीतील सचिन: कृष्ण-���ुदाम्याची जिवलग मैत्री कायम\nनागपूर - ते 1988 चे वर्ष असावे. चुणचुणीत सचिन एका स्पर्धेत मुंबईकडून खेळायला आला तो मुंबईचा कप्तान म्हणूनच. व्हीसीएत कामाला असलेला 17 वर्षे वयाचा नरेश वाघमोडे मुंबई संघाच्या व्यवस्थेत होता.\nसचिनला सराव देण्यासाठी बॉलिंग करण्यापासून त्याच्या जेवणाची सारी व्यवस्था नरेशने सांभाळली होती. सायंकाळच्या फुरसतीच्या क्षणी लहानग्या सचिनला आमदार निवासाच्या आवारात स्वत:च्या सायकलवर फिरवल्याचे क्षण आजही नरेशच्या स्मृतिपटलावर कायम आहेत. अगदी तेव्हापासून सचिन आणि नरेश हे जिगरी दोस्त बनले आहेत.\nनरेश आता नागपुरातील जयताळा परिसरात कुटुंबासह राहतो. पण, तो कायम सचिन व त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असतो. नागपुरात येताच सचिन तेंडुलकर नरेश कुठे आहे, मला त्याला भेटायचेय, अशी विनंती व्हीसीएच्या पदाधिकाºयांकडे नेहमी करतो. नोकरीच्या निमित्ताने मुंबईतील दीड वर्षाच्या वास्तव्यात नरेशचा मुक्काम सचिनच्या कलानगर येथील साहित्य सहनिवास या निवासस्थानीच असायचा.\nसचिनसाठी नरेशचा खास डबा\nसचिन नागपुरात येतो त्या वेळी त्याला जेवणाचा खास डबा पोहोचवण्याची जबाबदारी नरेशवर असते. खाºया पाण्यात उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा सचिनला फार आवडतात. त्यामुळे नागपुरात आला की ती त्याची खास डिमांड असते. सचिनसह धोनी आणि जहीरही त्यात हमखास वाटेकरी असतात. सचिन अत्यंत मनमिळाऊ असल्याचे तो म्हणतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t2446/", "date_download": "2021-07-25T00:36:59Z", "digest": "sha1:M77XRKYZ3ARA4QPA2SSJFZ3SQFS4XMHL", "length": 7482, "nlines": 140, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-राकेश पवारच्या निमित्ताने", "raw_content": "\nAuthor Topic: राकेश पवारच्या निमित्ताने (Read 1217 times)\n***** आजची वात्रटिका *****\nते जन्माने पारधी आहेत.\n’ध’ चा ’मा’ करणारे\nहा याचाच पूरावा की,\nकधी रानातील कणसं आहेत \nविसरतो तीसुद्धा माणसं आहेत \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: राकेश पवारच्या निमित्ताने\nRe: राकेश पवारच्या निमित्ताने\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: राकेश पवारच्या निमित्ताने\nRe: राकेश पवारच्या निमित्ताने\nराकेश पवार हा १५ वर्षांचा पारधी समाजातील एक मुलगा.\nखरे म्हणजे होता.असेच आता म्हणावे लागेल.\nवाटमारीच्या प्रकारात तो आहे असा गावकर्य���ंचा त्याच्यावर संशय होता.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील भवानवाडी हे त्याचे गाव.\nकेवळ संशयावरून त्याला गावकर्यांनी नुकतेच ठेचून मारले.\nज्या दिवशी ’वाटमारी’ चा प्रकार घडला त्या दिवशी राकेश त्याच्या शाळेत हजर होता.\nताजा कलम: या वाटमारी तील खर्य़ा आरोपींना आजच अटक केलीय पोलिसांनी.\n पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो \nवात्रटिकांचे संदर्भ दिल्याने वात्रटिका समजायला सोपी जाईल,\nहे खरे असले तरी मला ते योग्य वाटत नाही.म्हणून मी सोबत तपशिल द्यायचा टाळतो.\nवात्रटिकांची त्यामूळे प्रासंगिका होऊन जाते.\nयाचा अर्थ वात्रटिका वात्रटिका ही प्रासंगिका नसते असा मात्र माझा दावा नाही.\nप्रसंगामुळे तर ती कळतेच,मात्र प्रसंग वगळूनही ती ’वात्रटिका’ उरली पाहिजे असा माझा आग्रह असतो.\nवात्रटिका ही क्षणिका...प्रासंगिका....’वृत्त’ कविता... ठरावीच त्याहीपेक्षा ती चिरंजिवी ठरावी असे मला नम्रपणे वाटते.\nसोबत तपशिल द्यायचा टाळतो.\nवाचत रहा...नवा दिवस...नवी वात्रटिका \nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: राकेश पवारच्या निमित्ताने\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/836566", "date_download": "2021-07-25T01:10:21Z", "digest": "sha1:NEDKZ6MMFJD5IN3PRWOVDBZLHQPAA7WV", "length": 2459, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मायक्रोनेशिया (देश)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मायक्रोनेशिया (देश)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:२६, २२ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n३७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०१:३६, १४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\n०३:२६, २२ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-beware-of-imposter-babas/", "date_download": "2021-07-24T22:52:15Z", "digest": "sha1:FRT5JBPYVIDBJM6IOIOP7U2DYMYI2B57", "length": 15717, "nlines": 332, "source_domain": "sanatanshop.com", "title": "पाखण्डी बाबाओंसे सावधान – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / हिन्दू धर्म एवं संस्कार / खरे और पाखंडी साधु-संत\nजिसकी कथनी और करनी एक समान हो, वह वन्दनीय है इसके उत्तम उदाहरण हैं सन्त इसके उत्तम उदाहरण हैं सन्त सन्तोंका आचरण सदैव आदर्श, अनुकरणीय और समाजके लिए मार्गदर्शक होता है \nउनके आचरण और मार्गदर्शन का अनुसरण कर अनेक लोग परमार्थके मार्गपर मार्गक्रमण करते हैं तथा ईश्वरकी भक्ति करते हुए ईश्वरसे एकरूप होते हैं; परन्तु वर्तमान कलियुगमें समाजको पारमार्थिक मार्गदर्शन करनेवाले ऐसे सन्त दुर्लभ हैं \nउसके स्थानपर प्रतिष्ठा और सम्मान के लोभी तथाकथित सन्त समाजका दिशादर्शन करनेके स्थानपर उसे भ्रमित करते दिखाई देते हैं तीव्र अहंभाव और लोकैषणा, ईश्वरप्राप्तिके स्थानपर धनप्राप्तिकी ओर ध्यान, ऐसे अनेक दुर्गुणोंसे भरे ये तथाकथित साधु, सन्त, बाबा, महाराज आदिके उदाहरण इस ग्रन्थमें दिए हैं \nपाखण्डी बाबाओंसे सावधान quantity\nCategory: खरे और पाखंडी साधु-संत\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले एवं सद्गुरू डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे\nसाधु-सन्तों का महत्त्व एवं कार्य\nपाखण्डी साधु, सन्त एवं महाराज\nपाखण्डी साधु-सन्तों से हो रही धर्महानि\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/900", "date_download": "2021-07-25T00:09:40Z", "digest": "sha1:ZS22MNL77LUDRPU2D355AHEMHT42VZAL", "length": 10528, "nlines": 175, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | रंगाचें निधन 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''आई, मी थोडे दिवस घरीं जाऊन येतें. बाबांना सारें सांगून येते. आमच्या लग्नाला त्यांचा आशीर्वाद घेऊन येतें. ते प्रसन्न झाले तर प्रभूची कृपा. मग मी रंगाला घेऊन कोठेंतरी दूर जाईन. हवेच्या ठिकाणी तो बरा होईल. तो इतक्यांत तुम्हां आम्हांला नाहीं सोडून जाणार. त्याच्या कलेचा सुगंध सर्वत्र दरवळेपर्यंत तो कसा जाईल येऊ ना घरीं जाऊन येऊ ना घरीं जाऊन \n''ये बाळ. तुझें प्रेम पाहून मला धन्यता वाटली. सावित्रीची आठवण झाली. सत्यवान् मरणार असें जाणूनहि तिनें त्यालाच माळ घातली. तुझी प्रीति, तुझी निष्ठा त्याच तोलाची. ये जाऊन. तुझे वडील तुला दूर लोटणार नाहींत. थोडा वेळ रागावतील, रुसतील. परंतु पुन्हां तुला जवळ घेतील. ये जाऊन.''\nनयना आज सायंकाळच्या गाडीनें जाणार होती. हल्लीं घरांत तीच स्वयंपाक करी. कधी संध्याकाळी ताई करी. ताई आतां विरक्ताप्रमाणें वागे.\n''नयना, लौकर ये परत. रंगाची मला काळजी वाटते. भाऊ वरुन आनंदी दिसला, हंसला खेळला, तरी त्याचें जीवन पोखरलें गेलें आहे.''\n''मी त्याला कोठेंतरी नेईन''\n''परंतु वडील नाहीं प्रसन्न झाले तर \n''तर मी कोठेंतरी नोकरी करीन आणि तुम्ही भाऊला घेऊन कोठें तरी सुंदर हवेच्या ठिकाणी रहा. रंगाच्या बोटांतील दिव्य कला जरी या माझ्या बोटांत नसली तरी मीहि सुंदर चित्रें काढूं शकते. मुंबईस मुलींचा चित्रकलावर्ग चालवीन. रंगाला मी मरुं देणार नाहीं. तुम्ही भाऊची घ्याल काळजी मी लागतील तितके पैसे पाठवीन.''\n''मी शिकलेली असतें तर मीच पाठवले असते. तुम्ही रंगाबरोबर गेलां असतां. घरीं जाऊन तर या.''\n''ताई, मला तुम्ही असें नका म्हणूं.''\n''अजून एखादेवेळेस तें तोंडात येतें. नयना, रंगावर किती तुझें प्रेम मला वाटे की रंगावर माझें प्रेम आहे. ती भूल होती. तो माझा भाऊच आहे. तुमचें पत्र मी फाडले, फोटो फाडलें मला वाटे की रंगावर माझें प्रेम आहे. ती भूल होती. तो माझा भाऊच आहे. तुमचें पत्र मी फाडले, फोटो फाडलें माणूस किती द्वेषीमत्सरी असतो. तुम्ही माझ्याजवळ प्रेमानें वागतां. मनांत अढी ठेवलीत नाहीं. रंगा, तुम्ही, सुनंदाआई, सारीं थोर माणसें.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/JOHN-GRISHAM.aspx", "date_download": "2021-07-25T00:18:15Z", "digest": "sha1:57IDHP2J5CGOGB65LF4N6OTVEL4SGP4V", "length": 18155, "nlines": 158, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-russian-businessman-model-wife-shows-off-her-diamond-ring-5605104-PHO.html", "date_download": "2021-07-24T22:47:49Z", "digest": "sha1:QT5BLGLNSW3WZCRLKCZB6QW3H562BCOX", "length": 4758, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Russian Businessman Model Wife Shows Off Her Diamond Ring | ही आहे रशियन टायकूनची WIFE, पोस्ट केला 70 कॅरेट डायमंड रिंगचा PHOTO - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nही आहे रशियन टायकूनची WIFE, पोस्ट केला 70 कॅरेट डायमंड रिंगचा PHOTO\nरशियन बिलेनियरची पत्नी केस्निया त्सरितसिना आणि तिची डायमंड रिंग (इन्सेटमध्ये)....\nमॉस्को- रशियन टायकून अलेक्से सापोवालोवची पत्नी केस्निया त्सरितसिनाने अॅनिवर्सिरीत गिफ्ट मिळालेल्या डायमंड रिंगचा फोटो शेयर केला आहे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पतीकडून तिला 70 कॅरेट डायमंड रिंग भेट मिळाली. ज्याची किंमत सुमारे 58 कोटी रूपये आहे. केस्निया व्यावसायाने एक मॉडेल आहे आणि सोशल मीडियात आपले लग्झरी लाईफचे फोटोज शेयर करते. काय लिहले पोस्टमध्ये...\n- 27 वर्षाची केस्नियाने रिंगचे फोटो पोस्ट करत त्याला एक नॉर्मल ज्वेलरी म्हटले. तिने लिहले की, माझा पती मला गिफ्ट खरेदी करण्यासाठी कधीही कंजूसपणा करत नाही. त्यानेच ठरवले की, 30 कॅरेटची रिंग आता माझ्यासाठी पुरेशी नाही आणि त्याने ही 70 कॅरेटची रिंग गिफ्ट केली.\nआधी पोस्ट केली होती हार्ट शेपच्या रिंगचा फोटो-\n- केस्नियाने त्याआधी सुद्धा एक हार्ट शेपची स्टोन रिंगचा फोटो पोस्ट केला होता. मात्र, आता या स्टोनला आता या मोठ्या डायमंडने रिप्लेस केले आहे.\n- हे कपल रशिया आणि दुबईत आपला बहुतेक वेळ घालवते. तेथे केस्निया नेहमी आपल्या बेन्टले कारमध्ये दिसते.\nआपली फिगर परफेक्ट असल्याचे सांगते-\n- केस्निया आपल्या फिगरला परफेक्ट असल्याचे सांगते. तिचे म्हणणे आहे की, दोन बाळंतपणानंतरही मी स्वत:ला खूपच फिट ठेवले आहे. मी एक मॉडेल आहे आणि फिगरमध्ये राहणे किती गरजेचे असते हे मला माहित आहे.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, केस्नियाचे फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-cold-wave-at-nashik-4437606-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:28:07Z", "digest": "sha1:6KZI5QU4FCS6R6UMWIEBBWZFMDV3Y7OG", "length": 3628, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "cold wave at nashik | थंडीने नाशिककरांना भरली हुडहुडी, किमान 9.7 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nथंडीने नाशिककरांना भरली हुडहुडी, किमान 9.7\nनाशिक- नाशिक शहरात रविवारी (दि. 17) 9.7 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली आहे. या हंगामातील नाशिकचे आतापर्यंतचे हे सर्वात कमी तपमान असल्याने शहरवासीयांना थंडीने चांगली हुडहुडी भरली आहे.\nबंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडू किनारपट्टी���्या पुढे गेले आहे. त्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली आहे.\nकमी दाबाचे क्षेत्र आता लक्षद्विप आणि केरळकडे सरकले आहे. यामुळे महाराष्ट्रातील हवामान कोरडे झाले असून, त्यामुळे थंडीचा कडाका वाढत आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत किंचितशी थंडी लांबली असली तरी ती पडण्यास सुरुवात झाली आहे. या हंगामात प्रथमच पारा 9.7 म्हणजे 10 अंशांच्या खाली गेला आहे. कमाल तपमानही 28.7 अंश सेल्सिअस असल्याने दुपारी काही प्रमाणात गारवा होता. वार्याचा वेग प्रतितास चार किलोमीटर असल्याने थंडीची झुळूक जाणवत होती.\nशहरातील आतापर्यंतचे किमान तपमान\n22 आणि 23 नोव्हेंबर 2001 8.0\n28 जानेवारी 2002 5.0\n6 जानेवारी 2003 8.0\n19 जानेवारी 2005 6.0\n26 जानेवारी 2006 6.6\n8 फेब्रुवारी 2008 3.5\n7 जानेवारी 2011 4.4\n9 फेब्रुवारी 2012 2.7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nashik-godakath-issue-3520128.html", "date_download": "2021-07-25T00:40:30Z", "digest": "sha1:QG5YONEK4KXGZP727Y3VOA65SIYYC3JZ", "length": 4312, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nashik godakath issue | पोलिसांचे आता मिशन ‘सुरक्षित गोदाघाट’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिसांचे आता मिशन ‘सुरक्षित गोदाघाट’\nपंचवटी - गोदाघाटाची स्वच्छता करण्यास महापालिका कमी पडत असली तरी पर्यटकांचे व भाविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी पंचवटी पोलिसांनी मिशन ‘सुरक्षित गोदाघाट’ हाती घेतले आहे. या अभियानअंतर्गत गोदाघाट परिसरातील विविध भागांमध्ये येणार्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खास उपाययोजना करण्यात येणार आहेत.\n> पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत एक अधिकारी चार कर्मचार्यांची गस्त. दोन शिफ्टमध्ये हे काम चालणार.\n> विविध परिसरामध्ये साध्या वेशात पोलिस कर्मचारी तैनात करणार.\n> येणार्या भाविकांवर तसेच संशयितांवर नजर ठेवली जाणार.\n> धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाणार.\n> पर्यटनासाठी व रामकुंडावर येणार्या भाविकांच्या वस्तू मोठय़ा प्रमाणावर चोरीला जातात.\n> रिक्षाचालक मनमानी करून प्रवाशांची लुबाडणूक करतात.\n> भाविकांची फसवणूक केली जात असल्याच्या भरपूर तक्रारी.\n> परिसरातील चोरट्यांकडून होते मोठय़ा प्रमाणावर लूट.\nभाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोहीम - मागील काही दिवसांमध्ये भाविकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम महत्त्वाची आहे. शांतता समिती व पुरोहित संघानेही सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली होती. बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mary-koms-loss-in-athletics-attitude-after-the-win-refuses-to-shake-hand-with-nikhat-126403335.html", "date_download": "2021-07-25T00:49:32Z", "digest": "sha1:47BVRLVW55ADWEJQ7L2QP5SWC455LE6M", "length": 10258, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mary Kom's loss in athletics attitude after the win; refuses to shake hand with Nikhat | विजयानंतर मेरी काेमचा खिलाडूवृत्तीमध्ये पराभव; निखतसाेबतच्या हस्तांदाेलनास नकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविजयानंतर मेरी काेमचा खिलाडूवृत्तीमध्ये पराभव; निखतसाेबतच्या हस्तांदाेलनास नकार\n51 किलाे वजन गटाच्या ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी मेरी काेम पात्र, निखतवर 9-1 ने मात\nटाेकियाे ऑलिम्पिकसाठीची पहिली क्वालिफायर 3 ते 14 फेब्रुवारीत चीनमध्ये\nइतर वजन गटात साक्षी, सिमरन, लवलिना आणि पूजा विजयी\nनवी दिल्ली : सहा वेळची विश्वविजेती बाॅक्सर मेरी काेम आणि निखत जरीन यांच्यातील वादग्रस्त फाइट शनिवारी तमाम चाहत्यांच्या उपस्थितीत झाली. हीच अटीतटीची फाइट पाहण्यासाठी चाहत्यांची माेठ्या संख्येत उपस्थिती हाेती. यात ऑलिम्पियन मेरी काेमने बाजी मारली. तिने निखतला ९-० अशा फरकाने पराभूत केले. मात्र, या विजयानंतरही मेरी काेम खिलाडूवृत्तीमध्ये पराभूत झाली. पराभवानंतर निखत जरीनने मेरी काेमसाेबत हस्तांदाेलनासाठी हात पुढे केला. मात्र, अनुभवी आणि सीनियर बाॅक्सर मेरी काेमने हातात हात न देता रिंगमधून काढता पाय घेतला. यामुळे आक्रमक पवित्र्यामुळे अाता मेरी काेम पुन्हा एकदा चर्चेत सापडली आहे.\nयाच विजयाच्या बळावर आता मेरी काेमने पुढच्या वर्षी हाेणाऱ्या टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्वालिफायरमधील आपला प्रवेश निश्चित केला. ही पात्रता फेरी चीनमध्ये ३ ते १४ फेब्रुवारीदरम्यान हाेणार आहे.\nगत वर्षभरापासून मेरी काेम आणि निखत यांच्यात एकमेकांवरच्या आराेपामुळे वादाचा सामना रंगला हाेता. अखेर याच वादावर आता शनिवारी झालेल्या फाइटने पडदा पडण्याची शक्यता हाेती. मात्र, आता मेरी काेमच्या गैरवर्तनाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.\nसन्मानासाठी आदर करण्याचे संस्कार असायला हवे : मेरी काेम\nमी निखतसाेबत का ��्हणून हस्तांदाेलन करावे सन्मान हवा असेल तर दुसऱ्याचा आदर करण्याचा संस्कार असावा लागताे. यातूनच दुसऱ्याकडूनही सन्मान मिळताे. आदराने वागली असती तर मीदेखील तिला सन्मानच दिला असता'असे मेरी काेम म्हणाली.\nमेरी काेम युवांसाठी आदर्श, तिचे अशाप्रकारचे वर्तन चुकीचे : निखत\nसहा वेळची विश्वविजेती मेरी काेम ही देशभरातील युवा बाॅक्सरसाठी आदर्श खेळाडू आहे. तिला सर्वच युवा आपला आदर्श मानतात. अशात विजयानंतर हस्तांदाेलन करण्यास नकार देण्याचे हे गैरवर्तन सर्वांसाठीच धक्कादायक आहे,असे निखत म्हणाली.\nजाेशातून हा सर्व प्रकार : अजय सिंग\nवादग्रस्त फाइटदरम्यान अखिल भारतीय बाॅक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग उपस्थित हाेतेे. 'मेरी काेम ही आदर्श खेळाडू आहे. तिने स्वत:ची क्षमता आता चांगल्या प्रकारे सिद्ध केली आहे. मात्र, विजयानंतरच्या जाेशात केलेले वर्तन चुकीचे ठरते. जाेशात असे चुकीचे वर्तन कधी कधी हाेतेे. मात्र, आता त्याच्यावर चर्चा करणे चुकीचे ठरेल. याची चर्चा ही निरर्थक ठरेल. पुरुष गटात वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्यास संधी दिली जाते. मग हाच न्याय महिला गटातही देण्यात यावा. हा माझा वैयक्तिक मत आहे, असेही ते म्हणाले.\nनिखला पुन्हा एक संधी\nनिखत जरीनचे आता पराभवानंतर ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाचे स्वप्न भंगलेले नाही. तिला पुन्हा एकदा या स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहभागी हाेण्याची एक संधी आहे. ज्या गटात ऑलिम्पिक काेटा मिळणार नाही, त्या गटासाठी पु्न्हा एकदा ट्रायलचे आयाेजन करण्यात येणार आहे. यामध्ये निखत जरीनला सहभागी हाेण्याची माेठी संधी आहे, अशी माहिती अखिल भारतीय बाॅक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी दिली. या दुसऱ्यांदा मिळणाऱ्या संधीला सार्थकी लावण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रीयाही निखतने यादरम्यान दिली.\nबॉक्सिंग अग्रेसिव्ह खेळ आहे. मेरी काेम व निखत जरीन यांच्यातील आधीपासूनच वादाचा सामना हाेता. अशात रागाच्या भरात असे वर्तन घडलेले आहे. मात्र, निखतनेही याकडे दुर्लक्ष करावे. - कर्णम मल्लेश्वरी, ऑलिम्पियन\nसीनियर खेळाडूंनी मैदानावर संयम बागळण्याची गरज आहे. यांच्या वर्तनाचा युवा खेळाडूंच्या मनावर वाईट परिणाम हेताे .मेरी काेमही सर्वांसाठी आदर्श बाॅक्सर आहे. तिने सर्व विचार करूनच वर्तन करावे. - देवाराजन, निवड स���िती सदस्य.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2021-07-25T00:45:08Z", "digest": "sha1:PJ7O337IINB4UOFSTHZ54LMLQ5H3PQTS", "length": 8259, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एरंडोल (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nएरंडोल लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.\nपहिली लोकसभा १९५२-५७ - -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ - -\nतिसरी लोकसभा १९६२-६७ - -\nचौथी लोकसभा १९६७-७१ - -\nपाचवी लोकसभा १९७१-७७ - -\nसहावी लोकसभा १९७७-८० सोनुसिंह पाटील जनता पक्ष\nसातवी लोकसभा १९८०-८४ विजय नवल पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nआठवी लोकसभा १९८४-८९ विजय नवल पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ उत्तमराव लक्ष्मणराव पाटील भारतीय जनता पक्ष\nदहावी लोकसभा १९९१-९६ विजय नवल पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ अण्णासाहेब पाटील भारतीय जनता पक्ष\nबारावी लोकसभा १९९८-९९ अण्णासाहेब पाटील भारतीय जनता पक्ष\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ अण्णासाहेब पाटील भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ अण्णासाहेब पाटील (२००४ - २००७)\nवसंतराव मोरे (२००७ - ) भारतीय जनता पक्ष\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर एरंडोल (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (एसटी) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (एससी) • वर्धा • रामटेक (एससी) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (एसटी) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (एसटी) • नाशिक • पालघर (एसटी) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (एससी) • बीड • उस्मानाबाद • लातूर (एससी) • सोलापूर (एससी) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/901", "date_download": "2021-07-25T00:11:45Z", "digest": "sha1:UW6PKGUMNU6YEAAC7GVUPD6YN4DEDII7", "length": 10969, "nlines": 177, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | रंगाचें निधन 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''ताई, तूंहि तशीच आहेस. मनाच्या किती धडपडींतून तूं गेलीस. रात्रंदिवस तुझ्या मनांत नाना वृत्तिप्रवृत्तींचा तुमुल झगडा होता. तूं त्यांतून पार पडलीस. तुझा मनश्चंद्र निर्मळपणें पुन्हां शोभूं लागला. परंतु ताई दु:खी कष्टी नको असूं. रंगाला त्यामुळें वाईट वाटतें. वैराग्यहि हंसणारें असावें, आनंदी असावें. महात्माजींच्या हास्यासारखी सुंदर वस्तु नाहीं म्हणतात. जवाहरलालांची आत्मकथा मी वाचली. तिच्यांत ते म्हणतात गांधीजींचें मुक्तहास्य ज्यानें पाहिलें नाहीं, ऐकलें नाहीं, त्यानें फारच मोठी गोष्ट गमावली. ताई, वैराग्य दु:खी कष्टी नको. झाडाला वर फूल यावें त्याप्रमाणें धडपडणार्या जीवनाला असें प्रसन्न अनासक्तीचें, विरक्ताचें फूल लागावें. ताई, मी का हें तुला सांगावें मी संसारांत रमावें आणि तुला वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या हें अनुचित आहे. ताई, मी तुला एक विचारुं मी संसारांत रमावें आणि तुला वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या हें अनुचित आहे. ताई, मी तुला एक विचारुं तूं खरेंच का अत:पर संन्यासिनी राहणार तूं खरेंच का अत:पर संन्यासिनी राहणार तुझे माझें वय जवळ जवळ सारखें; चारपांचवर्षांचा फरक असेल. परंतु तूं किती दिव्यांतून गेलीस. ताई, अशी का तूं खिन्न तुझे माझें वय जवळ जवळ सारखें; चारपांचवर्षांचा फरक असेल. परंतु तूं किती दिव्यांतून गेलीस. ताई, अशी का तूं खिन्न \n मी एक चंचल स्त्री आहे.''\n''आपण सारींच अधूनमधून चंचल असतों. तरीहि सर्व जीवनांत एक सुसंगति असते. रस्ता का नेहमीं सरळच जातो तो वेडावांकड गेला तरी एक अखंड रस्ताच.''\n''नयना, रंगाचे मित्र परवां आले होते ना \n''ते लढाईवर गेले ते \n''हो. त्यांना पाहुनहि माझ्या शतस्मृति जणूं जाग्या झाल्या. मी का त्यांची कोणी पूर्वजन्मींची होत्यें \n''नाहीं. कोणाजवळ कशाला बोलूं \n''पंढरीला जर प्रेमसंबंध निर्माण झाला असता तर तो असा मरायला जाताना बेफिकीर वागताना.''\n''नयना, कशाला हीं फुकट बोलणीं माझीं दु:खें, माझ्या निराशा, माझें चांचल्य, सारें मला भोगूंदे, अनुभवूंदे. माझ्या जीवनाची नि:सारता नि भेसुरता मला अनुभवूंदे. तूं घरी जाऊन ये. रंगाला वांचव. तांतडी करायला हवी. या दहा बारा दिवसांत तर तो अधिकच थकला. तरी चित्र काढीत बसतो.''\n''तेंच त्यांचे अमृत रसायन. तो त्याचा प्राण.''\n''नयना, ज्याचें मरण कदाचित् ओढवेल लौकरच, अशाजवळ लग्न करायला तुम्ही कशा तयार झाल्यात \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2216", "date_download": "2021-07-24T22:57:08Z", "digest": "sha1:NYX4VGX4OSSWOKFB57J4VE5GJRIYVNQ6", "length": 17390, "nlines": 150, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "कोरोना व्हायरसला घाबरू नका – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हावाशीयांना आव्हान ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > कोरोना व्हायरसला घाबरू नका – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हावाशीयांना आव्हान \nकोरोना व्हायरसला घाबरू नका – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हावाशीयांना आव्हान \nजिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू \nकोरोनाच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कायदा- २००५ लागू करून हव्या त्या उपाययोजना केल्या असल्याने जिल्ह्यातील जनतेने घाबरून न जा���ा व कुठल्याही अफवेला बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा नियोजन भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्ह्यातील जनतेला केले आहे.\nते पुढे म्हणाले की जिल्हा स्तरावर ज्या पद्धतीने व्यवस्थापन समिति स्थापन केली त्या प्रमाणेच तालुका स्तरावर देखील आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सोबतच गाव पातळीपर्यंत आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्याची यंत्रणा सुद्धा सज्ज करण्यात आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत विदेशातून आलेल्या १७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ते सर्व निगेटिव अर्थात धोक्याबाहेर आहेत.यामध्ये चीन , इटली (२), इराण (१), दुबई (५), सौदी अरब (५) तर अन्य राज्यातून आलेले १७ असे एकूण ३३ नागरिकांची तपासणी केली आहे.\nअन्य राज्यातून आलेल्या मुलांमध्ये गुलबर्गा कर्नाटक येथून आलेल्या १७ मुलांचा समावेश आहे.\nआतापर्यंत ४ रुग्ण अॅडमिट झाले आहे. चोवीस संशयितांना होम कॉरन्टेटाइन करण्यात येत आहे. ५ जणांना १४ दिवसांच्या तपासणी नंतर सुटी देण्यात आली आहे. संशयित वाटणाऱ्या रुग्णांची देखील तपासणी करण्यात आली असून ते सर्व निगेटिव अर्थात धोक्याबाहेर आहेत, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात – रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले, जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व विश्रामगृहाना कोरोन्टाईन करण्यासाठी राखीव करण्यात आले आहे. सर्व ठिकाणचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.गाव पातळीवरील प्राथमिक शाळा वगळता महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रातील सर्व खाजगी शासकीय शाळांना ३१ तारखेपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.\nताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.\nताडोबा व अन्य ठिकाणी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदीचे निर्देश देण्यात आले आहे, जिल्ह्यात विदेशी गेलेल्या व संभाव्यता या काळात परत येणाऱ्या प्रवाशांच्या नोंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना कॉरेन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन व ऐतिहासि��� अशी २५ मार्चपासून गुढीपाडव्याच्या पर्वावर सुरु होणारी महाकाली यात्रा स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत.\nचंद्रपूर जिल्ह्यातील चित्रपटगृहे नाट्यगृहे मॉल जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.\nगर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nलग्नकार्य व अन्य सामाजिक एकत्रीकरण, यात्रा, महोत्सव, जन्मदिवस, उरूस, धार्मिक कार्यक्रम, सहली, स्नेहसंमेलने, याकाळात पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आले आहे.\nसर्व शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे स्पष्ट करण्यात आले. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात त्याठिकाणी आवश्यक स्वच्छतेच्या उपायोजना सुचविण्यात आल्या आहे.\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती शाखेची कार्यकारणी गठित \nधक्कादायक :- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या नादात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या ��ारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3107", "date_download": "2021-07-25T00:57:27Z", "digest": "sha1:YROPI3AD5FQYS4GHYRBBKQCIRU6ROEM3", "length": 12987, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "महत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > महत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी.\nमहत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी.\nजीवनावश्यक दुकाने सकाळी 7 ते 5 सुरू,अन्य दुकाने सकाळी 10 ते 5 सुरू राहतील\nफौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 144 चे अन्वये जिल्ह्यात दिनांक 11 मे 2020 पासून ते 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन मध्ये सुरू असणार्या आस्थापना बाबत निर्गमित करण्यात आलेले आहे.चंद्रपूर शहर वगळत��� जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच राहतील. असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे.\nया वेळेत सुरू असनार आस्थापना,दुकाने :\nजीवनावश्यक खाद्यपदार्थ, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, बेकरी, पशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.परंतु,दुकान,आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.\nजीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इत्यादी आस्थापना,दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना, दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णत: बंद राहतील. परंतु, दुकान, आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणते प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.\nसदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 14 मे ते 17 मे या कालावधीकरिता लागू राहील. परंतु, चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपुरचे क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.\nमोठी बातमी :- अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या पाठपुराव्याने रेती माफिया वासुदेव वर गुन्हा दाखल \nधक्कादायक :- केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड.लॉक डाऊनच्या काळात येवढा साठा आला कुठून\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आ���ावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/bjp-leader-ashish-shelar-visits-satara-shivendrasinhraje-bhosale-political-news", "date_download": "2021-07-24T23:26:49Z", "digest": "sha1:YULTFLN7IZ4XGLCGX5GTG3YMTN6WYVSS", "length": 8159, "nlines": 30, "source_domain": "www.saamtv.com", "title": "त्यांची एकमेकांत ठगेगिरी सुरु आहे : आशिष शेलार", "raw_content": "\nत्यांची एकमेकांत ठगेगिरी सुरु आहे : आशिष शेलार\nसातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार ashish shelar आज रविवार (ता. ११) साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले shivendrasinhraje bhosale यांची सुरुची बंगला येथे जाऊन भेट घेतली. उभयत्यांमध्ये काही काळ विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर श्री. शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेल्या तिन्ही पक्षांचा समाचार घेतला. (bjp-leader-ashish-shelar-visits-satara-shivendrasinhraje-bhosale-political-news)\nमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना शेलार यांनी उत्तर दिले. यावेऴी विधिमंडळातील 12 आमदारांचे निलंबन झाले त्यावर राष्ट्रवा��ीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चूक असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती. या प्रश्नावर शेलार म्हणाले चुकले असले तर शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी पण आहे परंतु चूक झाली नसताना शिक्षा झाली तर तुम्ही त्यांना काय करणार असा प्रतिप्रश्न शेलार यांनी केला आहे. चुक नसताना शिक्षा केली तर काय करायचे तुम्ही काय करणार पवार साहेब याचे उत्तर राष्ट्रवादीला द्यावे लागेल.\nशेलार म्हणाले महाविकास आघाडीने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची हिम्मत दाखवावी. भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाची इच्छा झाली असेल तर त्यात काही चूक नाही. खरतरं भास्कर जाधव यांचा वापर शिवसेनेने करून घेतला आहे. तिन्ही पक्षांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. त्यांनी घेतलेल्या एका चुकीचा निर्णयामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. आता वापरून झाल्यावर त्यांना फार काही मिळेल असे वाटत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून काॅंग्रेसने स्वबळाची भाषा केली आहे. ज्येष्ठ नेेते शरद पवार यावर म्हणालेत आम्ही पक्ष एकत्र चालवित नसून सरकार एकत्र चालवित आहाेत. स्वबळाच्या प्रश्नावर आशिष शेलार म्हणाले जे स्वतःच्या (तिन्ही पक्ष) पायावरच उभे नाहीत, जे कुबड्या घेतल्या शिवाय उभे राहू शकत नाहीत त्यांनी स्वबळाची भाषा करणं हे हास्यास्पद आहे. तिन्ही पक्ष एकमेकांची फसवणूक करत आहेत.\nसेनेच्या आमदाराची वारक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल\nनाना पटोले यांना मुख्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत. मुळात नाना पटोलेंना महाराष्ट्रातील जनता आणि काँग्रेस पक्षच गांभीर्याने घेत नाही. स्वबळाची भाषा त्यांनी केल्यावर त्यांना दिल्ली वरून मेसेज आल्याचे कळलं. आता नेहमी अभिमान स्वाभिमान आणि स्वकर्तुत्वाची भाषा करणारी शिवसेना नाना पटोलेंना काय उत्तर देते हे पहावे लागेल असा टाेला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला.\nदरम्यान शेलार हे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसह नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही कानमंत��र देणार आहेत. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. त्यासाठी त्यांनी बूथबांधणी सुरू केली आहे. यामध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.\nश्री. शेलार यांच्या दाै-यात जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, संघटक विट्ठल बलशेटवार, क्रीडा संघटक विकास गाेसावी आदी सहभागी हाेते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/i-am-not-so-big-that-bjp-will-work-to-end-me", "date_download": "2021-07-24T22:41:50Z", "digest": "sha1:I4V3YLWOOMM5AZSJYYMHZ7FZVA3E5LI7", "length": 6205, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "'मी इतकी मोठी नाही की भाजपा मला संपवण्यासाठी काम करेल'", "raw_content": "\n'मी इतकी मोठी नाही की भाजपा मला संपवण्यासाठी काम करेल'\nपंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंत्रिमंडळात (कॅबिनेट) स्थान मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन (Congratulations) केले आहे\nमी इतकी मोठी नाही की भाजपा मला संपवण्यासाठी काम करेलSaam tv\nमुंबई : मी नाराज नाही, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं त्या सर्वांना मी कॉल करुन अभिनंदन केले आहे. भारती पवार, भागवत कराड, नारायण राणे आणि कपिल पाटील या सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशा शब्दात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाना खात्री होती. मात्र ऐन वेळी भागवत कराड (Bhagvat Karad) यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले, त्यावरुन पंकजा मुंडे (pankaja Munde)आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता स्वतः पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. (I am not so big that BJP will work to end me)\nमुंडे कुटुंबाचे राजकारण भाजप संपू पाहत आहे : प्रकाश शेंडगेंचा आरोप\n''मंत्रिपद न देऊन भाजपाने अन्याय केला असे काही नाही. अनेक नेत्यांची नवे चर्चेत होती. पक्ष वाढविण्यासाठी पक्षाचे नेते निर्णय घेत असतात. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हरकत नाही. भाजपात एक पद्धत आहे त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. पक्षाची ताकद वाढेल असे नेत्यांना वाटते म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली असावी. असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तर, विधान परिषदेच्या वेळी पक्षाने मला फॉर्म भरायला लावला होता, तेव्हाही मी पात्र आहे का असं विचारलं होतं. नंतर पक्षाने रमेश आप्पा कराड यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं होतं. तो निर्ण���ही मी मान्य केला आणि आताचा निर्णयही आम्ही मान्य केला आहे. त्यामुळे कोणी नाराज असण्याचं कारण नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.\nमी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही तर व्रत म्हणून आली आहे. त्यामुळे भाजप ला मला संपवायचे आहे असे मला वाटत नाही. कारण मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही तर व्रत म्हणून आली आहे. मी इतकी मोठी नाही की पंतप्रधान मला संविण्यासाठी असे करतील. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी मी राजकारणात आले. गोपीनाथ मुंढेंनी या विखुरलेल्या समाजाची बसवलेली घडी विस्कटू नये, आता ही माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्याच्या इतर जनतेची देखील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/eknath-shinde-inspects-the-girder-and-beams-of-the-overbridge-at-boisar", "date_download": "2021-07-25T00:36:07Z", "digest": "sha1:PXA3HVFXMAPUYKBZLQ67RMI2EPGATRPS", "length": 6721, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बोईसर येथे एकनाथ शिंदेनी केली ओव्हरब्रिजच्या गर्डर व बीमची पाहणी", "raw_content": "\nबोईसर येथे एकनाथ शिंदेनी केली ओव्हरब्रिजच्या गर्डर व बीमची पाहणी\nठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही एमएमआरडीए आणि रेल्वेने दिली आहे.\nबोईसर येथे एकनाथ शिंदेनी केली ओव्हरब्रिजच्या गर्डर व बीमची पाहणीरुपेश पाटील\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nपालघर : ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही एमएमआरडीए आणि रेल्वेने दिल्यानंतर या पुलासाठी लागणारे गर्डर आणि बीम तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. Eknath Shinde inspects the girder and beams of the overbridge at Boisar\nहे देखील पहा -\nबोईसर येथे सुरू असलेल्या या कामाची पाहणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूकडील दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून अप्रोच रोडचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होताच या दोन मार्गिकांचा वापर सुरू केला जाणार आहे. मात्र, मधल्या दोन मार्गिकांचे काम नक्की कसे हाती घ्यावे, याबाबत थोडी संदिग्धता होती.\nया मार्गावर असलेला वाहतुकीचा भार पाहता या दोन मार्गिकांचे काम दोन टप्प्यात पूर्ण करावे याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, एमएमआरडीए आणि रेल्वेने नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर या दोन्ही मार्गिकांचे काम एकत्र हाती घेण्यावर शिकामोर्तब करण्यात आले आहे.\nनंदुरबारमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक\nआज शिंदे यांनी बोईसर येथील साई प्रोजेक्ट्स कंपनीच्या वर्क शॉपला भेट देऊन गर्डरच्या कामाची पाहणी केली. या पुलासाठी वापरण्यात येणारे भक्कम गर्डर आणि देशात पहिल्यांदाच वापरण्यात येणाऱ्या पूर्ण स्टीलच्या बीमच्या कामाची पाहणी त्यांनी केली. हे सर्व काम पूर्ण झाल्यामुळे हे साहित्य तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश त्यांनी अधिकर्यांना दिले. पहिल्या दोन मार्गिका सुरू होताच मधल्या दोन मार्गिकांचे काम हाती घेण्यात येईल, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.\nठाण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल लवकरात लवकर पूर्ण होऊन सुरू होणे गरजेचे असल्याने पहिल्या दोन मार्गिका सुरू झाल्यावर लगेचच उर्वरित दोन मार्गिकांचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे थोडी गैरसोय झाली तरीही येत्या नऊ महिन्यांत पूर्ण ब्रिज तयार करून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळेच या दोन्ही मार्गिकांचे काम एकत्रच सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/varsha-gaikwad-to-bring-out-of-school-students-back-into-the-stream/", "date_download": "2021-07-25T00:30:42Z", "digest": "sha1:6A7AX26MILUAEWM43EGMLWKRMBEMOB3Q", "length": 9827, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार - वर्षा गायकवाड", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे ��ाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nशाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार – वर्षा गायकवाड\nमुंबई – राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून सुरु होतात. त्याप्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.\nशिक्षणमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे शाळा सुरु करतांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. गेल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. व्हॉट्सअप, युट्युब या सोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करुन शिक्षण देण्यात आले. यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र व इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले.\nया वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावीसाठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरु असून त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. असे सांगुन प्रा.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nराज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांचा आकड्यात वाढ\nआज ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा\nपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – शंभूराज देसाई\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस म���सळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा\nउडीद पिक ; कमी कालावधीत जास्त उत्पादन\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/902", "date_download": "2021-07-25T00:15:52Z", "digest": "sha1:22ZCFXG7YBCP7GJUIDU6I66REDIXXRWZ", "length": 9562, "nlines": 182, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | रंगाचें निधन 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''मला त्यांचे मरण दिसतच नाहीं. मला अमर अशी त्यांची घवघवित अज अजित मूर्तिच सदैव दिसते. विश्वाच्या रंगानें रंगलेला रंगा मला दिसत असतो.''\n''तुमचें बोलणेंहि मला समजत नाहीं. तुमची ताई एक अडाणी स्त्री आहे.''\n''ताई चल. रंगाला कांही खायला द्यायला हवें.''\nदोघीजणी गेल्या. त्यांनीं थोडा सांजा रंगासाठीं केला. नयनानें त्याला भरवला. तो पडूनच होता.\nगाडीची वेळ झालीं. नयना निघाली. ती रंगापाशीं उभी होती. डोळे मिटून व त्याच्या अंगावर हात ठेवून उभी होती. ती का त्याच्या जीवनांत स्व:तचे प्राण ओतीत होती शेवटीं सद्गदित होऊन म्हणाली :\n''तुला सोडून जातांना वेदना होतात. आतडें दूर करावें तसें वाटतें. रंगा, जाऊन येतें हां. मग आपण दूर दूर जाऊं.''\n''आपला स्वर्ग जेथें आपण असू तेथें. तो दूर नाहीं. येथें मी उभी आहें. येथें मी स्वर्गसुखच अनुभवित आहें.''\n''तूं स्फूर्तिदाता. तूं रंगा-देवता आहेस, ध्येयमूर्ति आहेस. माझ्या देवा, माझ्या जीवना, मी येईपर्यंत नीट रहा.''\n''लौकर ये. माझा काय भरंवसा \n''तुझें माझ्या आत्म्यावर ना प्रेम भीति कशाची माझें मरण तर मी समोर पहात आहे.''\nसुनंदाताई शेव��ीं म्हणाल्या :\n''नयना गाडी चुकेल. नीघ आतां. असलीं बोलणींहि नकोत.''\n''येतें रंगा, जपा सारीं.''\nअसें म्हणून नयना निघाली. पोंचवायला ताई गेली होती. बायकांच्या डब्यांत कोणी नव्हतें. नयना त्यांतच बसली. ती निर्भय स्त्री होती. युरोपांतून जाऊन आलेली.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ranjanarao.com/", "date_download": "2021-07-24T22:45:02Z", "digest": "sha1:TTA2VPE6G5YRDKEEI2V3VT5243WMCAWZ", "length": 13084, "nlines": 96, "source_domain": "www.ranjanarao.com", "title": "Ranjana Rao – जीवनमभिनन्दत : Enjoy Life!", "raw_content": "\n” तू सदा जवळी रहा.. ” भाग – 47\nभाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …\nआज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसूनकरतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे वेचणं,भुर्रकन🦅 उडून जाणे, मनात माझ्या चिऊ विषयीदया उपजली, का कोण जाणे ❓️ मी म्हंटल चिऊताईला, थांब, जरा श्वास घे,शांत जरा रहा.पाणी ठेवलंय वाटीमध्येतहान🥛 भागवून पहा. चिऊताई लहानच आहेस मेहनत किती करतेस ❓️दोनचं …\nहॅल्लो गार्गी, हॅल्लो कश्यपी, हॅल्लोsss गुड्डी,मैदानात खेळ खेळु खो – खो अन् कब्बड्डी,शरीर अन् श्वासाला करूया जरा मजबूत,मस्तीला वाट मोकळी, करू जरा शरारत. संपला तुझा क्लास तरी मोबाईल का हातात ❓️रूम मधून बाहेर येऊन आईला कर मदत.टॅब, कॉम्पुटर, मोबाईलचा अती वापर घातकलहान डोळ्यांना जाड भिंग मुळीचं नाही शोभत. वेगवेगळ्या ऍप्सना तू भाव नको देऊ,आभासी या …\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 46\nभाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्���ात MOTHER’S LOVE❗️\nभाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️\nभाग -1* एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी, देवघरात 🕉️ 🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं; विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण..भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई…, अनुभूती घ्या कुसुम …\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️ Read More »\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 43 अर्थात गाणी, मूवी आणि बरच कांही…\nभाग -1* एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण..भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई…, अनुभूती घ्या कुसुम ताई च्या …\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 43 अर्थात गाणी, मूवी आणि बरच कांही… Read More »\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये हैं मुंबई मेरी जान \nमला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇 भाग -1* एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते… भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण.. भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…भाग – 4* विनिताला आठवली १० …\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये हैं मुंबई मेरी जान \nपुस्तकं वाचून श्रीमंत कसे व्हावे❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 3\nसिंहावलोकन रिच डॅड पुअर डॅड या प्रभावी पुस्तका बदद्ल लिहिताना भाग -1, मध्ये नोकरी करत असताना येणाऱ्या आर���थिक समस्या, भावनिक ओढाताण, जागतिकीकरणामुळे बदललेली मानवी मूल्ये आणि त्या मुळे होत असलेली कुतरओढ पहिली.“पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे ❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad ” भाग – दोन मध्ये प्रातिनिधिक स्वरूपातनोकरी आणि व्यापारदार कुटुंबं आणि …\nपुस्तकं वाचून श्रीमंत कसे व्हावे❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 3 Read More »\nपुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे\nखूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी ही महत्वाची चीज…आणिनोकरी करत असताना फक्त पैशाच्या समस्येला तोंड देणारे नोकरदार आपण रोज पाहतो. भाग एक मध्ये उदाहरणा दाखल, दैनंदिन जीवनातील कांही व्यक्तिरेखांचा उल्लेख केला होता. आर्थिक तंगी सहन करताना …\nपुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे\n” तू सदा जवळी रहा.. ” भाग – 47\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 46\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्थात MOTHER’S LOVE❗️\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-international-film-festival-in-solapur-5669267-NOR.html", "date_download": "2021-07-24T22:36:00Z", "digest": "sha1:YURQPHRT5Y6MKBGP4C5XHCP2IKUUVROS", "length": 4661, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about International Film Festival in solapur | वसुंधरा महोत्सवाला पाटेकर, अनासपुरे; आठवड्यात दिग्गज येणार सोलापुरात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवसुंधरा महोत्सवाला पाटेकर, अनासपुरे; आठवड्यात दिग्गज येणार सोलापुरात\nसोलापूर - नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते १९ आॅगस्ट या कालावधीत सोलापुरात होत असून, या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे येणार असल्याची माहिती किर्लोस्कर फेरसचे हृषीकेश कुलकर्णी यांनी दिली.\nया महोत्सवाचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता फडकुले सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येईल, नाम फाउंडेशनचा लघुपट दाखवण्यात येईल. १७ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंगकुडल येथे वाॅक फाॅर रिव्हर होईल. १८ आॅगस्ट रोजी संगमेश्वर काॅलेज येथे सकाळी वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण प्रश्��मंजूषा स्पर्धा होईल. ९.३० वाजता व्हीव्हीपी इंजिनिअरिंग काॅलेज येथे अल्टरनेट टू सॅन्ड सादरीकरण होईल.१९ आॅगस्ट रोजी विविध महाविद्यालयांत पथनाट्ये. सकाळी १०.३० वाजता डब्ल्यूआयटी इंजिनिअरिंग येथे ग्रीन इनिशिएटिव्ह पर्यावरणपूरक कारखाना सादरीकरण करण्यात येईल. सायंकाळी साडेपाच वाजता फडकुले सभागृहात डाॅ. बी. बी. ठोंबरे यांचा विशेष सन्मान होणार आहे. सेव्ह रिव्हर, सेव्ह लाइफ हा महोत्सवाचा विषय आहे. विनामूल्य प्रवेशिका मिळवण्यासाठी किर्लोस्कर फेरस (शिवशाही) येथे सकाळी १० ते या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/your-girl-child-can-become-millionaire-with-sukanya-samridhi-account-5983328.html", "date_download": "2021-07-25T00:49:44Z", "digest": "sha1:E4RHP2GKZ4P4UBLLIRFRJ2JFA5PK2EY6", "length": 5216, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Your girl child can become millionaire with sukanya samridhi account | लग्नाआधी तुमची मुलगी होऊ शकते कोट्याधिश, 14 वर्षांपर्यंत करावी लागेल गुंतवणूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलग्नाआधी तुमची मुलगी होऊ शकते कोट्याधिश, 14 वर्षांपर्यंत करावी लागेल गुंतवणूक\nनवी दिल्ली- भारत सरकारच्या एका योजनेअंतर्गत तुमची मुलगी कोट्याधिश होऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी अकाउंट उघडावे लागेल. तुम्ही हे अकाउंट जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडु शकता. या योजनत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नसते.\nकिती गुंतवणूक करावी लागते\n> तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये 14 वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर हे अकाउंट मॅच्युअर होते. या अकाउंटमध्ये जमा रकमेवर मुलीचे लग्न झाल्यानंतरही व्याज मिळत राहते. उदाहरणादाखल मुलगी 1 वर्षाची असताना तिचे सुकन्या समृद्धी अकाउंट उघडले आणि 14 वर्षांपर्यंत दरमहिन्याला 12,500 रुपये गुंतवणूक केली तर आजच्या व्याजाप्रमाणे मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये 77,99,280 रुपये जमा होतात.\nमुलगी 25 वर्षांची असताना होईल कोट्याधिश\n> 25 वर्षांपर्यंत मुलीचे लग्न झाले नाही तर तिला जमा रकमेवर व्याज मिळत राहील. मुलगी 25 वर्षांची असताना तिच्या अकाउंटमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा होते. तुम्ही 14 वर्षांच्या आत सुकन्या समृद्धी अकाउंट उघडुन 21 लाखांची गुंतवणूक केली तर तुमच्या मुलीला 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळते.\nसध्यस्थितीला वार्षिक व्याजदर आहे 8.5%\n> सध्यस्थितीला सुकन्या समृद्धी योजनत वार्षिक व्याजदर 8.5% आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्याला या योजनेवर मिळणाऱ्या व्याजाचे परिक्षण करते. या योजनेअंतर्गत अकाउंटमध्ये एका वर्षात 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करु शकतात. 1 ते 10 वर्षांपर्यंत मुलीच्या नावे हे सुकन्या समृद्धी अकाउंट उघडता येऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahaupdates.com/sanjay-mandlik-delete-his-facebook-post-after-trolling/", "date_download": "2021-07-24T22:52:12Z", "digest": "sha1:XV2KOFRJPB5VSKXY36A7OGLJ6DVAMKEA", "length": 6230, "nlines": 39, "source_domain": "mahaupdates.com", "title": ".........अन कोल्हापूरच्या खासदारांना बसला ट्रोलर्सचा फटका - Maharashtra Updates", "raw_content": "\n………अन कोल्हापूरच्या खासदारांना बसला ट्रोलर्सचा फटका\n………अन कोल्हापूरच्या खासदारांना बसला ट्रोलर्सचा फटका\nखासदार मंडलिक यांनी करवीर येथे संकल्प सिद्धी सभागृहात घेतलेल्या सभेमुळे लॉकडाउनमुळे त्रस्त कोल्हापूरकरांनी त्यांना सोशल मिडियावर चांगलाच प्रसाद दिला.\nकोल्हापूर – कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घालायला सुरवात केली असताना काही नेत्यांना अजून पण निवडणुकीच्या रॅली घ्यायची इतकी घाई का लागली आहे तेच सामान्य जनतेला कळत नाही. एकीकडे हातावर पोट असणाऱ्या सर्वांना बाहेर पडायला बंदी आणि गोकुळ निवडणूकसाठी प्रचार करायला मात्र नेत्यांना परवानगी असा काहीसा विचित्र प्रकार कोल्हापूरमध्ये घडत आहे.\nकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी बंगालमध्ये प्रचार सभा घेणार नाही असं घोषित केल असताना त्यांच्या विचारांचे सरकार असणाऱ्या महाराष्ट्रमधील कोल्हापूर मध्ये गोकुळ साठी प्रचाराचा नारळ फोडायला नृसिंहवाडी येथे पालकमंत्री सतेज पाटील यांनी १०० च्यावर लोकांना जमा करून त्यांचा घोषणेला हरताळ फासला. सामान्य लोकांना मंदिरात जायला बंदी आणि इथं मात्र राजकीय लोकं आपल्या प्रचारासाठी मंदिर उघडून महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला राजरोसपणे हरताळ फासताना दिसत आहेत अशा भावना त्यांच्या फेसबूक पोस्टच्या खाली लोकांनी व्यक्त केल्या होत्या.\nआज करवीर तालुक्यातील गोकुळच्या ठरावधारकांची सभा शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आयोजित केली होती मात्र संजय मंडलिक यांना आ��ण कोरोना काळात एवढी मोठी सभा घेऊन आपल्याच मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहोत याचा पूर्ण विसर पडलेला दिसत होता. आपल्या फेसबुकवरून त्यांनी सभेची सविस्तर अशी पोस्ट टाकली होती मात्र त्यांची ती फेसबुक पोस्ट बघून लॉकडाउनमुळे त्रस्त कोल्हापूरकरांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलं. कोल्हापूरकरांच्या कमेंटचा प्रसाद सहन न झाल्याने खासदार साहेबांनी त्यांची पोस्ट डिलीट केली पण सर्वसामान्य लोकांच्या होणाऱ्या त्रासाची त्यांना फार मोठा फटका सहन करावा लागला.\n“खरेदी करा आपल्या माणसांकडून, आपल्या शहरात”, मा. खासदार धनंजय महाडिक यांचे भावनिक आवाहन\nदुकानं सुरु – बंद हा खेळ थांबवा अन्यथा आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा इशारा\nकोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्चित\nगोकुळमध्ये विरोधकांचा सत्ताधाऱ्याना दे धक्का \nआमदार रोहित पवारांना पडली कृष्णराज महाडिकांची भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82/", "date_download": "2021-07-25T01:03:13Z", "digest": "sha1:5NILKMGVGG3LCIA7FKMSDO3JKWATDHHQ", "length": 8349, "nlines": 116, "source_domain": "navprabha.com", "title": "गुलाम नबी आझाद, कुमार सानू बाधित | Navprabha", "raw_content": "\nगुलाम नबी आझाद, कुमार सानू बाधित\nकॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्वतः ट्विट करून सांगितले आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nदरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कुमार सानू हे गुरूवारी अमेरिकेला जाणार होते. तत्पूर्वी त्यांच्या केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी आपला हा अमेरिकेचा दौरा रद्द केला आहे.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nमुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/903", "date_download": "2021-07-25T00:17:52Z", "digest": "sha1:5WAWTXDIQ73AZZTOZCV272JLN4IUN2NH", "length": 10308, "nlines": 182, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | रंगाचें निधन 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''ताई, मी येईपर्यंत रंगाला जपा, सांभाळा.''\n''मघाचें त्याचें बोलणें ऐकून हृदयाला चर्र झालें.''\nगाडी गेली. नयना जड मनानें घरीं जात होती. वडिलांच्या हृदयाला पाझर फोडायला जात होती, होतील का ते प्रसन्न, देतील का आशीर्वाद, देतील का मदत \nनयना गेल्यापासून रंगा अधिकच अशक्त झाला. तो विषेश बोलत नसे. कांही दिवस गेले.\n''ताई, नयनाचें पत्र आलें का कधीं येणार ती \n''तुझ्या हवापालटाची सारी व्यवस्था करुन येईल.''\n मी आतां एकदम थेट जाणार आहें. वासुकाकांच्या जवळ, आईबाबांजवळ, देवाच्या घरीं.''\n''असें नको बोलूं रंगा. तुझें जरा पाय चेपूं \n''नको. तुम्हां सर्वांना माझ्यासाठीं किती त्रास मी कोठला कोण जन्मल्यापासून मी सर्वांना राबवित आहें. पुरे हें जीवन, निरुपयोगी, निस्सार जीवन. मी कोण भारताची कीर्ति दिगंतांत नेणारा व्यासवाल्मीकीनीं, राम-कृष्णबुध्दंनीं, महात्माजी, गुरुदेव, पंडितजी, यांनी ती दिगंत नेली आहे. उगीच मला मूर्खाला कांही तरी वाटे. बुडबुड्यानें क्षणभर सूर्याच्या प्रकाशानें रंगून मिरवावें तसा मी. वासुकाका म्हणायचे आणि मला बावळटाला तें खरें वाटायचें. ते प्रेमानें म्हणत. मी वेडा. कांही तरीच मला वाटे. आज मी कोण तें मला कळलें. झाडाचें मी एक पान, पावसाचा मी एक थेंब. गवताची मी एक काडी, वाळूचा मी एक कण.''\n''रंगा नको बोलूं'' ताई म्हणाली.\n''बोलूं दे. खेळ खलासच व्हायचा आहे सारा.''\n''खेळाला आतां तर सुरवात झाली. नयना किती आशेनें आहे. तुला दूर नेईल, बरें करील.''\n''परंतु प्रभूच दूर नेणार आहे, बरें करणार आहे.'' सुनंदाआईंना आतां राहवेना. त्या पुढें आल्या. रंगाजवळ बसून म्हणाल्या:\n''असें कांही बोलूं नकोस. तुला त्यांचें स्वप्न पुरें करायचें आहे.''\n''माझी ती पात्रता नाहीं. माझ्यांतून सारी शक्ति जात आहे असें वाटतें.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2191", "date_download": "2021-07-24T23:26:15Z", "digest": "sha1:OJGPWBISFLORAVHOMVZWU5JZG5HLMNZ2", "length": 15556, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा घोटाळ्यातील आरोपी मोकाट ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मा��हाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा घोटाळ्यातील आरोपी मोकाट \nपोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा घोटाळ्यातील आरोपी मोकाट \nचंद्रपूर जिल्ह्यातील अनधिकृत कोल डेपो बनले कोळसा चोरीचे कुरण, जिल्हाधिकारी यांनी त्वरित कोल डेपो बंद न केल्यास कोळसा चोरी थांबणार कशी \nचंद्रपूर जिल्ह्यातील नागाडा परिसरातील बेकायदेशीरपणे चालणारे कोल डेपो हे कोळसा चोरीचे अड्डे बनले असून नुकताच मागील १७ फेब्रुवारीला उघडकीस आलेला कोळसा घोटाळा हा कोट्यावधीचा असून यामधे कैलास अग्रवाल आणि इतर दोन आरोपीवर लावलेले गुन्हे इथपर्यंतच पोलिसांचा तपास झाला असून बाकी आरोपी अजूनही मोकाट आहे. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास करून न्यायालयाचे ताशेरे ओढवून घेतले त्यावर सर्वसामान्य माणसांचा पोलिस तपासावरचा विश्वास उडाला आहे.कारण ज्याअर्थी तीन कोळसा माफिया गळाला लागले होते त्याअर्थी पुन्हा कोळसा माफियायांचा सहभाग हा त्यामधे असणार हे ठरलेलंच होतं. आणि महत्वाची बाब म्हणजे कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोट्यावधी रुपयांच्या कोळसा घोटाळ्यात अटकपूर्व जामीन स्थानिक न्यायालयात मिळते याचा अर्थ पोलिसांनी आवश्यक ते पुरावे न्यायालयात सादर केले नाही हे स्पष्ट होते.\nनागाडा कोळसा टालवर सापडलेल्या अनधिकृत कोळसा भरलेल्या गाड्या ह्या खरे तर सरळ ठरलेल्या कंपनीत जायला हा हव्या मात्र बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोल टालवर सापडत असलेला कोळसा चोरीचा मामला हा कोळसा माफिया आणि ज्या बंद कंपन्यांना हा कोळसा जात आहे सोबतच महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या अधिकारी यांच्यासोबत असलेला करार यामुळे हा कोळसा खुल्या मार्केटमधे विकला जातो याची पोलखोल सन १०१३ मधे झाली होती त्यांच्यापुढे हा कोळसा घोटाळा भयंकर असून कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो कोळसा घोटाळा केला तो सुद्धा भयंकर आहे, यामधे काही राजकीय नेत्यांमुळे हे प्रकरण दाबल्या जात आहे.मात्र चंद्रपूर तालुक्यातील पडोली आणि नागाडा येथील जे कोळसा टाल आहे ते बेकायदेशीरपणे चालत असून त्या कोळसा टालला बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी फर्मान सोडले होते मात्र राजकीय व��दहस्त यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्या कोळसा टाल संचालकांवर कारवाई केली नाही आणि त्यामुळेच आता कोळसा तस्करी प्रकरण उजेडात आले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांनी या संदर्भात प्रशासनाला कित्तेक वेळा हे अनधिकृत कोळसा टाल बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती पण प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. आणि यामुळेच राष्ट्रीय संपत्तीची चोरी व कोट्यावधी रुपयाचे नुकसान होतं आहे.आता हे प्रकरण स्थानिक पोलिस अधिकारी यांच्यापर्यंत मर्यादीत नसून या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जोर पकडू लागली आहे.\nक्राईम स्टोरी – कुख्यात चोर संदीप सोरते याला रामनगर पोलिसांनी केली अटक \nबेकिंग न्यूज :-एका नामांकित कॉलेजमधील प्राध्यापकांवर विद्यार्थिनींचा छेडखानीचा आरोप \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात ���ासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-noble-policy-of-the-board-of-directors-of-smart-city-fines-and-extensions-to-contractors-nrpd-147473/", "date_download": "2021-07-24T22:49:52Z", "digest": "sha1:XNXVDMKEXPAY6YYORKY2F4ZLABQCCI2T", "length": 16848, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The noble policy of the board of directors of Smart City; Fines and extensions to contractors nrpd | स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाचे उदात्त धोरण; ठेकेदारांना दंड अन् मुदतवाढही | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची ���ागणी\nअजब कारभार स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाचे उदात्त धोरण; ठेकेदारांना दंड अन् मुदतवाढही\nस्मार्ट सिटीच्या बैठकीमध्ये ठेकेदार कंपन्या, सल्लागार यांना मुदतवाढ देण्यावर भर देण्यात आला. एल अँड टी, टेक महेंद्रा या कंपन्यांबरोबरच एबीडी प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या केपीएमजी या कंपनीलाही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. म्युनिसिपल ई- क्लासरूम प्रकल्पाचे सिस्टीम इंटिग्रेटेड यांना दंडासाहित तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.\nपिंपरी: पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या पॅनसिटी अंतर्गत काम करणाऱ्या एल अँड टी आणि टेक महिंद्रा या ठेकेदार कंपन्याना स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत तिसऱ्यांदा दंडासह मुदतवाढ देण्यात आली. एल अँड टी कंपनीला ३६ लाख तर, टेक महिंद्रा कंपनीला १ कोटी ३६ लाखांचा दंड आकारून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, शहरात दुसऱ्यांदा सायकल प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी पुन्हा एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.\nपिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौदावी बैठक राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे त्यांनी बैठकीला हजेरी लावली. महापौर उषा ढोरे, सभागृहनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेवक सचिन चिखले, केंद्र शासनाच्या प्रतिनिधी ममता बात्रा, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.\nस्मार्ट सिटीच्या बैठकीमध्ये ठेकेदार कंपन्या, सल्लागार यांना मुदतवाढ देण्यावर भर देण्यात आला. एल अँड टी, टेक महेंद्रा या कंपन्यांबरोबरच एबीडी प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या केपीएमजी या कंपनीलाही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. म्युनिसिपल ई- क्लासरूम प्रकल्पाचे सिस्टीम इंटिग्रेटेड यांना दंडासाहित तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरामध्ये विविध स्मार्ट एलिमेंट कार्यान्वित करण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम चालू आहे. त्यासाठी फायबर नेटवर्क मॉनेटायझेशन आणि ऑपरेशन कमिटी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. म्युनिसिपल ई क्लास रूम अंतर्गत १०५ शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या आयटी इक्विपमेंटचे सिटी नेटवर्कच्या साहाय्याने ‘आयसीसीसी’ येथे इंटिग्रेट केले जाणार आहेत. त्यासाठी ५ कोटी ६४ लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.\nसायकल योजनेची पुन्हा उजळणी\nस्मार्ट सिटीने दोन वर्षापूर्वी सायकल योजना राबविली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यातच ही योजना बारगळली. या योजनेतील एकही सायकल रस्त्यावर दिसली नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्मार्ट सिटीने सायकल योजना हाती घेतली आहे. केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या इंडिया सायकल फॉर चेंज योजनेमध्ये शहराचा समावेश झाला आहे. बीआरटीएस आणि स्मार्ट सिटी यांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी सायकलिंग एक्सपर्ट आशिष जैन यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.\n'' ठेकेदार कंपन्यांना दंडासह मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपन्या जेवढ्या प्रकल्पांवर काम करत आहेत, त्यांच्या मनुष्यबळानुसार बिल अदा केले जाणार आहे. आतापर्यंत स्मार्ट सिटीकडे ६३७ कोटी निधी आला असून त्यापैकी ५१९ कोटी रुपये खर्च झाले आहेत.'' - राजेश पाटील (सीईओ, पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/afghan-peace-talks-open-with-calls-for-ceasefire-womens-rights", "date_download": "2021-07-25T00:47:39Z", "digest": "sha1:5WCB2DLEHVBNNMJ32LB7OEL2HRGQGUQI", "length": 8375, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर - द वायर मराठी", "raw_content": "\nअफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर\nदोहाः अनेक दशके सुरू असलेल्या यादवीचा अंत व्हावा व अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने शनिवारी अफगाणिस्तान सरकार व तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे शांतता चर्चा सुरू झाली. या चर्चेत अफगाणिस्तानातील राजकीय व्यवस्थेव्यतिरिक्त महिलांच्या हक्कावरही भर देण्यात येणार आहे.\nअफगाणिस्तान सरकार आणि या देशातील तालिबान व अन्य दहशतवादी गटांनी एकत्र यावे व शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू करावी, यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले होते, त्यात अमेरिका अग्रस्थानी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, तेथे पुन्हा निवडणुका व्हाव्यात म्हणून आपला देश सर्व मदत करेल याची तयारी दाखवली होती. गेल्या आठवड्यात ९/११ घटनेला १९ वर्षे झाली, त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पईओ यांनी अफगाणिस्तानी युद्धखोर संघटनांना शांततेसाठी पुढे येण्याचे आवाहन करत पुढील आव्हानांचा सर्वांना मुकाबला करावा लागेल असे सांगितले. ते कतारची राजधानी दोहा येथे आले आहेत. अफगाणिस्तानच्या जनतेने आपली राजकीय व्यवस्था निवडण्याची वेळ आली आहे, ती त्यांनी निवडावी असे स्पष्ट करत पॉम्पईओ यांनी अफगाण जनतेच्या हक्कांचे, अधिकारांचे संरक्षण व्हावे अशी व्यवस्था या देशात यावी व कायमस्वरुपी येथे हिंसा थांबावी अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे सांगितले.\nअफगाणिस्तान शांतता परिषदेचे अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी, दोन्ही पक्ष सर्वच मुद्द्यांवर सहमत होणार नाहीत पण त्यांना तडजोड स्वीकारावी लागेल असे स्पष्ट केले. आम्ही लाखो अफगाणिस्तान जनतेच्या आशा-आकांक्षा घेऊन चर्चेला आलो आहोत. अफगाणिस्तानच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत, असे अब्दुल्ला म्हणाले.\nतर तालिबान नेते मुल्ला ब��ादर अखूंद यांनी, आम्हाला अपेक्षित असलेल्या इस्लामी व्यवस्थेत अफगाणिस्तानातील सर्वच प्रकारच्या वांशिक, आदिवासी टोळ्यांचे हितसंबंधांचे रक्षण केले जाणार असून येथे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. या व्यवस्थेत बंधुभाव जपला जाणार आहे, असे स्पष्ट केले.\nनागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2179/", "date_download": "2021-07-24T23:09:46Z", "digest": "sha1:5TJQQUBABWPTIS4LGDLO4E7L45G5SPMG", "length": 3060, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-गुगली", "raw_content": "\nनव्या घरी आल्यावर सौ. सगुणा कुडकुडेंनी शेजारच्या घराची पाटी वाचली. 'श्री. नंदकिशोर पाचपुचे'. 'अय्या, हा माझ्या शाळेतला हँडसम नंदू तर नव्हे.' त्यांनी बेल वाजवली. एका पोट सुटलेला, टकलू, जाड भिंगवाल्या इसमाने दरवाजा उघडला.\nसौ. सगुणा : नंदू... आपलं नंदकिशोर पाचपुचे आम्ही तुमचे नवे शेजारी. तुम्हाला एक विचारायचं होतं. लहानपणी तुम्ही पोंगुडेर् गुरुजी प्रशालेत होता\nसौ. सगुणा : १९६५ साली दहावी झालात.\nनंदकिशोर : बरोबर. पण तुम्हाला कसं कळलं.\nसौ. सगुणा (लाजत) : तुम्ही किनई माझ्या वर्गात होता.\n कोणता विषय शिकवायचा तुम्ही मॅडम\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/904", "date_download": "2021-07-25T00:21:13Z", "digest": "sha1:3JMKUMTS5RJXWA3YM22T7VO6QKZMS7SU", "length": 12873, "nlines": 173, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | रंगाचें निधन 5| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''हा भ्रम आहे. सारी शक्ति तुझ्यांत आहे. मातीच्या कणांतूनच नवीन सृष्टि उदयास येते. पावसाचा एक थेंबच हिरवी सृष्टि उभी करतो. झाडाचें एक पान, परंतु द्रौपदीनें एक भाजीचें पानच प्रभूला दिलें. त्याला ढेंकर आली. आणि त्या प्रभूला मरतांनाहि एक पानच आधार देत होतें. तें लहानसें पान त��च्छ नको मानूं. तें छाया करुन किड्याला सांभाळतें, दंवबिंदूला पटकन् आटूं देत नाहीं. प्रभूचें वैभव कणाकणांत भरलेलें आहे. त्या विश्वानलाच्या आपण अनंत ठिणग्या, त्या चिदंबराच्या आपण लहान लहान चित्कळा. प्रत्येक वस्तु वा व्यक्ति लहान असून महान आहे असें ते म्हणत. गच्चींतील त्यांची ती अमर वाणी नाहीं का आठवत पडून रहा. बरा हो. भारताची कीर्ति दिगंत ने.''\n''दे माझे रंग, दे माझे कुंचले. मी अमर चित्र रंगवतों. मरणार्या चित्रकाराचें अमर चित्र. आणा सारें सामान. मला स्फूर्ति आली आहे. हीं बघ बोटें थरथरत आहेत. त्यांना कळा लागल्या आहेत. त्यांतून चित्र बाहेर पडूं इच्छितें. ताई, दे रंग, दे कुंचले.''\n''रात्रीलाच गंमत असते. मला वर गच्चींत न्या. पंढरीचा तो गालिचा आंथरा. काबुली गालीचावर बसून शेवटचें चित्र रंगवतों. अनंत आकाशाखालीं बसून, अनंताचा स्पर्श अनुभवित, वार्याचा संदेश ऐकत चित्र रंगवतों. त्या गालिच्यावरच आमचें लग्न लागलें. माझा हात आतां एकट्याचा नाहीं. तो बळकट आहे. नयनाची व माझी संयुक्त शक्ति, संयुक्त कला आज या बोटांतून प्रकटेल. पूर्वपश्चिमेनें न कधीं पाहिलेलें असें सौदर्य आजच्या चित्रांत येईल. मी आज विश्वाचा झालों आहें. सार्या दिशा भेदून पलीकडे गेलों आहे. जणूं विश्वाच्या मुळाला मी हात घातला आहे आज. ताई, रंगाचा हा कुंचला आज अनंताला स्पर्श करित आहे. माझ्या समोर सारें विश्वब्रह्मांड या क्षणीं पुंजीभूत होऊन उभें आहे. हे बघ, हे बघ अनंत आकार, असीम आकृति प्रभु आज माझ्यासमोर सारें भांडार उघडें करित आहे. अर्जुनाला मिळालेली दिव्य दृष्टि आज मला जणुं लाभली आहे. विराट् कला, विराट् रंगसृष्टि माझ्या सभोंतीं आहे. माझ्याभोंवतीं रंगसिंधु घों घों उसळत आहेत. अनंत आकार नाचत आहेत. आण माझे रंग, माझे कुंचले. हें जें डोळ्यांसमोर दिसत आहे, हें जें क्षणभर समोर चकाकत आहे. लकाकत आहे, तें अमर करुन ठेवूं दे. या छायाप्रकाशांना ब्रशानें पकडून, कुंचल्यांनीं रंगवून अमर करतों. चित्रकाराचें विश्वरुपदर्शन.''\n''रंगा, काय बोलतोस तूं \n''आई, आज मी सांगतों तसें करा. नवबाळाला जन्म देऊं पाहणार्या नव मातेची वेदना मी अनुभवित आहें. मला वर न्या. तेथें रंग, कुंचले, सारें ठेवा. तो मंगल गालिचा आंथरा. सृष्टीशीं समरस होऊन आज मी रंगवीन. विश्वमातेच्या मांडीवर लोळत खेळत मी रंगवीन. तुम्ही तेथें कोणी नका बसूं. चिन्त�� नका करुं. रंगा आज अमर चित्र रंगवणार आहे. करा सारी तयारी.''\nताईनें गच्चींत तो गालिचा आंथरला. तेथें टेकायला लागली तर गादी ठेवली. तेथें स्वच्छ तांब्याभांडे ठेवलें. त्याचें चित्रकलेचें सारें सामान तिनें तेथें मांडलें.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/student-attack-teacher-grabbing-copy-267187", "date_download": "2021-07-25T00:55:33Z", "digest": "sha1:ROAU6S3IQJDNLSLTPU6UA4R4DSPWXAHI", "length": 11554, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना मिळाली धमकी", "raw_content": "\nउमरेड मार्गावरील नवप्रतिभा केंद्रावर एका विद्यार्थ्यामुळे चांगलीच धावपळ झाली. सकाळी अकरा वाजता पेपरला सुरुवात झाली. दुसऱ्या माळ्यावर असलेल्या वर्गखोलीत सर्व विद्यार्थी पेपर सोडवत होते. पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना एक विद्यार्थी मोबाईल घेऊन कॉपी करीत असल्याचे वर्गावर असलेल्या शिक्षकाला आढळले.\nबारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना मिळाली धमकी\nनागपूर : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दहावी व बारावीची परीक्षा महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जाते. बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. वर्षभर अभ्यास केला की नाही हे परीक्षेच्या निकालानंतर दिसून येते. आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे यासाठी विद्यार्थी अभ्यास करून पेपर सोडवण्यासाठी जातात. मात्र, काही विद्यार्थी शॉर्टकट पर्यायाचा वापर करीत असल्याचे आपणास अनेकदा दिसून येते. ते कॉपी करून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच एक प्रकार सोमवारी (ता. दोन) घडला.\nराज्य शिक्षण मंडळाद्वारे बारावीची परीक्षा सुरू आहे. यासाठी विविध केंद्रांची निवड करण्यात आली आहे. परीक्षा काळात कोणतीही अनुचित घडना घडू नये म्हणून सर्व केंद्रांवर आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सोमवारचा दिवस याला अपवाद ठरला. काल बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. विद्यार्थी विविध केंद्रांवर पेपर सोडवण्यासाठी आले. आपापले बॅग आणि मोबाईल वर्ग खोलीच्या बाहेर ठेऊन परीक्षा हॉलमध्ये पेपर द्यायला गेले.\nसविस्तर वाचा - तुकारा��� मुंढे साहेबऽऽ, शिस्तीचाच बडगा उगारणार का हे करून दाखवा बर...\nमात्र, उमरेड मार्गावरील नवप्रतिभा केंद्रावर एका विद्यार्थ्यामुळे चांगलीच धावपळ झाली. सकाळी अकरा वाजता पेपरला सुरुवात झाली. दुसऱ्या माळ्यावर असलेल्या वर्गखोलीत सर्व विद्यार्थी पेपर सोडवत होते. पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना एक विद्यार्थी मोबाईल घेऊन कॉपी करीत असल्याचे वर्गावर असलेल्या शिक्षकाला आढळले. शिक्षकाने विद्यार्थ्याला कॉपी करताना रंगेहाथ पकडले. तसेच त्याचा जवळचा मोबाईल हिसकला.\nविद्यार्थ्याला भीती वाटण्याऐवजी रागात येऊन शिक्षकाला मोबाईल परत देण्याची मागणी केली. मात्र, शिक्षकाने मोबाईल देण्यास नकार दिला आणि कारवाई करण्यात येईल असे म्हटले. यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने चक्क शिक्षकाला बुक्क्या मारायला सुरुवात केली. यामुळे चिडलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. या हाणामारीमुळे केंद्रावर एकच गोंधळ झाला होता. याची माहिती केंद्रप्रमुख आणि इतर वर्गातील शिक्षकांना मिळताच त्यांनी वर्ग गाठून दोघांमध्ये हस्तक्षेप करीत प्रकरण शांत केले.\nपोलिसांकडे न जाण्याचा निर्णय\nप्रकरण शांत झाल्यानंतर विद्यार्थ्याला खाली नेण्यात येत होते. सर्वांसमोर मारहाण झाल्याने संतापलेल्या शिक्षकाने पुन्हा विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. यानंतर शिक्षकाला विद्यार्थ्याने बघून घेण्याचीही धमकी दिली. त्यामुळे बराच वेळ केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते. काही शिक्षकांनी त्यास पोलिसांच्या हवाली करण्याची सूचना केली. मात्र, प्रकरण न वाढविता, पोलिसांकडे न जाण्याचा निर्णय घेण्यात आला.\nक्लिक करा - मित्रांसह ती गेली ढाब्यावर, मात्र तिचीच पार्टी तिच्यासाठी ठरली शेवटची\nबोर्डाकडूनही तक्रार करण्याचे निर्देश नाही\nपरीक्षा केंद्रावर घडलेल्या प्रकरणाची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, त्यांना विचारणा केली असता कमालीचे मौन साधले होते. दुसरीकडे केंद्रप्रमुख डफरे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. मात्र, इतके मोठे प्रकरण घडले असताना बोर्डाकडूनही पोलिसांकडे तक्रार करण्याचे निर्देश मिळाले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच��ही संपर्क होऊ शकला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mahaupdates.com/avoid-watching-movies-webseries-on-free-websites-appeal-from-maharashtra-cyber-department/", "date_download": "2021-07-25T00:38:48Z", "digest": "sha1:EM4HHWNDEZELHSBAQ3P2XT3TCT2E6NDE", "length": 4998, "nlines": 39, "source_domain": "mahaupdates.com", "title": "Avoid watching movies, webseries on free websites; Appeal from", "raw_content": "\nमोफत वेबसाईटवर चित्रपट,वेबसिरीज पाहणे टाळा ; महाराष्ट्र सायबर विभागाकडून आवाहन\nमोफत वेबसाईटवर चित्रपट,वेबसिरीज पाहणे टाळा ; महाराष्ट्र सायबर विभागाकडून आवाहन\nसध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.\nजेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते व ते कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.\nमहाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा . शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा .\nकेंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका असेही आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात येत आहे.\n“खरेदी करा आपल्या माणसांकडून, आपल्या शहरात”, मा. खासदार धनंजय महाडिक यांचे भावनिक आवाहन\nदुकानं सुरु – बंद हा खेळ थांबवा अन्यथा आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा इशारा\nकोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्चित\nगोकुळमध्ये विरोधकांचा सत्ताधाऱ्याना दे धक्का \nआमदा�� रोहित पवारांना पडली कृष्णराज महाडिकांची भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/905", "date_download": "2021-07-25T00:25:10Z", "digest": "sha1:MI3WRHTOLT7XFUR64J7LRNAUA466GXVN", "length": 11419, "nlines": 174, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | रंगाचें निधन 6| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतो हळूच उठला. ती त्याला वर घेऊन गेली. अनंत तारें चमचम करित होते.\n''आज अमावास्या कीं काय \n''असेल बहुधा'' ताई म्हणाली.\n''मला पुनवेपेक्षां अमवास्या आवडते. गंभीर वाटते. पौर्णिमेला चंद्राचें तें पिठासारखें चांदणें. परंतु अमावस्येला अनंत तारकांची द्युति चमचम करित असते. प्रत्येक कण तेजोमय आहे. अणुअणूंतहि अपार शक्ति आहे, अपार वैभव आहे. अमावस्येलाच सारे पूर्वज, सारे पितर भेटायला येतात. जणूं स्वर्ग पृथ्वीजवळ येतो. अनंत तारे जणुं अनन्त आत्मे. त्यांनीं ओथंबून आकाश खालीं नमतें, वांकतें. पृथ्वीला भेटतें. आज अमावास्या. आज बाहेरचा चंद्र नसला तरी जीवनांतील चंद्र षोडश कलांनीं फुलतो. खरें म्हणजे पौर्णिमा वा अमावस्यां अलग नाहींतच. छाया नि प्रकाश एकरुपच आहेत. सारे काळ एक आहेत. सारें विश्व एक आहे. प्रकाशाच्या पोटांतहि अंधार असतो. अंधाराच्या पोटांत प्रकाश असतो. डॉक्टरांच्या दवाखान्यांत विषेंच अधिक असतात. विषें देऊन ते जगवतात. विषाच्या पोटांत, विषाच्या घोटांत अमृत आहे. सारे भेद खोटे, खोटे. मानवांत दानवता आहे, दानवांत मानवता आहे. उभयतांत मधून मधून देवत्त्वहि झळकतें. कोणी त्याज्य नाहीं. सारे वंद्य नि पवित्र. ये अमावास्ये ये. तुझ्या गंभीर प्रकाशांत मला रंगवूं दे.''\n''भाऊ दिवा हवा ना \n''लहानसा दिवा ठेव येथें लावून''\nमध्यरात्र झाली. त्या मंद प्रकाशांत रंगा रंगवित होता. त्याची सारी कला उसळून आली होती, उचंबळून आली होती. तो तन्मय झाला होता. दिक्कालातीत होता.\nमधून ताई येऊन पाहून जाई. सुनंदा येऊन पाहून जाई. परंतु रंगाची भावसमाधि कोणाला मोडवत नसे. पहांट झाली. वारा थंडगार येत होता. कोंबडा हि आरवला. आणि तो मिलचा भेसूर भोंगा झाला. कामाला चला, उठा, सर्वांना सांगत होता. परंतु रंगाचें काम समाप्त होत होतें. त्यालाहि संदेश येत होता, दुरुन कोणी तरी हांक मारित होतें. परतीरावरुन साद येत होती. वेणु वाजत होती जणूं. तो मंत्रमुग्ध होता.\nसूर्य उगवत होता. मंदमधुर प्रकाश येत होता. डोंगरांच्या माथ्यावर, झाडांच्या शिरावर पसरत होता. ���ंगानें तेथील गादीवर डोकें ठेवलें. त्याच्या मुखावर मंद प्रभा पसरत होती. ते सोनेरी कोंवळे किरण त्याच्या केंसाना स्पर्श करित होते. प्रभू जणूं अनंत हस्तांनीं त्याला कुरवाळित होता, ऊब देत होता. तो त्याला निजवित होता कीं उठवित होता \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/delhi-tractor-parade-violence-farmer-leaders-reactions-402490", "date_download": "2021-07-25T01:00:41Z", "digest": "sha1:7BOXVNWE2Y2JSRNKNKIO4GUYPLQPXNM4", "length": 7988, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Tractor Parade:हिंसक आंदोलक आमचे नाहीत; शेतकरी नेत्यांचे 'हात वर'", "raw_content": "\nहिंसक आंदोलनाचं आम्ही समर्थन करत नाही, असा सूर शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी आळवला आहे.\nTractor Parade:हिंसक आंदोलक आमचे नाहीत; शेतकरी नेत्यांचे 'हात वर'\nनवी दिल्ली : Delhi Tractor Parade:दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसत आहे. 'किसान गणतंत्र परेड' अर्थात ट्रॅक्टर परेड मार्ग बदलून दिल्ली शहरात घुसली, त्यावेळी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील रस्त्त्यांवर पोलिस आणि शेतकरी यांच्यात झडप होत असल्याची दृष्यं, टीव्हीवर दिसत आहेत. त्याचवेळी संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी हे आंदोलन आपलं नसल्याचं सांगत हात वर केले आहेत. हिंसक आंदोलनाचं आम्ही समर्थन करत नाही, असा सूर शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी आळवला आहे.\nआणखी वाचा - दिल्लीत संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक\nआणखी वाचा : दिल्ली पोलिसांची गांधीगिरी, अधिकारी बसले रस्त्त्यावर\nसंयुक्त किसान मोर्चाचा घटक नसलेल्यांकडून हिंसक आंदोलन झाले आहे. आम्ही अशा हिंसक कृत्याचं समर्थन करत नाही. मूठभर लोकांमुळं संपूर्ण शेतकरी आंदोलन बदनाम होत आहे. त्यामुळं आम्ही टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी हिंसक मार्गानं आंदोलन करू नये.\n- योगेंद्र यादव, ज्येष्ठ नेते\nदिल्लीच्या रस्त्यांवर हिंसक आंदोलन करणारे शेतकरी आहेत की दुसरे कोणी, याविषयी शंका आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंसेचं समर्थन करत नाही. आंदोलक शहरात घुसले असले तरी, आता पोलिसांनी आक्रमक होऊ नये, शेतकऱ्यांना आले त्या मार्गाने परत जाऊ द्यावे.\n- किशोर तिवारी, शेतकरी नेते\nआणखी वाचा - दिल्लीत शेतकरी आक्रमक, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया\nपरिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. काही मीडियाचे लोक आणि सोशल मीडिया आंदोलन हिंसक झाल्याचं सांगत आहे. ज्या हिंसक घटना घडल्या आहेत. त्यांचं आपण समर्थन करत नाही. शांतता हिच आपली ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुराग्रह थांबवावा. मुख्य आंदोलन हिंसेच्या बाजूने नाही. अशा घटना मुख्य आंदोलनाचा भाग नाही.\n- अजित नवले, शेतकरी नेते\nमूठभर लोकांनी जर एखाद्या कायद्याला, विरोध केला तर आपण लोकशाही देशात आहोत का लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने कायदे केले आहेत. त्याला काही लोकं विरोध करत असतील तर ते कायदे बदलायचे का\n- सदाभाऊ खोत, शेतकरी नेते, रयत क्रांती संघटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/miracle-happened-malegaon-nashik-marathi-news-304712", "date_download": "2021-07-25T00:50:48Z", "digest": "sha1:V6IEOPJJGJQUWIZP3KU6A7ZNSXENAHD6", "length": 14090, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?\" सर्वत्र आश्चर्य..!", "raw_content": "\nकागदोपत्री सारे काही आलबेल दिसत असले तरी मालेगाव शहर एका भयंकर अनुभवातून गेले आहे. नागरिकांनी वैद्यकीय उपचारात काही जुगाड केले. काहींना लागण होऊन ते बरेही झाले, मात्र स्वॅब दिले गेले नसल्याने अशा रुग्णांची नोंद झाली नाही.\n मालेगावात नेमके काय घडले\nप्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा\nनाशिक / मालेगाव : मालेगाव हे कष्टाळू नागरिकांचे गाव. लॉकडाउनमुळे त्यांना घरात थांबावे लागले. त्याचाही परिणाम संसर्ग वाढण्यात झाला. यंत्रमाग सुरू झाले अन् चमत्कार वाटावा असा बदल घडला. संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या मालेगाव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होता. पण नेमके असे काय झाले की सर्वांनाच आश्चर्य झालयं. यावर आता प्रशासकीय यंत्रणा व वैद्यक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्याचे विश्लेषण केले जात आहे.\nचमत्कार वाटावा असे मालेगावात नेमके काय घडले\nअसे नेमके काय घडले, की अचानक शहरवासीयांची रोगप्रतिकारशक्ती वाढली. पूर्व भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या जाणकारांच्या मते, रमजानचे उपवास, उन्हामुळे बाहेर पडण्यावर आलेल्या मर्यादा, आरोग्याबाबत जनजागृती, ऍलोपॅथी-होमिओ व युनानी या सर्व उपचारपद्धतींचा समन्वय, काही घरगुती उपचार व कोरोना विषाणूबद्दल कमी झालेली भीती यामुळे हे शक्य झाले. मालेगाव हे कष्टाळू नागरिकांचे गाव. लॉकडाउनमुळे त्यांना घरात थांबावे लागले. त्याचाही परिणाम संसर्ग वाढण्यात झाला. यंत्रमाग सुरू झाले अन् चमत्कार वाटावा असा बदल घडला.\n...हे तर नव्याने हॉटस्पॉट बनले\nकाहींच्या मते सर्वदूर फैलावामुळे हर्ड इम्युनिटी किंवा समूह प्रतिकारशक्ती तयार झाली व त्यामुळे विषाणू काहीसा कमजोर झाला. असे असले तरी धोका अजून टळलेला नाही. विशेषत: अतिजोखमीचे रुग्ण, लहान मुले व वृद्धांना सांभाळणे, त्यांना बाधा न होऊ देणे व अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.\nअर्थात, कागदोपत्री सारे काही आलबेल दिसत असले तरी मालेगाव शहर एका भयंकर अनुभवातून गेले आहे. नागरिकांनी वैद्यकीय उपचारात काही जुगाड केले. काहींना लागण होऊन ते बरेही झाले, मात्र स्वॅब दिले गेले नसल्याने अशा रुग्णांची नोंद झाली नाही. तरुण वयोगटातील असे अनेक रुग्ण बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या 15 दिवसांत पूर्वेच्या तुलनेत पश्चिम भागातील रुग्णांची संख्या वाढली. मालेगावात सध्या 83 ऍक्टिव्ह पेशंट आहेत. त्यात पश्चिम भागातील 90 टक्के रुग्णांचा समावेश आहे. पश्चिमेकडील संगमेश्वर, कॅम्प, श्रीरामनगर, सोयगाव, भायगाव नववसाहत यासह द्याने परिसरात रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. संगमेश्वर व द्याने हे तर नव्याने हॉटस्पॉट बनले आहेत.\nहर्ड इम्युनिटी निर्माण झाली, प्रतिकारशक्ती वाढली की कोरोना विषाणू कमजोर झाला\nसंपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या मालेगाव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक किमान पूर्व भागात तरी आटोक्यात आला आहे. या मुस्लिमबहुल भागात रुग्णांची संख्या व मृत्यूचा आलेख कमी झाल्याचे सुखद आश्चर्य घडले तरी कसे यावर आता प्रशासकीय यंत्रणा व वैद्यक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्याचे विश्लेषण केले जात आहे.\nजूनमध्ये मृतांची संख्या 20 टक्क्यांवर\nमालेगावबाबत अधिक दिलासादायक बाब ही की एप्रिल व मे महिन्यांमध्ये कोविड-19 बाधित रुग्णांशिवाय मृत्यूचे वाढलेले प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत दोन्ही कब्रस्तानांमध्ये दफन केलेल्या मृतांची संख्या संख्या 197 होती. त्या तुलनेत जूनच्या पहिल्या सात दिवसांत अवघे 40 दफनविधी झाले. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मृतांची संख��या 20 टक्क्यांवर आली. बडा कब्रस्तानमधील अशी आहे मे व जूनमधील पहिल्या सात दिवसांची तुलनात्मक आकडेवारी ः\nमे महिन्यातील पहिले सात दिवस.\nजूनमधील पहिले सात दिवस\nहेही वाचा > भीतीदायक दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार\nकोरोना विषाणू काहीसा कमजोर\nमे महिन्याच्या प्रारंभी विषाणूची पोटेन्सी जास्त होती. रुग्णांना उपचाराची संधीच मिळत नव्हती. 48 ते 72 तासांतच ते दगावत होते. आता कोरोना विषाणू काहीसा कमजोर झाला आहे. स्थानिक डॉक्टरांसह घरी उपचारामुळे स्वॅब तपासणीचे प्रमाण घटले. रोगप्रतिकारशक्ती वाढली असली, तरी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे ही काळजी घ्यावीच लागेल. हाय रिस्क पेशंट व अन्य आजार असलेल्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. -डॉ. सईद फरानी, शल्यविशारद, मालेगाव\nहेही वाचा > वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव\nलक्षात न येता काही जण बरे\nकष्टाच्या कामांमुळे मालेगावकरांची सर्वसाधारण प्रतिकारशक्ती चांगली आहे. रमजानचे उपवास व उन्हामुळे बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या. स्थानिक डॉक्टरांचे उपचार मिळाले. जोडीला मालेगावचा वैद्यकीय उपचाराचा जुगाड होता. अर्सेनिक अल्बम-30, मन्सुराचा युनानी काढा व अन्य औषधी घेतली. लागण होऊन लक्षात न येता काही जण बरे झाले. -डॉ. परवेज फैजी प्रमुख सहाय्यक, कोविड सेंटर, बालरोगतज्ज्ञ, मालेगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ipl-2021-has-been-moved-to-uae-for-this-season-adn-96-2484061/lite/", "date_download": "2021-07-24T22:53:42Z", "digest": "sha1:7APIPVULHFZUZM2P5HRWRU5WOAKAEXWX", "length": 9464, "nlines": 134, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2021 has been moved to UAE for this season |ठरलं तर! यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम | Loksatta", "raw_content": "\nपतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली 'ही' विनंती\n\"राज कुंद्रा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक\"\nसमजून घ्या : १० हजार क्युसेक वेगाने १ टीएमसी पाणी धरणातून सोडलं म्हणजे नेमकं किती लिटर पाणी सोडलं\nअजून संकट ओसरलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज\nPorn Films case : शिल्पा शेट्टीचाही सहभाग आहे का; मुंबई पोलिसांकडून सहा तास चौकशी\n यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम\n यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम\nBCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती\nIPL 2021 स्पर्धेच्या उर्वरित सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सज्ज\nजानेवारी २०२२ पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी, टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक\n १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा\nसर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. करोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती.\nहेही वाचा – WTC FINAL : टीम इंडियाची नवी ‘RETRO जर्सी’ तुम्ही पाहिली का\nआज बीसीसीआयची विशेष बैठक (SGM) घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. परंतु भारतामधील करोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या कालखंडात भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमिरातीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे. विश्वचषकासाठी अमिरातीचा निर्णय घेण्यात आल्यास स्टेडियमचा आधीच ताबा घेण्यात येईल. परिणामी ‘आयपीएल’चे अमिरातीत आयोजन करणे कठीण जाईल.\nहेही वाचा – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्यासाठी इंग्लंडला जाणार दिनेश कार्तिक\nभारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते.\n\"आ��ा पूनम पांडे MMS व्हिडीओ बनवते, प्रायव्हेट पार्ट दाखवते, ते राज कुंद्रांनी सांगितलं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/08/chicken-tandoori-marathi-recipe.html", "date_download": "2021-07-24T22:52:45Z", "digest": "sha1:S4XWWOAT4QNFSEMPDRP2KLKQY6CQHL7M", "length": 5000, "nlines": 44, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "चिकन तंदुरी | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nएक किलो चिकन, दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या, एक इंच आले, एक लहान कांदा, दोन चमचे मिरचीपूड, एक चमचा काश्मिरी मिरचीपूड, अर्धा चमचा धणेपूड, एक चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे व्हिनेगर, दोन लिंबू, दोन चमचे तूप, मीठ, थोडा लाल रंग ( Food color), पाव कप दही, एक लहान तुकडा कच्ची आणि पापी पपई.\nआधी आले, लसुन, कांदा वाटून त्यांचा रस काढून घ्यावा.आता दही फेटून त्यात आले, लसूण यांचा रस, धनेपूड, जिरेपूड, दोन्ही प्रकारच्या मिरचीपूड, पपईची पेस्ट, मीठ, व्हिनेगर, लिंबूरस, फूडकलर फेटून मिक्स करून घ्यावे.नंतर फेट्लेला दही मसाला चिकनला आतून बाहेरून चोळावा. मसाला मुरण्यासाठी चिकन चार साडेचार तास तसेच झाकून ठेवावे.नंतर शेगडीवर भाजावे. शेगडीच्या दोन्ही बाजूला शेगडीपेक्षा दोन ते तीन इंच उंच कोणत्याही पेट्या ठेवाव्या, त्यावर सळईवरील चिकन ठेवून फिरवून फिरवून पंचवीस ते तीस मिनिटे भाजावे.चिकन शिजले, मऊ झाले की, त्यावर गरम केलेले तूप ओतावे वरून गरम मसाला टाकावा सळईमधून चिकन काढून प्लेटमध्ये ठेवावे.लिंबाच्या चकत्या, कांद्याच्या रिंग्ज, पुदिना चटणीबरोबर तंदुरी चिकन सर्व करावे.\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखीका : स्वप्नाली मोरे\nआम्ही सारे खवय्ये nonveg\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_30.html", "date_download": "2021-07-25T00:11:29Z", "digest": "sha1:7BELB3IUQJRAVRORIVC5QBPRN2474DID", "length": 4609, "nlines": 46, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "डोगंरवाडी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून गाईची दोन वासरे केली फस्त - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Unlabelled / डोगंरवाडी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून गाईची दोन वासरे केली फस्त\nडोगंरवाडी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून गाईची दोन वासरे केली फस्त\nडोगंरवाडी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून गाईची दोन वासरे केली फस्त Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 18:39:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/big-drop-in-the-number-of-new-corona-victims-in-ya-district/", "date_download": "2021-07-25T00:56:34Z", "digest": "sha1:DFCMCPSJIEWMWNIXE6YFG6MPWZAC5LMW", "length": 8484, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "'या' जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट!", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\n‘या’ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट\nमुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून को���ोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थितीआटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.\nदरम्यान, गेल्या काही दिवसात राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. तर, कोरोना मुक्तांचा आकडा हा नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याने ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये देखील घट होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.\nदरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार २४० नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, २ हजार ५८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुंबई शहरात सध्या एकूण ३४ हजार २८८ रुग्ण आहेत. येणारे दोन आठवडे हे मुंबईसह महाराष्ट्रासाठी महत्वाचे असून रुग्णसंख्या अधिक वेगाने कमी झाल्यास सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.\n‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट\nराज्यात तब्बल ५९ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात तर रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ\nपेट्रोल, डिझेल सोबतच आता खतांच्या दरात वाढ केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय – जयंत पाटील\n‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे\nतोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने ‘या’ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘म��शनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimauli.blogspot.com/2007/09/", "date_download": "2021-07-24T23:35:01Z", "digest": "sha1:QNZZG3EFBTHA2DN6HZWSRJOXAUG2SIWD", "length": 24234, "nlines": 192, "source_domain": "marathimauli.blogspot.com", "title": "रुद्र शक्ति: September 2007", "raw_content": "\n घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने\nगावात शुकशुकाट झाला होता. बहुतांश मंडळी झोपण्याची तयारी करत होती. अधुन-मधुन बोलण्याचा-खाकरण्याचे आवाज येत होते. वेशीपाशी भल्या मोठ्या वडाच्या झाडा खाली दोन म्हातारे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या समोर काही अंतरावर गावातला डोंब्या पागल स्वता:शी गुणगुणत वेगाने येर-झारा घालत होता. \"दिसतय मला सगळं\" अस काहीसं तो बडबडत होता. ती दोघी म्हातारी त्याच्याकडे शुन्य भावनेने बघत होती.\n\"तुमचा भुतांवर विश्वास आहे का\nदुसर्या म्हातार्याने उत्तर लगेच दिले नाही. दिर्घ सुस्कार टाकला \"मगापासुन बिडी शिलगवायचा प्रयत्न करतोय पण च्या मारी तर शिलगतच नाहीया\" त्याच्या तोंडातुन शब्द कडमडत बाहेर पडलेत.\nपहिला म्हातारा डोंब्या पागलाकडे निरखुन बघु लागला.\n\"डोंब्या तुम्हाला भुत वाटतो का\n\"छे छे. आपण वडाच्या पारावर बसलोय म्हणुन उगाच मनात पाल चुकचुकली. \"\n\"भाईसाहेब आज तरी येणार आहेत का\" दुसरा त्रस्तपणे उदगारला. पहिला म्हातारा काय बोलतोय याच्याकडे त्याचं लक्ष होत की नव्हत, माहिती नाही.\nपोर्णिमेच्या चंद्राचा ढगांसोबत लपंडाव चालु होता. पाऊस पडण्याची चिन्हे इतक्यात दिसत नव्हती. मंद-मंद गार वारा वहात होता. दोन्ही म्हातारे आता मांड्या ठोकुन बसलेत.\n\"डुम डुम...डल डल..हुम हुम\" डोंब्या पागलाच्या या अवकाळी अंगात आली होती. त्याने नाच करायला सुरवात केली होती.\n\"मला वाटत असतात\" दुसर्याने उत्तर दिले.\n\"परदेशात गेला होता तेंव्हा तिथली भुत गोरी होती का\nदुसरा म्हातारा जोरात हसला. \"तिथे सगळीच लोकं भुत असतात. सुखाच्या शोधात, ती मेणाचे पुतळे दु:खी जीवन कंठत असतात\"\n\"सगळीकडे तीच राम कहाणी\" पहिला म्हणाला.\n\"तुम्हाला वाटत का की स्वर्ग-नरक असतो म्हणुन आणि जन्मभर जी कामे करता त्यावर माणुस कुठे जाईल हे ठरत म्हणुन आणि जन्मभर जी कामे करता त्यावर माणुस कुठे जाईल हे ठरत म्हणुन\" दुसर्याने प्रश्न केला.\nआता उत्तर न देण्याची पहिल्याची पाळी होती. दोघे परत डोंब्या ��ागलाचे धिंगाणे बघु लागलेत. त्याने कचरा गोळा करुन शेकोटी पेटवली होती.\n\"याच्या अंगात आली वाटत.\" अस म्हणुन पहिला म्हातारा जोरात डोंब्या पागलावर खेकसला \" ए..असा भूतासारखा काय तांडव करतोय विस्तवा समोर\nडोंब्या पागलाने न ऐकल्यासारख केलं.\n\"स्वर्ग-नरक अस काही नसाव. आपली शास्त्र भुता-प्रेतांबद्दल फारस काही बोलत नाहीत. आत्मा आहे अस म्हणतात आणि त्या आत्म्याचे अंतिम लक्ष ब्रह्मांडात विलिन होणे आहे अस आपला धर्म मानितो. \" मग खिन्नपणे हसुन म्हणाला \"तसही या भूतलावर जगल्यावर ना स्वर्ग सुखावणार ना नरक दुखावणार. \"\n\"मला नेहमी वाटायचं की आरश्यातील प्रतिमा आपल भुत असत म्हणुन. ही प्रतिमा आपली साथ कधीच सोडत नाही. मेल्यावर शरीर नाहीस होइल पण प्रतिमा कायम राहिल. \" पहिला म्हातारा म्हणाला.\nआताशा चंद्र काळ्या ढगांच्या पांघरुणात गुडुप झाला होता. ऊकाडा वाढत होता.\n\"पण हि प्रतिमा खरी असते की लोकांनी आपणास कस बघाव या चौकडीत बांधलेल ते एक चित्र असत\n\"म्हणजे असं की आपल्या मनातील भावनांचे रंग त्या प्रतिबिंबात उमटतात. आपण सुंदर आहोत अशी समजुत केली की आपली प्रतिमा आपणांस सुंदरच दिसते. थोडं गमतीदार वाटेल मला वाटत की आपली सावली आपलं भुत असतं. कारण, एक तर ती आपली साथ कधीच सोडत नाही आणि आपण जे खरे आहोत तश्शीच अगदी सावली पडते. जणु आपल्या कर्माची ती प्रतिमा असते. काळीभोर आणि गुढ. \" दुसरा उत्तरला.\n\"पण आपण हे बोलतांना एक तपशील विसरलो की मेल्यावरच माणसाचं भुत होउ शकत. आरश्यातील प्रतिबिंब काय किंवा सावली काय, मेल्यावर सगळंच नाहीस होणार.\" पहिल्याने स्वत:चं म्हणण खोडुन काढल.\n\"कोण म्हणत की मेल्यावरच भुत होतं म्हणुन. मी तर म्हणतो की अर्धी दुनिया भूत आहे. जिता तर माणुस आणि मयत तर भूत ही व्याख्या मानली तरी या दोन परिस्थितीं मधे तिळमात्र फरक नाही. गेली २६ वर्षे जमिनीच्या तुकड्यावरुन माझ्या भावंडांशीच भांडतोय. ना मी सोडायला तयार ना ते माघार घ्यायला तयार. आता सांगा माझ्यात आणि भुतात काय फरक आम्ही दोघेही अतृप्तच\" कोर्ट-कचेर्याच्या आठवणींनी दुसर्या म्हातार्याच्या डोळ्यात कटुता, द्वेष आणि रागाच्या विचित्रश्या छटा उमटल्यात.\nतो पुढे म्हणाला \"तुमचं सांगा पोरानी आणि सुनेनी छळ-छळ, छळल तुम्हाला. पण भेसळीच्या प्रकरणात पोरगा पकडल्या गेला तर तुम्हीच गेला होतात ना धावत, मामलेदाराचे पाय धुवायला. आणि एवढ करुन, जेलातुन बाहेर येउन काय व्यवहार केला तुमच्या सोबत त्याने पोरानी आणि सुनेनी छळ-छळ, छळल तुम्हाला. पण भेसळीच्या प्रकरणात पोरगा पकडल्या गेला तर तुम्हीच गेला होतात ना धावत, मामलेदाराचे पाय धुवायला. आणि एवढ करुन, जेलातुन बाहेर येउन काय व्यवहार केला तुमच्या सोबत त्याने\nपोराचे नाव ऐकुन पहिल्या म्हातार्याच्या डोळे काकुळतेने पाझरु लागलेत. \" ही बाळंतपणातच गेली. आई-विना पोरं म्हणुन त्याचे खुप लाड केलेत. काय मिळालं ती जाब विचारेल तर काय उत्तर देऊ ती जाब विचारेल तर काय उत्तर देऊ\nकुठे तरी पाऊस पडला असावा. आसमंतात मातीचा सुंगध दरवळत होता.\n\"शेवटी आपल्या संचित कर्माची फळ भोगावीच लागतात. ती सावलीत जमा होवो किंवा आरश्यात प्रतिबिंबाच्या मागुन डोकावित असतील, भोग कोणाचेही चुकायचे नाहीत. पण दु:ख भोगणे हेच जेंव्हा कर्म होते तेंव्हा मनुष्य भुत होतो. मनुष्य जिवंत असो किंवा मेला असो. \" दुसरा म्हातारा दिर्घ श्वास टाकत उदगारला.\nदुसरा म्हातारा हळु-हळु उभा राहिला व शत-पावली घालु लागला. पाऊस भुरट्यासारखा पडु लागला होता. डोंब्या पागलाची, पेटवलेली शेकोटी, वाचविण्याची धांदल उडाली. तो आगीला कागदाने किंवा प्लास्टिकने झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. आग मिळेल ते भस्म करित होती.\n\"तुम्हाला खात्री आहे का की भाईसाहेब येणार आहेत\n\"वाटत तर आहे असं. भारी चिवट आहेत ते. जाउन जाउन कुठे जाणार, इथेच येणार.\nपण मी आपण बोलतोय त्या विषयाचा विचार करत होतो\" दुसर उत्तरला.\nथोड़ा विचार करुन तो बोलला \" आपली शास्त्र भुतांबद्दल बोलत नाहीत असे तुम्ही म्हणालात. आत्म्याची ब्रह्मांडात विलिन होणे हे अंतिम लक्ष आहे हे सुध्दा खरं. पण त्यासाठी संचित कर्मांचा हिशोब करावा लागतो आणि त्या अन्वये अनेक जन्म घेणे निश्चित आहे. पण यात मला थोडा घोटाळा वाटतो. या जन्मातील इच्छा, आकांक्षा, दु:खांचा हिशोब करायला, पुढला जन्म याच घरात, याच परिसरात घ्यायला नको का जीथे कचरा आहे तिथेचा सफाई व्हायला हवी. दुसरी कडे सफाई करुन काय उपयोग जीथे कचरा आहे तिथेचा सफाई व्हायला हवी. दुसरी कडे सफाई करुन काय उपयोग\" दुसरा म्हातार्याने आपली बाजु मांडली.\n\"तुमचं म्हणण काय की पुर्नजन्म नसतोच\" पहिल्याने आश्चर्याने विचारले.\n\"असतो ना. पण मला असं वाटत की जर का कोणाचं चित्त कशात फसल असेल तर त्या व्यक्तीचा पुर्नजन्म होईलच कसा\" दुसर्याने उत्तर दिले.\nहें ऐकुन पहिला म्हातारा हसायला लागला. त्याचं हसण वाढतच गेलं.\n\" विनोद करत नव्हतो मी\" दुसर्याला थोडा राग आला.\n\"विनोद केला अस माझ म्हणण नाही\" पहिल्याने उत्तर दिले. क्षणभर थांबुन तो अडखळत म्हणाला \"विनोद नाही तर काय इथे तुमच्याने कोर्टाचे खटले झेपले नाहीत व पोराला शिस्त लावण्यात माझी हयात निघुन गेली. आणि तुम्ही मला सांगताय की पुर्नजन्म आपल्यावर अवलंबुन असतो इथे तुमच्याने कोर्टाचे खटले झेपले नाहीत व पोराला शिस्त लावण्यात माझी हयात निघुन गेली. आणि तुम्ही मला सांगताय की पुर्नजन्म आपल्यावर अवलंबुन असतो\" एवढ म्हणुन तो परत हसु लागला.\n\"मला एक सांगा की आपल्या शास्त्रात आत्मशक्तिला किती महत्त्व आहे\" दुसरा म्हातारा आता पेटला होता.\n\"खुप\" पुढुन उत्तर आले.\n\"मनावर विजय प्राप्त करुन माणुस आमुलाग्र बदलु शकतो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो.\"\n\"आपण भुतांबद्दल बोलतोय\" पहिला खवचटपणे बोलला.\n\"ऐका हो थोडं. हां तर माझा मुद्दा असा की नुसता जगण्यावर नाहीतर तर आत्मबलावर मोक्ष सुद्धा प्राप्त होऊ शकतो\" आता तुम्हीच सांगा, मनात कुठलीशी तीव्र इच्छा असेल किंवा तीव्र दु:ख असेल तर मन आत्म्याला पुर्नजन्म घेऊ देइल का मोक्ष प्राप्त होउ देइल का मोक्ष प्राप्त होउ देइल का ते आपल्याला आपल्या पूर्वायुष्याशी बांधुन ठेवणार नाही का ते आपल्याला आपल्या पूर्वायुष्याशी बांधुन ठेवणार नाही का मग शरीर जीवंत असो वा नसो\"\nहे ऐकुन पहिला म्हातारा बराच अस्वस्थ झाला. पाउसही थांबला होता आणि गारवा परत जाणवु लागला होता. शेकोटी विझली म्हणुन डोंब्या पागल हुंदके देउन रडत होता.\nतेवढ्यात अचानकपणे गावातल्या एका वाड्यात धाव-पळ सुरु झाली. काही वेळातच रडण्याचे सुर उमटु लागलेत.\nदोघे म्हातारे उत्सुकतेने गावाच्या दिशेनी बघु लागलेत.\nभाईसाहेब दुरुन चालत येत होते.\nसंतांचीं उच्छीष्टे बोलतों उत्तरें\nकाय म्यां पामरें जाणावें हें ॥\n---- संत तुकाराम महाराज\nमला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळ...\nप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात की जोधा-अकबर चित्रपट ऐतिहासिक नाही. चित्रपटाची कथा केवळ एक प्रेम-कहाणी आहे. मी हे मान्य क...\nनिवडक सुबोध ज्ञानेश्वरी - ���ाग १\nकालच श्रावण संपला. यंदा श्रावणात सकाळी उठुन ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला होता. एका महिन्यात अख्खा ग्रंथ वाचणे, वेळ आणि बुद्धी दोहोंन...\nमहाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे विवाद नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे...\nखोलीत वातावरण तंग होत. कोपर्यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन उभा होता. ...\nआजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंद...\nनुकतच थोरल्या बाजीरावांच्या लष्करी जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक* वाचनात आले. मराठी सत्तेला साम्राज्याचे स्वरूप देणारा तसेच पुढली पन्नास ...\nसेना आणि भाजप ची युती तुटेल असे मला कधीच वाटले नाही. जाग अधिक हव्यात अशी मागणी सगळ्या राजकीय पक्षांची असते आणि असायलाही हवी. आणि या मु...\nपेशवाईचा र्हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि आरमार (भाग २)\nसेवन इयर्स वॉर मागच्या दोन लेखांमधे आपण दुष्काळाचे परिणाम, मराठ्यांच्या एका कर्तबगार पिढीचा अचानक अंत आणि भारतावर होणार्या परकीय आक...\nभारत - एक शोध (3)\nराजकारण व सामाजिक प्रश्न (14)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3724/Corona-stops-girls-education.html", "date_download": "2021-07-25T00:30:36Z", "digest": "sha1:IIF7BAWR4VMLW6HG6LLM4A22S5JFXGLK", "length": 11523, "nlines": 58, "source_domain": "naukriadda.com", "title": "करोनामुळे थांबले मुलींचे शिक्षण!", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nकरोनामुळे थांबले मुलींचे शिक्षण\nमुंबई, पुणे, नाशिक या शहरांतील पालक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शाळेत सहभागी होण्यासाठी कोणते उपकरण आणून द्यायचे याचा विचार करत असतानाच ग्रामीण भागातील पालक मात्र आपल्या पाल्यांना कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कोणत्या रोजगाराला पाठवू शकतो का, याचा विचार करत आहेत. परिणामी करोनामुळे ग्रामीण भागात विशेषत: मुलींचे शिक्षण थांबल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.\nकरोनामुळे राज्यात ठाणे, पालघर, सोलापूर, बीड, पुणे या जिल्ह्यांतील वीटभट्टी, ऊसतोड कामगार, कुशल कामगार, नोकरदार मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाले आहे. राज्यात ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्���ानंतर जेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा विविध वास्तव समोर येऊ लागले. यातील बहुतांश सातवी ते आठवीतील विद्यार्थिनींना रोजगाराच्या कामाला पाठवल्याचे समोर आले आहे. तर, अनेक मुलींचे विवाहही जुळवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव शिक्षकांसमोर येत आहे. हातावर पोट असलेल्या आई, बाबाला पुन्हा एकदा मुलगी ओझे वाटू लागली आहे. यामुळे तिला कामाला लावून कुटुंबाचा चरितार्थ चालवावा किंवा तिचे लग्न लावावे, असे प्रकार ग्रामीण भागात घडत आहेत हे पाहून शिक्षकांमध्येही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता जाणवू लागली आहे.\nया शाळाबाह्य विद्यार्थिनींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने वेळीच प्रयत्न करावेत, अशी भावना समाजातील सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. शहरातील विद्यार्थी गावाला मुंबई, ठाणे या शहरांत राहून रोजंदारी करणारा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाला. यामुळे मुंबईच्या ऑनलाइन शाळांतील बाकेही रिकामी होऊ लागली आहेत. दिवाळीपूर्वी असलेली उपस्थिती आता निम्म्यावर आल्याचे निरिक्षण शाळा नोंदवत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, पैसे नसल्याने ऑनलाइन वर्गात येणे शक्य नसल्याचे उत्तर शिक्षकांना मिळते. कमी होणाऱ्या पटसंख्येत विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षण एका मुख्याध्यापकांनी नोंदविले आहे.\nकरोना काळातील स्थलांतराचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे. ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचत नाही हे सर्वज्ञात झाले आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षण असो किंवा ऑफलाइन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा. यासाठी विद्यार्थ्यांना ते असलेल्या गावातील शाळेत प्रवेश देण्यापासून इतर अनेक पर्यायांचा सरकार विचार करू शकेल. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सरकारने निर्णय घ्यावा आणि शिक्षणप्रवाहाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nक��षी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/906", "date_download": "2021-07-25T00:28:25Z", "digest": "sha1:VA4NFAIVTFUH774WXAWEAB5E7GFDST2B", "length": 10793, "nlines": 176, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | रंगाचें निधन 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nस्टेशनांत पहांटेची गाडी आली. नयना लगबगीनें उतरली. ती घरीं आली. ताई नि सुनंदा झोंपलेलीं होती. आश्चर्य म्हणजे दार उघडें होंतें नयनानें लोटलें तो उघडलें नयनानें लोटलें तो उघडलें जणूं कोणी येणार या कल्पनेनेंच उघडें ठेवलें गेले. नयना आंत आली. सारें शान्त होतें. ताई, सुनंदा का रात्रभर जागरण करित होत्या जणूं कोणी येणार या कल्पनेनेंच उघडें ठेवलें गेले. नयना आंत आली. सारें शान्त होतें. ताई, सुनंदा का रात्रभर जागरण करित होत्या आणि रंगा कोठें आहे आणि रंगा कोठें आहे कोठें आहे रंगा तिचें हृदय चरकलें, मन थरकलें. ती वर गेली. गच्चींत जाऊन उभी राहिली. तों तेथें लोडाकार गादीवर डोकें ठेवून रंगा शान्त पडून होता. हातांत तो रंगानें रंगलेला कुंचला होता. समोर तें विश्वरुपदर्शन होतें. चित्रकाराचें विश्वरुपदर्शन \nपरंतु तेथे हालचाल नव्हती. छातीचें खालींवर होणें नव्हतें. नयना जवळ बसली. तिनें रंगाचें मस्तक आपल्या मांडीवर घेतलें. ती डोळे मिटून बसली. थोड्या वेळानें तिनें डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलें. ''रंगा'' ती केविलवाणें बोलली. ती गंभीर झाली. तिनें त्याच्या मुखावर मुख ठेवलें. तिचें अश्रु त्या प्रसन्न शान्त मुखकमलावर घळघळले. तिनें पदरानें ते पुसले. त्या शान्त मुखचंद्राकडे ती बघत होती. संपलें का ते जीवन कोमेजलें का फूल ती डोळे मिटून बसली.\nताई नि सुनंदा उठून वर आल्या. तो तें गंभीर, हृदय विरघळवणारें दृश्य.\n''आई, ताई, खेळ संपला. ही चिरनिद्रा. विश्वमातेचा बाळ तिच्या घरीं गेला.''\n नाडी ���ाहीं. श्वास नाहीं. प्राणहंस निघून गेला.''\nताई धांवली. एका डॉक्टराला घेऊन आली.\n''संपलें सारें'' डॉक्टर म्हणाले व गेले.\nत्या तीन स्त्रिया तेथें अगतिकपणें बसल्या होत्या. आणि तें भव्य चित्र तेथें होतें. जीवनाचे शेवटचे रंग ओतून निर्माण केलेलें अमर चित्र नयना खाली वाकून म्हणाली : ''रंगा, तुला न्यायला आलें तर देवानेंच आधीं तुला नेलें. शेवटचे शब्दहि आपण बोललों नाहीं. रंगा, माणसाचा काय भरंवसा असें मी जातांना तू म्हणालास. ती का भविष्यवाणी होती नयना खाली वाकून म्हणाली : ''रंगा, तुला न्यायला आलें तर देवानेंच आधीं तुला नेलें. शेवटचे शब्दहि आपण बोललों नाहीं. रंगा, माणसाचा काय भरंवसा असें मी जातांना तू म्हणालास. ती का भविष्यवाणी होती रंगा रे, कां असा गेलास रंगा रे, कां असा गेलास कां \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_20.html", "date_download": "2021-07-24T23:50:56Z", "digest": "sha1:OMSXFG47E75FM4JRX2YMFQDEZPLXVZUT", "length": 5293, "nlines": 48, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुरबाड पोलिस ठाण्याच्या परिसरात या दुकानात होतो गुटख्याचा व्यापार;कारवाई हप्त्यात दफन - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / मुरबाड पोलिस ठाण्याच्या परिसरात या दुकानात होतो गुटख्याचा व्यापार;कारवाई हप्त्यात दफन\nमुरबाड पोलिस ठाण्याच्या परिसरात या दुकानात होतो गुटख्याचा व्यापार;कारवाई हप्त्यात दफन\nमुरबाड पोलिस ठाण्याच्या परिसरात या दुकानात होतो गुटख्याचा व्यापार संपुर्ण मुरबाड तालुक्यात याच दुकानातुन दिला जातो भरमसाठ गुटखा कारवाई हप्त्यात दफन\nमुरबाड पोलिस ठाण्याच्या परिसरात या दुकानात होतो गुटख्याचा व्यापार;कारवाई हप्त्यात दफन Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 20:13:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील ब���नविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/we-kept-doing-the-work-we-got-turning-small-opportunities-into-big-ones-and-becoming-superstars-akshay-kumar-128203997.html", "date_download": "2021-07-24T23:49:09Z", "digest": "sha1:YACOBERZJMBMX6OEMC5JPXHI2CT7L5LE", "length": 8589, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "We kept doing the work we got, turning small opportunities into big ones and becoming superstars akshay kumar | जे काम मिळाले ते करत गेलो, छोट्या संधींना मोठ्यात बदलत सुपरस्टार बनलो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइंस्पिरेशन:जे काम मिळाले ते करत गेलो, छोट्या संधींना मोठ्यात बदलत सुपरस्टार बनलो\nडफ अँड फेल्प्स इंडियाच्या ‘मोस्ट व्हॅल्यूड सेलिब्रिटी लिस्ट’मध्ये अक्षय सर्वोच्च स्थानी\nआमिर खानच्या ‘तारे जमीं पर’मधील ‘ईशान’प्रमाणेच अक्षयकुमारच्या डोळ्यांसमोरही अक्षरे उडत असायची. बालपणी त्यांचा अभ्यासात रस नसल्याने ते शिकू न शकल्याने सातवीत नापास झाले. यावर वडिलांनी नाराज होत त्यांना मारले व ‘तू नक्की काय व्हायचे आहे’ असे विचारले. तेव्हा अक्षयने ‘मला हिरो व्हायचे आहे’ असे उत्तर दिले. मोठे झाल्यावर अक्षय हिरो तर बनले. पण हा प्रवास सोपा नव्हता. पंजाबातील अमृतसरमध्ये हरि ओम आणि अरुणा भाटिया यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. राजीव असे त्यांचे नामकरण झाले. सामान्य मुलाप्रमाणेच त्यांचे पालनपोषण झाले. तारुण्यात त्यांचे मार्शल आर्ट््सवर प्रेम जडल्याने त्यांनी शिक्षण सोडून बँकॉकचा रस्ता धरत कराटेतील तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला. त्यांना आवडीचे म्हणजे मार्शल आर्ट शिक्षकाचे काम मुंबईत मिळाले.\nत्यांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना स्वत:चे पोर्टफोलियो शूट करून मॉडेलिंग करण्यासाठी प्रोत्साहित केले. या पोर्टफोलियोसाठी त्यांनी फोटोग्राफर जयेश सेठसोबत १८ महिने सलग विनामोबदला काम केले. मॉडेलिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांना महिनाभराच्या कमाईइतकी रक्कम मिळाली. याचवेळी अक्षयने याच क्षेत्रात करिअर करण���याचे ठरवले. एका मॉडेलिंग कार्यक्रमासाठी अक्षयला बंगळुरूला जाण्यासाठी सायंकाळी सहाची फ्लाइट पकडायची होती. याची तयारी करत असतानाच अक्षयला फोन आला की, त्यांना सायंकाळची नव्हे तर सकाळी सहाची फ्लाइट घ्यायची आहे, अशावेळी फ्लाइट चुकणे म्हणजे संधी गेल्यासारखेच. त्याच सायंकाळी ते स्टुडिओत निर्माते प्रमोद चक्रवर्ती यांना भेटले. त्यांना अक्षयचे फोटो इतके आवडले की, त्यांनी अक्षयची आपल्या आगामी चित्रपटासाठी हिरो म्हणून निवड केली.\nसुरुवातीचे चित्रपट न चालल्याने काम मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. मग १९९२ मध्ये ‘खिलाडी’ मिळाला. हा चित्रपट इतका गाजला की, अक्षयच्या नावासोबत ‘खिलाडी’ नाव जोडले गेले. यानंतर अक्षयला चित्रपट तर मिळतच गेले. परंतु अजूनही ते ए-लिस्ट निर्मात्यांपासून दूर होते.\nप्रियदर्शनच्या ‘हेरा फेरी’ने हा दुवा सांधला. नामवंत निर्माता असो किंवा छोटी भूमिका, अक्षयने कोणत्याच कामाला नकार दर्शवला नाही. यात चांगला व वाईट काळ आला व त्यातच त्यांचे १४ चित्रपट आपटले. आता आपले करिअर संपले असे समजत त्यांनी कॅनडाचे नागरिकत्व पत्करले. यात मात्र त्यांचा १५ वा चित्रपट हिट गेला. त्यामुळे आता अक्षयला दुसरे काही करण्याचा विचार आला नाही. मागील तीन दशकांपासून ताे इंडस्ट्रीत सर्वोच्चस्थानी आहे.\nपहाटे साडेचारला उठून व्यायाम करतात आणि नंतर एक तास पोहतात. मुलांना शाळेत सोडून आपल्या शूटिंगला जातात. आठ तासांच्या शूटिंगनंतर रात्री ९.30 वाजता घरी झोपतात.\n- 'मोठी संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा छोट्या संधी मिळाल्यावर काम कराल. ज्याप्रमाणे पैसा पैशाला ओढतो, त्याप्रमाणेच छोटी कामे मोठ्याला खेचून आणतात.'\n- 'सुरुवातीच्या दिवसात मी चित्रपटात काम पैशासाठी करायचो. पण आता मला केवळ अभिनय आवडत असल्याने करतो.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/update-farmers-who-pay-income-tax-in-this-district-will-have-to-repay-the-funds-of-the-prime-ministers-kisan-sanman-yojana/", "date_download": "2021-07-24T22:48:28Z", "digest": "sha1:ZWYOX3FQX5KPDQRQF6H7E6T54TW2GUR5", "length": 10437, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "'या' जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी परत करावा लागणार", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांक���त दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\n‘या’ जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी परत करावा लागणार\nबीड – केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा मिळणारा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी अर्ज केले. यात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट आहे. तरीही अनेकांनी रक्कम पदरात पाडून घेतली. मात्र, आता त्यांचे पितळ उघड पडले असून त्यांच्या खात्यात वर्ग झालेली ही रक्कम वसुलीची मोहीम सुरू झाली आहे. यामुळे आता बीड जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी परत करावा लागणार आहे.\nयोजनेतंर्गत बीड जिल्ह्यात ५ लाख २२ हजार लाभार्थींची नोंद करण्यात आली आहे. यानूसार लाभार्थी शेतकऱ्यांन ३ हफ्त्यात प्रत्येकी २ हजार या प्रमाणे ६ हजार रुपये देण्यात येतात. दरम्यान, सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची डाटा केंद्रिय आयकर विभागाच्या माहितीशी संलग्न करण्यात आला आहे. यातून बीड जिल्ह्यातील ७ हजार १७८ लाभार्थी हे आयकर भरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे हे अपात्र ठरलेत. तसेच २० हजार ८०४ लाभार्थी हे विविध कारणांनी अपात्र ठरलेत.\nया सर्व बोगस लाभार्थींकडून १९ कोटी १० लाख ८ हजार रुपये वसुली करण्यात येणारे. त्यापैकी १ कोटी ९९ लाख १२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित अपात्र शेतकऱ्यांना नोटीस देऊन रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरुये. संबधित शेतकऱ्यांनी सन्मान निधी योजनेची रक्कम परत करावी असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nमहसूल विभागामार्फत मोठी यंत्रणा राबविण्यात येत असून गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्यांना मिळालेला निधी परत करण्याचे नोटीस देण्यात येत आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. योजना जा��ीर करतानाच त्याचे लाभार्थी कोण असतील, हेही जाहीर केले होते. तरीही अनेकांनी आयकर भरत असतानाही सुद्धा नोंदणी केली होती.\nमोठी बातमी – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद\nमोठी बातमी – राज्यातील ‘या’ २८ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा\nराज्यातील ‘या’ सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/villagers-should-now-come-forward-to-prevent-a-possible-third-wave-of-korana-uddhav-thackeray/", "date_download": "2021-07-25T00:28:43Z", "digest": "sha1:5MO3YTWAH6N4PB54XCAOZPWRIMHRQHCW", "length": 11162, "nlines": 97, "source_domain": "krushinama.com", "title": "कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nकोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे – उद्धव ठाकरे\nमुंबई – दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरंपंचाचे कौतुकही केले.\nआपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.\nमदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार\nकोरोनाच्या संकटाबरोबर राज्याने चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही सामाना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nत्यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना केलेल्या वाढीव मदतीप्रमाणे तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगतांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अंतर्गत करावयाच्या मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांकडे केलेल्या मागणीचा पुनरुच्चार केला.\nदरवर्षी येणाऱ्या वादळाची शक्यता लक्षात घेऊन सागरतटीय भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर शासन लक्ष केंद्रीत करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये धुप प्रतिबंधक उपाययोजना, भूमीगत वीज वाहक तारा, भूकंपविरोधक घरा��चे बांधकाम याबाबींचा समावेश असल्याचे ते म्हणाले\nचांगली बातमी – तब्ब्ल ३ महिन्यांनी ‘या’ जिल्ह्याची रुग्णसंख्या शंभरच्या आत\nराज्यात पुढील ४ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा\nकेशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण\nराज्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज\nराज्यासाठी चांगली बातमी: एकाच दिवसात ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/457898", "date_download": "2021-07-24T23:07:43Z", "digest": "sha1:LNJ5RTGJUSYMRSKVTGHG3RWMK6DTKMBG", "length": 2227, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:१३, १८ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०३:३७, १८ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nCarsracBot (चर्चा | योगदान)\n१४:१३, १८ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ceb:Anatolya)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/919861", "date_download": "2021-07-25T01:01:21Z", "digest": "sha1:UL6PXEIP4DHEEK34WUXELMC2LMRN744S", "length": 2896, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nव्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान (संपादन)\n०१:०८, १५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती\n६७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२३:५४, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n०१:०८, १५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसंतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\n{{भारतातील जागतिक वारसा स्थाने}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/880", "date_download": "2021-07-25T00:13:48Z", "digest": "sha1:B4RXLQP45ROK7DFH7M4CLZIAOLS7JK5S", "length": 11088, "nlines": 175, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | वादळ 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''मी त्यांची पत्नी उरल्यें नाहीं. त्यानींच माझें तुझ्याशीं लग्न लावलें. कशाला काढतोस त्यांचें नांव परंतु काढ. त्यांनींच ना तुला माझ्या जीवनांत रंगवलें. तेहि महान् चित्रकार. तूं कुंचल्यांनी रंगवतोस, ते टांचणीनें रक्ताच्या रंगानें रंगवीत. अमृतराव, होय, ते महान् चित्रकार होते. तुझी मूर्ति माझ्या जीवनांत अनंत रंगांनी भरणारे चित्रकार परंतु काढ. त्यांनींच ना तुला माझ्या जीवनांत रंगवलें. तेहि महान् चित्रकार. तूं कुंचल्यांनी रंगवतोस, ते टांचणीनें रक्ताच्या रंगानें रंगवीत. अमृतराव, होय, ते महान् चित्रकार होते. तुझी मूर्ति माझ्या जीवनांत अनंत रंगांनी भरणारे चित्रकार त्यांना माझे प्रणाम. रंगा, माझी इच्छा पूर्ण कर.''\n''अशक्य. मी तुझा भाऊ तो भाऊ.''\n''मी तुझी राणी आहे. तूं माझा राजा. तूं माझा प्रियकर, मी तुझी प्रिया. तूं गोपाळ, मी राधा. तुझें माझें आतां निराळें नातें. सर्व रीतीनें एकरुप होण्याचें नातें.''\n''तिची सून म्हणून जाईन. आपण दोघें जाऊं. त्यांचे आशीर्वाद घेऊं. मी त्यांची सेवा करीन. तुझा आनंद तो माझा. परंतु मी तेथें तुझी म्हणून राहीन.''\n''माझी बहीण म्हणून, ताई म्हणून.''\n''नाहीं, तुझी प्रेममयी पत्नी म्हणून, तुझ्या जीवनाशीं एकरुप झालेली तुझी जीवनसखी म्हणून, सहधर्मचारिणी म्हणून.''\n''ताई, काय हें बोलतेस तूं मला काय समजतेस तूं मला काय समजतेस मी का असा छचोर, थिल्लर बनूं मी का असा छचोर, थिल्लर बनूं उथळ, भ्रष्ट बनूं मी जर तुझा भाऊ असेन तर हें तुला करुं देणार नाहीं. तुझ्यावर निराळे संस्कार झाले. माझ्यावर नाहीं झालेले. एका क्षणांत का भावाचा पति होतो \n''मी वाट बघेन. चार वर्षांनी हो. माझ्यावर 'तूं रंगाची आहेस, रंगाची आहेस असे घाव घालून त्यांनीं मला हा नवीन आकार दिला. मीहि तुला नवीन आकार देईन. तूं माझा आहेस, भाऊ म्हणून नाहीं, पति म्हणून आहेस, जीवनाचा स्वामी आहेस, असें मी सारखें तुला ऐकवीन नि तुला रंगवीन.''\n''मी तुला म्हणत जाईन 'तू माझी ताईच आहेस. माझी बहीण.' हा तुला क्षणभर भ्रम झाला आहे. तुझें माझें खरें नातें बहीणभावाचें. ती लिली काय म्हणेल ती मला भाऊ म्हणे. प्रथम मामा म्हणे. पण तूं तिला भाऊ म्हणायला लावलेंस. तो भाऊ शब्द तुला आवडे. तुला भाऊ नाहीं, मला बहीण नाहीं. तें नातें किती थोर, किती निर्मळ ती मला भाऊ म्हणे. प्रथम मामा म्हणे. पण तूं तिला भाऊ म्हणायला लावलेंस. तो भाऊ शब्द तुला आवडे. तुला भाऊ नाहीं, मला बहीण नाहीं. तें नातें किती थोर, किती निर्मळ मी माझी इच्छाशक्ति तुझ्यावर लादीत जाईन. माझी इच्छा विजयी होईल कारण ती पवित्र आहे. म्हणून मला आत्मविश्वास आहे. तुझ्या मनावर आलेलीं हीं अभ्रें जातील. आंतील शुध्द चंद्रमा शोभेल. तूं सध्यां दुधगांवला जा. सुनंदाआईजवळ रहा.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/907", "date_download": "2021-07-25T00:32:19Z", "digest": "sha1:EP2HPGMFXLRN27QJ4EIU3LV5UKUANG7S", "length": 11936, "nlines": 178, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''आई, मी मुंबईला जातें. कोठें तरी नोकरी चाकरी बघतें. तुमची जबाबदारी आतां माझ्यावर आहे.''\n''नयना, कशाला तुला कष्ट मुंबईस कोठें राहणार, कोठें जाणार मुंबईस कोठें राहणार, कोठें जाणार \nनयनानें खरोखरच जायचें ठरविलें. तिनें बापूंना आधीं एक पत्र पाठवलें.\n''ति. बापूंच्या चरणीं कृ. सादर प्रणाम.\nमी रंगाकडून तुमच्याविषयीं ऐकत असें. त्याच्या जीवनांत अनेकांनीं अनेक रंग भरले. तुम्हीहि त्यांच्यापैकी एक. रंगाचें रमणीय जीवन एकाएकी संपलें. मी रंगाची पत्नी. माझें नांव नयना. रंगाची मानलेली आई व मानलेली बहीण यांचा सांभाळ आतां मी केला पाहिजे. मी मुंबईला येत आहें. प्रथम तुमच्याकडे उतरायला येऊं इच्छितें. मग कोठें मिळेल जागा. येऊं ना मुलींचा चित्रकलेचा वर्ग काढूं इच्छितें. तुमचा आधार द्या. सर्वांस स. प्रणाम\nबापूसाहेबांनी रंगाच्या निधनाची बातमी वाचली होती. दुधगांवच्या चित्रकाराचा मृत्यू अशी बातमी वर्तमानपत्रांत आली होती. बरेच दिवसांत त्यांना रंगाचें कांहीच कळलें नव्हतें. दुधगांवला कोणाकडे पत्र पाठवायचें, त्यांना कांहीं सुचेना. आज नयनाचें पत्र त्यांना मिळालें. त्यांनी सहृदय पत्र लिहून तिला बोलावलें. विनासंकोच या. आमच्याकडे रहा असें लिहिलें.\n''आई, जातें मी. तुम्ही प्रकृतीला जपा.''\n''आम्हांला देव कशाला नेईल तो गुणी लोकांना आधीं नेतो.''\n''त्याला सारींच प्रिय. देवाचीं ना कोणी आवडतीं ना नावडतीं.''\nनयना निघून गेली. मागें वडिलांकडे गेली तेव्हां डब्यांत एकटीच होती. आजहि एकटी. ती शून्य मनानें बसली होती. एकाएकीं तिचे डोळे भरुन आले. ती बोलूं लागली: ''रंगा, कां रे मला सोडून गेलास किती माझीं स्वप्नें, किती आशा किती माझीं स्वप्नें, किती आशा कां रे राजा गेलास कां रे राजा गेलास मी मुंबईस नोकरी करुन तुला आरोग्यधामांत ठेवणार होतें. ताई तुझ्याजवळ राहिली होती. मला किती आनंद झाला असता तुझ्यासाठीं श्रमतांना, काम करतांना. तूं बरा झाला असतास. शेवटचे दोन शब्दहि तुझ्याजवळ नाहीं बोलतां आले. मी दुर्दैवी. गाडीत मला वाटलेंच कीं कांही तरी होणार म्हणून. किती लगबगीनें घरी आलें. तों तूं चिरनिद्रेंत गेलेला. रंगा, माझी आठवण काढीत गेलास मी मुंबईस नोकरी करुन तुला आरोग्यधामांत ठेवणार होतें. ताई तुझ्याजवळ राहिली होती. मला किती आनंद झाला असता तुझ्यासाठीं श्रमतांना, काम करतांना. तूं बरा झाला असतास. शेवटचे दोन शब्दहि तुझ्याजवळ नाहीं बोलतां आले. मी दुर्दैवी. गाडीत मला वाटलेंच कीं कांही तरी होणार म्हणून. किती लगबगीनें घरी आलें. तों तूं चिरनिद्रेंत गेलेला. रंगा, माझी आठवण काढीत गेलास त्या तुझ्या अखेरच्या चित्रांत माझाहि एक आकार आहे असें वाटलें. शेवटच्या कुंचल्यानें अनंत आकृतींत तूं माझीहि आकृति रंगवली आहेस. रंगा, तुझें माझ्यावर खूप प्रेम होतें. मी तें जाणत होतें. तुझ्यासाठीं नाहीं रें कांहीं करतां आलें. बाबा, कठोर बाबा. त्यांना पाझर फुटावा म्हणून इतके दिवस तेथें राहिलें. ते नाहीं म्हणाले त्याचवेळेस निघून आलें असतें तर \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्���ि 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-58419-new-coronaviruses-infected-in-the-last-24-hours-in-the-country-the-lowest-number-of-patients-after-81-days-abn-97-2505290/lite/", "date_download": "2021-07-25T01:12:03Z", "digest": "sha1:CYEARXUHRSSSC63P2UY4GBDKOOU3RZVF", "length": 9272, "nlines": 133, "source_domain": "www.loksatta.com", "title": "COVID-19 Update in India Coronavirus Deaths Active Cases, Vaccinations abn 97 | Coronavirus: देशात गेल्या २४ तासात ५८,४१९ नवे करोनाबाधित; ८१ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णसंख्या | Loksatta", "raw_content": "\nपतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली 'ही' विनंती\n\"राज कुंद्रा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक\"\nसमजून घ्या : १० हजार क्युसेक वेगाने १ टीएमसी पाणी धरणातून सोडलं म्हणजे नेमकं किती लिटर पाणी सोडलं\nअजून संकट ओसरलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज\nPorn Films case : शिल्पा शेट्टीचाही सहभाग आहे का; मुंबई पोलिसांकडून सहा तास चौकशी\nCoronavirus: देशात गेल्या २४ तासात ५८,४१९ नवे करोनाबाधित; ८१ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णसंख्या\nCoronavirus: देशात गेल्या २४ तासात ५८,४१९ नवे करोनाबाधित; ८१ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णसंख्या\nमहाराष्ट्रासह कर्नाटक, केरळमध्ये १ लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण\nCovid -19 : राज्यात दिवसभरात ७ हजार ३३२ जण करोनामुक्त; २२४ रूग्णांचा मृत्यू\nकर्नाटकमध्ये उद्यापासून धार्मिक स्थळाजवळील व्यवहार सुरु करण्याची परवानगी; पण…\nलहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून करोना लस देणार; एम्स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले…\nगेल्या २४ तासात देशात करोनाचे एकूण ५८,४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ८१ दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे करोना मृत्यूंच्या संख्येतही घट झाल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात १,५७६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ एप्रिलपासून दोन महिन्यांतील सर्वात कमी मृत्यूची नोंद शनिवारी झाली.\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५८,४१९ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. शनिवारी दिवसभरात १,५७६ जणांना करोनामुळे आपले प्राण गमावावे लागले आहेत. तर ८६,६१९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ वर पोहोचली आहे.\nदेशभरात आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ८१ हजार ९६५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ३ लाख ८६ हजार ७१३ जणांचा करोनामुळ मृत्यू झाला आहे. तर देशात ७ लाख २९ हजार २४३ रुग्ण उपचाराधिन आहेत. आतापर्यंत देशात २७ कोटी ६६ लाख ९३ हजार ५७२ जणांनी करोनावरील लस घेतली आहे.\nमहाराष्ट्रासह कर्नाटक, केरळमध्ये १ लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण\nआकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक अॅक्टिव रुग्ण आहेत. राज्यात शनिवारी ८,९१२ नव्या बाधितांची नोंद झाली होती. तर २५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यात सध्या १ लाख ३२ हजार ५९७ अॅक्टिव रुग्ण आहेत. त्याखाली कर्नाटकचा क्रमांक लागतो. कर्नाटकात १ लाख ३० हजार ८७२ अॅक्टिव रुग्ण आहेत. त्यानंतर केरळ मध्ये दैनंदिन रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. केरळमध्ये शनिवारी सर्वात जास्त १२ हजार ४४३ रुग्ण आढळून आले. या राज्यात १ लाख ६ हजार ८६१ अॅक्टिव रुग्ण आहेत.\n\"आता पूनम पांडे MMS व्हिडीओ बनवते, प्रायव्हेट पार्ट दाखवते, ते राज कुंद्रांनी सांगितलं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A6_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T01:04:01Z", "digest": "sha1:J4P2QGUWJRTUGBEMWD7ASP6CQSTBRJEH", "length": 6318, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्फोन्स द लामार्टीन - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्फोन्स द लामार्टीन (फ्रेंच: Alphonse de Lamartine) (२१ ऑक्टोबर, इ.स. १७९० - २८ फेब्रुवारी, इ.स. १८६९) हा फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी होता. दुसर्या फ्रेंच प्रजासत्ताकाच्या स्थापनेत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या फ्रेंच प्रजासत्ताकाच्या इ.स. १८४८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहिला होता. मात्र निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर त्याने राजकारणातून संन्यास घेतला व उर्वरीत आयुष्य साहित्यिक कारकिर्दीत घालवले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"आल्फोन्स द लामार्टीन याच्या साहित्यकृती\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७९० मधील जन्म\nइ.स. १८६९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाह���(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3847/Recruitment-of-180-posts-in-ECIL-2021.html", "date_download": "2021-07-24T23:47:36Z", "digest": "sha1:PFX4RGUK4SVHNZJE3ZSXCZWQEI627FYJ", "length": 4869, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "ECIL मध्ये १८० जागांची भरती २०२१", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nECIL मध्ये १८० जागांची भरती २०२१\nअभियंता अॅप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिस या पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधर 180 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे.\nएकूण पदसंख्या : १८० जागा\nपद आणि संख्या :\n२) टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिस\nचार वर्षे बी.ई / बी.टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअधिकृत वेबसाईट : www.ecil.co.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५/०१/२०२१\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://prachititg.com/2017/12/28/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-25T00:42:22Z", "digest": "sha1:JCCRMPXGNVEIXIR3DPEO5F5DZXXULNL6", "length": 8669, "nlines": 110, "source_domain": "prachititg.com", "title": "एक पूर्ण -अपूर्ण – नीला सत्यनारायण | My Experience", "raw_content": "\n← माझे नाव – ब्रशिती\nअनंत माझी ध्येयासक्ती – सुमेधा महाजन →\nएक पूर्ण -अपूर्ण – नीला सत्यनारायण\nदुबईमध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ मध्ये माझा समावेश झाला आणि माझे मराठी वाचन परत सुरु झाले. सध्या माझ्याकडे असलेल्या पेटी मध्ये नीला सत्यनारायण यांचे ‘एक पूर्ण – अपूर्ण ‘ हे पुस्तक आहे. नीला सत्यनारायण यांचे ‘जाळ रेषा’ हे पुस्तक मी या आधी वाचले आहे. त्यांची लेखन शैली मला आवडली. त्यांनी फार स्पष्टपणे त्यांचे विचार मांडले आहेत.\n‘एक पूर्ण – अपूर्ण’ हे पुस्तक ‘One Full One Half’ याचा अनुवाद आहे. हे पुस्तक डाऊन सिंड्रोम असलेल्या त्यांच्या मुलाला – चैतन्याला वाढवताना आलेले अनुभव सांगते. या सारख्या विषयावर लिहिलेली काही इंग्लिश पुस्तके मी वाचली आहेत पण मराठीत मी वाचलेले हे पहिलेच आहे.\nया मुलांना वाढवणे सोपे नसते. नीला सत्यनारायण यांनी त्यांची नोकरी सांभाळून या मुलाला वाढवताना आलेले अनुभव इथे मांडले आहेत. पहिली मुलगी आहे. त्यानंतर चैतन्य जन्माला. मुलगी लहान असल्याने तिला या सगळ्या गोष्टी समजावणे म्हणजे एक दिव्य होते. ती नकळत आई बाबा पासून दुरावत गेली. एका आईची होणारी फरफट इथे खूप चांगल्या प्रकारे व्यक्त झाली आहे. त्याच सोबत घरचे, शेजारी, मित्र परिवार यांच्याकडून आलेले अनुभव त्यांनी इथे मांडले आहेत. लोकांकडून आधारापेक्षा किंवा सकारात्मक गोष्टींपेक्षा उपेक्षा आणि मनोबल खच्ची करणाऱ्या गोष्टी जास्त वाट्याला आल्या. मुलाला शाळेत पाठवताना ‘असा ‘ मुलगा आमच्या शाळेत नको हेच ऐकायला मिळाले. या मुलांसाठी वेगळ्या शाळा नव्हत्या.\nया सगळ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला तो त्यांचा नवरा. हे पुस्तक वाचताना जाणवते कि एका कुटुंबाची धडपड, मानसिक ओढाताण आणि येईल त्या परिस्थितीला सामोरी जाण्याची वृत्ती\nनीला सत्यनारायण स्वतः सरकारी उच्चपदस्थ अधिकारी असूनसुद्धा त्यांना शाळा शोधणे, उपेक्षा या सगळ्याला सामोरे जावे लागले तिथे आजहि सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील हे आपण समजू शकतो. आजही या ‘खास’ मुलांसाठी म्हणावी तितकी जागृती समाजात नाही. या मुलांच्या आई वडिलांनासुद्धा असे मुल स्वीकारणे कठीण जाते.\nनीला सत्यनारायण सारख्या अजून काही पालकांनी एकत्र येवून त्यांचे अनुभव समाजासमोर मांडले तर समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल. सदर पुस्तक http://granthali.com/ येथे उपलब्ध आहे.\n← माझे नाव – ब्रशिती\nअनंत माझी ध्येयासक्ती – सुमेधा महाजन →\n1 Response to एक पूर्ण -अपूर्ण – नीला सत्यनारायण\nमी पण हे पुस्तक वाचले आहे. नीला सत्यनारायण यांची लेखनशैली खरच खूप छान आहे.\nत्यांच्या संघर्षातून खरंच खूप प्रेरणा मिळते.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-24T23:57:29Z", "digest": "sha1:SGYSYOZ63OQZ3UJ3MBNZG4I3G6XGEUGX", "length": 30520, "nlines": 92, "source_domain": "shekharpatil.com", "title": "मसाई क्रिकेट वॉरियर्स ! < Shekhar Patil", "raw_content": "\nकोणत्याही खेळाच्या निखळ आनंदाला परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा आयाम मिळाल्यास तो फक्त खेळ राहत नाही तर जागृतीचे अत्यंत परिणामकारक माध्यम कसे बनू शकते ते दाखवून दिलेय ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी\nकोणत्याही खेळाच्या निखळ आनंदाला परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा आयाम मिळाल्यास तो फक्त खेळ राहत नाही तर जागृतीचे अत्यंत परिणामकारक माध्यम कसे बनू शकते ते दाखवून दिलेय ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी\nलेखासाठी एखादा विषय डोक्यात शिरल्यानंतर काही दिवसांतच याला मुर्त स्वरूप प्राप्त होत असल्याचा माझा अनुभव आहे. या लेखाबाबत मात्र प्रथमच खूप विलंब होतोय. जवळपास दीड वर्षांपुर्वी मी ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’च्या धमाल कथेविषयी माझ्या सहकार्यांना सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत लेख लिहण्याचा आग्रह केला होता. अनेकदा संकल्प करूनही तो सिध्दीस गेला नव्हता. आता क्रिकेटचा महाकुंभ काही दिवसांत सुरू होत असल्याचे औचित्य साधून केलेला हा लेखप्रपंच.\nही कथा आहे एक क्रिकेटवेडी महिला आणि आदिवासी समुदायातील तरूणांची. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातल्या अलीया बायूर यांना शालेय वयापासूनच क्रिकेटचे वेड लागलं. अर्थात महिला असल्याने खेळण्याला मर्यादा आल्या तरी त्यांनी ‘आयसीसी’ची पंचासाठी असणारी परीक्षा उत्तीर्ण केली. याचसोबत २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या क्रिकेटच्या विश्वचषकात अधिकृत स्कोअरर म्हणून कामही पाहिले. अर्थात क्रिकेट तिच्या नसानसात भिनले. मात्र अध्ययनातही कुशाग्र असल्याने केनियातल्या वानरांवर अध्ययन करण्याचे तिने ठरविले. यानुसार केनियातील लायकापिया या घनदाट अरण्य असणार्या भागात ती २००७च्या सुमारास आली. येथे वानरांच्या वर्तनावर संशोधन करतांना तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. एकदा तर सिंहीणीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तिला कसरत करावी लागली. या भागात तिचा दिनक्रम हा अत्यंत कंटाळवाणा असाच होता. यामुळे विरंगुळा मिळावा म्हणून तिला एक भन्नाट कल्पना सुचली. लायकापिया भागातील पोलेई या गावातील प्राथमिक शाळेत जाऊन तिने स्थानिक सरपंच आणि मास्तरांना हाताशी धरून मुलांना क्रिकेटचे धडे देण्याचे देण्याचे ठरविले. केनियात क्रिकेट हे बर्यापैकी लोकप्रिय असले तरी लायकापिया भागातील मुळ रहिवासी असणार्या मसाई या आदिवासी जमातीला याबाबत माहितच नव्हते. त्या भागातील मुले फुटबॉल वा व्हॉलिबॉल खेळत असले तरी क्रिकेट हा त्यांच्यासाठी नवीनच खेळ होता. अर्थात दोन-चार दिवसांत मुलांना या खेळाची गोडी तर लागलीच पण तरूण आणि प्रौढही याकडे आकर्षित झाले. विशेषत: तरूणाईला या नवीन खेळाने भारून टाकले. सुरवातीच्या काळात बायूर यांनी शहरातून टेनिस बॉल आणि अन्य साधे किट आणले होते. यानंतर मात्र तिने उत्तम दर्जाचे साहित्य आणले आणी यातून आकारास आला एक संघ. यालाच नाव मिळाले मसाई क्रिकेट वॉरियर्स\nमसाई खेळाडूला गोलंदाजी शिकवतांना अलिया बोयूर.\nजगातील अनेक देशांमध्ये व्यावसायिक आणि हौशी पातळीवर क्रिकेट खेळले जाते. अनेक क्लब आणि संघ आपापली ओळख जपतात. क्रिकेट खेळणार्या प्रत्येक देशात स्थानिक देशांतर्गत स्पर्धा होतात. यात भारतातील ‘आयपीएल’मध्ये तर क्रिकेटचे ग्लॅमरस रूप आपल्याला दिसून येते. या सर्वांपेक्षा ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’चे रूपडे हे क्रिकेटच्या वैश्विक रंगात खुलून दिसणारे आहे. साधारणपणे आता क्रिकेटच्या गल्लीबोळातील स्पर्धांपासून ते विश्वचषकात रंगीबेरंगी पोशाख वापरले जातात. मात्र याचा एक अलिखीत नियम आहे. एक तर रंग कोणताही असो खेळाडू सैलसर स्पोर्टस शर्ट आणि ट्रॅकसुट परिधान करतात. याशिवाय मैदानावर ���ेल्मेट वा कॅप घालण्यात येतात. मात्र ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी याला फाटा देत आपल्या पारंपरिक पोशाखातच क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. आता आपण धोतर वा लुंगी घालून क्रिकेट खेळण्याची कल्पनाही करू शकत नाही. याचप्रमाणे मसाईंच्या पारंपरिक परिधानात खेळणेही अवघड असले तरी स्थानिक तरूणांना हेच भावले. अर्थात ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ला यामुळे व्यापक प्रसिध्दी मिळाली.\nमसाई ही निसर्गाच्या सानिध्यात राहणारी जगातील सर्वात आदिम समजली जाणारी जमात आहे. आज एकविसाव्या शतकातही दररोज त्यांना हिंस्त्र प्राण्यांशी संघर्ष करावा लागतो. अत्यंत कष्टदायक अशा त्यांच्या दिनक्रमाचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनशैलीवरही पडले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे जीवनाची चार टप्पे मानले गेले आहेत. याचप्रमाणे मसाईंच्या जीवनात बालपण, योध्दावस्था आणि प्रौढावस्था असे तीन टप्पे मानतात. माणसाच्या जीवनात १५ वर्षांपर्यंत बालपण, १५ ते ३० वर्षे योध्दावस्था तर यापुढे प्रौढावस्था असे साधारणपणे विभाजन आहे. मुलगा पंधरा वर्षाचा झाल्यानंतर त्याला ‘योध्दा’ म्हणून तयार करण्यात येते. यासाठी समारंभपुर्वक विधी करण्यात येतो. या माध्यमातून संबंधीत मुलगा हा आपले कुटुंब आणि जमातीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. शेकडो वर्षांपासून सुरू असणारी ही परंपरा आजही कायम आहे. अलीया बायूर यांनी तयार केलेल्या संघात हेच योध्दे सहभागी झाले. मसाई योध्दांचा पोशाख हा ‘शुकास’ म्हणून ओळखला जातो. हत्ती वगळता (साधारणपणे गाय वा अन्य प्राणी) प्राण्याच्या कातडीपासून तयार केलेल्या कापडाने ते आपल्या शरीराचा कमरेखालील आणि वरील भाग झाकतात. अलीकडच्या काळात यात सुताचे प्रमाण वाढले आहे. हे वस्त्र गडद लाल रंगाचे असते. हा त्यांच्या पोशाखाचा प्रमुख भाग असतो. याशिवाय, अनेक मणी, त्यापासून तयार केलेल्या माळा, ब्रेसलेट, इयररिंग्ज आदींमुळे मसाई योध्द्याच्या अंगावर अक्षरश: रंगाची उधळण केल्यागत वाटते. याशिवाय त्यांची पादत्राणेदेखील टायरापासून तयार केलेली असतात. अलीया बायूर यांनी तयार केलेल्या संघातील खेळाडूंनी आपल्या पारंपरिक वेशातच क्रिकेटचा सराव करण्यास प्रारंभ केला. काही दिवसांतच याला पाहण्यासाठी गर्दी उसळू लागली. बायूर यांनी कशी तरी पैशांची जुळवाजुळव करत अन्य संघासोबत प्रदर्शनीय सामने खेळवले. केनियाच्या राष्ट्रीय महिला संघासह टांझानियातील काही संघांशी ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी दोन हात केले. पारंपरिक पोशाखात क्रिकेट खेळणार्या या तरूणांचा खेळ पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळू लागली.\n(‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’बाबतचा हा वृत्तांत.)\nमसाई माणूस हा आपल्या बालपणापासूनच भाला आणि ढालचा वापर करण्यास शिकतो. अली बायूर यांनी भालाफेक म्हणजे गोलंदाजी तर बॅटचा वापर ढालसमान करण्याचा मंत्र या संघातील खेळाडूंना दिला. अर्थात त्यांचे खांदे मजबुत असल्याने ते भन्नाट वेगाने गोलंदाजी करू लागले. मात्र बॅटींग करतांना त्यांची तारांबळ उडू लागली. एक तर ते प्रत्येक चेंडू उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न करत. यातच त्यांचे क्षेत्ररक्षणही सुमार होते. अली बायूर यांनी मेहनतीने त्यांचा खेळ सुधारण्याचा प्रयत्न केला. हे सारे होत असतांना ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ संघाच्या माध्यमातून सामाजिक पातळीवर काही तरी करण्याची तळमळ त्यांना लागली. खुद्द मसाई समाजातल्या काही कुप्रथांवर आवाज उठवण्याचे त्यांनी ठरविले. याला संघाच्या खेळाडूंनीही पाठींबा दिला. बहुतांश आदीम जमातींप्रमाणे मसाई हीदेखील पुरूषप्रधान जमात आहे. आपण वर पाहिलेच की यात माणसाच्या आयुष्याच्या तीन अवस्था असल्या तरी महिलांच्या मात्र फक्त बाल्यावस्था आणि स्त्रीवस्था अशा दोन अवस्था मानल्या गेल्या आहेत. आतापर्यंत महिलांना अगदी गुराढोरांप्रमाणे मानण्यात येते. सर्वात भयंकर बाब म्हणजे आजही या जमातीत महिलांची खतना करण्याची क्रूर प्रथा सुरू आहे. सहा-सात वर्षांच्या बालिकांच्या योनीचे बाह्यांग कापून काढण्याच्या प्रथेविरूध्द अगदी युनोतर्फे प्रयत्न करूनही फारसा उपयोग झाला नाही. एक तर यासाठी अगदी शेकडो वर्षांपुर्वीची आदीम पध्दत वापरत असल्याने जंतुसंसर्ग आणि अलीकडच्या काळात एचआयव्हीच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या प्रथेविरूध्द ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ने दंड थोपटले. मसाई जमातीत अत्यंत असुरक्षित शरीरसंबंधाचा मुद्दादेखील महत्वाचा आहे. परिणामी एडस्मुळे मरणार्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. याशिवाय, अतिरक्त मद्यपान आणि यातून महिलांचे शोषण व त्यांची दयनीय अवस्था हे मुद्देदेखील कळीच आहेत. याबाबत ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी आपल्या जमातीला जागृत करण्याचे काम सुरू केले. म्हणजे नियमित क्रिकेटचा सराव आणि विविध सामने खेळत असतांनाच त्यांनी शाळा, महाविद्यालये, विविध गावांमध्ये पथनाट्य व जनजागृतीपर कार्यक्रम करण्यास प्रारंभ केला. मुळातच क्रिकेटसारख्या नव्या खेळाला आत्मसात केल्याने या संघाविषयी मसाईंना अभिमान असल्याने या जनजागृतीचा काही प्रमाणात तरी सकारात्मक लाभ झाला आहे.\nयथावकाश ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ची लोकप्रियता अन्य देशांमध्येही पसरली. जगभरातील हौशी क्रिकेट संघांची इंग्लंडमध्ये ‘लास्ट मॅन स्टँडस्’ या नावाने स्पर्धा होते. यात खेळण्यासाठी त्यांना आमंत्रण आले. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या ‘लॉर्डस’वर खेळतांना मसाई योध्दे मोहरून गेले. या स्पर्धेत त्यांचे प्रदर्शन फारसे उत्तम झाले नसले तरी ब्रिटनमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली. बीबीसी, सीएनएन, गार्डियन आदींसह विख्यात ‘विस्डेन’नेही त्यांची दखल घेतली. दरम्यान, अलीया बोयूर यांनी वेबसाईटसह फेसबुक, ट्विटर आणि युट्युबच्या माध्यमातून आपल्या संघाला ग्लोबल व्यासपीठ दिले. आता तर त्यांच्यावर ‘वॉरियर्स’ या नावाने डॉक्युमेंटरी फिल्मही तयार होत आहे. ‘इंडिगोगो’ या क्राऊडफंडिंग करणार्या वेबसाईटवरून यासाठी भांडवल जमा करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे यासाठी जेम्स अँडरसन यांच्यासारख्या ब्रिटीश खेळाडूंनी पुढाकार घेतला आहे. तर आज स्टीव्ह टिकोलो आणि थॉमस ओडोयो यांच्यासारख्या आंतराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली आहे. यासाठी आता अनेक नवीन खेळाडू समोर येत आहेत. इकडे केनियातील घनदाट जंगलातील मसाई या योध्द्या जमातीत क्रिकेटची बिजे रोवून अलीया बोयूर या गेल्या वर्षीच आपल्या मायदेशी अर्थात दक्षिण आफ्रिकेत परतल्या आहेत. मात्र त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात एका अध्यायाची नोंद केलीय हे कुणी अमान्य करणार नाही.\nआंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे जगातील नवनवीन देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाले नाहीत ही उघड बाब आहे. आज ‘आयसीसी’ ही जगातील एक धनाढ्य संस्था आहे. याचप्रमाणे ‘बीसीसीआय’कडेदेखील रग्गड पैसा आहे. व्यावसायिक खेळाडूंवर आज अब्जावधींची उलाढाल होत आहे. यात काही गैरही ना��ी. मात्र मसाईसारख्या जमातीच नव्हे तर युरोपातील ब्रिटन वगळता अन्य राष्ट्रे, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, मध्य आशिया, पुर्व आशिया यातही याचप्रमाणे क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न झाल्यास येत्या काही वर्षांमध्ये क्रिकेट हा खर्या अर्थाने वैश्विक खेळ झाल्याशिवाय राहणार नाही. विशेषत: क्रिकेटचा वापर जनजागृतीसाठी होऊ शकतो. आजवर भारतासह अनेक देशांमध्ये क्रिकेटपटूंनी अनेक जागृतीपर मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. मात्र त्यांचा सहभाग फार तर एखाद्या मोहिमेचा ‘ब्रँड अँबेसेडर’ बनण्यापलीकडे राहत नाही. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात थेट सहभाग शक्य नसला तरी विविध भागांमध्ये ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’प्रमाणे स्थानिक संस्कृतीत रंगलेल्या संघांच्या माध्यमातून जनजागृतीचा थेट संदेश परिणामकारकरित्या पोहचवणे शक्य आहे. याहूनही महत्वाची बाब म्हणजे अशा संघांची जागतिक स्पर्धा भरविल्यास क्रिकेटचा बहुसांस्कृतीक रंग ठळकपणे जगाला दिसू शकतो. म्हणजे भविष्यात ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ हे एखाद्या नागा जमातीसोबत तर सातपुड्यातील पावरांचा सामना पाकिस्तानच्या वजिरीस्थानातील पठाणांसोबत रंगू शकतो. यातून क्रिकेटला ‘ग्लोबल’ चेहरा मिळेल यात शंकाच नाही.\nपहा-‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ची काही अद्भुत छायाचित्रे.\nपुरून उरले ते नेमाडेच \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे...\nमन मे है विश्वास…\nक्रीडा • चालू घडामोडी\nफुटबॉलवेडाची अदभूत प्रेरणादायी गाथा \nआता रंगणार खरा मुकाबला \nतन-मनाला झपाटून टाकणारे उत्सव गान\nशेखर दादा खरच सुन्दर आणि अभ्यसु लेख…अभिनन्दन.तुमचे सर्वच लेख हे नविन्यपूर्णच असतात..\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावर���ल ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nपीके, पैसा, पाकिस्तान आणि प्रपोगंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/get-ready-for-work-from-anywhere/", "date_download": "2021-07-24T23:54:41Z", "digest": "sha1:QMWDH5MB5VIA523LVWYEJF6AN33XOWGR", "length": 25986, "nlines": 89, "source_domain": "shekharpatil.com", "title": "#'वर्क फ्रॉम होम' नव्हे, #'वर्क फ्रॉम एनीव्हेअर'ची ठेवा तयारी ! < Shekhar Patil", "raw_content": "\n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nकोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर सातत्याने ऐकू येणार्या शब्दांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ याचा समावेश आहे. जगभरातील आघाडीच्या कंपन्यांपासून ते अगदी गाव पातळीवर याची चर्चा सुरू आहे. कधी काळी फक्त आयटी कंपन्यांमध्येच घरून काम करणे शक्य असल्याचे मानले जात होते. मात्र कोरोनामुळे जगभरातील कार्य संस्कृतीत आमूलाग्र बदल होणार असून घरून काम करणे हे याचे केंद्रस्थान असेल असे मानले जात आहे. तथापि, व्यापक प्रमाणात विचार केला असता घरूनच नव्हे तर ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ अर्थात कुठूनही काम करण्याची तयारी असणारा व त्या प्रकारची प्रणाली विकसित करणार्याला भविष्यातील आव्हानांचा सामना करणे बर्यापैकी सुलभ असल्याचे माझे मत आहे. मी स्वत: १३ वर्षांपासून या कार्यसंस्कृतीचा अवलंब केला असल्याने आज याबाबत आपल्याला दोन शब्द सांगावेसे वाटतात.\n‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यसंस्कृती कधीपासूनच प्रचलीत असली तरी एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी याला खर्या अर्थाने वेग आला. इंटरनेटचा वापर करून आपण घरी बसूनही काम करू शकतो ही बाब सर्वसामान्यांना समजली. पहिल्या टप्प्यात फक्त मोजकी आयटी बेस्ड कामे ही घर बसल्या करता येत असल्याचे दिसून आले. यथावकाश अगदी डाटा एंट्रीसारख्या प्राथमिक कामांपासून ते ब्लॉगींग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑनलाईन फ्रीलान्सींग आदींसारखी याबाबत विवेचन करत असे. आपण घरी बसून पाने वगैरे लावू शकतो तर ऑफिसात येण्याची गरज काय असा साधारणपणे या चर्चेचा रोख असे. यातच साधारणपणे २००६च्या अखेरीस राज्यातील एका ख्यातनाम फिचर सर्व्हीसचे संचालक आमच्या कार्यालयात आले. आमचे संपादक सुभाष सोनवणे यांच्या कॅबिनमध्ये मी देखील असल्याने आमच्या गप्पा रंगल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी मला कार्ड देऊन संध्याकाळी भेटण्यास सांगितले. यानुसार मी त्यांना एका हॉटेलात भेटलो असता त्यांनी मला दररोज स���पेशल फिचर पाठविण्याची विनंती केली. ही ऑफर ऐकून मी खरं तर गांगरून गेलो. अर्थात, यासाठी इंटरनेटची व्यवस्था असणे आवश्यक असल्याने त्यांच्या ऑफरला स्वीकारण्यासाठी काही महिने निघून गेले. यानंतर मी २००७ च्या प्रारंभी घरी इंटरनेटची व्यवस्था करून हे काम सुरू केले. साधारणपणे एका तासात चार फिचर तयार केल्यामुळे मला तेव्हा देशदूतमध्ये मिळणार्या वेतनापेक्षा जास्त पैसे मिळत असल्याचे पाहून मला यातील पोटॅन्शियल लक्षात आले. यानंतर मी अनेक ठिकाणी याच प्रकारे म्हणजे घरूनच विविध प्रकारच्या कंटेंट रायटिंगची कामे सुरू केली. यात वर्तमानपत्रे, कार्पोरेट कंपन्या आणि काही मोजक्या राजकारण्यांचा समावेश आहे. सध्या मी लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत फिजीकल तर अन्य तीन ठिकाणी व्हर्च्युअल काम करतोय. यात एका विदेशी मीडिया हाऊसचा समावेश आहे. अर्थात, यातील व्हर्च्युअल कामे सहसा घरूनच होतात. ( कंटेंट मॉनेटायझेशन बद्दल लवकरच सविस्तर लिहतो असा साधारणपणे या चर्चेचा रोख असे. यातच साधारणपणे २००६च्या अखेरीस राज्यातील एका ख्यातनाम फिचर सर्व्हीसचे संचालक आमच्या कार्यालयात आले. आमचे संपादक सुभाष सोनवणे यांच्या कॅबिनमध्ये मी देखील असल्याने आमच्या गप्पा रंगल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी मला कार्ड देऊन संध्याकाळी भेटण्यास सांगितले. यानुसार मी त्यांना एका हॉटेलात भेटलो असता त्यांनी मला दररोज स्पेशल फिचर पाठविण्याची विनंती केली. ही ऑफर ऐकून मी खरं तर गांगरून गेलो. अर्थात, यासाठी इंटरनेटची व्यवस्था असणे आवश्यक असल्याने त्यांच्या ऑफरला स्वीकारण्यासाठी काही महिने निघून गेले. यानंतर मी २००७ च्या प्रारंभी घरी इंटरनेटची व्यवस्था करून हे काम सुरू केले. साधारणपणे एका तासात चार फिचर तयार केल्यामुळे मला तेव्हा देशदूतमध्ये मिळणार्या वेतनापेक्षा जास्त पैसे मिळत असल्याचे पाहून मला यातील पोटॅन्शियल लक्षात आले. यानंतर मी अनेक ठिकाणी याच प्रकारे म्हणजे घरूनच विविध प्रकारच्या कंटेंट रायटिंगची कामे सुरू केली. यात वर्तमानपत्रे, कार्पोरेट कंपन्या आणि काही मोजक्या राजकारण्यांचा समावेश आहे. सध्या मी लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत फिजीकल तर अन्य तीन ठिकाणी व्हर्च्युअल काम करतोय. यात एका विदेशी मीडिया हाऊसचा समावेश आहे. अर्थात, यातील व्हर्च्युअल कामे सहसा घरूनच होतात. ( कंटेंट मॉनेटायझेशन बद्दल लवकरच सविस्तर लिहतो \nहे देखील वाचा : प्रसारमाध्यमांवरील ‘कोरोना इफेक्ट’\nप्रसारमाध्यमांमध्ये घरून काम करणे अशक्य असल्याचे मानले जाते. खरं तर कर्मचार्यांची मानसिकता यासाठी कारणीभूत आहे. मी घरी काम करतांना कुटुंबियाशी बोलू शकतो. माझ्या घरातल्या ‘इको-सिस्टीम’शी जुळवून घेणे फार सोपे असल्याने घरून काम करणे हे तसे सुलभ आहे. तथापि, यासाठी मानसिकता पक्की असण्याची आवश्यकता आहे. माझ्या घरच्यांना याची सवय झालेली आहे. अगदी माझे आप्त व शेजारी यांनाही याची माहिती आहे. तर मुले देखील मला काम करतांना फारसे डिस्टर्ब करत नाहीत. मात्र ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी या नवीन कार्यसंस्कृतीसोबत जुळवून घेणे तसे फार अवघड आहे. कोरोनामुळे आता ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द सातत्याने ऐकू येऊ लागला असला तरी अनेक क्षेत्रांमध्ये याचा कधीपासूनच अवलंब करण्यात आलेला आहे. तथापि, यासाठी नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांची मानसिकता बदलल्याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना प्रत्यक्षात वापरणे अवघड आहे.\nमी अलीकडेच जळगावात नवीन कार्यालय सुरू केले. याप्रसंगी मी सर्व सहकार्यांनी घरून काम करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी याला साफ नकार दिला. परिणामी तूर्तास कार्यालय सुरू असले तरी दोन वर्षात प्रत्येकाने घरून काम करण्याची तयारी ठेवण्याचा माझा आग्रह आहे. यासाठी त्यांना माझ्या कार्यसंस्कृतीत मोल्ड करण्याचे काम सध्या सुरू आहे. अगदी मेनस्ट्रीम मीडियातही जितक्या विलक्षण आयामातून व्हर्च्युअल पध्दतीत काम होत नसेल तितके काम आम्ही सध्या करत आहोत. आमची बरीचशी कामे ही कोलॅबरेशन पध्दतीत स्मार्टफोनवर शिफ्ट करण्यात आली आहेत. अर्थात, लवकरात लवकर ‘ऑफिसलेस कंपनी’ होण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. किंबहुना आमचे हेच प्रमुख टार्गेट आहे.\nहे देखील वाचा : पत्रकारितेत बदलांमधील संधी \n‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यसंस्कृती अनेक वर्षांपासून वापरली जात असली तरी इंटरनेटच्या आगमनानंतर याला प्रचंड वेग आला आहे. आज अगदी लहान शहरांमध्येही १०० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या वेगाचे ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातील इंटरनेट सहजपणे उपलब्ध आहे. इतक्या वेगात अनेक क्षेत्रांमधील प्रोफेशनल्स हे घरून काम करू शकतात. यात कामासाठी आवश्यक असणार्या मिटींग्जसाठी तर स��ध्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगपासून ते स्काईप व झूमसारखे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यामुळे कुणीही अगदी सहजपणे आपल्या सहकार्यांसोबत बैठक करू शकतो. तर प्रत्यक्षात अगदी ‘रिअल टाईम कोलॅबरेशन’साठी आवश्यक असणारे टुल्स देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच वर्कस्टेशन्स, संगणक, लॅपटॉप्स आदींपासून ते स्मार्टफोनपर्यंतची उपकरणे देखील यासाठी उपयुक्त ठरली आहेत. यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अर्थातच कुठेही उपलब्ध होणार्या वायरलेस इंटरनेटचा वेग होय. फोर-जी नेटवर्कच्या स्पीडमध्येही घरून काम करणे सहजशक्य आहे. फाईव्ह-जी आल्यानंतर इंटरनेटचा वेग हा किमान २० पटीने वाढणार असल्याने नवीन कार्यसंस्कृतीला नक्कीच गती येणार आहे. यात आजवर शारीरीक उपस्थिती आवश्यक असणार्या क्षेत्रांचाही समावेश असेल. उदाहरणार्थ, आजवर डॉक्टर हा टेलीमेडिसीन आणि व्हाटसअॅप व स्काईपसारख्या टुल्सचा वापर करून मर्यादीत प्रमाणात घरून रूग्ण तपासू शकत असला तरी भविष्यात परिपूर्ण पध्दतीत व्हर्च्युअल कन्सल्टींग शक्य होणार आहे. यात रूग्णाच्या शरीराची चाचणी सेन्सरच्या मदतीने करणे शक्य होईल. अनेक शासकीय व खासगी आस्थापनांमधील कामे या प्रकारात करता येतील. इंटरनेटच्या वाढत्या वेगाला स्मार्टफोनसारख्या उपकरणांची जोड मिळणार असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ ही प्रणाली वर्क फ्रॉम एनीव्हेअरमध्ये परिवर्तीत होणार असल्याचेही आपण लक्षात घेण्याची गरज आहे.\nहे देखील वाचा : फाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nवायर्ड व वायरेलस या दोन्ही प्रकारातील इंटरनेटची वाढणारी गती आणि आटोपशीर आकाराची उपकरणे यामुळे ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ संकल्पना व्यापक प्रमाणात लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये याचा अवलंब करण्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांकडे दांडगी इच्छाशक्ती आवश्यक आहे. तथापि, खासगी कंपन्या, व्यावसायिक प्रतिष्ठाने आदींमध्ये याचा विपुल वापर होण्याची शक्यता आहे. आज कोरोनाचा प्रतिकार करतांना घरीच नव्हे तर असेल तिथे थांबणे क्रमप्राप्त झाले आहे. यामुळे कोरोनानंतरच्या कालखंडात अशा प्रकारची आपत्ती आल्या नंतरदेखील आपली नोकरी वा व्यवसाय कायम ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची संकल्पना अंगीकारण्याची आवश्यकता आहे. ख���ं तर कोरोनाच्या भितीमुळे आता सुरक्षित निवारा ही जीवनातील आत्यंतीक महत्वाची बाब असल्याचे स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. कोरोना अथवा यापेक्षा भयंकर विषाणू वा जिवाणूंचा प्रादूर्भाव भविष्यात होणार नाही असे आज कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. यातच अशीच अथवा यापेक्षा भयावह स्थिती उदभवल्यास आपण आहे तिथूनच आपली नोकरी अथवा व्यवसाय करू शकतो यापेक्षा उत्तम बाब कोणतीही नसेल.\nकोरोनाच्या प्रकोपामुळे आता रोगांचेही ग्लोबलायझेशन झाल्याची भेदक जाणीव आपल्याला झालेली आहे. यामुळे सध्या सुरू असणार्या लॉकडाऊन सारखी स्थिती उदभवण्याचा धोका देखील आपण ओळखणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्याही क्षणाला जग थांबले तरी आपल्याला थांबायचे नसेल तर आपले ‘वर्क कल्चर’ बदलणे आवश्यक आहे. यामुळे घर असो की, अन्य दुसरा सुरक्षित निवारा; काम निरंतर चालू ठेवायचे असेल तर यापुढे ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’चा स्वीकार करणे आवश्यक झाले आहे.\nहे देखील वाचा : मीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\nआता उरला लाखमोलाचा प्रश्न – मीडियात ‘वर्क फ्रॉम होम’ वा ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ शक्य आहे का याचे नि:संदीग्ध उत्तर ‘हो’ आहे. डिजीटल टुल्समुळे जगभरातील मीडिया हाऊसेसच्या न्यूज रूम्स आता आटोपशीर आकाराच्या बनल्या आहेत. याचे विकेंद्रीकरण देखील झाले आहे. यातील डिजीटल मीडियात ऑफीस ही संकल्पना फारशी महत्वाची नाहीच. वर्तमानपत्राचा विचार केला असता बातम्यांचे संकलन करून घरून पेजीनेशन करणे वा वृत्त वाहिन्यांसाठी घटनास्थळावरून रिपोर्टींग आधीच प्रचलनात असतांना घरूनच बातम्या देण्याचा प्रकार देखील फारसा कठीण नाही. काही वाहिन्यांनी लॉकडाऊनमध्ये हा प्रयोग केला आहे. फाईव्ह-जी नेटवर्क आल्यानंतर याला अजून गती मिळू शकते. कोराना इफेक्टमुळे जगभरातील विविध कंपन्या कर्मचारी कपात वा वेतन कपातीच्या तयारीत असतांना मीडियातही याचे प्रतिबिंब उमटणार हे निश्चीत झाले आहे.\nमी आधीच्या लेखात म्हटल्यानुसार प्रसारमाध्यमांमध्ये कॉस्ट कटींग अनिवार्य असून ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’चा अवलंब करणे हे यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अर्थात, या सर्व बाबींचा विचार केला असता, कोरोनाने जागतिक कार्यसंस्कृतीला जोरदार हादरा देऊन ‘वर्क फ्रॉम ऑफीस’ वा ‘होम’च्या पलीकडे जात ‘वर्क फॉर एनीव्हेअर’ची पाया���रणी केल्याचे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही.\nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/881", "date_download": "2021-07-25T00:17:14Z", "digest": "sha1:LYTX4P7K5DNS55TUOLRGOWSBNDQVTUKZ", "length": 8598, "nlines": 181, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | वादळ 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''मला कोठलीच राणी अजून नाहीं.''\n''म्हणूनच ही घे. मी का वाईट आहें रंगा हे बघ हात. हे का कोमल सुकूमार नाहींत हे बघ हात. हे का कोमल सुकूमार नाहींत मी तुझें जीवन सुखाचें करीन. माझ्या जीवनाचें खत तुझें जीवन फुलावें म्हणून नि:शंकपणें घालीन.''\n''मनांत उगीच कशाला ठेवूं \n''चल आतां जाऊं. तूं घरी जा.''\n''तूं नाहीं माझ्याकडे येत \n''मग या समुद्रांत मला बुडव, या वाळूंत मला तुडव.''\nतिनें त्याचे हात धरले. ती पुन्हां म्हणाली :\n''ने मला समुद्रांत. तुझ्या हातानें हें जीवन संपव. तुझ्या हातून येणारें जीवन वा मरण दोन्ही अमृतमयच आहेत. तुझ्या हृदयसिंधूंत डुंबायचें माझे भाग्य नसेल तर या समोरच्या सागरांत मला फेंक. कां कचरतोस \nतो तेथें स्तब्ध उभा होता. वारा जोरानें वाहूं लागला. अकस्मात् ढग आहे. पाऊस येणार कीं काय \n''ताई जा घरीं; मी दादरला जातों.''\n''मी येथेंच बसतें, सागरांत शिरतें; तूं जा. माझें प्रेम तुला मुक्त करित आहे. जा, रंगा सुखी हो.''\n''मला घर ना दार. मला सर्वत्र स्मशान आहे.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्���ि 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/908", "date_download": "2021-07-25T00:36:19Z", "digest": "sha1:4LBXAMXCNVWJCUE7XJ7ECKNHNIQ5MT3P", "length": 11852, "nlines": 183, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतुला घेऊन कोठेंतरी गेलें असतें. नव्हती इच्छा देवाची. रंगा, मी तुला म्हणायची तुझ्या आत्म्याजवळ मी लग्न लावलें आहे. ते माझे शब्द खरे व्हावेत म्हणून का देह फेंकलास असो, तुझा आत्मा माझ्याजवळ असो. माझ्या जीवनांत रहा. माझ्या बोटांत येऊन बस. तुझी ती दिव्य कला असो, तुझा आत्मा माझ्याजवळ असो. माझ्या जीवनांत रहा. माझ्या बोटांत येऊन बस. तुझी ती दिव्य कला दारिद्र्यांत नाहीं रे वाव दारिद्र्यांत नाहीं रे वाव इतर देशांत जन्मतास तर तुला डोक्यावर घेते. पुन्हां या गरीब महाराष्ट्रांत जन्मलास. ज्यांच्या कलेचा कोणी गौरव करणार नाहीं. कोण त्यांच्या संबंधीं इंग्रजींत लिहिणार इतर देशांत जन्मतास तर तुला डोक्यावर घेते. पुन्हां या गरीब महाराष्ट्रांत जन्मलास. ज्यांच्या कलेचा कोणी गौरव करणार नाहीं. कोण त्यांच्या संबंधीं इंग्रजींत लिहिणार प्रसिध्दिपराङ्मुख महाराष्ट्र येथें लहानमोठ्या कलाशाळा का थोड्या आहेत परंतु कोण त्यांना आधार देणार परंतु कोण त्यांना आधार देणार स्वराज्यांत तरी मिळेल का स्वराज्यांत तरी मिळेल का का कांही प्रान्त सारें बळकावतील का कांही प्रान्त सारें बळकावतील भारतीय ध्येयांची उपासना ते ते प्रान्त करतील. सर्वांना संधि हवी, सर्वाना सहाय्य हवें. त्याहि वेळेस वशीले येतील का भारतीय ध्येयांची उपासना ते ते प्रान्त करतील. सर्वांना संधि हवी, सर्वाना सहाय्य हवें. त्याहि वेळेस वशीले येतील का रंगा, स्वतंत्र हिंदुस्थानांतील पार्लमेंट तूं रंगवणार होतास रंगा, स्वतंत्र हिंदुस्थानांतील पार्लमेंट तूं रंगवणार होतास स्वतंत्र हिंदुस्थानांत तरी पुढें तुला कोणी बोलावलेंच असतें याचा तरी काय भरंवसा स्वतंत्र हिंदुस्थानांत तरी पुढें तुला कोणी बोलावलेंच असतें याचा तरी काय भरंवसा कोणी तुझी दाद लावली असती, कोणी तुझी कला ओळखली असती कोणी तुझी दाद लावली असती, कोणी तुझी कला ओळखली असती म्हणून तूं गेलास \nनयना मध्येंच मोंठ्याने बोले. पुन्हां डोळ�� मिटून बसे. मध्येंच तिचे डोळे भरुन येत. अशा रीतीनें गाडींतून ती जात होती. वाटेंत तिच्या डब्यांत कांही स्त्रिया आल्या. परंतु गर्दी नव्हती. तिनें बॅगेतून रंगाचीं चित्रें काढली. ती त्यांच्याकडे पहात होती. पुन्हां तिनें ती ठेवून दिलीं. ती पेन्सिलीनें कांही काढीत बसली. स्टेशन आलें म्हणजे काढी. पुन्हां बंद ठेवी. नाशिकचें स्टेशन आलें. एक पारशी बाई मुलीसह डब्यांत चढली. नयना चित्र काढीत होती. ती मुलगी तिच्याजवळ येऊन बसली. तेथें खिडकी होती. मुलांना खिडकी हवी. त्यांना प्रकाश, हवा, बाहेरची विपुली सृष्टि हीं हवीं असतात. नयनाच्या चित्राकडे ती मुलगी बघत होती.\n''जो जो मा, केटला सारु'' ती आनंदून म्हणाली.\n''सारु तो छेज'' आई म्हणाली.\nनयनाला त्या मुलीचें कौतुक वाटलें.\n''तुला छान चित्रें दाखवूं \n''हां. चित्रकलामां मने बहुत रस छे.''\nनयनानें रंगाचीं कांहीं सुंदर चित्रें दाखवलीं. तिनें स्वत:चींहि कांही दाखवलीं.''\n''क्यां छे, क्यां रहे छे \n''प्रभूना घरे. पृथ्वी छोडी चाली गया''\n''अरेरे, केटली सरस कला एनी हाथमां हती''\nनयनाचें त्या दोघींना वेड लागलें.\n''मुंबईमां आमारे त्यां आवजो. आ लडकीने शिखावजो. आमारे त्यां तमारी रहवानी पण सगवड करवामां आवशे. ना ना पाडजो. मणी, केम बेटी \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1629", "date_download": "2021-07-25T00:47:27Z", "digest": "sha1:G6R6Q6QDNQQNIEUX56MRHX7ZISD2KU2U", "length": 15483, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "त्या पोलीस एन्काउंटरमध्ये ठार केलेले आरोपी खरंच पळाले का ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > महत्वाची बातमी > त्या पोलीस एन्काउंटरमध्ये ठार केलेले आरोपी खरंच पळाले का \nत्या पोलीस एन्काउंटरमध्ये ठार केलेले आरोपी खरंच पळाले का \nपोल���स एनकाऊंटर कितपत योग्य\nहैदराबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी यांच्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस आयुक्त वीसी सज्जनार यांच्या आदेशाने एन्काऊंटर करून ठार करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे ह्या चारही आरोपींना पहाटेच घटनास्थळी का नेण्यात आले आणि जर त्यांना तिथे नेले तर एवढी पोलिस सुरक्षा का नव्हती आणि जर त्यांना तिथे नेले तर एवढी पोलिस सुरक्षा का नव्हती की आरोपी पोलिसांच्या हातात तुरी देवून फरार होण्याचा प्रयत्न करतील की आरोपी पोलिसांच्या हातात तुरी देवून फरार होण्याचा प्रयत्न करतील या व इतर अनेक प्रश्नांचा उलगडा या पोलिस एनकाऊंटर मधे ठार केलेल्या आरोपीच्या संदर्भात होताना दिसत नाही. खरं तर त्या चारही आरोपी विरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असतांनाच ते पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले जातात हे कस काय शक्य आहे या व इतर अनेक प्रश्नांचा उलगडा या पोलिस एनकाऊंटर मधे ठार केलेल्या आरोपीच्या संदर्भात होताना दिसत नाही. खरं तर त्या चारही आरोपी विरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असतांनाच ते पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले जातात हे कस काय शक्य आहे आरोपी अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला असं म्हटल्या जात आहे. पण यावर विश्वास ठेवणार कोण \nआज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता ही घटना घडली. ही माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे..पण जेंव्हा आरोपी पळाले होते तेव्हा पोलिसवाले काय करीत होते काय त्यांना गोळ्या न मारता सहज पकडल्या गेलं नसतं का काय त्यांना गोळ्या न मारता सहज पकडल्या गेलं नसतं का महत्वाची बाब म्हणजे आरोपी हे निशस्त्र होते मग पोलिसांना अशी कुठली भिती होती की त्यांना गोळ्याच चालवाव्या लागल्या महत्वाची बाब म्हणजे आरोपी हे निशस्त्र होते मग पोलिसांना अशी कुठली भिती होती की त्यांना गोळ्याच चालवाव्या लागल्या या प्रश्नांची उत्तरे आता एनकाऊंटर करणारे पोलिस आयुक्त वीसी सज्जनार देतील का या प्रश्नांची उत्तरे आता एनकाऊंटर करणारे पोलिस आयुक्त वीसी सज्जनार देतील का कारण आरोपींना केवळ एवकाऊंटर करून हा मामला संपवायचा होता असं चित्र दिसत आहे. या घटनेमागे ज्या पद्धतीने चित्र रंगवले गेले तेच खरे चित्र होते हे कशावरून कारण आरोपींना केवळ एवकाऊंटर करून हा मामला संपवायचा होता असं चित्र दिसत आहे. या घटनेमागे ज्या पद्धतीने चित्र रंगवले गेले तेच खरे चित्र होते हे कशावरून आणि या प्रकऱणानंतर ज्या पद्धतीचे राजकीय बयान आले आहे ते अतिशय सन्देहास्प्द आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कारण जे चारही आरोपी एकाच वेळी मारले गेले हे शक्य वाटत नाही तर यामागे आणखी कोणी बडी आसामी इथे गुंतली असावी व त्यांना वाचविण्यासाठी हा एनकाऊंटर केला असावा याला बळ मिळत आहे.\nया प्रकऱणामधे आरोपी विरोधात सबळ पुरावे मिळायच्या आतच पोलिसांनी ज्या पद्धतीने आरोपीचे एनकाऊंटर केले. ते संविधानिक कायद्याला पायदळी तुडवणारे आहे. कायद्यानुसार त्या आरोपींना फाशीची शिक्षाच होणार होती आणि ती फाशी जर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा देता आली असती जेणेकरून बलात्कार करणाऱ्यांना एक प्रकारची कायद्याची भिती झाली असती, पण अशा प्रकारे आरोपींचा एनकाऊंटर करणे कायदा हातात घेऊन जनतेचा कायद्यावरचा विश्वास नाहीसा करण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच अशा एनकाऊंटरचे समर्थन कोणीच करणार नाही …\nबांगडी ट्रव्हल्स मध्ये तरुणीचा वाहकाकडून विनयभंग,\nश्री शिवाजी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/action-will-be-taken-on-the-employees-who-are-delayed/01240801", "date_download": "2021-07-24T23:20:20Z", "digest": "sha1:XE4S7P37IZX4IXLER33VG247OFWEZ4G7", "length": 4979, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई\nकामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई\nनागपूर: मनपाचे बहुतांश उत्पन्न हे मालमत्ता करावर अवलंबून असते. त्यामुळे करवसुली हे कर्मचाऱ्यांचे सर्वप्रथम उद्दिष्ट असायला हवे. या कार्यात जो कर्मचारी कुचराई करेल, त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिला.\nमार्च २०१८ पूर्वी करवसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठता यावे यासाठी स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे हे कर��सुलीचा झोननिहाय आढावा घेत आहेत. मंगळवारी (ता. २३) सतरंजीपुरा, गांधीबाग, नेहरूनगर झोनचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मनपाचे बाजार अधीक्षक डी.एन.उमरेडकर, कर अधीक्षक गौतम पाटील, प्रफुल्ल फरकासे प्रामुख्याने उपस्थित होते.\nयावेळी झोनच्या सर्व कर निरिक्षकाकडून त्यांची डिमांड व कर वसुली किती झाली, थकीत करबाकी किती आहे, याबाबत माहिती घेतली. संथगतीने काम करणाऱ्या करनिरीक्षकांना त्यांनी उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी सतरंजीपुरा झोनचे सभापती संजय चावरे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते. झोनचे क्षेत्रफळ मोठे असेल तर जवळच्या ठिकाणी कर वसूली केंद्र उघडण्यात यावे, व त्याची जाहीरात करण्यात यावी, असे निर्देश जाधव यांनी दिले. गांधीबाग झोनमध्ये घेतलेल्या बैठकीत सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, सहायक आयुक्त अशोक पाटील तर नेहरूनगर झोनच्या आढावा बैठकीत झोन सभापती रेखा साकोरे, सहायक आयुक्त राजेश कराडे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%A8", "date_download": "2021-07-25T00:07:00Z", "digest": "sha1:DA2BRRLLJA6E4MLOX5YQ2GYW6VXJJWUC", "length": 2837, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १३७२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे - १३९० चे\nवर्षे: १३६९ - १३७० - १३७१ - १३७२ - १३७३ - १३७४ - १३७५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81-2/", "date_download": "2021-07-25T01:02:01Z", "digest": "sha1:GHDA6WQ7D3EJH3POAC6FRYXC6PKAH5CS", "length": 7651, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "राज्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस | Navprabha", "raw_content": "\nराज्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस\nराज्यात येत्या २३ जुलै २०२१ दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहेत. राज्यात मागील सात ते आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील विविध ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/882", "date_download": "2021-07-25T00:20:32Z", "digest": "sha1:5HA7L6BPOO2N6S5TGSOGHTRHID6KQSRD", "length": 8644, "nlines": 175, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | वादळ 5| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''स्मशानांतच मृत्युंजय राहतो, कल्याण करणारा शिवशंकर राहतो, हालाहल पिणारा, जगाला वांचवणारा नीलकंठ राहतो.''\n''तूं घरी जा. वादळ होणार आहे.''\n''वादळ किती दिवस जीवनांत घों घों करित आहे. आतां या वादळांत जीवनाचें हें लहानसें घरटें उध्वस्त होवो हीच इच्छा.''\n''माझ्या खोलींत चार मित्र. तेथें कोठें येणार तूं \n''तर मग माझ्या खोलींत चल.''\nतिचा हात दूर करुन तो गेला. त्यानें मागें वळून पाहिलें नाहीं. ती तेथेंच उभी होती. वादळ घोंघावूं लागलें. मुसळधार पाऊस आला. ती तेथें उभी. ती पुढें पुढें कोठें जात आहे पाण्यांत शिरली. कडाड् कडाड् वीज गरजली. आणि कांही दिवे विझले. अंधार पाण्यांत शिरली. कडाड् कडाड् वीज गरजली. आणि कांही दिवे विझले. अंधार समोर लाटा हंसत होत्या. ये, तुला पोटात घेऊं, म्हणत होत्या. परंतु ती मागें गेली. पावसांतून भिजत चालली. डोळ्यांतून अश्रुधारा वहात होत्या. सभोंतीं वादळ, पाऊस, विजा; अंत:सृष्टींत तोच प्रकार. ती घरीं आली. तिनें लुगडें बदललें. तिनें केस पुसले, ट्रंकेंतील रंगाचा फोटो काढून तो हृदयाशीं धरुन ती पडली.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/909", "date_download": "2021-07-25T00:40:32Z", "digest": "sha1:VTVYGOGIC7MO3V6ENSDQH6ODD6DHDRNV", "length": 10212, "nlines": 184, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''नयन एटले आंख. तमें तो आंख छो. प्रभूनो आंख. सुंदर नाम. आवजो हां बेन. पूर्वजन्मनी पहछान हशे एम लागे छे.''\nनयनाला मणीच्या आईनें स्वत:चा पत्ता दिला. मणीला तर तिचें वेड लागलें.\n''तुमच्या बॅगेंत काय आहे बघूं आणखी चित्रें आहे��� \nमणीनें बॅग उघडली. सारें पाहिलें. तिनें नयनाला फळें सोलून दिली. नयनाचे डोळे एकदम भरुन आले.\n''आंखमां पाणी शा माटे \nमणीनें नयनाचे डोळे पाहिले. पुंच्कर घालूं, कण गेला असेल, असें तिनें विचारलें. नयनानें तिला जवळ घेतलें. आणि ती मुलगी तिला बिलगून बसलीं. तिच्या मांडीवर डोकें ठेवून पडली.\n''मणी, सुवानी टाईम नथी बेटी. ऊठ.''\nती निजली. आणि नयना तिच्या केसांवरुन हात फिरवित होती. मणीची आई बोलत होती; विचारित होती. नयना थोडें थोडें सांगत होती.\nघाट संपला. इगतपुरी, कासारा जाऊन कल्याण आलें. मणी उठली. तिनें हंसून नयनाकडे पाहिलें.\n''स्टेशनपर हमारी मोटर आवशे. अमारे त्यांज चालोना नयना''\n''ना, एम केम चाले. हूं तमारे त्यां आवीश, पीछे आवीश.''\n मणीनी लागणी छेज ना''\nनयना दादरलाच उतरली. तिनें मणीच्या हातांचे चुंबन घेतलें. मणी तिच्याकडे पहात होती. गाडी गेल्यावर नयना बापूसाहेबांकडे गेली. ते घरीं वाटच पहात होते. सायंकाळ झाली होती. नयना थकली होती. मणींमुळें तोंडावर जरी थोडी टवटवी आली असली तरी ती वरवरची होती. जीवनाचे आंतील झरें जणूं सुकून गेले होते. ती तेथें भिंतीशी बसली. तिचे डोळे भरुन आले. तिला हुंदका आला. ती स्वयंपाकघरांत गेली. बापूसाहेबांच्या प्रेमळ पत्नीनें धीर दिला.\n''रडूं नको तर काय करुं आम्ही एकमेकांच्या जवळ आलों काय नि क्षणांत कायमची ताटातूट होते काय आम्ही एकमेकांच्या जवळ आलों काय नि क्षणांत कायमची ताटातूट होते काय विश्वशक्तीचे आई काय हे खेळ विश्वशक्तीचे आई काय हे खेळ \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1927", "date_download": "2021-07-24T23:01:06Z", "digest": "sha1:KUA4Q4QH4CAHJ2ZSGXFXKG75SPLQCFSS", "length": 13061, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "कोळसा माफिया अग्रवाल यांच्यासह सहयोगी ट्रान्सपोर्टर व कुख्यात गैंगचे पोलिस काढणार सीडीआर ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्���ादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > कोळसा माफिया अग्रवाल यांच्यासह सहयोगी ट्रान्सपोर्टर व कुख्यात गैंगचे पोलिस काढणार सीडीआर \nकोळसा माफिया अग्रवाल यांच्यासह सहयोगी ट्रान्सपोर्टर व कुख्यात गैंगचे पोलिस काढणार सीडीआर \nकोळसा चोरीच्या प्रकरणात सहभागी सर्वच दोषीवर होणार गुन्हे दाखल \nजिल्ह्यात लघु ऊद्दोगाना जाणारा कोळसा मधातील दलाल कोळसा माफिया आपल्या कोळशाच्या टाल वर उतरवून कोट्यावधीचा कोळसा घोटाळा मागील अनेक वर्षांपासून होत असतांना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागाडा येथील कोळसा टालवर तब्बल २६ कोळशाचे अनधिकृतपणे कोळसा वाहतूक करणारे ट्रक ज्यामध्ये २ ट्रक घूग्गूस पोलिस स्टेशन मधे जब्त आहे ते सर्व पकडल्याने जिल्ह्यातील कोळसा माफियांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास अग्रवाल यांच्यासह त्यांच्या सहयोगी ट्रान्सपोर्टर वर घूग्गूस पोलिस स्टेशन मधे कलम 464,465, 468,471,420, 34 ipc अन्वये गुन्हे दाखल केले आहे मात्र या कोळसा चोरी प्रकरणात केवळ कैलास अग्रवाल किंव्हा त्यांचे सहयोगी ट्रान्सपोर्टरच सामील नाही तर कोळसा तस्करांची एक गैंग सुद्धा सामील असल्याने या प्रकरणात वेकोलि सुरक्षा रक्षक कौशल सिंह यांच्यावर प्राणघातक हमला करणारे कोळसा माफियांना सुद्धा पोलिसांनी टार्गेट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात कैलास अग्रवाल यांच्यासह त्यांच्या सहयोगी ट्रान्सपोर्टर सोबतच तब्बल १२ कोळसा माफियांचे सीडीआर ( कॉल्स डीटेल रेकॉर्ड ) पोलिस तपासणार आहे. त्यामुळे या प्रकरणात सामील सर्वांचे एकदुसऱ्यांचे समंध तपासले जाईल आणि कोट्यावधी रुपयांच्या या कोळसा कांडाची पोलखोल होईल अशी शक्यता.\nभद्रावती शहरात अवैध दारू विक्रेत्यांकडून पोलिसांची लाखोंची हप्ता वसुली, कैमेऱ्यात झाली कैद \nपोलिस अधीक्षक रेड्डी आज घेणार कोळसा चोरी गुन्ह्याचा आढावा \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारह��ण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-football/leonel-messi-returns-international-football-12159", "date_download": "2021-07-24T22:52:20Z", "digest": "sha1:JCVVUGRT6P7ETX3WMZ63BCE2KMMJ2BHM", "length": 6323, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'निवृत्त' लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानात..!", "raw_content": "\n'निवृत्त' लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानात..\nमेंडोझा :‘ कोपा‘ स्पर्धेतील अपयशानंतर नि���ृत्तीची घोषणा करणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी विश्वकरंडक पात्रता फेरीत उरुग्वेविरुद्ध मैदानात उतरत निवृत्तीच्या माघारीवर शिक्कामोर्तब केले. केवळ मैदानात उतरून नव्हे, तर सामन्यातील एकमात्र विजयी गोल करून त्याने अर्जेंटिनासाठी आपण जणू \"ऑक्सिजन‘च असल्याचे दाखवून दिले.\nदहा खेळाडूंसह खेळावे लागलेल्या अर्जेंटिनाला मेस्सीच्याच गोलने उरुग्वेविरुद्ध विजयी केले. या विजयाने सात सामन्यानंतर 14 गुणांसह अर्जेंटिना दक्षिण अमेरिका गटातून अव्वल स्थानावर आले आहे.\nपूर्ण सामन्यात गोल करण्याच्या काही संधी निर्माण करणाऱ्या मेस्सीनेच मध्यंतराला तीन मिनिटे बाकी असताना उरुग्वेच्या बचावपटूंना चकवून थेट किक मारत गोल नोंदवला. त्याच्या किकने गोलकक्षात असणाऱ्या जोस मारिआ गिमेने आणि गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा यांना चकवले. अर्जेंटिनासाठी त्याने केलेला हा 56वा गोल ठरला. त्यापूर्वी अर्जेंटिनाच्या पावलो डिबाला याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. त्याआधी त्याने 31व्या मिनिटाला अर्जेंटिनाचे खाते जवळ जवळ उघडलेच होते. पण, चेंडू गोलपोस्टला धडकून बाहेर गेला.\nउरुग्वेने पहिल्या सत्रात कमालीचा बचावात्मक खेळ केला. उत्तरार्धात त्यांनी अर्जेंटिनाला दडपणाखाली ठेवले. पण, त्यांना अर्जेंटिनाचा गोलरक्षक सर्गिओ रोमेरो याला चकवता आले नाही. अर्जेंटिना आता गुरुवारी व्हेनेझुएलाशी खेळणार आहे. त्यांच्या गटात उरुग्वे दुसऱ्या, कोलंबिया तिसऱ्या आणि इक्वेडोर चौथ्या स्थानावर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimauli.blogspot.com/2008/04/blog-post.html", "date_download": "2021-07-24T23:33:26Z", "digest": "sha1:IV56IYGUOJGVKTU3LEU644VNGUM3WEBI", "length": 34565, "nlines": 206, "source_domain": "marathimauli.blogspot.com", "title": "रुद्र शक्ति: जय महाराष्ट्र!", "raw_content": "\n घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने\nमहाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे विवाद नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे आहेत. आपल्या समाजात सध्या कुठलाही विवाद चूक किंवा बरोबर याच दोन दृष्टीकोनातून बघण्याची पध्दत रुढ आहे. काही विवाद जरी या पठडीत मोडत असले तरी बरेचशे मुद्दे चूक किंवा बरोबर यामधील लक्ष्मण रेषेत वावरतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले दंगे-धोपे निषेधार्थ आहेत ��ात काही वाद नाही. गजबजलेल्या राजकीय पडद्यावर आपल्या पक्षाची केवळ जाहिरात करण्या हेतु कोणी जर सामाजिक संपत्तीचे नुकसान करत असेल किंवा कोणास जीवे मारत असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना सरळ कारागृहाचा रस्ता दाखवायला हवा. अर्थात, दु:खदायक गोष्ट ही की अनेकदा या पध्दतीचा वापर आपल्या समाजात झाला आहे. व कारागृह तर दूर पण आपल्या समाजाने असल्या राजकीय नेत्यांना निवडुन सुध्दा दिले आहे.\nमहाराष्ट्र गेले साठ वर्ष औद्योगिकीकरणात आघाडीवर आहे सुरुवातीला मुंबईचा महाराष्ट्राला प्रचंड फायदा झाला. पण पुढे मराठी नेते मंडळीने पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक विकास कौतुकास्पदरित्या केला. सध्य परिस्थितीत महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि थोड्या बहुत प्रमाणात नागपुर अशी विकसित औद्योगिक केंद्रे आहेत. उच्च शिक्षणासाठी तर महाराष्ट्रासारखे राज्य अजुन कुठे सापडणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा सुरळीत चालते व बहुतांश ठिकाणी रात्री ११ नंतरही पोरी-बाळी घराबाहेर हिंडु शकतात. स्त्री-मुक्ती व दलितांची प्रगती या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवरच आहे. थोडक्यात, इतर राज्यांच्या तुलनेत (गुजरात वगळता) महाराष्ट्रात नोकर्या आहेत, सुरक्षितता आहे व सामान्य जनांसाठी कष्ट करुन पुढे जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. अजुन काही कमी असेल तर मुंबई हे हिंदि चित्रपट उद्योगाचे केंद्रस्थान आहे त्यामुळे इतर राज्यातुन जर का महाराष्ट्रात येणार्या लोकांची रीघ लागत असेल तर त्यात नवलाईची गोष्ट काही नाही.\nलोकतंत्राच्या अंतर्गत भारतीय कुठल्याही राज्यात जाउन स्थायिक होउ शकतात त्यामुळे बिहार मधुन कोणी मुंबईस येत असेल तर तसे करणे त्या व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांतर्गत मोडते. तसेच या स्थलांतरास विरोध करणे ढेकुण पणा तर आहेच पण त्यापेक्षाही अधिक असली विचार सरणी ही भारत-विरोधी मानायला हवी.\nअर्थात, दिसत तसं नसत म्हणुनच जग फसत गोष्टी इतक्या सोप्या असत्या तर राज ठाकरेंना कोणाचाही पाठींबा मिळाला नसता. अजुन निवडणुका दूर आहेत पण माझ्या मते हे असले सगळे धिंगाणे करुनही त्यांना बर्यापैकी जागा मिळतील. कारण त्यांनी उठविलेले मुद्दे विचार करण्यायोग्य नक्कीच आहेत. फक्त त्या मुद्द्यांचे निदान मूर्खपणाचे आहे. बिहारी लोक मुंबईत येउन हिंदी अवश्य बोलु शकतात पण त्यांनी मराठी शिकण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करायलाच हवा. त्यांनी छट पुजा दादर मधे करायला हवी पण गणेश उत्सवात तेवढाच भाग घ्यायला हवा. आणि बहुतांश प्रमाणात अस होत याची मला खात्री आहे. पण राज ठाकरें सोबतच समाजवादी पक्षा सारख्या मतांचा धंदा मांडणारे पक्ष पाणी गढुळ करुन टाकतात.\nमाझ्या संकेतस्थळावर मागे मी \"मराठी माणुस कुठे हरवला\"* हा लेख मी प्रकाशित केला होता. ते मुद्दे या विषयाशी निगडित आहेत. पण जर का एवढा कामसु असुनही मराठी माणुस कुठे दिसत नसेल तर त्याला कारणीभूत मराठी माणुसच आहे. मराठी भाषेचेच उदाहरण इथे घ्या. सुशिक्षित मराठी कुटुंबे आपल्या पोरांना इंग्लिश मिडियम मधेच पाठवतात. इंग्लिश मिडियम मधे शिकलं म्हणजे मराठी भाषेचा \"भूक लागली\" हे सांगण्या पलिकडे फारसा उपयोग रहात नाही. या पिढित मराठी साहित्या बाबत एकुण प्रचंड उदासिनता आहे. साहित्य म्हणजे कथा कादंबर्याच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांपासुन ते पु.ल. देशपांड्यापर्यंत मराठी अनुभवांचा खजिना जणु या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बंद होतो. हा पाया नाहिसा झाला की मराठी इतिहासाबद्दल फारस वाटेनासं होत. शिवाजी महाराज केवळ पुतळ्यांपूर्ती व प्रत्येक शहरात असलेल्या शिवाजी नगरांपुर्तीच सिमित रहातात. आता या परिस्थितीस कोण जवाबदार आहे\"* हा लेख मी प्रकाशित केला होता. ते मुद्दे या विषयाशी निगडित आहेत. पण जर का एवढा कामसु असुनही मराठी माणुस कुठे दिसत नसेल तर त्याला कारणीभूत मराठी माणुसच आहे. मराठी भाषेचेच उदाहरण इथे घ्या. सुशिक्षित मराठी कुटुंबे आपल्या पोरांना इंग्लिश मिडियम मधेच पाठवतात. इंग्लिश मिडियम मधे शिकलं म्हणजे मराठी भाषेचा \"भूक लागली\" हे सांगण्या पलिकडे फारसा उपयोग रहात नाही. या पिढित मराठी साहित्या बाबत एकुण प्रचंड उदासिनता आहे. साहित्य म्हणजे कथा कादंबर्याच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांपासुन ते पु.ल. देशपांड्यापर्यंत मराठी अनुभवांचा खजिना जणु या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बंद होतो. हा पाया नाहिसा झाला की मराठी इतिहासाबद्दल फारस वाटेनासं होत. शिवाजी महाराज केवळ पुतळ्यांपूर्ती व प्रत्येक शहरात असलेल्या शिवाजी नगरांपुर्तीच सिमित रहातात. आता या परिस्थितीस कोण जवाबदार आहे मराठी माणुस अमेरिकेत कोण अजुन मराठी व्���क्तीस भेटला तर तो इंग्लिश मधेच बोलतो हे मी स्वतः अनुभवल आहे. आता याला कोण जवाबदार मराठी माणुस अमेरिकेत कोण अजुन मराठी व्यक्तीस भेटला तर तो इंग्लिश मधेच बोलतो हे मी स्वतः अनुभवल आहे. आता याला कोण जवाबदार बिहारी\nया सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार राज ठाकर्यांनी केला असणार हे मी अगदी मानायला तयार आहे. या प्रश्नांचा कोणी तरी विचार करायलाच हवा, उत्तरे शोधायलाच हवीत. थोडक्यात, राज ठाकरे पूर्ण चूक नाहीत व पूर्ण बरोबर नाहीत. खेदजनक वस्तुस्थिती अशी की सगळ्यांना सोबत घेउन प्रगतीच्या दिशेनी जाण्या ऐवजी, सगळ्यांना सळो का पळो करुन समाज विभाजनाकडे त्यांची वाटचाल झपाट्याने सुरु आहे\nइथे अजुन एक लक्षात घेण्याजोगा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज ठाकरे ज्या मराठी माणसाबाबत बोलतात तो मराठी माणुस फक्त खर्यात मुंबई निवासी आहे की तो संपूर्ण महाराष्ट्रात रहाणारा मराठी माणुस आहे (कोणी बंगाली मराठी बोलत असेल तर तो मराठी माणसांमधे गणल्या जातो की तो बंगालीच समजल्या जातो (कोणी बंगाली मराठी बोलत असेल तर तो मराठी माणसांमधे गणल्या जातो की तो बंगालीच समजल्या जातो) कारण स्वानुभाव वरुन एवढ नक्की सांगु शकतो की नागपुरला (महाराष्ट्राची उपराजधानी) अगदी मराठी लोक सुध्दा हिंदिच जास्त बोलतात) कारण स्वानुभाव वरुन एवढ नक्की सांगु शकतो की नागपुरला (महाराष्ट्राची उपराजधानी) अगदी मराठी लोक सुध्दा हिंदिच जास्त बोलतात मराठी चित्रपट पश्चिम महाराष्ट्रा बाहेर येत सुध्दा नाहीत. राज ठाकरेंच्या मते मराठी माणुस दिसत नाही यात जरी तथ्य असलं तरी यावर उपाय महाराष्ट्रातून बिहारी-उत्तर प्रदेशींना काढुन टाकणे हा नक्कीच नव्हे. मुंबईत बिहारी भैय्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. टॅक्सी चालकां पासुन ते दुधवाल्यां पर्यंत तीच लोक सगळीकडे दिसतात. पण याचा अर्थ असा नव्हे की ती लोकं मराठी लोकांच्या नोकर्या हिरावुन घेतायत. मुंबईत सगळ्यांना पुरुन उरेल इतक काम आहे व त्यामुळेच ही लोक मुंबईला येतात.\nखर सांगायचं पर-राज्यीय लोकांचा या भानगडीशी काही संबंध नाही. स्वतः शिवसेना सत्तेत असतांना (तेंव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते) त्यांनी काय दिवे लावले कुठल्या दृष्टीने त्यांनी मराठी भाषेचा किंवा भाषिकांच्या विकासा हेतु योजना केल्यात कुठल्या दृष्टीने त्यांनी मराठी भाषेचा किं��ा भाषिकांच्या विकासा हेतु योजना केल्यात दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळ फासणे ही काही 'नव-निर्मितीची' लक्षणे नव्हेत. हे पर-भाषिक किंवा पर-राज्यिय लोक म्हणजे कोणी परकीय नव्हेत. हे आपलेच आप्तजन आहेत. येथे 'पर' हा शब्द वापरणेसुध्दा अनुचित आहे. परभाषिकांना पळवुन लावणे यात पुरुषार्थ की पर-भाषिकांना आपल्या वैभवशाली परंपरेने स्व-भाषिक करणे यात खर यश दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळ फासणे ही काही 'नव-निर्मितीची' लक्षणे नव्हेत. हे पर-भाषिक किंवा पर-राज्यिय लोक म्हणजे कोणी परकीय नव्हेत. हे आपलेच आप्तजन आहेत. येथे 'पर' हा शब्द वापरणेसुध्दा अनुचित आहे. परभाषिकांना पळवुन लावणे यात पुरुषार्थ की पर-भाषिकांना आपल्या वैभवशाली परंपरेने स्व-भाषिक करणे यात खर यश या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर राज ठाकर्यांना सापडले की मगच आपण मराठी भाषिकांच्या विकासाबद्दल विचार करण्यास मोकळे होऊ.\n* कृपया माझे या विषया संबंधीत \"येथे मराठेचिया नगरी\" आणि \"मराठी माणुस कुठे हरवला\" हे दोन लेख अवश्य वाचावेत. *\nLabels: राजकारण व सामाजिक प्रश्न\nआपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रीयेला उत्तर द्यायला कुठुन सुरुवात करावी मला सुचत नाहीया. खरतर मला उत्तर द्यायची सुध्दा मुळीच इच्छा नाही. पण आपण माझ्या संकेतस्थळावर येउन अभिप्राय देण्याची तसदी घेतलीत म्हणुन मी उत्तर देण आवश्यक आहे.\nमहाराष्ट्र धर्म काय आहे हे मला तुमच्या कडुन शिकण्याची मुळीच इच्छा नाही. आचार्य अत्रे किंवा चिंतामणराव देशमुख या सारखी नाव पोपटासारखी तुमच्या तोंडुन बाहेर पडता आहेत पण त्यांचा राज ठाकरेंनी मांडलेल्या बंडखोरीशी काय संबंध आहे या बद्दल तुम्ही कधी विचार केलेला दिसत नाहीया. नेहरु प्रकरणा बद्दल मला फारशी बोलायची इच्छा नाही आणि त्यांचे किंवा तत्सम व्यक्तींचे पाय चाटण्यात भुषणता मानणारे लोकांबद्दल बोलायलाही मी शब्द खर्च करणार नाही. शिवराज पाटील किंवा यशवंतराव चव्हाणांनी काय केल या बद्दल मी माझ्या लेखात भाष्य केलेलं नाहीया. तुम्हां लोकांची भांडण विलासराव देशमुखांशी असतील तर त्यात काही चूक नाही पण त्याचा अर्थ तुम्ही उत्तर भारतीय लोकांच्या नाकात दम आणणार हे अनुचित आहे.\nमी मराठी म्हणुन मी उत्तर भारतीयांना मारहाण करणार आणि मी माझा मराठीपणा, बिहारी लोकांना मुंबईतुन हाकलुन ��िध्द करणार ही किती बुरसटलेली विचार प्रणाली आहे हे मी माझ्या लेखातुन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, हे कळण्यासाठी तुम्हाला शांत चित्तानी माझा लेख वाचावा लागेल. ती जवाबदारी तुमची.\nमुंबई-पुण्यात राहुन ईंग्रजी बोलणार्या मराठी लोक माझ्या मराठा धर्माला अधिक ठेच पोचवतात. छत्रपतींबद्दल थोडीही माहिती नसणारे मराठी लोक मला अधिक दु:ख देतात. मराठी शिकुन काय उपयोग असले शंख विचार करुन आपल्या मुलांना आवर्जुन फक्त इंग्रजी शिकविणार्या पालकांचा मला अधिक राग येतो. या लोकांबद्दल तुम्ही आणि तुमचे गडी-लोक काय करणार आहात हे मला एकदा समजावुन सांगा. सगळ्या बिहार्यांना हाकलल्या नंतरही, मराठी मातीत जन्मलेली आणि मराठीशी मुळीच संबंध नसलेल्या लोकां इथेच असतील. त्यांना ही तुम्ही हाकलणार का माझा लेख हा तुमच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांबद्दल आहे. बिहारी-उत्तर प्रदेशी लोकांशी माझं काही देण-घेण नाही.\nभारतात प्रत्येक व्यक्तिला कुठेही स्थलांतर करण्याची मुभा आहे. आणि हे करण्यास रोख लावणारे गुन्हेगार मानायला हवे. पण समजा तुमच्या सारख्या लोकांचे मनं राखायला आपण ही बंदी आणली तरी महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा विकास कसा होणार आहे हा माझा सवाल आहे आणि हा प्रश्न विचारण्यानी मी महाराष्ट्र-विरोधी कसा हे सुध्दा मला या सोबतच समजावुन सांगा.\nपरकीय आक्रमकांना जमिनदोस्त करणार्या शूर मराठी संस्कृती माझी आहे. तलवारी इतकीच धार ज्यांच्या लेखणीत आहे ती मराठी संस्कृतीचा मी आहे. शक्तिला भक्तिची जोड देणार्या मराठी मातीत माझा जन्म झालेला आहे. हे मी माझं भाग्य मानतो.\nस्व-जनांनाच दम दाखवण्यात मर्दुमुकी मानणारे तुम्ही कुठचे हो\n'बुळसट' किंवा 'बोटचेपी' (हा शब्द मी कधी ऐकला नव्हता) या सारखी विशेषण दुसर्यांना देण फार सोपं आहे.\nपण सारासार विचार करुन निर्णयाप्रत पोचायला सर्व बाजुंचा आणि सर्व मुद्द्यांचा विचार विवेकाने करणं आवश्यक असत आणि ते फार कठीण आहे.\nसंतांचीं उच्छीष्टे बोलतों उत्तरें\nकाय म्यां पामरें जाणावें हें ॥\n---- संत तुकाराम महाराज\nमला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळ...\nप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात की जोध���-अकबर चित्रपट ऐतिहासिक नाही. चित्रपटाची कथा केवळ एक प्रेम-कहाणी आहे. मी हे मान्य क...\nनिवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १\nकालच श्रावण संपला. यंदा श्रावणात सकाळी उठुन ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला होता. एका महिन्यात अख्खा ग्रंथ वाचणे, वेळ आणि बुद्धी दोहोंन...\nमहाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे विवाद नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे...\nखोलीत वातावरण तंग होत. कोपर्यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन उभा होता. ...\nआजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंद...\nनुकतच थोरल्या बाजीरावांच्या लष्करी जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक* वाचनात आले. मराठी सत्तेला साम्राज्याचे स्वरूप देणारा तसेच पुढली पन्नास ...\nसेना आणि भाजप ची युती तुटेल असे मला कधीच वाटले नाही. जाग अधिक हव्यात अशी मागणी सगळ्या राजकीय पक्षांची असते आणि असायलाही हवी. आणि या मु...\nपेशवाईचा र्हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि आरमार (भाग २)\nसेवन इयर्स वॉर मागच्या दोन लेखांमधे आपण दुष्काळाचे परिणाम, मराठ्यांच्या एका कर्तबगार पिढीचा अचानक अंत आणि भारतावर होणार्या परकीय आक...\nभारत - एक शोध (3)\nराजकारण व सामाजिक प्रश्न (14)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2021-07-25T00:58:24Z", "digest": "sha1:73E53FCVSAX2BI3IOHHT7C2O2DHE3KO4", "length": 3109, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८८७ मधील मृत्यू (३ प)\n► इ.स. १८८७ मधील जन्म (३६ प)\n► इ.स. १८८७ मधील निर्मिती (३ प)\n\"इ.स. १८८७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on १२ जानेवारी २०१५, at १५:४५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४५ वा���ता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/3343/-The-company-will-pay-Rs-28000-for-wearing-pajamas-and-watching-webseries-at-home.html", "date_download": "2021-07-25T00:10:48Z", "digest": "sha1:AJDQIQBLZD36TVL64WMZJQRLCO4YIPMI", "length": 11590, "nlines": 62, "source_domain": "naukriadda.com", "title": "पायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये\nपायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये\nलंडन, 29 सप्टेंबर : असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण खरोखर प्रत्यक्षात येऊ शकते. पायजमा घालून आरामात घरी सोफ्यावर बसून किंवा लोळत वेबसीरिज पाहण्यासाठी तुम्हाला मानधन मिळू शकतं. जगात कुठेही बसून (लोळून) काम केलंत तरी तुम्हाला ही नोकरीची ऑफर आहे. आरामदायी कपड्यांचं परीक्षण करण्यासाठी तुम्हाला 300 युरोंचं म्हणजेच सुमारे 28 हजार 515 रुपयांचं मानधन मिळू शकतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घरातून पाऊलही बाहेर टाकावं लागणार नाही.\nहे स्वप्न नसून सत्य आहे, ब्रिटनमधील पॉर मोई Pour Moi या कपड्यांच्या कंपनीने ही आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली आहे. दिवसभर घरात पायजमा घालून निवांत सोफ्यावर बसून Netflix च्या वेबसीरिजचा आनंद लुटायचा आणि या कंपनीचे घरात वापरायचे कपडे वापरून कसं वाटलं हे त्यांना सागायचं. या कामासाठी तुम्हाला पैसे देण्याची घोषणा या कंपनीने केली आहे. सध्या अनेक लोक घरूनच काम करत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणं हा सर्वांत महत्त्वाचा उपाय मानला जात असल्याने ही संकल्पना राबवली जात आहे. अशाच काळात केवळ टीव्ही पाहण्याचे पैसे तुम्हाला कुणी दिले तर किती चांगलं होईल असा विचार तुमच्या मनात येऊन गेलाच असेल. तेच ही कंपनी करते आहे.\nघरी बसून कपड्यांच्या परीक्षणाच्या या नोकरीसाठी तुम्ही 12 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकता. comfy clothing tester अशी ही पोस्ट आहे. जर यासाठी तुम्ही अर्ज करण्याच्या विचारा�� असाल तर कंपनीनी याबाबत असंख्य नियम दिलेले आहे. या ब्रँडने जाहिरातीत अगदी छोट्या फाँटमध्ये हे असंख्य नियम लिहिले आहेत़. जर तुम्ही यात भाग्यवान उमेदवार ठरलात तर तुम्ही तुमच्या सोफा किंवा बेडवर बसून आपल्या आवडत्या टीव्ही शोचे 3 एपिसोड पहावे, यासह वाईनचा किंवा हॉट चॉकलेटचा आनंद घ्यावा, एक कप चहा किंवा हॉट ड्रिंक्सचा आनंद घ्या आणि किमान 10 मिनिटं सोशल मीडियावर फेरफटका मारा या गोष्टी तुम्ही करू शकाल असं या जाहिरातीत म्हटलं आहे.\nया जॉबसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी दहा तासांसाठी पॉर मोईचे कपडे घालावे लागतील, आणि 28 हजारांची रक्कम मिळवण्यासाठी ते कपडे वापरण्याचा अनुभव कसा होता याचा एक रिपोर्ट तुम्हाला द्यावा लागेल. यासह निवड झालेल्या उमेदवारांना दिवसातून अनेकदा आपला पोषाख बदलवा लागणार आहे. जेणेकरून पॉर मोईने दिलेल्या कपड्यांचे परीक्षण करता येईल. हे कपडे तुम्ही स्वत:जवळच ठेवू शकता.\nहे कपडे वापरल्याचे फोटो सोशल मीडियावर टाका अशी अट यामध्ये नाही. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेलं कुणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतं. 12 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार असून, 26 ऑक्टोबरला भाग्यवान उमेदवारांची नावं जाहीर केली जातील.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/883", "date_download": "2021-07-25T00:24:29Z", "digest": "sha1:Y3YG3CUB63AA3TTLDPSH6TDKCTVCP2ZL", "length": 11640, "nlines": 172, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nताई दुधगा��वला सुनंदाआईकडे रहायला गेली होती. ती तेथें सारें काम करी. सुनंदाआईंना विसांवा देई. एक दिवस आपण रंगाचें मन जिंकूं अशी तिला आशा होती. माझी सेवा, माझी तपश्चर्या फळेल असें तिला वाटत होतें. चित्रें रंगवणारा रंगा, तो का माझें जीवन भकास ठेवील त्याला माझी करुणा नाहीं येणार त्याला माझी करुणा नाहीं येणार परंतु करुणा म्हणजे का प्रेम परंतु करुणा म्हणजे का प्रेम मला हवें आहे तें निराळें प्रेम आहे. संताला सर्व जगाविषयी करुणा वाटते. परंतु त्याची ती करुणा म्हणजे आसक्त प्रेम नसतें. तें निरपेक्ष प्रेम असतें. मी का तशा प्रेमाची भुकेलेली आहें मला हवें आहे तें निराळें प्रेम आहे. संताला सर्व जगाविषयी करुणा वाटते. परंतु त्याची ती करुणा म्हणजे आसक्त प्रेम नसतें. तें निरपेक्ष प्रेम असतें. मी का तशा प्रेमाची भुकेलेली आहें मला देहाचें प्रेम हवें आहे. मी अजून साधी सांसारिक स्त्री आहें. माझ्या सामान्य भुका. असामान्य माणसें सामान्य जीवासाठीं खालीं नाहीं का येणार मला देहाचें प्रेम हवें आहे. मी अजून साधी सांसारिक स्त्री आहें. माझ्या सामान्य भुका. असामान्य माणसें सामान्य जीवासाठीं खालीं नाहीं का येणार ताई अनेक विचार करित असे. ती रंगाला पत्रें लिहायची. तीं पत्रें म्हणजे प्रेमाच्या श्रुतिस्मृति होत्या. कधीं कधीं रंगाला वाटे कीं वाचूं नये तीं पत्रें. तोच त्यांत विषय असावयाचा, तीच अनन्त आळवणी. परंतु तो तीं वाचित असे. तो दोन चार ओळींचे पुढीलप्रमाणें उत्तर लिही :\nतूं सुनंदाआईची सेवा करित आहेस. धन्यवाद. तुझा भाऊ तुझा चिरॠणी आहे. तुझ्यासारखी बहीण मला देवानें दिली. माझें केवढें भाग्य सुनंदाआईंना जप. तुझें मन शान्त होवो. शेवटीं निरपेक्ष प्रेम हेंच खरें. निरपेक्ष झाल्याशिवाय खरें प्रेम करतांच येत नाहीं. आज तुझें प्रेम माझ्यावर नाहीं. स्वत:च्या वासनांवर आहे. त्यांतून मुक्त होशील तेव्हां आजच्या पेक्षांहि रंगा तुला सुंदर दिसेल. मी भाऊबीजेला घरीं येऊं सुनंदाआईंना जप. तुझें मन शान्त होवो. शेवटीं निरपेक्ष प्रेम हेंच खरें. निरपेक्ष झाल्याशिवाय खरें प्रेम करतांच येत नाहीं. आज तुझें प्रेम माझ्यावर नाहीं. स्वत:च्या वासनांवर आहे. त्यांतून मुक्त होशील तेव्हां आजच्या पेक्षांहि रंगा तुला सुंदर दिसेल. मी भाऊबीजेला घरीं येऊं तूं ओवाळणार असलीस तर येईन.''\nअसें तो लिहायचा. ती ���ागानें रुसून संतापून लिहायची. माझ्या मनांतील आगडोंब विझव, विझव असें प्रार्थायची. असे दिवस जात होते.\nपरंतु एक निराळीच घटना घडली. दुधगांवला नदीतटाकीं एका लक्षाधीशानें एक नवीन मंदीर बांधलें. तें मंदीर फार प्रचंड नसलें तरी रमणीय होतें. रामरायांचे मंदीर. अति सुंदर अशा मूर्ति होत्या. ते मंदीर सर्वांना मोकळें होतें. कोणीहि यावें, बघावें, तेथें बसावें. त्या श्रीमंताला मंदिराच्या आंतील भिंतीवरुन भारतीय संस्कृतींतील प्रसंग चितारुन हवें होतें. त्यांना रंगाचें नांव कोणी तरी सांगितलें. एक दिवशीं तो भला मनुष्य सुनंदाआईंकडे आला. रंगा कोठें म्हणून विचारित आला. सुनंदानें त्याचें स्वागत केलें. बोलणें झालें.\n''आम्ही गरीब आहोंत. मुंबईची नोकरी सोडून तो कसा हो येणार \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/help-affected-farmers-maval-bala-bhegades-demand-union-agriculture-minister-303582", "date_download": "2021-07-25T00:20:41Z", "digest": "sha1:2VGHP455S7M724EHQ3F7SCIW6AYIBPZF", "length": 7583, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मावळातील शेतकऱ्यांसाठी बाळा भेगडेंनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागितली एवढी मदत", "raw_content": "\nभेगडे यांनी मावळ व पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा दिला.\nमावळातील शेतकऱ्यांसाठी बाळा भेगडेंनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागितली एवढी मदत\nवडगाव मावळ : निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात नुकसान झालेल्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने एकरी दहा ते पंधरा लाख रुपये मदत करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी कोकण व पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. भेगडे यांनी मावळ व पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा दिला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमावळ तालुक्यात एक हजार एकर क्षेत्रावर हरितगृहातील फुलशेती व भाजीपाला केला जातो. देशातील एकूण उत्पादनाच्या ७० टक्के गुलाब फुलांचे उत्पादन मावळात होते. निर्यातीतून देशाला हजार ते बाराशे कोटी रुपयांचे परकीय चलनही मिळते. परंतु, ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा या फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. सुमारे आठशे एकरावरील फुलशेतीचे नुकसान झाले आहे. त्यांना एकरी दहा ते पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी भेगडे यांनी केली.\nपिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nतोमर यांनी सांगितले, की केंद्र सरकारने राज्य सरकारला राज्य आपत्ती निवारण निधी सुपूर्त केला आहे. केंद्रीय आपत्ती निवारण निधीसाठी राज्य सरकारने केंद्राला योग्य तो प्रस्ताव पाठविल्यास त्या अनुषंगाने कार्यवाही केली जाईल. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवाद कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय सहसंघटन मंत्री वीर सतीश, संघटन मंत्री विजय पुराणिक, विनोद तावडे, खासदार विनायक सहस्त्रबुद्धे ,आमदार रवींद्र चव्हाण, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, प्रसाद लाड आदी सहभागी झाले होते.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/nominates-committed-to-increase-educational-level-of-students-mayor-nanda/09251847", "date_download": "2021-07-24T23:18:32Z", "digest": "sha1:SOK2WNV5DBPEYPYRE3PGQQU2FQPTNVQX", "length": 7659, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी मनपा कटिबद्ध : महापौर नंदा जिचकार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी मनपा कटिबद्ध : महापौर नंदा जिचकार\nविद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी मनपा कटिबद्ध : महापौर नंदा जिचकार\nनागपूर : मनपातील शाळांचा आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या या अभिनव उपक्रमात आपण नेहमीच सोबत राहू, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.\nमनपाच्या शिक्षण विभागातर्फे महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांसाठी सोमवारी (ता. २५) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षण समिती सदस्य राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणा��िकारी संध्या मेडपल्लीवार आणि कार्यशाळेतील प्रमुख वक्ते सेंटर फॉर सायंटिफिक लर्निंगचे संचालक डॉ. विवेक वाघ उपस्थित होते.\nयावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आवडीचे बनायला हवे. हसतखेळत शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होते. यासाठी शिक्षकांचे मनोबल उंचावणे आणि त्यांच्या बदलत्या शिक्षण पद्धतीप्रमाणे प्रशिक्षण देणेही गरजेचे असते. याच उदात्त हेतूने शिक्षण विभागाच्या वतीने आता प्रत्येक विषयांसाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून यासाठी आपले संपूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले.\nशिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, मनपाचा शिक्षण विभाग आता कात टाकत आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांच्या तुलनेत मनपाचे शिक्षक आणि विद्यार्थी कमी राहू नये यासाठी त्यांचे ‘अपग्रेडेशन’ वेळोवेळी करण्याचा आम्ही आता संकल्प केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठीच अशा कार्यशाळा सुरू केल्या आहेत. यानंतर झोनस्तरावर अशा कार्यशाळा घेण्याची आखणी करीत असून या माध्यमातून मनपाच्या शिक्षण विभागाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.\nशिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद केली. त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ. विवेक वाघ यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी माहिती देत गणित आणि विज्ञान विषयांशी संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. संवादाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये या विषयांविषयीची गोडी कशी निर्माण करायची, याबाबत विस्तृत विवेचन केले.\nकार्यक्रमाचे संचालन श्रीमती गीता दांडेकर यांनी केले. आभार शाळा निरीक्षक प्रीती बंडेवार यांनी मानले. कार्यक्रमाला सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांच्यासह सर्व शाळा निरीक्षक, गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.\n← ‘स्वच्छता हीच सेवा’ राजभवन येथे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/can-mahavikas-aghadi-fight-together-udayan-rajes-strong-answer-to-the-journalists-question-nrvk-141621/", "date_download": "2021-07-24T22:40:19Z", "digest": "sha1:UV3VWZKCIVJJY6CKEIQOTI5ISGGJBVSW", "length": 13457, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Can Mahavikas Aghadi fight together? Udayan Raje's strong answer to the journalist's question nrvk | महाविकास आघाडी एकत्र लढू शके��� का? पत्रकारांच्या प्रश्नाला उदयनराजेंचे जबरदस्त उत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसातारामहाविकास आघाडी एकत्र लढू शकेल का पत्रकारांच्या प्रश्नाला उदयनराजेंचे जबरदस्त उत्तर\nसध्या मराठा आरक्षणावरून वातावरण ढवळू लागले आहे. त्यातच आता निसर्गाचा आणि समाजाचा समतोलही ढासळत चालला आहे. समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले असून तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. यातूनच जातीभेदाचे राजकारण सुरू असून लहानपणीचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. ज्यांना निवडून दिले, त्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.\nसातारा : सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण ढवळू लागले आहे. त्यातच आता निसर्गाचा आणि समाजाचा समतोलही ढासळत चालला आहे. समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले असून तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. यातूनच जातीभेदाचे राजकारण सुरू असून लहानपणीचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. ज्यांना निवडून दिले, त्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी त्यांना ज���ब विचारला पाहिजे. अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.\nदरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या महाविकास आघाडी एकत्र लढू शकेल का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, कोणी कोणालासोबत घेऊन लढायचे ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मी तर एकटाच लढतोय. निवडणुकीऐवजी स्पर्धा ठेवली, तर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळेल. या लोकांना मतदारांची गरज आहे. पण, काही प्रश्नांवर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना विचारा, आपण काय केले पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.\nकेस कधीच पांढरे होणार नाहीत; केसांच्या सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय\nतुमची बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/5163", "date_download": "2021-07-25T01:00:09Z", "digest": "sha1:HTM2QDZADEJVFJDT4JSAKV4RHN5VLO7H", "length": 19283, "nlines": 186, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "बुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपायाने केली आत्महत्या | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारां��ा निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महत्वाची बातमी बुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपायाने केली आत्महत्या\nबुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपायाने केली आत्महत्या\nमहिला पोलीस व एकावर गुन्हा दाखल\nसययद नजाकत / अमीन शाह\nजालना , दि. १५ :- जालन्यात एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विष्णू रामराव गाडेकर (वय 35 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे विष्णू गाडेकर यांनी थायमेंट हे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती आहे. अनैतिक संबंधातून महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विष्णू गाडेकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे .\nविष्णू गाडेकर हे बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ते मूळचे जाफराबाद तालुक्यातील गवासणी येथील रहिवासी असून सध्या देऊळगाव राजा येथे वास्तव्यास होते. महिला पोलीस कर्मचारीने अनैतिक संबंधामुळे विष्णू गाडेकर यांच्याकडे वारंवार लग्नाची मागणी केली. मात्र, विष्णू गाडेकर यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना एक मुलगीही होती. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने इतर पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने विष्णू गाडेकर यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.\nमहिला पोलीस कर्मचारी विष्णू गाडेकर यांच्याकडे नेहमी पैशांची आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करु लागली. शिवाय, मागणी पूर्ण न केल्या��� विष्णू गाडेकर आणि त्यांच्या मुलीला मारण्याची धमकीही दिली. या जाचाला कंटाळून अखेर विष्णू गाडेकर यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप आहे.\nया दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी विष्णू गाडेकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप विष्णू गाडेकर यांच्या पत्नीने केला आहे. त्यांच्या तक्रारीवरुन जाफराबाद पोलीस ठाण्यात कलम 306 ,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे करत आहेत.\nNext articleजि.प.शाळेत भरला बालबाजार\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथ��ल अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-pharmacy/11843-vision-mission-and-goals.html", "date_download": "2021-07-25T00:22:56Z", "digest": "sha1:2HDZA7OKLH7YW3MF37EBGS7BZORMJTV6", "length": 9701, "nlines": 193, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Vision, Mission and Goals", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/khedut/automatic-seed-drill-machine-1-1/", "date_download": "2021-07-25T00:10:22Z", "digest": "sha1:RNQTPX4GZ5AMNTAG7V27R7XBOZSJ36D3", "length": 24760, "nlines": 186, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "खेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) बियाणे कम खत कवायत, खेडूत बियाणे कम खत कवायत किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nबियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन)\nखेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन)\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन)\nप्रकार लागू करा बियाणे कम खत कवायत\nश्रेणी बियाणे आणि लागवड\nशक्ती लागू करा 35-55 HP\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nखेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) वर्णन\nखेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर खेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर खेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nखेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे खेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) शेतीसाठी परिपूर्ण करते. हे बियाणे कम खत कवायत श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 35-55 HP इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी खेडूत ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nखेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर खेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला खेडूत बियाणे सह खताचे धान्य पेरण्याचे यंत्र (मल्टी पीक -इंक्लिन्ड प्लेन) देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nबियाणे कम खत कवायत\nरोटो सीडर (हेवी ड्यूटी)\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत खेडूत किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या खेडूत डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या खेडूत आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आण�� निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=13105", "date_download": "2021-07-25T00:32:31Z", "digest": "sha1:LP7QN3V3R6DILGD5RGZTFYFHYS6TF52L", "length": 10029, "nlines": 134, "source_domain": "rajtantra.com", "title": "गडचिंचले हत्या: 1 आरोपी +Ve निघाला / 20 आरोपी व 23 पोलिसांचे विलगीकरण | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome गुन्हे वार्ता गडचिंचले हत्या: 1 आरोपी +Ve निघाला / 20 आरोपी व 23 पोलिसांचे...\nगडचिंचले हत्या: 1 आरोपी +Ve निघाला / 20 आरोपी व 23 पोलिसांचे विलगीकरण\nपालघर जिल्ह्यात गडचिंचले हत्याकांडातील अटकेत असलेल्या 106 आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या सहवासातील इतर 20 सहआरोपी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारन्टाईन करण्यात येत असून या सर्वांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. कोरोना बाधीत आरोपी हा 55 वर्षीय असून तो दिवशी (वाकी पाडा) येथील रहाणारा आहे. त्यामुळे गडचिंचले परिसरातील सर्वच क्षेत्राच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nमाननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा\nया प्रकरणी 106 जणांना अटक झाल्यानंतर पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले होते. त्यानंतर 15/20 आरोपींचे गट बनवून त्यांना विविध पोलिस स्टेशन्सच्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आले. असा 21 आरोपींचा गट वाडा येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आला होता. या सर्व आरोपींची 18 एप्रिल रोजी अटक केल्यानंतर, कोरोना तपासणी केली असता सर्वांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले होते. मात्र आता दुसऱ्या अहवालात त्यापैकी एक आरोपीला करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.\nकोरोना पॉझिटीव्ह आरोपीला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र खबरदारी म्हणून त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या आरोपीच्या सोबत असणारे इतर 20 सहआरोपी तसेच त्यांच्याशी संपर्क आलेल्या 23 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे.\nPrevious articleजिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे\nNext articleपालघर जिल्हा : कोरोना मुक्तीचा सुर गवसला (आज 10 जण कोरोनामुक्त)\nपालघर : 17 दिवंगत पोलिसांच्या पाल्यांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती; पोलीस महासंचालकांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र\nगडचिंचले साधू हत्याकांड : 90 आरोपींच्या जामीन याचिकेवर 16 जानेवारीला निर्णय\nसाधू हत्याकांड: सीआयडीने तपास पूर्ण करुन न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले\nरेल्वेचा निर्णय पासधारक प्रवाशांवर अन्यायकारक प्रवासी संघटनांचा आरोप\nसुट्टीचे आदेश धाब्यावर, एमआयडीसीतील 90 टक्के कारखाने सुरुच\nमराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी संजीव जोशी यांची बिनविरोध निवड\nडहाणू : जनावरांची चोरी करणार्या टोळीतील एकाला अटक, तिघे फरार\nकुडूस येथे बेरोजगारांसाठी मेळाव्याचे आयोजन\nस्फोटकाच्या साहाय्याने मासेमारी, जिलेटीन स्फोटात तरुण ठार\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nकोरोना विषाणूवर औषध असल्याचा केला दावा; गुन्हा दाखल\nबोईसर : भंगारच्या गोदामात सिलेंडरचा स्फोट, 1 ठार\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/underworld-don-dawoods-brother-iqbal-kaskar-arrested-drug-case-action/", "date_download": "2021-07-24T23:56:01Z", "digest": "sha1:D3WC7HRYPV6FJETK2ULK2EYYJ5RNLMV4", "length": 7319, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक; ड्रग्ज प्रकरणी कारवाई – Dainik Prabhat", "raw_content": "\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक; ड्रग्ज प्रकरणी कारवाई\nमुंबई – नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने मोठी कारवाई करत ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला बेड्या ठोकल्या आहेत.\nमुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीने अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.\nगेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत कारवाई करून ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. याच कारवाईदरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचे एनसीबीच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली आहे.\nमुंबईत गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी करावाई केल्या आहेत. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यवधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली होती.\nदरम्यान, इक्बाल कासकर आधीपासूनच ठाण्याच्या कारागृहात आहे. या प्रकरणाची चौकशी करताना एनसीबीला टेरर फंडिंग आणि ड्रग्ज सप्लायसाठी अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुंबईत बसून परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन कॉल सेंटरवर कारवाई\nयेमेनमधील नरकाचा खड्डा; वैज्ञानिकही गेले चक्रावून\nमोठी कारवाई : ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊदचा पंटर भारतात येताच सापळा रचून ATSने…\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nमोठी कारवाई : ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊदचा पंटर भारतात येताच सापळा रचून ATSने आवळल्या मुसक्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/FAKKAD-GOSHTI/319.aspx", "date_download": "2021-07-24T22:57:59Z", "digest": "sha1:KRQB5DBTALUE5YGEQF3RSTEK4JCJI6T6", "length": 22713, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "FAKKAD GOSHTI | SHANKAR PATIL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nपाटलांच्या कथेतील एक स्वर द��:खाचा आहे, तर एक स्वर प्रसन्न हास्य खुलवणारा आहे. तसं पाहिलं तर विनोदी कथा लिहायची म्हणून शंकर पाटील यांनी लिहिलेली नाही. हास्याची अनंत बीजं असणाया विविध जाणिवांतील गमतीदार विसंगती ह्या त्यांच्या कथांतील मध्यवर्ती घटना आहेत. त्यातच हास्यबीजं ठासून भरलेली आहेत. मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या कथांची भर टाकण्याचे श्रेय शंकर पाटलांनाच द्यावे लागेल. THE HUMORISTS ARE THE WISE MEN OF THE WORLD BECAUSE THE MOST FORCIBLE WAY TO IMPART TRUTH IS THROUGH LAUGH. शंकर पाटील या दृष्टीनं एक चतुर, खट्याळ आणि मिस्कील कथालेखक आहेत. त्यांच्याच या फक्कड गोष्टी.\nशंकर पाटील यांच्या एका ग्रामीण विनोदी कथेत लेखकाचे वडील दरसालाप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जातात आणि तिथे चांगल्या ओळख झालेल्या स्वजातीतील वारकऱ्याच्या दोन उपवर झालेल्या मुलींशी आपल्या दोन उपवर मुलांची लग्नं ठरवून बोलणी उरकूनच येतात . पुढे वारी संपल्यार रीतसर पाहण्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरतं . पंढरीच्या वारीत अशा प्रकारचे रोटीबेटी व्यवहार खरोखरच होत असत का की ती लेखकाने रचलेली गोष्ट आहे की ती लेखकाने रचलेली गोष्ट आहे आणि होत असतील तर सध्याही होतात का आणि होत असतील तर सध्याही होतात का कोणाला याबद्दल सविस्तर माहिती असेल तर कृपया उत्तरात सांगा .. ...Read more\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छ���टासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे स���्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/agrowon/due-to-heavy-rain-farmers-are-fetching-water-from-the-paddy-fields", "date_download": "2021-07-24T23:43:16Z", "digest": "sha1:JNDNIWSXN5GNLHKLJTRYC6V5RYATCHSN", "length": 5761, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक!", "raw_content": "\nपावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक\n५ मुली व पत्नी असा मोठा परिवार हा पुर्णपणे शेतीवरच अंवलबून असल्याने ते शेतीत अपार कष्ट करीत आहेत.\nपावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक\nउल्हासनगर - भातपेरणी केल्यापासून एक महिना झाल्यानंतरही पाऊस न पडल्याने उगवलेली भाताची रोपे डोळ्यासमोर मरू लागल्याचे दृश्य बघून मुरबाड रोडवरील मानिवली गावच्या शेतकऱ्याने Farmer चक्क एक किलोमीटर अंतरावरुन कावडीने पाणी आणून ही भातरोपे जगवण्याचा प्रयत्न लक्ष्मण रामू गायकर हा शेतकरी करीत असून त्याचे हे अपार कष्ट बघूनतरी 'वरुणराजा' बळीराजावर प्रसन्न होणार का असा प्रश्न पडला आहे.\nमुरबाड-कल्याण रोडवर मानिवली हे छोटेसे गाव,शेतीप्रधान असल्याने येथील शेतक-यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे,पुर्णपणे ही शेती पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी लक्ष्मण रामू गायकर यांनी छोटी असलेल्या शेतीत ५ जुलै रोजी भातपेरणी केली होती. यावेळी चक्रीवादळामुळे पाऊस पडत असल्याने भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली. त्यामुळे लक्ष्मण गायकर हे आनंदी झाले होते.\nहे देखील पहा -\n५ मुली व पत्नी असा मोठा परिवार हा पुर्णपणे शेतीवरच अंवलबून असल्याने ते शेतीत अपार कष्ट करीत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे म्हणावीतशी भात लागवड करता आली नव्हती.पण यावेळी कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्याने संपूर्ण कुंटूबांने शेतीत कष्ट करुन लागवड केली खरी पण गेल्या १५-२०दिवसापासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे मरु लागली होती,तर काही सुकत चालली होती. हे दृष्य बघून या शेतकऱ्याचे मन हेलाऊन गेले आणि एक कठ��र निर्णय घेतला.\nईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे\nशेतीपासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओलावरुन 'कावडीने'पाणी आणून भाताला पाणी देण्याचा प्रयत्न सुरु केला. या शेतकऱ्याची शेती ही मानिवली रायता या रस्त्याच्या बाजूला असल्याने येणारे जाणारे लोक हे कष्ट बघून हळहळ व्यक्त करुन वरूणराजा आतातरी पड अशी विनंती करीत होते.\nयाबाबतीत लक्ष्मण गायकर या शेतकऱ्याला विचारले असता ते म्हणाले,पाच मुली धोडीशी शेती त्यातही असे संकट, आम्ही जगायचे कसेपिक मरताना बघू शकत नाही,म्हणून मी कावडीने पाणी अणून पिक वाचवतोय,त्यामुळे शासनाने मदत करावी असे या शेतकऱ्याचे म्हणने आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://bctcollegeoflaw.net/2021/02/27/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7/", "date_download": "2021-07-25T00:54:30Z", "digest": "sha1:ZN7KA3VKWHVOZQK2SKQVH4LIEK6P4SRM", "length": 9243, "nlines": 138, "source_domain": "bctcollegeoflaw.net", "title": "मराठी भाषा गौरव दिन – २०२१ – Bhagubai Changu Thakur College of Law", "raw_content": "\nमराठी भाषा गौरव दिन – २०२१\nभागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” साजरा\nजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात दिनांक २७/०२/२०२१ रोजी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळातर्फे “मराठी भाषा गौरव दिन” हा कार्यक्रम संध्याकाळी ४ वाजता ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. मराठी साहित्याचा मानदंड श्री. वि. वा. शिरवडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.\nसदर कार्यक्रमाकरीता अनेक अनेक सन्माननीय पुरस्कारांनी पुरस्कृत जेष्ठ कवी आणि साहित्यिक श्री. अरुण म्हात्रे हे मुख्य अतिथी म्हणून तसेच पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांतदादा ठाकूर, हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी केले.\nमराठी भाषा गौरव दिना निमित्त मा. श्री. अरुण म्हात्रे यांचे “गुंजते मराठी, गर्जते मराठी” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.\nकार्यक्रमाच्या सुरवातीला गाजलेली मराठी मालिका “उंच माझा झोका” या मालिकेचे श्री. अरुण म्हात्रे यांनी शब्दबध्द केलेले शीर्षकगीत दाखविण्यात आले. याच गाण्याकरीता श्री. अरुण म्हात्रे यांना झ�� गौरव पुरस्कार देण्यात आला आहे.\nप्राचार्य डॉ. सौ. शितला गावंड यांनी प्रास्ताविक करताना मातृभाषेचे महत्व नमूद केले आणि प्रमुख पाहुणे श्री. अरुण म्हात्रे यांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी मराठी वाङ्मय मंडळात मोठ्या प्रमाणात भाग घेवून, व्यक्तिमत्व विकासासाठी जे व्यासपीठ मिळाले आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांस केले.\nनंतर प्रमुख अतिथी श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या भाषणात अत्यंत प्रेरणादायक शब्दात विधी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि मराठी भाषेचे महत्व समजावून सांगतानाच मराठी भाषा टिकून राहण्यासाठी तरुण पिढीने मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन करण्याची गरज आहे असे सांगितले. जीवनात त्यांना जे काही यश लाभले त्याच सर्व श्रेय त्यांनी मराठी भाषेला दिले. त्यासोबतच श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांचा बहारदार कवितांचा कार्यक्रम सादर केला.\nपनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांतदादा ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे सदरात मा. श्री. अरुण म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका कु. संघप्रीया शेरे आणि आभार प्रदर्शन कु. अक्षता ठाकूर, (अंतिम वर्षांची विद्यार्थिनी) हिने केले. सदर कार्यक्रम ‘झुम’ या अॅप द्वारे ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला आणि त्याचबरोबर युट्यूब वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.\nमातोश्री श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2021-07-25T01:17:41Z", "digest": "sha1:P44LZ64DBBIY7TPZW2QWLIZ542JPTTWG", "length": 5387, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २११ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे - पू. २०० चे - पू. १९० चे\nवर्षे: पू. २१४ - पू. २१३ - पू. २१२ - पू. २११ - पू. २१० - पू. २०९ - पू. २०८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २१० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://prachititg.com/2018/04/04/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-07-24T23:29:21Z", "digest": "sha1:G43RWJBDQKPK3JY5G7AIISEMW662CF2Q", "length": 6947, "nlines": 104, "source_domain": "prachititg.com", "title": "विश्वस्त – वसंत वसंत लिमये | My Experience", "raw_content": "\nविश्वस्त – वसंत वसंत लिमये\nकाही काळापूर्वी मी लॉक ग्रीफ्फिन वाचले आणि वसंत लिमये यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. त्यानंतर विश्वस्त वाचायचे असे ठरवले होते पण म्हणतात ना ‘हर एक चीज का वक़्त होता है|’\n२ आठवड्यापूर्वी प्रत्यक्ष लेखकाच्या भेटीचा योग इथे दुबईमध्ये जुळून आला. विश्वस्तच्या मागची कहाणी जाणून घेता आली आणि त्यांची स्वाक्षरी पुस्तकावर घेता आली. पुस्तक हातात आल्यावर अधाश्यासारखे त्यावर तुटून पडले. पुस्तक वाचताना लक्षात येते कि लेखकाने किती अभ्यास केला आहे प्रत्येक गोष्टींचा.\nइतक्या खोलात जावून लिहिलेली पुस्तके मराठीत कमी आहेत जवळ जवळ नाही म्हटले तरी चालेल. प्रत्येक घटना इतक्या सुंदरपणे वर्णन केली आहे कि डोळ्यसमोर एक चित्र उभे राहते. काही लोकांनी वसंत लिमयेंना भारताचा डॅन ब्राउन म्हटले आहे. जे वर्णन अत्यंत सार्थ आहे.\nकोण कुठली ५ मुले एका इतिहास अभ्यास आणि गिर्यारोहणाच्या छंदामुळे एकत्र येतात. गड किल्ल्यांना भेटी देता देता त्यांच्या हातात काही असे पुरावे लागतात कि ज्यामुळे कदाचित इतिहासच बदलून जाईल. यासाठी संशोधन करताना त्यांना सरकारी लाल फितीचा सामना करावा लागतो त्याचसोबत काही वाईट प्रवृत्ती त्यांच्या मागावर असतात. हे संशोधन करताना त्यांचे काही साथी मारले जातात. अर्थात यापेक्षा जास्त सांगणे म्हणजे रहस्यभेद केल्यासारखे होईल. यातील काही पात्रं ही अस्तिवात आहेत पण त्यांची नावे बदलली आहेत. घडलेल्या घटना काही अंशी खऱ्या आहेत. ज्या घटनाबद्दल काही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत त्या घटनांमध्ये काहीच बदल केलेला नाही. थोडक्यात सांगायचे तर एक उत्तम सत्यावर आधारित एक काल्पनिक कथानक आहे.\nपूर्ण कथानक खुर्चीला खिळवून ठेवते. लिखाणाची शैली उत्तम आहे यात वादच नाही. एक उत्तम कलाकृती\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/885", "date_download": "2021-07-25T00:31:41Z", "digest": "sha1:ILPZIRHUMRKQH3OODNSFU3LVPGJYUBLT", "length": 13775, "nlines": 170, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतो केवळ पोटभर भाकर देऊन, अंगभर कपडा देऊन, चार वेळां सिनेमा दाखवून येईल का केवळ सुखांची रास मिळाली म्हणूनहि मानव मानव या अर्थानें सुधारेल असें नाहीं. परंतु हें सुखांत लोळणार्यांनीं म्हणणें शोभत नाहीं. पैसा म्हणजे माया हें वाक्य भांडवलदारांच्या तोंडी शोभत नाहीं. सर्वांच्या जीवनाच्या गरजा तर भागायलाच हव्यात. बुध्ददेव म्हणत कीं उपाशी मनुष्याला अन्नाच्या भाषेंत, अन्नाच्या प्रत्यक्ष चवीच्या व्दारेंच धर्म शिकवायला हवा. आणि आजचे बुध्द महात्माजीहि म्हणाले कीं जोंवर पोटभर अन्न मला सर्वांना देतां येत नाहीं, तोवर रामनाम तरी कोणत्या तोंडानें शिकवूं केवळ सुखांची रास मिळाली म्हणूनहि मानव मानव या अर्थानें सुधारेल असें नाहीं. परंतु हें सुखांत लोळणार्यांनीं म्हणणें शोभत नाहीं. पैसा म्हणजे माया हें वाक्य भांडवलदारांच्या तोंडी शोभत नाहीं. सर्वांच्या जीवनाच्या गरजा तर भागायलाच हव्यात. बुध्ददेव म्हणत कीं उपाशी मनुष्याला अन्नाच्या भाषेंत, अन्नाच्या प्रत्यक्ष चवीच्या व्दारेंच धर्म शिकवायला हवा. आणि आजचे बुध्द महात्माजीहि म्हणाले कीं जोंवर पोटभर अन्न मला सर्वांना देतां येत नाहीं, तोवर रामनाम तरी कोणत्या तोंडानें शिकवूं ज्ञानं ब्रह्म या व्याख्ये इतकीच अन्नं ब्रह्म ही व्याख्याहि अर्थगंभीर आहे. आम्ही लोकांना ज्ञानं ब्रह्म शिकवित राहिलों. परंतु त्याचा पाया जो अन्नं ब्रह्म तो मात्र शिकवला नाहीं. जग या अशाच धडपडींतून, क्रियाप्रतिक्रियांतून पुढें जायचें आहे.\nसुनंदानें रंगाला तें सारें वृत्त कळविलें. तिनें त्यांत त्याला आणखी लिहिलें :\n''तूं येथें आलास तर किती छान होईल मुंबईच्या कोंदट हवेंत तुला रहावें लागतें. ती दुसर्यांची ताबेदारीची नोकरी. कलावंताला जर कोणती गोष्ट मरणप्राय वाटत असेल तर ती दुसर्याची गुलामगिरी. आपल्या कलेला दुसर्याच्या लहरीवर नाचवणें म्हणजे खरोखर मरण. रंगा, तूं इकडेच ये. आपण एकत्र राहूं. तुझी प्रकृति बरी नसते असें ताई म्हणाली. प्रकृति बरी तर सारें बरें. तुला त्यांचीं स्वप्नें पूर्ण करायचीं आहेत. भारताचें नांव दिगंत करायचें आहे. यासाठीं तूं प्रकृतीची काळजी घेतली पाहिजेस. येथें सारें नीट जमेल. घरचें अन्न नि शुध्द हवा. त्या मंदिरांतील हृदयानुसार केलेली कलेची मुक्त पूजा. तुला आनंद होईल. ये. ते शेटजी ध्येयवादी दिसतात. ते दुधगांवला रहायला आले आहेत. ते साधक दिसतात. त्या राममंदिरांत ते मूर्तीसमोर बसतात नि त्यांच्या डोळ्यांतून अश्रु येत असतात. ते तुला कांहीं कमी नाहीं पडूं देणार. म्हणून नाहीं म्हणूं नकोस. तूं संमति कळव.''\nआणखीहि कांही गोष्टी सुनंदानें लिहिल्या होत्या. रंगाला तें पत्र मिळालें. त्याला अलीकडे जरा बरें वाटत नसे ही गोष्ट खरी. तो खिन्न व सचिंतहि असे. सुनंदाआईजवळ रहायला त्याला मिळालें असतें. परंतु ताईचा प्रश्न होता. तो तिच्यापासून दूर होता म्हणून सारें ठींक होतें. तरी तिची ती पागल पत्रें येतच असत. दुधगांवला कसें व्हायचें परंतु मला तिची ही भावना जिंकून घेतलीच पाहिजे. माझी भावना निर्मळ नि प्रभावी असेल तर मी तिला ताई करीन, माझी बहीण करीन. तिची भ्रान्त मनोवृत्ति दुरुस्त होईल. मोहाजवळ राहून त्याच्यापासून अलिप्त असणें यांतच खरा पुरुषार्थ.\nत्यानें जायचें ठरविलें. मुंबईचा गाशा त्यानें गुंडाळला. अनेक मित्रांना भेटला. त्यांना तो म्हणाला ''दुधगांवच आतां माझी कर्मभूमि, मृत्युभूमि. तेथेंच जगेन, मरेन. माझीं ध्येय तेथें बसून मूर्तिमंत करण्याचा आमरण उद्योग करीन. तेथें माझ्या लहानशा घरांत महान् संस्था सुरु करीन. माझी खोली म्हणजे माझ्या ध्येयाचें मंदीर. 'भारत-चित्रकला-धाम' अशी संस्था मला निर्मायची आहे. ती माझ्या मनांत आहे. दुधगांवला ती स्थापीन. घरावर पाटी लावीन, तुम्ही या मधून दुधगांवला. तुमच्या शहरीं नवनवीन कल्पना घेऊन या मला भेटायला. दुधगांवचा धबधबा, तेथील राममंदीर, मंदिरांतील मी आतां काढीन तीं चित्रें-सारें बघायला एकदां या. रंगाला विसरुं नका.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/mamata-banerjee-announces-khela-hobe-divas-in-west-bengalnrsr-151818/", "date_download": "2021-07-25T00:07:23Z", "digest": "sha1:6OICO2W74A7BXKMDMWGTEAYW776IVNRB", "length": 13763, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "mamata banerjee announces khela hobe divas in west bengalnrsr | ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार 'खेला होबे दिवस' | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nखेला होबे, देखा होबे, जेता होबेममता बॅनर्जींची मोठी घोषणा, पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’\nज्या घोषणेमुळे भाजपाचा खेळ खल्लास झाला होता. ती ‘खेला होबे’ घोषणा लोकांनी स्विकारली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री(West bengal Chief Minister Mamata Benerjee) ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे दिवस’(Khela Hobe divas) ���ाजरा करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.\nनिवडणुकीच्या प्रचारात केलेल्या घोषणा कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करतात. तसेच विरोधकांवर हल्ला करण्यासाठी घोषणा दिल्या जातात. भाजपाचा देखील घोषणांवर मोठा हातखंडा आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’, ‘काँग्रेसमुक्त भारत’, अशा अनेक घोषणा प्रचारादरम्यान कानावर पडतात. अशाच घोषणा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ऐकायला मिळाल्या. पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसने भाजपाचा गेम पलटवला. त्यावेळी तृणमूल काँग्रेसची एक घोषणा चर्चेत आली ती म्हणचे ‘खेला होबे’ म्हणजे खेळ होणार.\nदोन दिवसांमध्ये उरकलेल्या अधिवेशनात १२ आकडा ठरला खास – निलंबित आमदारही १२ अन् संमत झालेली विधेयकेही १२, ‘इतके’ तास झाले काम\nदरम्यान, ज्या घोषणेमुळे भाजपाचा खेळ खल्लास झाला होता. ती ‘खेला होबे’ घोषणा लोकांनी स्विकारली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे दिवस’ साजरा करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.\nटीएमसी आणि विशेषत: ममता बॅनर्जी निवडणुकीच्या सभांमध्ये वारंवार हा नारा दिला जात होता. त्याचे लक्ष्य थेट भाजपकडे होते. या निवडणुकीच्या घोषणेने टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.\nटीएमसीची निवडणूक घोषणा केवळ ‘खेला होबे’ नव्हती तर ‘खेला होबे’ यांच्यासह ममता बॅनर्जी यांनी दिलेला आणखी एक नारा होता, ‘खेला होबे, देखा होबे, जेता होबे’ म्हणजे खेळा, पहा आणि जिंकू. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणेला उत्तर म्हणून ‘हरे कृष्णा हरे राम, विदा हो बीजेपी-वाम’ अशी घोषणा दिली होती.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/news/amit-shahs-statement-on-mahavikas-aghadi-was-made-out-of-frustration-rural-development-minister-hasan-mushrif-128207500.html", "date_download": "2021-07-25T00:22:41Z", "digest": "sha1:RZ4XFACXYBKV4FXIYAPMLAN6TF7PBVNC", "length": 6219, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amit Shah's statement on Mahavikas Aghadi was made out of frustration: Rural Development Minister Hasan Mushrif | अमित शाह यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य हे वैफल्यातून केले : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीकास्त्र:अमित शाह यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य हे वैफल्यातून केले : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nभाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (7 जानेवारी) सिंधुदुर्गमध्ये आले होते. यावेळी अमित शाह यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली.महाविकासआघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. याला आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत, अमित शाह यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य हे वैफल्यातून आले आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही, हे समजल्यामुळेच ते आता तक्रारी करत आहेत. अमित शाह यांनी आरोप केला आहे भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात आहे, परंतु तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवे होते , असे म्हटले आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, अमित शहा यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थक हमी दिली आहे. कोणतीही गटबाजी केलेली नाही. भाजपच्या एका तरी कारखानदाराने सांगावं की त्यांना त्रास दिला जातो, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार ���होत. कदाचित त्या कारखानदारांना अमित शाह यांच्याकडून पैसे घ्यायचे असतील, म्हणूनच त्यांनी हा बेबनाव सुरु केला आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.\nकाय म्हणाले होते अमित शाह\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा अमित शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असे त्यांनी सांगितले.यावेळी अमित शहा यांनी नारायण राणेयांना भाजपमध्ये त्रास होणार नाही, त्यांचा योग्य तो सन्मान होईल, असे आश्वासन दिले. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळातील महाविकासआघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच भाजपने युतीधर्म पाळला, कोणतेही वचन मोडले नाही, उद्धव ठाकरे हेच ढळढळीत खोटं बोलत असल्याची टीका अमित शाह यांनी केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/lockdon-liqour-ban-five-districts-including-aurangabad-solapur-jalna-buldana-and-amrawati-will-not-sell-liqour-till-17-may-news-and-updates-127270533.html", "date_download": "2021-07-25T00:45:14Z", "digest": "sha1:BMAJBZBIBP5VLKJPF4JB2PIYEZXFNTUA", "length": 6612, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lockdown Liqour Ban: Five Districts Including Aurangabad, Solapur, Jalna, Buldana And Amrawati Will Not Sell Liqour Till 17 May News And Updates | महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम, राज्य सरकारच्या निर्णयानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलॉकडाउन अन् दारु बंदी:महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम, राज्य सरकारच्या निर्णयानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश\nराज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये अजुनही उघडणार नाही दारुची दुकाने\nमहाराष्ट्र सरकारने लॉकडाउनच्या काळात दिलासा देताना सोमवारपासून नॉन कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह दारुच्या विक्रीला सुद्धा परवानगी दिली. परंतु, 5 जिल्ह्यांनी दारु विक्रीला विरोध केला. सोमवारपासून राज्यात मद्यविक्रीला परवानगी दिली जात असली तरीही सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावतीने मद्य विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे. या सर्वच जिल्ह्यातील प्रशासनाने तसे आदेश काढले आहेत. अत्यावश्य वस्तू आणि सेवांसह मद्य विक्री सुरू करण्याचा निर्णय महसूल वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राज्��� सरकारला मद्य विक्रीतून 45 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु, कोरानामुळे गेल्या दीड महिन्यांपासून यावर बंदी होती.\nवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय महामारी कायदा आणि महामारीचा फैलाव रोखणे या गोष्टी लक्षात ठेवूनच करण्यात आला आहे. बुलडाणा आणि अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा 17 मे पर्यंत मद्य विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला. या पाचही जिल्ह्यांमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांना परवानगी असणार आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात वायनरी आणि मद्य उत्पादन कारखाने आहेत. या सर्वांनाच राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयाने खूप अपेक्षा होत्या. परंतु, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने त्यांना विक्रीची परवानगी तुर्तास देणार नाही असा निर्णय घेतला आहे.\nसोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावतीने संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवली. तर नागपूरने सुद्ध आपल्या शहराच्या हद्दीत दारु विक्री होणार नाही असा आदेश काढला आहे. नागपूरमध्ये हा निर्णय केवळ महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भाज नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला नाही. अर्थातच नागपूरमध्ये ही बंदी केवळ शहर आणि महापालिका हद्दीत राहणार आहे. ग्रामीण नागपूरमध्ये अशी कुठलीही बंदी नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-VART-sanju-movie-song-baba-bolta-hain-is-out-5907643-PHO.html", "date_download": "2021-07-25T00:57:21Z", "digest": "sha1:2ZGDBUA2JOCTWPPHIP4DMXN4NLKXVOCA", "length": 5972, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sanju movie song baba bolta hain is out | Video: \\'संजू बाबा\\'ने घेतला पत्रकारांचा समाचार, व्हिडिओवर होतेय टिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nVideo: \\'संजू बाबा\\'ने घेतला पत्रकारांचा समाचार, व्हिडिओवर होतेय टिका\nएन्टटेन्मेंट डेस्क: अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'संजू' हा रिलीज झाला आहे. चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय. या चित्रपटाच्या सर्वात शेवटी संजय दत्त आणि रणबीर कपूरचे एक गाणेही दाखवण्यात आले आहे. 'बाबा बोलता है' हे ते गाणे आहे. या गाण्याचा व्हिडिओ टी सिरिजनं नुकताच प्रदर्शित केला. या गाण्यामध्ये संजू बाबाने आणि रणबीर कपूरने पत्रकांरांचा समाचार घेतला आहे.\nएखादी बातमी प्रकाशित केल्यानंतर समोरच्या ��्यक्तीच्या आयुष्यात कसे वादळ येते. एखादी लहानशी गोष्ट पत्रकार मोठी करुन कसे चालवतात हे या गाण्यातून सुचकपणे सांगण्यात आले आहे. या एका वृत्तामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याची कशी सर्कस होते हे या गाण्यातून सांगण्यात आलेय. परंतू गाणं प्रदर्शित झाल्यानंतर गाण्यावर टिकाहू होत आहे. कारण या गाण्यातून पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतोय. संजयची चांगली प्रतिमा यामधून दाखवण्यात आली आहे.\nचित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौर सुरु\nबुहूप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत 'संजू' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 'संजू' हा चित्रपट यावर्षीचा रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने सलमान खानच्या रेस 3चा रेकॉर्ड मोडीत काढत पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 34.75 कोटींची कमाई केली. आता दूस-या दिवसापर्यंत या चित्रपटाने 73 कोटींचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार हा चित्रपट अवघ्या तीन दिवसात 100 कोटींचा आकडा ओंलांडणार असा अंदाज वर्तवला जातोय. हा राजू हिराणी आणि रणबीर कपूर यांच्या करिअरमधला पहिला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी राजू हिराणींच्या 'पीके' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26.63 कोटींची कमाई केली होती. तर रणबीरच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'बेशरम' हा होता. 'बेशरम'ची पहिल्या दिवसाची कमाई 21.56 कोटी इतकी होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-upsc-c-sat-eligibility-30-percent-in-over-india-4992542-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:58:19Z", "digest": "sha1:EH2DFTD54TRQ35UKWXRISBG2XAV3ZLMS", "length": 3557, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "UPSC C Sat Eligibility 30 Percent in Over india | यूपीएससी' सीसॅटमध्ये पात्रतेसाठी ३३% गुण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयूपीएससी' सीसॅटमध्ये पात्रतेसाठी ३३% गुण\nनवी दिल्ली/पुणे- एका मोठ्या घटकाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकारने केेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा प्रारंभिक परीक्षेतील वादग्रस्त स्वाभाविक कल चाचणी (अॅप्टिट्यूड टेस्ट) आणि पात्रतेसाठी ३३ टक्के गुणांची अट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी या चाचणीबाबत तज्ज्ञांची सम���ती स्थापण्याचीही घोषणा केली आहे.\nसमितीच्या शिफारशींवर केंद्र सरकार कोणताही निर्णय घेईपर्यंत प्रारंभिक परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर क्रमांक२ (नागरी सेवा स्वाभाविक कल चाचणी म्हणजेच सीसॅट) हा पात्रतेचा विषय आणि त्या पात्रतेसाठी त्या विषयात किमान ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.\nया निर्णयामुळे २०१५ ची नागरी सेवा परीक्षा २०१४ मध्ये निश्चित पॅटर्नप्रमाणेच होईल. दुसऱ्या पेपरमध्ये स्वाभाविक कल चाचणीचे प्रश्न असतील. इंग्रजी विभागाचे प्रश्न श्रेणीकरणात धरले जाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-2-motorbike-found-in-a-pond-in-janjgir-champa-chhattisgarh-5722373-PHO.html", "date_download": "2021-07-25T00:48:04Z", "digest": "sha1:PCPKQGTDIJEJRBOI4RBN5MWAXIT5Y6XN", "length": 3658, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "2 Motorbike Found In A Pond In Janjgir Champa Chhattisgarh | मासे पकडण्यासाठी टाकले होते जाळे, त्यात अडकले भलतेच काहीतरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमासे पकडण्यासाठी टाकले होते जाळे, त्यात अडकले भलतेच काहीतरी\nजांजगीर (छत्तीसगड)- येथे एका तलवाता मासे पकडण्यासाठी गेलेल्या मसेमारांना दोन बाईक सापडल्या आहेत. मासेमारांनी टाकलेल्या जाळ्यात या बाईक अडकल्या होत्या. मासेमारांनी दोन्ही बाईक पोलीसांच्या ताब्यात दिल्या आहेत.\nआधी वाटले मगर आहे...\n- ही घटना जांजगीर जल्ह्यातील मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील काही मासेमारांनी मासे पकडण्यासाठी तलावात टाकालेले जाळे अचानक अडकले. एखादी मोठा मासा जाळ्यात अडकला असावा असे मारेमारांना सुरूवातीला वाटले. नंतर त्यांना मगर अडकली असल्याचा संशय आला.\n- परंतु, त्यांनी धाडस करून जाळे खेचले तेव्हा त्यात एक नाही तर दोन बाईक अडकलेल्या त्यांना दिसल्या. एका बाईकची अवस्था ठिक होती, परंतु एक अतीशय खाराब झालेली होती.\n- या प्रकराची तात्काळ पोलीसांना माहिती देण्यात आली. या बाईक चोरीच्या असल्याचा अदाज लावण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.\nफोटो : पवन शर्मा\nपुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-wednesday-14-march-2018-daily-horoscope-in-marathi-5829497-PHO.html", "date_download": "2021-07-25T00:49:14Z", "digest": "sha1:E2R62BVQ4OCGU7B5XOGX5RFBCDQKO2CW", "length": 2536, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wednesday 14 March 2018 daily horoscope in marathi | आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nबुधवारी मकर राशीमध्ये चंद्र राहू-केतूने पीडित राहील. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी पाच राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. याच्या प्रभावाने कामामध्ये मन लागणार नाही. नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. या लोकांनी महत्त्वाच्या कामामध्ये रिस्क घेऊ नये. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nowhere-in-the-three-textbook-pages-of-the-three-boards-does-it-say-that-you-should-honor-the-girls-take-care-of-them-126399381.html", "date_download": "2021-07-24T23:07:55Z", "digest": "sha1:ZTMXAK3K5VVQTI424L34FUEBL7T263YR", "length": 20078, "nlines": 90, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nowhere in the three textbook pages of the three boards does it say that you should honor the girls, take care of them | तीन बोर्डाच्या ५ विषयातील ८३ पाठ्यपुस्तकाच्या ८८६७ पानांमध्ये कोठेच म्हंटलेले नाही की मुलींचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतीन बोर्डाच्या ५ विषयातील ८३ पाठ्यपुस्तकाच्या ८८६७ पानांमध्ये कोठेच म्हंटलेले नाही की मुलींचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या\nदिव्य मराठी चमूने केला स्टेट बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई पुस्तकांचा अभ्यास\nमराठी, हिंदी, इंग्रजी, नागरिकशास्त्र, मूल्य शिक्षणाच्या पुस्तकांतील एक एक पान चाळले\nमहेश जोशी/विद्या गावंडे, औरंगाबाद\nशालेय जीवन म्हणजे संस्कारक्षम वय. कुटूंबात, समाजात कसे वागायचे, जबाबदार नागरीक म्हणून कसे जगायचे हे सांगणारे हे वय. हे संस्कार रूजवण्याची जबाबदारी कुटूंबासोबतच शिक्षण व्यवस्थेचीही आहे. मात्र, देशातील शालेय अभ्यासक्रमात मुलींचा सन्मान करा, त्यांना त्रास देऊ नका, त्यांची काळजी घ्या असे कोठेही म्हंटलेले नाही. दैनिक दिव्य मराठीने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई या ३ बोर्डाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, नागरीकशास्त्र आणि मूल्य शिक्षण या ५ विषयाच्या ८३ पाठ्यपुस्तकांतील ८८६७ पाने वाचली, त्यातून ही बाब उघड झाली. कदाचित यामुळेच गेल्या दशकात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत थोडीफार नव्हे तर ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nनॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तब्बल ८३ टक्के वाढ झाली आहे. २०१७ च्या गुन्हेगारीविषयक अहवालानुसार महिलांविषयक गुन्हे सतत वाढतच चालले आहेत. देशात १ लाख लोकसंख्येमागे ५७.९ महिलांवर अत्याचार होतात. २०१५ मध्ये ३२,९२४३, वर्ष २०१६ मध्ये ३३,८९५४ तर २०१७ मध्ये ३५,९८४९ महिलांविषयक गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्रात २०१५-३१२१६, २०१६-३१३८८ तर २०१७ मध्ये ३१९७९ महिलांविषयक गुन्हे नांेदवले गेले. या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण पुरूषांच्या मानसिकतेत आहे. मुलींचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या हे बालपणापासून घरातून त्यांच्या मनावर बिंबवलेच जात नाही. निदान शालेय अभ्यासक्रमात तरी तशा आशयाचा मजकूर असणे अपेक्षीत आहे. तो तपासण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने १५ दिवस ५ विषयांचे एक एक पुस्तक वाचून काढले. तज्ञांशी चर्चा केली. त्यातून आलेली माहिती धक्कादायक आहे.\n८३ पुस्तकांतील एक एक शब्द वाचला\nदिव्य मराठी प्रतिनिधींनी स्टेट बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता चौथी ते दहावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, मूल्य शिक्षण आणि नागरीकशास्त्र या ५ विषयांच्या एकूण ८३ पुस्तकातील एक एक शब्द वाचला. यात स्टेट बोर्डाचे २६ पुस्तकातील २४२९ पाने, सीबीएसईच्या २८ पुस्तकातील २९७० तर आयसीएसईच्या २९ पुस्तकांतील ३४६८ असे एकूण ८८६७ पानांचे वाचन केले. यात एकाही पुस्तकात मुली-महिलांचा आदर करा, त्यांची काळजी घ्या, संरक्षण करा असा आशयाचा एकही धडा नसल्याचे आढळून आले.\nआयसीएसई, सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांची रचना आणि मांडणी आकर्षक करण्यात आली आहे. आरोग्य,पर्यावरण, स्वच्छता याचे महत्त्व प्रत्येक पुस्तकात काही प्रमाणात आहे. मात्र, महिलांचा आदर करा अशी थेट हाक देणारा एकही धडा अभ्यासक्रमात नाही. असे असले तरी महिलांचे महत्त्व सांगणारे, त्यातून समानतेची शिकवण देणारे काही धडे, कविता आहेत. बराच मजकूर लिंगभेद करणारा आहे.\nस्टेट बोर्डाच्या चौथीच्या \"माय इंग्लिश बुक' पुस्तकाच्या पान-४६ वर नमिता दिदीज टाईमटेबल या धड्यात चहा, भांडी, स्वंयपाक, घराची स्वच्छता, ड्रा���व्हिंग क्लास, इस्त्री, भांडी हे काम करतांनाच नमिता नावाची मुलगी ऑफीसलाही जाते. या कामात तिला घरातील पुरूष मदत करत नाहीत. यातून कामाच्या विभागणीतील लिंगभेद दिसतो.\nयाच पुस्तकात पान ५६ वर फ्रॉम दिली पोस्ट बॉक्स २ या धड्यात क्रिकेट मॅचच्या कप्तान पदावर गौरव नावाचा मुलगा आहे. यात एकाही मुलीचा उल्लेख नाही.\nया पुस्तकात पान-२९ वर आई-बाबा दाेघेही स्वयंपाक करतांना दाखवले आहेत.\n७ वीच्या \"हिंदी सुलभभारती' पुस्तकाच्या पान-२८ वर बेटी युग कवितेत मुलीचे महत्व विषद करण्यात आले आहे.\n८ वीच्या \"मराठी बालभारती' पुस्तकाच्या पान-३२ वर धाडसी कप्तान-राधिका मेनन हा लेख आहे.\n८ वीच्या \"माय इंग्लिश बुक' च्या पान -८० वर पी.व्ही.सिंधूवर एक लेख आहे.\nराज्य बोर्डाच्या १० वीच्या \"मराठी कुमारभारती' च्या पान ३१ वर नीरजा यांची स्त्रीपुरूष समानता दर्शवणारी \"आश्वासक चित्र' ही कविता आहे. या पुस्तकात पान ४८ वर कर्ते सुधारक कर्वे हा तर पान ५९ वर लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडीक आणि सबइन्सपेक्टर रेखा मिश्रा यांच्यावरील वीरांगणा हा धडा आहे.\nराज्य बोर्डाचे १० वी चे इंग्रजीचे पुस्तक \"माय इंग्लिश कोर्सबुक' इंग्रजीच्या पुस्तकात पान १७ वर आई वडील घरासाठी काय करता याची यादी आहे. यात वडील कष्ट करता तर आई घर स्वच्छ ठेवते असे म्हंटले आहे. या पुस्तकात पान १४७ वर मेरी कोम हिच्यावर एक धडा आहे.\nसीबीएसईच्या ८ वीचे हिंदी पूरक पाठ्यपुस्तक \"वसंत' मध्ये पिता के बाद या कवितेत मुलींचे महत्व विषद करण्यात आले आहे.\nराज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता ६ वीच्या हिंदी भाषा विषयाच्या पुस्तकात भारत की बेटी फक्त चित्र स्वरुपात दर्शविण्यात आले आहे. तर आई आणि मुलीच्या नात्यावरील कवीता सोई मेेरी सोना चा समावेश आहे.\nइयत्ता ५ वीच्या हिंदी भाषा विषयाच्या पुस्तकात चौथा धडा बालिका दिवस नावाने आहे. त्यात ओझरत्या काही ओळी बालिका दिनाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तर १२ व्या पाठात सपूत यात अच्छे लडके आणि अच्छी लडकी विषयी चित्राद्वारे फक्त माहिती देण्यात आली आहे.\nइयत्ता ५ वीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात माहेर या पाठात स्त्री मनाची भावनिकता दर्शविण्यात आली आहे.परंतु महिलांचा मान सन्मान अथवा आदर करायला हवा. याबाबत उल्लेख नाही.\n२० व्या पाठात मुलींच्या शिक्षणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. \"माझं शाळेचं नक्की झ��लं ' यात केवळ मुलींच्या शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे.\nइयत्ता ४ थीच्या मराठी भाषा विषयाच्या पुस्तकातही पाचवा पाठ हा मुलींच्या शिक्षणावरच आहे.\nसीबीएसईच्या इयत्ता ६ वीच्या इंग्रजी भाषा विषयाच्या पुस्तकात कल्पना चावला वरील पाठ आहे.\nहिंदी भाषा विषयाच्या पुस्तकात केवळ बाल रामकथा आहेत. तर भाग दोनच्या पुस्तकात झांसी की रानी ही पाठ आहे. तर हेलन केलर यांची प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तसेच भेदभाव, जाती धर्मावर प्रकाश टाकणारा मत बाँटो इन्सान को हा पाठ देखील आहे. परंतु महिलांप्रती आदरभाव असावा. त्यांना सन्मान दिला पाहिजे.याचा उल्लेख पाठात नाही.\nआयसीएसईच्या इयत्ता ७ वीच्या इंग्रजी भाषा विषयाच्या पुस्तकात वुमन चेंज द वर्ल्ड धडा आहे. त्यात फक्त कर्तृत्ववान महिलांचे फोटो आणि माहिती देण्यात आली आहे.\nचौथा धडा हा मुलगा - मुलगी एक समान या संदर्भात आहे. परंतु त्यात मुलांमध्ये मुलींप्रती सन्मानाचा वर्तनभाव या विषयी मात्र उल्लेख नाही.\nकला रसास्वाद या पुस्तकात तुम्हाला काय पटतं, तुम्ही कस वर्तन कराल यासह मुलगा- मुलगी एक समान, काही दैनंदिन जीवनातील बाबी तसेच मी आणि माध्यमे यात स्री पुरुष समानता याबद्दल मुद्दे आहेत. पण ते स्पष्टपणे नाही. ते पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. या मुद्यांवर शिक्षकांनी मुलांवर हे संस्कार घडवण्याची जबाबदारी आहे. - एस.एस.रोंगे, शिक्षक, कला रसास्वाद विषय, औरंगाबाद\nविज्ञान विषयात मुलगा- मुलगी समानता दाखविण्यात आली आहे. तसेच मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मविषयीचे वैज्ञानिक कारण सांगितले आहे. परंतु महिलांचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या, याबाबत स्पष्ट मुद्दे नाहीत.- उज्वला जाधव - निकाळजे, निवृत्त मुख्याध्यापिका, शारदा मंदीर प्रशाला, औरंगाबाद\nमुलींना प्रेरणा देणारे धडे\nराज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात धडे निर्धारीत करतांना महिला व मुलींचे विशेष लक्ष ठेवले जाते. मुलींना प्रेरणा देणारे धडे निवडले जातात. मुलगा-मुलगी समानतेचे महत्व सांगणारे धडे प्रकर्षाने समाविष्ट केले जातात. नव्या अभ्यासक्रमात कलारसस्वाद या विषयात काही प्रमाणात मुलींची छेडछाड करू नये, याविषयी चित्रासह माहिती दिली आहे.- अर्चना नरसापूर, माजी अभ्यासमंडळ सदस्य, बालभारती\n'काँग्रेसचे नेतेच सत्तर वर्षात काय केले, असे विचारत आहेत', इंदापूरमध्ये सम���ती इराणींचा आघाडी सरकारवर टोला\nमध्यप्रदेशात कारचा भीषण अपघात; चार राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, तीन जण गंभीर\nशिवसेनेचा झंझावात; एकाच दिवशी मराठवाड्यात तीन सभा\nबालेकिल्ला भक्कम ठेवण्यात फडणवीस नीतीची कसोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/efforts-are-being-made-to-provide-maximum-compensation-to-the-affected-farmers-gulabrao-patil/", "date_download": "2021-07-24T23:25:19Z", "digest": "sha1:D6ANPUBHVRYJMBCMAFYTD7JF5Y3UXWXH", "length": 13877, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - गुलाबराव पाटील", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – गुलाबराव पाटील\nजळगाव – दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.\nगुरुवारी दुपारी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई त्यांना मिळवून दिली जाई��. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत त्याचबरोबर विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.\nतालुक्यातील अंतुर्ली ते उचंदे परिसरातील ३१ गावांना वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळीचे व घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे उचंदा, मेंढोदे, नायगाव तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, वाघाडी, धामोडी, सुलवाडी व इतर ठीकाणी झालेल्या वादळी वार्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, डॉ.जगदीश पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, श्री.भामरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देत विमा कंपन्यांना देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच मेंढोदे गावातील १८० घरांचे नुकसान झाल्याने गावकर्यां ना मोफत अन्नधान्य तत्काळ देण्याच्या सुचनाहि प्रांताधिकारी यांना पालकमंत्र्यांनी दिल्या.\nमेंढोदे गावाचे पुनर्वसना संदर्भात पुनर्वसन मंत्र्यांची आमदार श्री.पाटील व गावातील सरपंच यांचेसह येत्या पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल तसेच कब्जेसाठी आकारणी कमी करण्यासाठी पुनर्वसनमंत्री यांचेकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. पिक विमा भरलेले शेतकरी व पीक विमा न भरलेले शेतकरी असे वर्गीकरण करून सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी देता येईल या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच राज्य शासनातर्फे देखील यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळण्यासाठी प्रयत्न करेल असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. तसेच वादळी वार्यामुळे विद्युत पोल व तारांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nआता जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढच्या ४८ तासांत वादळी पावसाची शक्यता\nराज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढणार का याबाबत जयंत पाटील यांनी केलं महत्वाचं भाष्य\nराज्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज\nदेशावर ‘म्युकरमायकोसीस’चे मोठे संकट; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2752/RGSSH-Recruitment-2020.html", "date_download": "2021-07-24T23:28:00Z", "digest": "sha1:7TJCS7QN2PZQ55YPYTFC4AUDI64SSLEO", "length": 9392, "nlines": 116, "source_domain": "naukriadda.com", "title": "राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nराजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भरती २०२०\nराजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली येथे सहाय्यक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी / कर्मचारी नर्स, तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, कार्यालय अधीक्षक, समाजसेवक, एलडीसी पदांच्या एकूण ४१८ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २२ मे २०२० पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 418\nपद आणि संख्या : -\n1 सहाय्यक प्रा���्यापक - 51 पदे\n2 सहकारी प्रोफेसर - 14 पदे\n3 प्राध्यापक - 11 पदे\n4 वैद्यकीय अधिकारी - 08 पदे\n5 नर्सिंग ऑफिसर / स्टाफ नर्स - 209 पदे\n6 तंत्रज्ञ - 100 पदे\n7 डाएटिशियन - 02 पोस्ट\n8 फार्मासिस्ट - 04 पोस्ट\n9. फिजिओथेरपिस्ट - 03 पोस्ट\n10. कार्यालय अधीक्षक - 01 पद\n11 . समाजसेवक - 01 पोस्ट\n12. एलडीसी - 14 पदे\n1. सहाय्यक प्राध्यापक - कायदा) साठी .एक पदव्युत्तर पात्रता उदा.एमडी / एमएस किंवा मान्यता प्राप्त पात्रता\n2. सहकारी प्राध्यापक - कायदा) .एक पदव्युत्तर पात्रता उदा.एमडी / एमएस किंवा मान्यता प्राप्त पात्रता\n3. प्राध्यापक - वैद्यकीय पात्रता\n4. वैद्यकीय अधिकारी - वैद्यकीय पात्रता\n5. नर्सिंग अधिकारी / कर्मचारी नर्ससाठी - डिप्लोमा जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी\n6. तंत्रज्ञ - Matriculation / तास. माध्यमिक / वरिष्ठ विज्ञानासह माध्यमिक.\n7. आहारतज्ञ - विज्ञानातील पदवी\n08.Pharma. फार्मासिस्ट - मान्यता प्राप्त संस्थेतून बी. फार्मसी\n9. फिजिओथेरपिस्ट - विज्ञान आणि डिप्लोमा फिजिओथेरपीसह 10 + 2\n10. कार्यालयीन अधीक्षक - इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगची पदवी\n11. सामाजिक कार्यकर्ता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी.\n12. एलडीसी - मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी.\nअर्ज करण्याची पद्धत: online\nई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२०\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/glories-age-of-west-indies-cricket-team/", "date_download": "2021-07-24T23:05:04Z", "digest": "sha1:INJHRELRYTKMWA5PRZ5RA3P63I42BQFR", "length": 27033, "nlines": 82, "source_domain": "shekharpatil.com", "title": "'बेस्ट' इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग < Shekhar Patil", "raw_content": "\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nआजपासून क्रिकेटचा विश्वचषक सुरू होतोय. मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. कधी काळी ‘इट क्रिकेट-स्लीप क्रिकेट’चे भारावलेले आयुष्य जगलो. यात खेळासोबत वाचन, पाहणे, बोलणे सारेच काही आले. क्रिकेटबाबत चिक्कार वाचले. यातून या नितांतसुंदर खेळाचे विविध पैलू जाणून घेतले. इंटरनेटच्या आगमनानंतर डॉक्युमेंटरीज, व्हिडीओज आदींमधून याला नवीन आयाम लाभला. खरं तर, मी खेळणे सोडल्यापासून जाणीवपूर्वक क्रिकेट सामने पाहणेदेखील कमी केले. यात वेळेच्या अपव्ययाचा मुद्दा तर होताच. पण, मॅच फिक्सींगच्या प्रकरणामुळे क्रिकेट हे माझ्या यादीतून जवळपास बाद झाले. मात्र विश्वचषकाचा ज्वर आता मुलाच्या डोक्यात भिनल्याचे पाहून पुन्हा एकदा हे प्रेम प्रकरण आठवले. मुलास क्रिकेट विश्वचषकाविषयी माहिती देतांना आपसूकच या स्पर्धेच्या इतिहासातील एक तेजस्वी प्रकरण आठवले. वेस्ट इंडिज हा ‘बेस्ट’ इंडिज संघ असल्याचे हे युग आपल्याला गतवैभवाचे विहंगम दर्शन घडविते.\nवास्तविक पाहता क्रिकेटच्या विश्वचषकात अनेक महान खेळाडूंनी आपल्या प्रतिभाशक्तीचे दर्शन घडविले आहे. तर मातब्बर संघांनी विजेतेपदाचा मुकुट मोठ्या अभिमानाने मिरवला आहे. बर्याच समीक्षकांनी आपापली ड्रीम टिमदेखील निवडलेली आहे. मात्र या सर्व काथ्याकुटात न पडता या स्पर्धेतील सर्वात शक्तीशाली संघ म्हणून गणल्या जाणार्या क्लाईव्ह लॉईडच्या टिमची बाब काही औरच. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्ण युगातील दोन टप्पे अनुक्रमे एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांशी संबंधीत आहे. लॉइडच्याच संघाने ७५ आणि ७९ साली लागोपाठ दोन विश्वचषक जिंकण्याचा भीम पराक्रम केलाय. (याची बरोबरी नंतर फक्त रिकी पाँटींगच्या चमूने २००३ आणि २००७ साली केली.) लॉईडची विजेतेपदाची हॅटट्रीक भारताने १९८३ साली थोपवली. यानंतर लॉईडने निवृत्ती पत्करल्यावरही सुमारे दशकभरापर्यंत विंडीजने कसोटीत दबदबा कायम ठेवला. १९८० ते १९९५ अशा तब्बल दीड दशकापर्यंत हा संघ एकही कसोटी मालिका हरला नाही. अर्थात, या संघाच्या यशाची मालिका सुरू झाली ती क्लाईव्ह लॉईडच्याच नेतृत्वात.\nसत्तरच्या दशकाच्या मध्यात कॅरेबियन देशांमधील वातावरण हे धुमसते होते. यात जगभरातील वर्णभेदी लढ्याची तीव्रता वाढली असतांना क्रिकेटच्या मैदानावरील लढाईतला विजयातून या देशांमधील जनतेला अस्मितेचे एक नवीन प्रतिक मिळाले. या कालखंडातील सर्व खेळाडूंनी एकमुखाने याला मान्यदेखील केले आहे. विशेष करून विंडीजच्या अश्वेत खेळाडूंना तुच्छ लेखणार्या इंग्लंड व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना थेट मैदानावर जोरदार प्रत्युत्तर देऊन चीत करण्याचे काम क्लाईव्ह लॉइड आणि त्यांच्या सहकार्यांनी केले. त्यांच्या या देदीप्यमान कामगिरीत अत्यंत आक्रमक अशा फलंदाजांसोबत तुफानी चौकडीचा मोलाचा वाटा होता.\nवास्तविक पाहता विंडीजच्या संघात जलद गोलंदाजांची वानवा नव्हतीच. साठच्या दशकापासून हा संघ यासाठी प्रसिध्द होता. वेस हॉल आणि त्यांच्या जोडीला चार्ली ग्रिफीथ यांनी एक काळ गाजविला. गॅरी सोबर्स हे जलद आणि फिरकी या दोन्ही प्रकारांमध्ये पारंगत होते. साधारणपणे सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी कॅरेबियन क्रिकेटमध्ये नवयुगाचा प्रारंभ झाला. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली याच संघाने कसोटी आणि एक दिवसीय या तेव्हा उपलब्ध असणार्या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्या वर्चस्वाची द्वाही फिरवली. १९७४ साली गॅरी सोबर्स व रोहन कन्हाय या दोन महान खेळाडूंनी सेवानिवृत्ती पत्करली. यानंतर विंडीजच्या संघाची सूत्रे क्लाईव्ह लॉईडकडे आली. त्यांनी एक जबरदस्त संघाची उभारणी केली. जो आजदेखील क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात बलाढ्य चमूंपैकी एक मानला जातो. याची खासियत म्हणजे त्यांनी एकाच वेळी चार जलदगती गोलंदाज खेळविण्याची रणनिती यशस्वीपणे अंमलात आणली. याची अगदी आजवर बहुतांश संघाने कॉपी केल्याचे दिसून येते. मात्र विंडीजच्या तुफानी चौकडीची बात काही औरच.\nसत्तरच्या दशकाच्या मध्यावर अँडी रॉबर्टस् यांच्या रूपाने विंडीज संघातील गोलंदाजीचे नवीन पर्व सुरू झाले. लवकरच कॉलीन क्राफ्ट, मायकेल होल्डींग आणि जोएल गॉर्नर यांच्या रूपाने ही चौकडी पूर्णत्वास आली. यातील कॉलीन क्राफ्ट यांची कारकिर्द ही तुलनेत अल्पजीवी ठरली. मात्र ही भर माल्कम मार्शलच्या रूपाने भरून निघाली. या चौकडीतील प्रत्येकाची शैली आणि बलस्थाने वेगवेगळी होती. मात्र त्यांच्या नुसत्या नावानेच फलंदाजांचा थरकाप उडायचा. यातील अँडी रॉबटर्स ह��� तुफानी चौकडीचा अग्रदूत मानला गेला. अतिशय चतुराईने गोलंदाजी करणार्या अँडीच्या भात्यात अनेक अस्त्रे होती. त्याचे कटर हे भल्याभल्या फलंदाजांना चकवण्यास सक्षम होते. मायकेल होल्डींग हा अतिशय लयबध्द रनअपसह गोलंदाजी करायचा. गतीला अचूक दिशा आणि टप्पा देत फलंदाजांचा अचूक वेध घेण्यासाठी तो ख्यात झाला. तब्बल ७ फुट ८ इंच उंची असणार्या जोएल गॉर्नरचा अवतारच फलंदाजांना गर्भगळीत करत असे. डेडली यॉर्कर व बाऊन्सर ही त्याची खास अस्त्रे. ताडमाडासारखी उंची लाभल्यामुळे त्याच्या चेंडूची दिशा ओळखण्यात फलंदाजांची हमखास गफलत होत असे. तर माल्कम मार्शल या चौकडीत सर्वांत उशीरा समाविष्ट होऊनही अग्रस्थानी विराजमान झाला. खरं तर आपल्या अन्य सहकार्यांच्या तुलनेत कमी उंची ( ५ फुट ११ इंच) लाभलेला मार्शल हा फार थोडा रनअप घेऊन अतिशय जलद गतीने गोलंदाजी करत असे. त्याचे बाऊन्सर्स हे फलंदाजांना अक्षरश: गर्भगळीत करत असत. या तुफानी चौकडीच्या आधी, त्यांच्या कारकिर्दीत आणि उत्तरार्धात विंडीज संघात काही जलदगती गोलंदाज आले. मात्र त्यांना यांची उंची गाठता आली नाही. यानंतर फक्त अँब्रोज आणि वॉल्श यांचा अपवाद वगळता कुणी इतके यशस्वी व लोकप्रियदेखील ठरले नाही.\nलाईडच्या संघातील फलंदाजांचे फळीदेखील अतिशय मजबूत होती. गॉर्डन ग्रिनीज आणि डेसमंड हेन्स ही सलामीची जोडी विरूध्द संघाच्या गोलंदाजावर जोरदार हल्ला करण्यासाठी ख्यात होती. यातील ग्रिनीजने तर भल्याभल्यांना जेरीस आणले होते. डेनीस लिली, इम्रान खान व बॉब विलीससारख्या तुफान गतीने गोलंदाजी करणार्यांना अगदी सहजगत्या स्वीप मारण्याचे धाडस तोच करू जाणे. जोडीला असणारा हेन्सही तितकाच प्रतिभावंत होता. ग्रिनीज व हेन्सची जोडी फोडण्यात विरोधी गोलंदाज जेरीस येत असत. ही जोडी फुटल्यानंतरही विरोधकांना उसंत मिळत नसे. बादशहा विवियन रिचर्डस् मस्त पैकी च्युईंग गम चघळत धुलाई करत असे. अनेक समीक्षक आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, रिचर्डस् हा सर्वकालीन महानतम फलंदाजांपैकी एक होय. अगदी सहजपणे कोणत्याही गोलंदाजांची गलीतगात्र अवस्था करण्यात त्याचा हातखंडा होता. नैसर्गिक शैलीत निर्धास्तपणे खेळणारा रिचर्डस् या संघाची जान होता. यानंतर मैदानावर जाडसर भिंगाचा चष्मा घातलेल्या क्लाईव्ह लॉइड दाखल व्हायचा. इतर वेळेस अगदी जंटलमन वाटणारा लॉइड हा आपली वजनदार बॅट एखाद्या दांडपट्टयासारखी फिरवायचा तेव्हा अक्षरश: कसाई भासत असे. अर्थात या संघाची जशी गोलंदाजांची तुफान चौकडी होती. अगदी त्याचप्रमाणे हे चारही फलंदाज विरोधी संघावर जोरदार हल्लाबोल करण्यात माहीर होते. यात आक्रमकतेमुळे काही दगाफटका होऊन ही फळी तंबूत परतल्यास टिच्चून फलंदाजी करणार्यांची एक फळी अजून होती. यात लॅरी गोम्स, गस लोगी व यष्टीरक्षक जेफ दुजॉ यांचा समावेश होता. यातील गोम्स हा कामचलावू गोलंदाज होता तर लोगी हा सर्वकालीन महान क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून गणला गेला. जेफ दुजा हा अतिशय जिगरबाज खेळाडू म्हणून ख्यात होता. अर्थात सातव्या क्रमांकापर्यंत विंडीजची फलंदाजी होती. तर वर नमूद केल्यानुसार तुफानी चौकडी गोलंदाजीचा भार वाहण्यासाठी समर्थ होती. तर जवळपास प्रत्येक खेळाडूची शरीरयष्टी ही एखाद्या अॅथलिटप्रमाणे असून सर्वजण चपळ होते. यामुळे त्यांचे क्षेत्ररक्षणदेखील अतिशय उत्कृष्ट दर्जाचे होते.\nक्लाईव्ह लॉइडच्या संघाने १९७५ साली आपल्या कट्टर विरोधी कांगारू संघाला नमवून विजेतेपद पटकावले. १९७९ साली इंग्लंडला त्यांच्याच मायभूमित व क्रिकेटच्या पंढरीवर (लॉडर्स मैदान) लोळवून विश्वविजेतेपद कायम राखले. १९८३ साली मात्र कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कमी जोखण्याची जबर किंमत त्यांना विजेतेपद गमावून चुकवावी लागली. लाईडचा १९८३ चा संघ हा अतिशय संतुलीत आणि परिपूर्ण असूनही भारताने केलेला पराजय त्यांच्या खूप जिव्हारी लागला. या विश्वचषकानंतर लागलीच भारतीय दौर्यावर आलेल्या विंडीजने याची खुन्नस मैदानात काढली. सहा कसोटी सामन्यांची मालिका ३-० ने तर एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकून लॉइडच्या सहकार्यांनी नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाला लागलीच अक्षरश: जमीनीवर आणले. यानंतर वर नमूद केल्यानुसार १९९५ पर्यंत विंडीजने कोणतीही कसोटी मालिका गमावली नाही. मात्र एक दिवसीय सामन्यांमधील या संघाचा दरारा हळूहळू कमी होत गेला. १९८३ नंतर कधीही हा संघ विश्वचषकाच्या अंतीम फेरीत गेला नाही. मध्यंतरी अतिशय खराब स्थितीत असणारा हा चमू आता नव्याने उभारी घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. मात्र गत इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फारशी दिसून येत नाही.\nनव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात विंडीज क्रिकेटला उतरती कळा लागली. लारा सारखा महान फलंदाज तसेच अन्य गुणवान खेळाडूंचा भरणा असूनही हा संघ गतवैभव प्राप्त करू शकला नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचा लहरी कारभार यासाठी बर्याच प्रमाणात कारणीभूत ठरला. खेळाडूंना अपेक्षेनुसार मानधन न देण्याचा बोर्डाचा निर्णय अनेकदा वादग्रस्त ठरला. यातच क्रिकेटमधील काही नियम, विशेष करून बाऊन्सर्सवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचाही या संघाला फटका बसला. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी क्रिकेट हा खेळ फलंदाजकेंद्रीत बनला. मृत (पाटा) खेळपट्टयांवर विंडीजच्या जलदगती गोलंदाजांना कोणतीही चमक दाखविण्याची संधी उरली नाही. याचा फटकाही या संघाला बसला. तर दुसरीकडे कॅरेबियन बेटांमध्ये बास्केटबॉल, फुटबॉल आदींची लोकप्रियता वाढीस लागली. टी-२० च्या २०१२ आणि २०१६ सालचे विश्वविजेतेपद मिळवल्याने विंडीजचे सुवर्णयुग परतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र तसे अद्याप तरी झाले नाही. अर्थात, आजही कॅरेबियन बेटांवर क्लाईव्ह लॉइडच्या महापराक्रमी चमूची लोकप्रियता अबाधित आहे. याचमुळे, जागतिक क्रिकेटमधील हा एक सोनेरी अध्याय आहे हे सांगणे नकोच.\nतुफानी चौकडी : रॉबटर्स, होल्डींग, क्रॉफ्ट आणि गॉर्नर\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SANVADU-ANUVADU/2081.aspx", "date_download": "2021-07-24T22:42:18Z", "digest": "sha1:4MASUF26K4ZIBRPZ7IEMDOJG232CL7YJ", "length": 56127, "nlines": 194, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SANVADU ANUVADU", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nअनुवादाच्या क्षेत्रात उमातार्इंचा अनुभव खूपच दांडगा आहे. लग्नापर्यंतचा काळ बेळगावात गेल्याने कन्नड भाषा कळत होती, मात्र ती त्यांची बोली भाषा नव्हती. पती विरुपाक्ष मात्र कन्नड बोलणारेच होते. त्यांच्या नोकरीमुळे लग्नानंतर पुण्याच्या वास्तव्यात मित्र परिवारात सकाळ -संध्याकाळ फिरणे, बाहेर जेवणखाण आणि आपसात भरपूर गप्पा, हाच उद्योग होता. या वेळी एकमेकांच्या साहित्यप्रेमाची ओळख पटली. त्याच वेळी कन्नड साहित्यातील शिवराम कारंतांच्या कादंबरीला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यापेक्षा कन्नड भाषेत निराळे काय आहे, याविषयी त्यांना औत्सुक्य होते. विरुपाक्षांनी कारंतांची ही कादंबरी वाचण्यासाठी मागवून घेतली, व त्यातील आशय जमेल तसा उमातार्इंना ते सांगू लागले. सहजच उमाताई त्याचं भाषांकन मराठीत कागदावर उतरवू लागल्या आणि हाच त्यांच्याकडून घडलेला पहिला अनुवाद. लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते. नेहमीच्याच ओघवत्या शैलीतील हे वर्णन कन्नड संस्कृतीशी जोडून घेणारे, वाचकांना पुस्तकाशी गट्टी करायला लावणारे आहे. लेखिकेने आयुष्याच्या पूर्वार्धातील बेळगावातील वास्तव्याविषयी, नातेसंबंधांविषयी, सामाजिक घडामोडींविषयीचे कथन; तसेच, आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाच्या समृद्ध करणाऱ्या अनुभवाविषयी केलेले मिस्कील, तर कधी गंभीरही भाष्य.\n1) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सर्���ोत्कृष्ट आत्मकथानाचा पुरस्कार मिळाला आहे. * म.सा.प.,मंगळवेढा- सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार २०१७ . * अ.भा.म.सा.प., बडोदा - उत्कृष्ट आत्मकथन २०१७. * अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा तर्फे कै. भास्करराव ग. माने अक्षरगौरव साहित्य पुरस्कार २०१७ * साहित्यप्रेमी भगिनी मंडळ , पुणे तर्फे उत्कृष्ट आत्मकथन पुरस्कार २०१७.\nउमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु वाचन करत आहे. पुस्तक अतिशय सुंदर, मिश्कील विनोदी वाचकांना अंतर्मुख करते.\nअनुवादाशी आंतरिक संवाद डाॅ. उमा कुलकर्णी यांची अनेक अनुवादित पुस्तके वाचल्यानंतर त्यांचे `संवादु अनुवादु` हे आत्मकथन वाचण्याची तीव्र इच्छा होती. पुस्तक हातात पडले नि मुखपृष्ठावरील लेखिकेच्या निरागस चेहऱ्याप्रमाणेच त्यांचया मनाची निरागसता पुस्तकभर जाणवत राहिली. अतिशय समर्पक शीर्षक असलेल्या या आत्मकथनात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखिकेला असलेली साहित्याविषयीची उपजत जाण व प्रेम . म्हणूनच कदाचित त्यांचे जीवन साहित्यमय होऊन गेले असावे. `संवादु अनुवादु` या आत्मकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची संयतशैली. दुसऱ्याला सहज मोठेपण देणाऱ्या या अनुवादिकेला मूळ लेखकांइतकीच लोकप्रियता लाभली. जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद करून सलग साडेतीन दशके त्या सर्जनशील अशा अनुवाद क्षेत्रात रमल्या. बेळगावातील परंपरावादी घरात उमा कुलकर्णी यांचे बालपण गेले. बालपणापासूनच कला, संगीत व वाचनाची त्यांना मनस्वी आवड. लग्नानंतर पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या नोकरीनिमित्त त्यांच्यासोबत त्या पुण्यात आल्या. पुण्याच्या शहरी वातावरणात त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. रोज संध्याकाळी फिरायला जाण्याच्या नेमातून झालेल्या गप्पांमधून त्यांना एकमेकांच्या साहित्यप्रेमाची कुणकुण लागली. विरूपाक्ष यांना कन्नड साहित्य वाचण्याची विशेष आवड. कोणतेही पुस्तक वाचले की त्यातील कथानक पत्नीला रंगवून सांगणे हा त्यांचा शिरस्ता. उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद लेखनाची सुरुवातही काहीशी गंमतीशीर झाली. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डाॅ. शिवराम कारंत यांच्या `मुक्कजीची स्वप्ने` या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीविषयी विरूपाक्ष सांगत असताना उमा यांनी त्यांना कादंबरी वाचून दाखवायचा आग्रह धरला व स्वतःला समजावी यासाठी ��्या ती मराठीत लिहू लागल्या. अशाप्रकारे त्यांचा पहिला अनुवाद लिहून झाला स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास विरूपाक्ष कुलकर्णी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचे कन्नडमध्ये तर उमा कुलकर्णी कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित करीत असत. दोघेही अनुवादाच्या दुनियेत इतके रममाण झाले की साहित्य व अनुवाद हा त्यांच्या सहजीवनाचा जणू साथीदार झाला. अनुवादलेखन करत असताना पत्नीच्या नावाने कन्नड लेखकांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना कानडी भाषा येत नसल्यामुळे रोज पुस्तकाची काही पाने वाचून दाखवणे, ते रेकॉर्ड करून ठेवणे, एखादवेळी एखादा कन्नड शब्द अडला तर तो शब्दकोशात बघून त्याचा अर्थ शोधून ठेवणे या गोष्टी विरूपाक्ष आवडीने करीत. जीवनाच्या जोडीदाराच्या वयाचे मोठेपण मान्य केल्यावर त्यांनीही वयाने लहान असलेल्या आपल्या पत्नीचे लाड पुरवणे (दोघांमध्ये दहा- साडेदहा वर्षांचे अंतर) हे त्यांच्या समंजस सहजीवनाचे गुपित. संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जाणे, साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे व समाजकारण, राजकारण यांसारख्या विषयांवर मोकळेपणानेे गप्पा मारणे यातून त्यांच्यातील वैचारिक वीण घट्ट होत गेली. कधी कधी या गप्पांमधूनच लेखकाच्या वाक्यांमधला दडलेला अर्थही त्यांच्या समोर येत गेला. दिवसातील जास्तीत जास्त वेळ लिखाणात घालवणे हा या लेखक दाम्पत्याचा आवडता छंद. लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विरुपाक्ष यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अजबच. निवृत्तीनंतर सकाळच्या चहा व नाश्त्याची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे रात्रीच्या शांत झोपेनंतर लेखिकेला सर्जनशील लेखनासाठी मिळालेला तो वेळ महत्वाचा ठरत असे. डाॅ. शिवराम कारंत यांच्या कांदबरीपासून सुरू झालेला अनुवादलेखनाचा प्रवास एस. एल. भैरप्पा, यु.आर.अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती आणि अगदी अलीकडच्या काळातील वैदेही यांच्यापर्यंत अगदी सहजतेने झाला. कोणत्याही कलाकृतीचा अनुवाद करत असताना अनुवादिका, `त्या लेखकाच्या विचारधारेचे बोट धरून काही पावले पुढे गेलो की नाही`, एवढाच विचार करतात. एक उत्तम वाचक या नात्याने त्या वाचकांच्या बाजूच्या अनुवादिका आहेत. अनुवादात्मक लेखनातून आनंद मिळवणे हेच या लेखकद्वयीचे जीवनध्येय. म्हणूनच सलग साडेतीन दशके लेखिका अनुवादासारख्या वेगळ्या क्षेत्रात रमू शकल्या. पतीच्या आग्रहाखातर त्या कन्नड भाषा शिकल्या. सुरुवातीला वाटणारी धाकधूक आणि नंतर हळूहळू मनातील भीती जाऊन जिभेवर रूळलेली कानडी भाषा त्यांना अनुवादासाठी उपयुक्त ठरली. या लेखनाच्या निमित्ताने कन्नड साहित्यिकांसह मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत यांच्याशीही त्यांचे स्नेहबंध जुळले. सुधाकर देशपांडे, डाॅ. द. दि. पुंडे, पु. ल. देशपांडे, कमल देसाई, अनिल अवचट, कविता महाजन यांचा साहित्यिक व कौटुंबिक सहवास त्यांना लाभला. या आत्मकथनात आत्मप्रौढी, कटुता वा दुराग्रह नाही. उलट अतिशय नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे. मिळालेल्या पुरस्काराने झालेला आनंद उमा कुलकर्णी अगदी निरागसतेने व्यक्त करतात. पण त्याचवेळी मूळ लेखकापेक्षा अनुवादकाला दिले जाणारे दुय्यम स्थान व समीक्षकांनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, ही खंत मात्र त्या व्यक्त करतात. त्यांच्या मते `अनुवादकाला साहित्याची जाण असणं आवश्यक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं गरजेचं आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी असली पाहिजे. त्यात कलाकृतीविषयीचं ममत्व आवश्यक आहे.` याच ममत्वाने त्या लिहीत राहिल्या. त्यामुळेच कदाचित लेखकाला वा त्याच्या कलाकृतीला त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणूनच देव- धर्माची कल्पना, सामाजिक विकृतीसंदर्भातील भाष्य, स्त्री सामर्थ्याबाबत प्रश्नचिन्ह वा सामाजिक क्लिष्टता यासंदर्भातील संबंधित लेखकांच्या मतमतांतरांमुळे लेखिकेची मते कठोर वा कडवट झाली नाहीत. उलट निःपक्षपातीपणे त्या ती मांडत राहिल्या आणि एका वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद स्वतःबरोबर वाचकांनाही मिळवून देत गेल्या. आत्मकथन वाचताना एक उणीव जाणवते ती म��हणजे अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या अनुभव कथनासोबत प्रसंगानुरूप त्यांची काही छायाचित्रे पुस्तकात असती तर वाचकांसाठी ती पर्वणी ठरली असती. उमा कुलकर्णी या स्वतः उत्तम चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातील निर्मितीच्या अनुभवाविषयी त्यांनी थोडे सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका विलोभनीय पैलूची वाचकांना ओळख झाली असती. साध्या, सरळ निवेदन शैलीतील या आत्मकथनातून त्यांनी अनुवादकलेचे अनेक पैलू वाचकांपुढे उलगडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कलाकृतीचा अनुवाद करताना त्या म्हणतात की, `स्त्रियांचे लेखन हा चिंतेचा नसून चिंतनाचा विषय आहे.` हे चिंतन समजून घेण्यासाठी व पुन्हा एकदा स्वतःशी आंतरिक संवाद साधण्यासाठी सर्वांनीच जरूर वाचावे, असे हे कथन आहे. ...Read more\nसमवादुअनुवादु हे विख्यात अनुवादक उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन आज पुनः एकदा वाचले.एक साधी गृहिणी इच्छाशक्ती आणि प्रयत्न यांच्या द्वारा उत्तम अनुवादक कशी होते,याचे दर्शन येथे घडते.अनुवादक किती परिश्रम करत असतो हेही लक्षात येते.कन्नड सहित्याला मराठीत आण्याचे महनीय काम उमा कुलकर्णी यांनी केले यबददल आपण त्यान्चे सदैव ऋणी .राहिले पहले. ...Read more\nएक वस्तुपाठ आत्मकथनाचा : \"संवादू अनुवादु \". लेखिका:डॉक्टर उमा कुलकर्णी. मित्रहो नमस्कार, आजच आजच डॉक्टर उमा कुलकर्णी ह्यांच आत्मकथन `संवादु अनुवादु` हे वाचून झालं. काय सांगावंअत्यंत प्रामाणिक व अभ्यासपूर्ण पणे लिहिलेलं आत्मकथन. त्यांच्या बेळगावच्ा बालपणापासून तर आत्ताच्या जीवन प्रवासाबद्दल आत्मीयतेने लिहिलेलं आहे. माझ्याकडे जवळपास २५ आत्मकथेची चरित्र आहेत पण ह्या पुस्तकाने कांही वेगळंच शिकवलं आहे मला. असो. त्यांचे बालपणीचे संस्कार,कोठल्याही प्रकारची सक्ती नाही आणि त्यात त्यांनी स्वतःच निवडलेली व आत्मसात केलेली अनेक गोष्टी. चित्रकला हा विषय अभ्यासून शिकणे आणि आयुष्याला \"अनुवादक\" ह्या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हा सर्व प्रवास थक्क करणारच आहे. एकदा पुस्तक हातांत घेतल्यावर त्यांचं प्रवाही लेखन आपल्याला वाचनातच गुंतवून टाकतं आणि ही बौद्धिक गुंतवणूक वाचकाच्या कायमस्वरूपी लक्षांत राहते. त्यांच्या ह्या संपूर्ण प्रवासात त्यांचे इंजिनिअर पति आदरणीय विरुपाक्षजी ह्यांची सुद्धा साथ तितक��च मोलाची आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला वाचतांना येत राहतो. उमा कुलकर्णीनीं ५५ पेक्षा उत्तोमोमत्तम कन्नड पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत तसेच ई टीव्हीवर त्यावेळी येणारी `सोनियाचा उंबरठा ही मराठी मालिका सुद्धा लिहिली आहे. त्यांच्या लिहिण्यात मला त्यांचं मला भावलेलं त्यांचं सखोल चिंतन खूप आवडलं. मग ते परिस्थिती निहाय, व्यक्ती निहाय किंवा प्रसंग निहाय असुद्या ते चिंतन आपल्याला मानसिकतेच्या वेगळ्याच प्रवाहाच दर्शन घडवतं. मग तो त्यांच्या `वॉचमन वाचन संस्कृतीचा बळी`असुद्या किंवा वरणगावाला असतांना सहकारी वर्गाशी झालेला विशिष्ट संवाद असुद्या. त्यांचा संबंध अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी आलेला आहे. तो मग कधी संवाद रूपाने,कधी सरळ सरळ अनुवादक म्हणून.उदा. ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त शिवराम कारंथ,अनंतमूर्ती,सौ.व श्री.पु.ल. देशपांडे, डॉक्टर अनिल अवचट,सरस्वती सन्मानप्राप्त श्री. भैरप्पा, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी असें अनेकजण. त्यांच्या लिखाणातून कधी कधी अनुवादकाला मिळणारी दुय्यम वागणूक सतावून जाते.पण तितक्यापुरतच. असो. मला वाटतं `वादक` आणि `अनुवादक` हे त्यांच्यापरीने श्रेष्ठच असतात. कारण वादक सुरांना न्याय देतो तर... अनुवादक लेखकाच्या शब्दांना,न्याय तर देतोच पण त्यातच अनुवादकाला सृजनशीलतेला भरपूर वाव असतो.हे बर्याच लेखकांनी कबूल केलं आहे. त्यामुळेच मूळ लेखकाचं म्हणणं वाचकापर्यंत चांगल्या प्रकारे पोहचविले जातं. कारण अनुवादक लेखकाच्या `आशयाशी`अत्यंत प्रामाणिक असतो असं उमा कुलकर्णींच्या अनुवादातून प्रतीत होत जातं. त्यामुळेच अनुवादक ह्या शब्दाला त्यांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्याच अजून एक कारण असू शकेल ते मला वाटतं`प्रत्येक लेखकाच्या शब्दांच्या पोताचं लेखिकेने केलेलं मानसिक विश्लेषण. त्यामुळेच त्यांची पुस्तकं वाचतांना ती आपल्याला आपलीच वाटत राहतातच पण वेगळाच भरपूर वाचन संस्कृतीचा ठेवा आपल्याला मिळाल्याचा आनंद होतो. मी त्यांची जास्तकरून भैरप्पांची अनुवादित पुस्तकं वाचलीत. मग ते पर्व,आवरण (एका वर्षात ३४ आवृत्या निघाल्यात),वंशवृक्ष, तंतू,पारखा, कांठ वगैरे. आतां त्यांचं सीताकांड वाचत आहे.असो. पण संवादु अनुवादु हे आत्मकथन वाचतांना त्यांच्या आयुष्यातील अनेक दालनात आपल्याला मोकळेपणाने वावरायला होतं. आणि आपल्याला त्या पुस्तकाच्या वेगळ्याच आयामाची प्रचिती येते. स्वतःचेच स्वतः त्रयस्थपणे लिहिलेलं आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींची,प्रसंगाची त्यानिमित्तानं पडलेल्या प्रश्नांची उकल खूपच प्रभावित करते.हे सर्व करत असतांना मानसिक त्रास होणारच.पण त्याला सुद्धा वैचारिकतेने समजून घेतलं. त्यांची सतत शिकण्याची वृत्ती मानसिक बळ देऊन जाते. डॉक्टर अनिल अवचट ह्यांच सतत त्यांच्याकडे अजूनही जाणं येणं आहे. त्यांच्याकडून ओरोगामी शिकणं. तसंच त्यांच्याकडे मुक्कामाला येणारे शिवराम कारंथ, भैरप्पा, कमल देसाई अजून बरेचजण. कां कोणास ठाऊक कांही व्यक्तींचं बलस्थान कांही विशेषच असावं तसंच आदरणीय उमा कुलकर्णी व आदरणीय विरुपाक्ष कुलकर्णींच्या सहवासाचं असावं. त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करावं असं वाटत असावं. कामवाली बाई अशीच संवाद साधते विशेष म्हणजे समारोपात त्यांनी आई व वडिलां विषयी लिहिले आहे. त्याच वेगळ्याच प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. एवढं सगळं विचार करणारी लेखिका पति विषयी ईतर नातेवाईकांच्या संबंधीसुद्धा तितकंच प्रांजळपणे लिहिते. तुम्हाला वाटेल त्यांत काय असंअत्यंत प्रामाणिक व अभ्यासपूर्ण पणे लिहिलेलं आत्मकथन. त्यांच्या बेळगावच्ा बालपणापासून तर आत्ताच्या जीवन प्रवासाबद्दल आत्मीयतेने लिहिलेलं आहे. माझ्याकडे जवळपास २५ आत्मकथेची चरित्र आहेत पण ह्या पुस्तकाने कांही वेगळंच शिकवलं आहे मला. असो. त्यांचे बालपणीचे संस्कार,कोठल्याही प्रकारची सक्ती नाही आणि त्यात त्यांनी स्वतःच निवडलेली व आत्मसात केलेली अनेक गोष्टी. चित्रकला हा विषय अभ्यासून शिकणे आणि आयुष्याला \"अनुवादक\" ह्या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हा सर्व प्रवास थक्क करणारच आहे. एकदा पुस्तक हातांत घेतल्यावर त्यांचं प्रवाही लेखन आपल्याला वाचनातच गुंतवून टाकतं आणि ही बौद्धिक गुंतवणूक वाचकाच्या कायमस्वरूपी लक्षांत राहते. त्यांच्या ह्या संपूर्ण प्रवासात त्यांचे इंजिनिअर पति आदरणीय विरुपाक्षजी ह्यांची सुद्धा साथ तितकीच मोलाची आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला वाचतांना येत राहतो. उमा कुलकर्णीनीं ५५ पेक्षा उत्तोमोमत्तम कन्नड पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत तसेच ई टीव्हीवर त्यावेळी येणारी `सोनियाचा उंबरठा ही मराठी मालिका सुद्धा लिहिली आहे. त्यांच्या लिहिण्यात मला त्यांचं मला भावलेलं त्यांचं सखोल चिंतन खूप आवडलं. मग ते परिस्थिती निहाय, व्यक्ती निहाय किंवा प्रसंग निहाय असुद्या ते चिंतन आपल्याला मानसिकतेच्या वेगळ्याच प्रवाहाच दर्शन घडवतं. मग तो त्यांच्या `वॉचमन वाचन संस्कृतीचा बळी`असुद्या किंवा वरणगावाला असतांना सहकारी वर्गाशी झालेला विशिष्ट संवाद असुद्या. त्यांचा संबंध अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी आलेला आहे. तो मग कधी संवाद रूपाने,कधी सरळ सरळ अनुवादक म्हणून.उदा. ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त शिवराम कारंथ,अनंतमूर्ती,सौ.व श्री.पु.ल. देशपांडे, डॉक्टर अनिल अवचट,सरस्वती सन्मानप्राप्त श्री. भैरप्पा, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी असें अनेकजण. त्यांच्या लिखाणातून कधी कधी अनुवादकाला मिळणारी दुय्यम वागणूक सतावून जाते.पण तितक्यापुरतच. असो. मला वाटतं `वादक` आणि `अनुवादक` हे त्यांच्यापरीने श्रेष्ठच असतात. कारण वादक सुरांना न्याय देतो तर... अनुवादक लेखकाच्या शब्दांना,न्याय तर देतोच पण त्यातच अनुवादकाला सृजनशीलतेला भरपूर वाव असतो.हे बर्याच लेखकांनी कबूल केलं आहे. त्यामुळेच मूळ लेखकाचं म्हणणं वाचकापर्यंत चांगल्या प्रकारे पोहचविले जातं. कारण अनुवादक लेखकाच्या `आशयाशी`अत्यंत प्रामाणिक असतो असं उमा कुलकर्णींच्या अनुवादातून प्रतीत होत जातं. त्यामुळेच अनुवादक ह्या शब्दाला त्यांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्याच अजून एक कारण असू शकेल ते मला वाटतं`प्रत्येक लेखकाच्या शब्दांच्या पोताचं लेखिकेने केलेलं मानसिक विश्लेषण. त्यामुळेच त्यांची पुस्तकं वाचतांना ती आपल्याला आपलीच वाटत राहतातच पण वेगळाच भरपूर वाचन संस्कृतीचा ठेवा आपल्याला मिळाल्याचा आनंद होतो. मी त्यांची जास्तकरून भैरप्पांची अनुवादित पुस्तकं वाचलीत. मग ते पर्व,आवरण (एका वर्षात ३४ आवृत्या निघाल्यात),वंशवृक्ष, तंतू,पारखा, कांठ वगैरे. आतां त्यांचं सीताकांड वाचत आहे.असो. पण संवादु अनुवादु हे आत्मकथन वाचतांना त्यांच्या आयुष्यातील अनेक दालनात आपल्याला मोकळेपणाने वावरायला होतं. आणि आपल्याला त्या पुस्तकाच्या वेगळ्याच आयामाची प्रचिती येते. स्वतःचेच स्वतः त्रयस्थपणे लिहिलेलं आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींची,प्रसंगाची त्यानिमित्तानं पडलेल्या प्रश्नांची उकल खूपच प्रभावित करते.हे सर्व करत असतांना मानसिक त्रास होणारच.पण त्याला सुद्धा वैचारिकतेने समजून घेतलं. त्यांची सतत शिकण्याची वृत्ती मानसिक बळ देऊन जाते. डॉक्टर अनिल अवचट ह्यांच सतत त्यांच्याकडे अजूनही जाणं येणं आहे. त्यांच्याकडून ओरोगामी शिकणं. तसंच त्यांच्याकडे मुक्कामाला येणारे शिवराम कारंथ, भैरप्पा, कमल देसाई अजून बरेचजण. कां कोणास ठाऊक कांही व्यक्तींचं बलस्थान कांही विशेषच असावं तसंच आदरणीय उमा कुलकर्णी व आदरणीय विरुपाक्ष कुलकर्णींच्या सहवासाचं असावं. त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करावं असं वाटत असावं. कामवाली बाई अशीच संवाद साधते विशेष म्हणजे समारोपात त्यांनी आई व वडिलां विषयी लिहिले आहे. त्याच वेगळ्याच प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. एवढं सगळं विचार करणारी लेखिका पति विषयी ईतर नातेवाईकांच्या संबंधीसुद्धा तितकंच प्रांजळपणे लिहिते. तुम्हाला वाटेल त्यांत काय असंपण तसं नाही.त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि अनुवादक होण्याची जोरदार भूमिका साकारण्यात, आतां त्याला भूमिका सुध्दा म्हणता येणार नाही. कारण विशेष कार्य संपल्यावर `भूमिका` हा शब्द तात्पुरता वाटतो.. पण लेखिकेच्या बाबतीत त्यांचा स्थायीभाव वाटतो. माझ्यासारख्या वाचकाला नेहमीच `स्फूर्तिदायी किंवा प्रेरणा` ह्याच शब्दांचं बलस्थान ठरलेला आहे. मला पक्की खात्री आहे ज्यांना असं अनुवादित साहित्य आपल्या मराठीत वाचावं वाटतं त्यांनी हे जरूर वाचावं. कारण... हा एक नुसता अनुवादकाचा प्रवास नाही किंवा आत्मकथन नाही तर \"अनुवाद\" ही प्रक्रिया कशी जन्मते आणि आपल्यासारख्या पर्यंत पोहचते त्याचा एक आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांनी अनुवाद करतांना त्या त्या साहित्य कृतीचा अभ्यास करतांनाच आपल्यापुढे जीवनाचं एक वेगळंच मनोगत म्हणा आशय मांडला आहे. ते आपल्याला आपलं मन मोकळेपणाने स्वीकारतं. आणि हो मागे पुण्याला गेलो असतांना आम्हांलाही त्यांचा सत्संग लाभला. असो आतां थोडंस थांबण्याचा प्रयत्न करतो. आपला स्नेही,💐🙏😊 गोविंद कुलकर्णी. बेंगलोर. ०८-०४-२०२०. ...Read more\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाह���येत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/mahapareshan-hands-over-check-of-rs-1-crore-42-lakh-to-uddhav-thackeray/", "date_download": "2021-07-24T23:13:56Z", "digest": "sha1:IJFV5FHPXFKFEMHUE2KQ5ATTKYTXL2N6", "length": 9356, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "महापारेषणकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nमहापारेषणकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द\nमुंबई – मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महापारेषणकडून 1 कोटी 42 लाख 43 हजार 411 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुपुर्द केला.\nमुख्यमंत्री यांच्या व���्षा निवासस्थानी हा धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महापारेषणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची या योगदानाबद्दल प्रशंसा केली आहे. कोविड-19 च्या संकटात हे सर्व अधिकारी, कर्मचारी वीज वहन अखंडीत रहावा यासाठी आणि कोकण किनारपट्टीत आलेल्या निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळासारख्या आव्हानात्मक परिस्थितीतही सदैव सज्ज राहिले आहेत. यातूनही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याची संवेदनशीलता दाखविली आहे, जी कौतुकास्पद आहे.\nयात महापारेषणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून हे योगदान धनादेशाच्या रुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी देण्यात आले आहे.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.\nराज्यात पुढील ४ दिवस अतिमुसळधार पाऊस; तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज ॲलर्ट जारी\nकाळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….\nपुढील ४८ तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता\nसकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय आहेत फायदे , घ्या जाणून …\nसुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – ���गन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1562/", "date_download": "2021-07-24T23:08:53Z", "digest": "sha1:5GDOU4UQJJUX2V3BSZNOLHIQPWXXMHPF", "length": 4360, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-योगा-योगही किती सुंदर असतात,", "raw_content": "\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nजसे दवबिंदू हिरव्यागार पानावर स्थिरावतात,\nया योगा-योगांचे महत्व तरी पहा,\nअनोळखी ही अगदी आपलेसे होतात...\nएखादी घटना छानपैकी जुळुन येते,\nयोगा-योग यालाच तर म्हटले जाते,\nया जुळलेल्या घटनाही किती सुखद असतात,\nक्वचित अनमोल असा ठेवाही देऊन जातात....\nप्रत्येक नाण्याला दुसरी बाजु असते,\nयोगाची कथाही वेगळी नसते,\nयोगा-योगालाही दुर्दैवाची किनार असते,\nक्वचित सर्वस्वाचीही धुळधाण करते....\nयोगा-योगालही काही चवी असतात,\nसहा रसांची याला देणगी असते ,\nयांची चव घेता घेता माणुस शहाणा होतो,\nयोगा-योग योगा-योगानेच होतो हे समजतो..\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nRe: योगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगालही काही चवी असतात,\nसहा रसांची याला देणगी असते ,\nयांची चव घेता घेता माणुस शहाणा होतो,\nयोगा-योग योगा-योगानेच होतो हे समजतो..\nRe: योगा-योगही किती सुंदर असतात,\nRe: योगा-योगही किती सुंदर असतात,\nयोगा-योगही किती सुंदर असतात,\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-07-25T01:02:09Z", "digest": "sha1:KTMA3D7VDARJF6JJP2KBZFDNJXJWYS4C", "length": 5595, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाग्राम - विकिपीडिया", "raw_content": "\nबाग्राम हे अफगाणिस्तानमधील शहर आहे.\nकाबुलच्या वायव्येस ६० किमी वर असलेल्या या शहराचे प्राचीन नाव कपीसी किंवा कपीसा असे आहे. हे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे कारण घोरबंद व पंजशेर दऱ्यांच्या मध्ये असल्यामुळे या येथुन रेशीम रस्त्यावर लक्ष ठेवता येते तसेच मध्य एशियातून भारताकडे जाणारा रस्ताही येथूनच जातो.\nयेथे सायरस, दरायस, सिकंदर ई. जेते आल्याची नोंद आहे. कुषाण सम्राट कनिष्कने हे शहर मोठे केले व कुषाण ���ाम्राज्याची उन्हाळी राजधानी केले.\nइ.स. २००१च्या आक्रमणानंतर अमेरिकेने येथे मोठा हवाईतळ उभारला आहे.\nबाग्राम हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B3", "date_download": "2021-07-25T01:12:39Z", "digest": "sha1:FYMYMFIHBE6Z75JFYJVFVSU2JLDGTQGV", "length": 4444, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीताफळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सीताफळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदिवाळी (← दुवे | संपादन)\nबासुंदी (← दुवे | संपादन)\nसोलापूर जिल्हा (← दुवे | संपादन)\nसिताफळ (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nटिपेश्वर अभयारण्य (← दुवे | संपादन)\nचौगाव (← दुवे | संपादन)\nतुळशी विवाह (← दुवे | संपादन)\nदशपर्णी अर्क (← दुवे | संपादन)\nरामफळ (← दुवे | संपादन)\nगोड (← दुवे | संपादन)\nशिताफळ (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:वनस्पती/यादी (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी३ (← दुवे | संपादन)\nशाकाहार (← दुवे | संपादन)\nहनुमान फळ (← दुवे | संपादन)\nव्हरकटव���डी (← दुवे | संपादन)\nजायभायवाडी (धारूर ) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2984/-Good-news-12-lakh-people-will-get-employment-here.html", "date_download": "2021-07-24T23:49:02Z", "digest": "sha1:YSJCIHSLNIFEZHWKEPOZV5MILWNIBNZN", "length": 9490, "nlines": 62, "source_domain": "naukriadda.com", "title": "१२ लाख लोकांना मिळणार रोजगार", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n१२ लाख लोकांना मिळणार रोजगार\nआनंदाची बातमी; येथे १२ लाख लोकांना मिळणार रोजगार\nनवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट त्यामुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या बातम्या रोज येत आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (PLI)नुसार भारतात २२ कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यात काही विदेशी कंपन्यांचा समावेश असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.\nविशेष म्हमजे पीएलआय नुसार भारतीय स्मार्टफोन बाजारात ७० टक्के हिस्सा असलेल्या चीनच्या चार कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला नाही. यात शाओमी, ओप्पो, व्हिवो आणि रिअल मी यांचा समावेश आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ११.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ३ लाख प्रत्यक्ष तर ९ लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.\nया कंपन्यांनी उत्पादन सुरू केल्यानंतर ७ लाख कोटी रुपयांची निर्यात केली जाणार आहे. या योजनेनुसार तयार झालेले ६० टक्के फोन निर्यात केले जाणार आहेत.\nएप्रिल महिन्यात आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने पीएलआय योजनेची घोषणा केली होती. यानुसार भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज दाखल करायचे होते. फोन निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात सॅमसंग, फॉक्सकॉन हॉनहॉय, राइजिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन सारख्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. यातील फॉक्सकॉन हॉनहॉय, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्या अॅपलसाठी उत्पादन करतात.\nभारतीय कंपन्यांपैकी लाव्हा, डिक्सन टेक्नोलॉजी, मायक्रोमॅक्स, पॅडगेट इलेक्ट्रॉनिक्स, सोजो मॅन्यूफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि ऑप्��िमस इलेक्ट्रॉनिक यांचा समावेश आहे.\nया योजनेनुसार मोबाइल निर्मिती करणाऱ्या या कंपन्याचे काम १५ ते २० टक्क्यांवरून वाढून ते ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत जाईल. पीएलआय योजनेनुसार सरकार कंपन्यांना ४१ हजार कोटी रुयपांचे इसेंटिव्ह देणार आहे. भारत मोबाइल निर्मिती क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारला पहिले स्थान मिळवाचे आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/887", "date_download": "2021-07-25T00:39:54Z", "digest": "sha1:2SSVIGSE4PPPMHE73HKI7GLVXMFXENXF", "length": 9449, "nlines": 184, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 5| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''ताई, येथें अंधारांत कशाला आलीस \n''प्रकाश मिळवायला. मी नेहमींच अंधारांत आहें. तुझ्याजवळ प्रेमप्रकाशाची मी भीक मागत आहें. नकोरे मला दूर लोटूं.''\nतिनें त्याच्या खांद्यावर मान ठेवली. कढत श्वास, कढत अश्रु. परंतु तो स्तब्ध होता.\n''ताई, अश्यक्य तें मला सांगूं नकोस.''\n''तर मग या नदीच्या डोहांत मला लोट.''\n कां तू मला दु:ख देतेस \n''तूं नाहींना मला दु:ख देत रात्रंदिवस माझ्या जीवनांत घुसून कोण मला सतावित आहे रात्रंदिवस माझ्या जीवनांत घुसून कोण मला सतावित आहे \n''तूं मनाचें दार बंद कर. तेथून मला घालव.''\n''मला ती शक्ति नाहीं. माझ्या मनाला दारें नाहींत. सर्वत्र तूंच भरुन उरला आहेस. नको कठोर होऊं.''\n''तीं बघ आरती सुरु झाली. आपण जाऊं.''\nतो उठला. ती तेथेंच होती. ती जीव देणार नाहीं त्याला खात्री होती. तो मंदिरांत जाऊन प्रभूच्या मूर्तीसमोर ��द्गदित होऊन उभा राहिला. उघड्या डोळ्यांनीं बघतां बघतां शेवटीं डोळे मिटून उभा राहिला. आरती संपली. तीर्थप्रसाद झाला. लोक गेले.\n''तूं आरतीला नाहीं आलीस \n''मी माझ्या देवाची आरती बाहेर करित होतें. माझा देव तूं, तुझा देव प्रभु रामचंद्र. ज्यानें त्यानें आपल्या देवाची पूजा करावी. जेव मी वाढतें.''\n''तूं आतां घरीं जा. आई वाट बघत असेल.''\n''मी नाहीं घरीं जात. जेथें तूं तेथें मी. मी येथेंच राहीन.''\n''ताई, नको ग त्रास देऊं. हें राममंदीर का विलासमंदीर करायचें आहे काय बोलतेस \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-kuldeep-yadav-india-vs-australia-73415", "date_download": "2021-07-24T23:33:32Z", "digest": "sha1:LAKXU6BS2NDZWJQILLBCGFQD2PFROV3G", "length": 6495, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कुलदीप यादवची हॅटट्रिक", "raw_content": "\nकोलकाता - चायनामन गोलंदाज म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या कुलदीप यादवने ऐतिहासिक ईडन गार्डनवर हॅटट्रिक करण्याचा पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी पाच सामन्यांच्या मालिकेतील विजयाची दुसरी माळ गुंफली. हा दुसरा सामना 50 धावांनी जिंकून भारताने 2-0 आघाडी घेतली.\nप्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 92 धावांनंतरही अडीचशे धावा करताना दमछाक झालेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला 202 धावांत गुंडाळले. कुलदीप यादव एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक करणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. या अगोदर चेतन शर्मा आणि कपिलदेव यांनी ही कामगिरी केली आहे.\nकुलदीपने स्वतःच्या नवव्या आणि डावातील 33 व्या षटकात हा पराक्रम केला. त्याने मॅथ्यू वेड, ऍस्टन ऍगर आणि कमिन्स यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. त्या अगोदर ऑस्ट्रेलियाने दोन बाद 9 अशा खराब सुरवातीनंतर चार बाद 138 अशी मजल मारली होती. मॅक्सवेलने पहिल्या सामन्याप्रमाणे आजही कुलदीपवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला पुन्हा एकदा चहलने बाद केले.\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ मैदानात असेपर्यंत पाहुण्यांचेही आव्हान कायम होते. त्याने 59 धावा करताना एक बाजू लढवली होती. पंड्याच्या चेंडूवर त्याचा झेल राखीव खेळाडू रवींद्र जडेजाने टिपला आणि भारतासाठी विजयाचा मार्ग खुला झाला. त्यानंतर कुलदीपच्या हॅटट्रिकने विजयाची केवळ औपचारिकताच बाकी राहिली होती.\nऑस्ट्रेलिया ः 43.1 षटकांत सर्वबाद 202 (स्टीव स्मिथ 59- 76 चेंडू, 8 चौकार, ट्रॅव्हिस हेड 39 -39 चेंडू, 5 चौकार, स्टोनिस नाबाद 62- 65 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, भुवनेश्वर कुमार 6.1-2-9-3, हार्दिक पंड्या 10-0-56-2, युजवेंद्र चहल 10-1-34-2, कुलदीप यादव 10-1-54-3).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MUKHAVATE/100.aspx", "date_download": "2021-07-24T23:57:55Z", "digest": "sha1:JLHGBC767PT27WL2PDBT7YRGCLSFHQUG", "length": 29759, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MUKHAVATE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमाणसानं दृष्टी गमावली की तो अन्तर्मनाने जग पाहू लागतो. वि. स. खांडेकरांचंही असंच झालं. सन १९७३ ला त्यांची दृष्टी गेली. तरी ते लिहीत राहिले. ‘मुखवटे’मधील निबंध याच काळातील. ‘साप्ताहिक स्वराज्य’मध्ये लिहिलेले हे निबंध म्हणजे एका संवेदनाशील मनानी माणसाच्या जीवनाचा घेतलेला धांडोळाच या धांडोळ्यातून ते गतकाळाचा ताळेबंदच मांडतात. त्यांच्या लक्षात येतं की जग हा एक मुखवट्यांचा बाजार आहे. मुखडे नि मुखवट्यांची ही तर बंदिशी या धांडोळ्यातून ते गतकाळाचा ताळेबंदच मांडतात. त्यांच्या लक्षात येतं की जग हा एक मुखवट्यांचा बाजार आहे. मुखडे नि मुखवट्यांची ही तर बंदिशी ‘मुखवटे’ लघुनिबंध संग्रह म्हणजे माणसाच्या खयाखोट्या प्रतिमा दाखविणारा आगळा आरसाच ‘मुखवटे’ लघुनिबंध संग्रह म्हणजे माणसाच्या खयाखोट्या प्रतिमा दाखविणारा आगळा आरसाच वाचक यात स्वत:स डोकावून पाहील तर त्यास आपला मुखडा दिसेल आणि ‘मुखवटे’ही\nप्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more\nमानवी जीवनाचा ताळेबंद वि. स. खांडेकरांनी दृष्टी गमावली, तरी त्यांनी ‘मुखवटे’मधील निबंध याच काळात लिहिलेले आहेत. हे निबंध म्हणजे प्रगल्भ, वैचारिक, प्रौढ अशा संवेदनशील मनाच्या माणसाने घेतलेल्या माणसांच्या विविध भूमिकांचा सखोल अभ्यासच म्हणला पाहिजे. खाडेकरांनी जीवनास ‘मुखवट्यांचा बाजार’ म्हणलं आहे, ते खरंच. ‘मुखवटे’मधील निबंध हे स्वतंत्र विषयांवर आधारित असून त्यात चिंतोपंत, रंगोपंत आणि भाऊराव अशी सूत्रसंबंधी पात्रं आहेत. या निबंधातून सूक्ष्म गोष्टी सोप्या भाषेत मांडल्या आहेत. या संग्रहातील ‘क्षगज्ञ •’ हा गणिती शीर्षकाचा लघुनिबंध जीवनसूत्राची उकल करतो. ‘नवी अफू’तून माणूस रोज निर्माण होणाऱ्या पोकळीची भरपाई करण्यासाठी कसा ‘नवी अफू’ शोधतो, हे सांगितले आहे. ‘साप की मुंगूस’ निबंधातून मालक-भाडेकरू, मालक-कामगार, सासू-सून आदींच्या रुपात दिसून येणारे नवे वर्गसंघर्ष चित्रित करून माणसाच्या स्वामित्वाच्या मूलभूत प्रवृत्तीवर प्रकाश टाकला आहे. ‘म्हातारा इतुका न’या लघुनिबंधाद्वारे त्यांनी सामाजिक समस्यांचा भविष्यवेध घेतला आहे. हा लेख वाचताना वृद्धांची वाढती संख्या आणि त्यांच्या वाढत्या आयुर्मानाचा मांडलेला प्रश्न मनाला अस्वस्थ करून सोडतो. ‘हा व्यवहार आहे’या घरघडी उच्चारल्या जाणाऱ्या तीन शब्दांनी माणसा-माणसातील सारे संबंध कसे पादाक्रांत केले आहेत, हे ‘दोन मापं तीन शब्द’ या लघुनिबंधातून स्पष्ट होते. माणसानं देवाची चालवलेली विटंबना ‘देवाची दु:खं’ मधून, तर माणूस आपल्या काळातील कल्पनांचा कसा कैदी असतो, हे ‘सुगंधी फिनेल’मधून सांगितले आहे. ‘अच्छा तो हम चलते है...’ या हलक्या-फुलक्या विषयावरील निबंधातून जुने झगडे नी नवी ‘द्वंद्वगीतं’यांच्या बहाण्यानं प्राचीनतेवर आधुनिकतेचं आक्रमण त्यांनी अधोरेखित केलं आहे. ‘मुखवटे’ या संग्रहशीर्षक असलेल्या लघुनिबंधातून खांडेकरांनी खऱ्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गरीब बिचारा ईश्वर’मधून खांडेकरांना वाढत्या अंधश्रद्धेवर, पराधीनतेवर प्रहार केला आहे. ‘लोक काय म्हणतील’ हा गणिती शीर्षकाचा लघुनिबंध जीवनसूत्राची उकल करतो. ‘नवी अफू’तून माणूस रोज निर्माण होणाऱ्या पोकळीची भरपाई करण्यासाठी कसा ‘नवी अफू’ शोधतो, हे सांगितले आहे. ‘साप की मुंगूस’ निबंधातून मालक-भाडेकरू, मालक-कामगार, सासू-सून आदींच्या रुपात दिसून येणारे नवे वर्गसंघर्ष चित्रित करून माणसाच्या ���्वामित्वाच्या मूलभूत प्रवृत्तीवर प्रकाश टाकला आहे. ‘म्हातारा इतुका न’या लघुनिबंधाद्वारे त्यांनी सामाजिक समस्यांचा भविष्यवेध घेतला आहे. हा लेख वाचताना वृद्धांची वाढती संख्या आणि त्यांच्या वाढत्या आयुर्मानाचा मांडलेला प्रश्न मनाला अस्वस्थ करून सोडतो. ‘हा व्यवहार आहे’या घरघडी उच्चारल्या जाणाऱ्या तीन शब्दांनी माणसा-माणसातील सारे संबंध कसे पादाक्रांत केले आहेत, हे ‘दोन मापं तीन शब्द’ या लघुनिबंधातून स्पष्ट होते. माणसानं देवाची चालवलेली विटंबना ‘देवाची दु:खं’ मधून, तर माणूस आपल्या काळातील कल्पनांचा कसा कैदी असतो, हे ‘सुगंधी फिनेल’मधून सांगितले आहे. ‘अच्छा तो हम चलते है...’ या हलक्या-फुलक्या विषयावरील निबंधातून जुने झगडे नी नवी ‘द्वंद्वगीतं’यांच्या बहाण्यानं प्राचीनतेवर आधुनिकतेचं आक्रमण त्यांनी अधोरेखित केलं आहे. ‘मुखवटे’ या संग्रहशीर्षक असलेल्या लघुनिबंधातून खांडेकरांनी खऱ्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गरीब बिचारा ईश्वर’मधून खांडेकरांना वाढत्या अंधश्रद्धेवर, पराधीनतेवर प्रहार केला आहे. ‘लोक काय म्हणतील’ हा कशाला उद्याची बात या अस्तित्ववादी विचारधारेचे समर्थन करणारा निबंध आहे. लोकभयानं मार्मिक चित्रण याद्वारे त्यांनी केलं आहे. या संग्रहातील एकूणच सर्व निबंध हे माणसाच्या खऱ्या चेहऱ्याचा घेतलेला शोध आणि चिकित्सा दाखवणारे आहेत. ...Read more\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वा��लेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाह�� .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, ��गदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/increased-incidence-of-corona-infection-in-young-children/", "date_download": "2021-07-24T22:34:35Z", "digest": "sha1:FSMY6EG75NLC6VRTFHAY6ODJRFIHGMV4", "length": 9798, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nकोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ\nमुंबई : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.\nराज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.\nरुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला. महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात रशीयातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशीयन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे. जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर ३ लाख रेमडेसीवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.\nमोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात उद्यापासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन\nमोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यामध्ये तीन दिवस कडक ‘लॉकडाऊन’\nएकाच एकरात वर्षभरात सात पिकांची शेती\nमोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १५ मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन\nपुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T00:38:35Z", "digest": "sha1:GJXPW7OWVT6DQM236QSNDZ24JZPHFY5E", "length": 6597, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नियंत्रण रेषा - विकिपीडिया", "raw_content": "\nवास्तविक नियंत्रण रेषा याच्याशी गल्लत करू नका.\nकाश्मीर प्रदेशाचा विस्तृत नकाशा. केशरी रंगाने दाखवलेला भूभाग भारताचे जम्मू आणि काश्मीर राज्य आहे, हिरव्या रंगाने दर्शवलेला प्रदेश पाकिस्तानचे गिलगिट-बाल्टिस्तान व पाकव्याप्त काश्मीर हे विभाग आहेत तर तिरक्या रेषांनी दर्शवलेला भूभाग पाकिस्तानने चीनला सुपुर्त केला आहे. अक्साई चिन हा चीनच्या नियंत्रणाखालील प्रदेश नियंत्रण रेषेद्वारे आखला गेला नाही आहे.\nनियंत्रण रेषा (Line of Control) ही भारत व पाकिस्तानद्वारे आखण्यात आलेली एक सीमारेषा आहे ज्याद्वारे भूतपूर्व काश्मीर संस्थानाचे तुकडे पाडले गेले. नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या तहामध्ये ठरवण्यात आलेली सीमा आहे.\nनियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे लष्कर मोठ्या संख्येने तैनात असून येथे सतत चकमकी चालू असतात. पाकिस्तान सरकारने नियंत्रण रेषेचा भारतात अतिरेकी घुसवण्यासाठी अनेकदा वापर केला आहे. त्यामुळे ह्या नियंत्रण रेषेच्या एकूण ७४० किमी लांबीपैकी भारताने सुमारे ५५० किमी भागात कुंपण उभारले आहे. अतिरेकी व हत्यारे भारतात पाठवण्याच्या पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उभारल्या गेलेल्या ह्या कुंपणाला युरोपियन संघाने पाठिंबा दिला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१५ रोजी ०९:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88/", "date_download": "2021-07-24T23:46:17Z", "digest": "sha1:5B6CX7LHKYXCCN2EOMVLSLVOTSAPIYT6", "length": 22113, "nlines": 126, "source_domain": "navprabha.com", "title": "माझा गुरु माझी आई | Navprabha", "raw_content": "\nमाझा गुरु माझी आई\nप्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रूपं बघतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण गुरुला साक्षात परब्रह्म मानले आहे. तसा गुरु मला माझ्या आईमध्ये मिळाला.\nमाझा पहिला आणि कायमचा गुरु माझी आई. तिनं मला नुसतंच श्री ग णे शा किंवा अ आ इ ई शिकवलं नाही तर माझ्या आयुष्याचा श्रीगणेशाच तिनं केला. तिनं मला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, लिहायला शिकवलं, वागायला शिकवलं. खरं म्हणजे तिनं माझ्यावर चांगले संस्कार करून जगण्याची एक दृष्टीच मला दिलीय. पुढे शाळेत शिकवलेल्या पुस्तकी शिक्षणापेक्षाही महत्त्वाचं शिक्षण तिनं मला दिलेय. एक माणूस म्हणून जगण्याचं.\nतिनं मला केवळ उपदेशाचे डोस पाजून, धाक दाखवून, मारून मुटकून नाही शिकवलं, तर तिच्या संस्कारांतून, तिच्या वागण्या-बोलण्यांतून, तिच्या कृतितून, तिच्या संयमातून मी एकेक गोष्टी शिकत गेले; घडत गेले. तिनं दिलेल्या शिकवणीचं, तिनं केलेल्या संस्काराचं बोट धरून न अडखळता चालतेच आहे अजूनपर्यंत\nमाझी आई खरंच सौंदर्यवान होती. पण त्याहूनही तिनं केलेले संस्कार जास्त सुंदर होते. अतिशय सुंदर, शांत, सात्त्विक, सोज्वळ चेहरा आणि तेवढीच साधी स्वच्छ, निर्मळ राहणी. रूप आणि गुण हे दोन्ही आईच्या ठिकाणी विशेषत्वाने एकवटलेले. त्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसायचं. चेहर्यावर त्रागा, नाराजी इतकंच काय पण कधी एक आठीसुद्धा आम्ही बघितली नाही. आरोग्याचं तर तिला जणू वरदानच मिळालं होतं. शेवटपर्यंत म्हणजे अगदी वयाच्या ९३ व्या वर्षिसुद्धा स्वत:ची कामं ती स्वत:च करत असे. तिला कधीही विचारा, ‘‘आई, कशी आहेस’’ की एका शब्दात उत्तर मिळायचं – ठणठणीत’’ की एका शब्दात उत्तर मिळायचं – ठणठणीत स्वावलंबन आणि चेहरा कायम हसतमुख ठेवणं, हे मी तिच्याचकडून शिकलेय.\nआलेल्या संकटांवर, अडचणींवर धैर्याने, शांतपणे, मनाचा तोल ढळू न देता, संयमाने कशी मात करायची हे कृतितून तिनं आम्हाला शिकवलं. एकदा माझ्या वडिलांना मुदतीचा ताप (टायफॉइड) आला होता. त्या काळी ह्या तापावर फारशी औषधं नव्हती. त्यांतून माणूस क्वचितच वाचत असे. आम्ही मुलं तेव्हा लहान होतो. ४२ दिवसांचा ताप उलटला, पण आई डगमगली नाही. नंतर एकदा माझे वडिल ज्या कंपनीत कामाला होते ती कंपनीच बंद पडली. वडिलांचा पगार थांबला. घरात मिळवणारं आणखी कोणीच नव्हतं. त्याही प्रसंगाला तिनं तितक्याच धैर्यानं आणि शांतपणे तोंड दिलं. माझी सख्खी आत्या दोन वर्षे अंथरूणाला खिळून होती. तिचंही सगळं आईनेच केलं. माझ्या काकूची शेवटची दोन वर्षे तिनंच सेवा केली. १९६१ मध्ये पुण्यात पानशेत धरण फुटलं. प्रचंड पूर आला. अनेकांची घरे जमिनदोस्त झाली. वीज ठप्प झाली. माझ्या आतेबहिणीच्या घरातील सर्व सामान वाहून गेलं. १० माणसांच तिचं अख्ख कुटुंब आमच्याकडे राहायला आलं. त्यांचही आईनंच केलं. पण कधी तक्रार नाही, कुरकुर नाही की कधी कपाळावर आठी नाही.\nनात्यांतल्या प्रत्येकाचं तिला कौतुक होतं. कोणाच्याही दुर्गुणांचा पाढा तिनं कधी वाचला नाही. ती म्हणायची प्रत्येकांतले चांगले गुण तेव्हढेच आपण बघावेत, बाकी सर्व सोडून द्यावे. आपल्या बोलण्यांतून, वागण्यातून कळत नकळतसुद्धा दुसर्याचं मन कधी दुखवू नये. हा संस्कार तिनं आपल्या नातवंडांपर्यंत रुजवला आहे. ‘‘अरेला कारे’’ म्हणून काहीही साध्य होत नाही. मनं मात्र दुखावतात. वादाचे विषयच टाळले तर आयुष्य खूप सुखकारक होऊ शकतं हा तिचा संदेश. परिस्थिती बेताची असूनसुद्धा मनातली चलबिचल तिनं कधी प्रदर्शित केली नाही. ‘दु:ख पोटाच्या आत आणि सुख ओठाच्या बाहेर’ असावे असं ती नेहमी आम्हांला सांगायची. आई तर ती आमची होतीच; पण प्रत्येक नातं तिनं प्रेमाने, जिवापाड जपलं होतं. सगळ्याच नात्यांना तिनं आपल्या परीने योग्य न्याय दिला होता. त्यामुळे सगळ्यांनाच ती हवी हवीशी वाटायची. सगळ्यांनाच तिचा आधार वाटायचा.\nजुन्या पिढीबरोबर त्यांच्या विचाराने आणि नवीन पिढीबरोबर त्यांच्या विचाराने ती रमत गेली. गरीब मुलांना शोधून कधी फीसाठी, कधी वह्या-पुस्तकांसाठी, कधी चप्पलांसाठी, कधी कपड्यांसाठी ती जमेल तेव्हढी मदत करायची. त्यातच तिनं आपला देवधर्म मानला, आपली व्रतवैकल्य मानली. दुसर्याला मदत करणं हा तिचा धर्मच होता. तिची देवावर श्रद्धा होती पण कर्मकांडावर नव्हती. मी आणि माझा दादा जेव्हा काही सामाजिक काम करायला जायचो तेव्हा ती म्हणायची, ‘‘चालले लष्कराच्या भाकरी भाजायला.’’ पण हा वारसा तर तिनंच आम्हांला दिला होता. हे संस्कार तर तिनंच आमच्यावर केले आहेत. दासबोध, ज्ञानेश्वरी तिनं वाचले नाहीत. पण ते ग्रंथ ती जगली हे तर खरंच.\nमाणसं तीन प्रवृत्तीनं जगतात. विकृती, प्रकृती आणि संस्कृती. विकृती म्हणजे जे माझं आहे ते माझंच; पण दुसर्याचंही ओरबाडून घ्यायचं. स्वत:च्या पोळीवर तूप घ्यायचंच पण दुसर्याची पोळी तूपासकट आपल्या पानांत ओढून घ्यायची. प्रकृति म्हणजे माझे आहे ते मला पुरे. दुसर्याचं मला नको. मला माझी पोळी तूप मिळाली, पुरे झालं. पण संस्कृती म्हणजे मला कमी पडले तरी चालेल पण दुसर्याची गरज आधी भागवायची. आपण पोळी-तूप खात असताना, दुसरा आला तर त्याला तूपासकट आपल्यांतली अर्धी पोळी द्यायची. त्याची गरज आधी भागवायची. याच संस्कृतीत ती जगली. ही संस्कृती तिनं शेवटपर्यंत जपली. ना त्यांत काय किंवा शेजारी काय, कोणाची कसली अडचण असली तर आई तिथे जाणारच. आमच्या नातलगांपैकी कितीतरी नातलगांची लग्नं, बाळंतपणं, मंगळागौरी, आमच्या घरी झाल्येत. नाही म्हटलं ती आर्थिक झळ तिला बसली असेलच ना पण कधी तक्रार नाही. आमच्या घरी पाहुणा नाही असा एक दिवसही गेला नाही. सगळ्यांच ती आनंदानं करायची. पाहुण्यांच्या पानांत तूप वाढायचेच. मग आठ दिवस आपण तूप न खाता कसर भरून काढायची. पण घराचा आब राखणं महत्त्वाचं.\nतिला खूप शिकायचं होतं. स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. ती म्हणायची अगं बाई प्रत्येकानं, मग ती मुलगी असो वा मुलगा शिक्षण हे तर घ्यायलाच पाहिजे आणि स्वावलंबी सुद्धा व्हायलाच हवं. वेळ काळ सांगून येत नसते. पण तिचा काळ जुना होता. दुसरी नंतर शिक्षण थांबलं. १२ व्या वर्षी लग्न झालं. मग शिकायचं राहूनच गेलं. या दोन गोष्टींचा सल मात्र तिच्या मनात राहून गेला कायमचा. मग तिनं आम्ही दोघी बहिणी आणि आमची वहिनी, आम्हांला शिकायला प्रोत्साहन दिलं. स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवलं. घरच्या कामाची जबाबदारी, नातवंडांची जबाबदारी स्वत:वर घेतली. दुपारी मस्तपैकी झोपलेली मी तिला कधीच बघितली नव्हती. सतत कामात गुंतून राहणे हे तिनंच मला शिकवलं. ती म्हणायची मन आणि डोकं कशात तरी व्यस्त असले म्हणजे नको ते विचार मनाला शिवतसुद्धा नाहीत.\nमाझी मुलगी तिला म्हणायची, ‘‘आजी, नेहमी म्हणतेच, देवानं मला सगळं भरभरून दिलंय. काही कमी नाहीयेय. मग दिवसभर जप का ग करतेस’’ यावर तिचं उत्तर असायचं, ‘‘अगबाई, देवानं मला खरंच सगळं दिलंय. जप करून आता एकच मागणं आहे देवाकडे – मला चालता बोलता मरण यावं. माझं करायची वेळ कोणावरही येऊ नये.’’\nआणि झालंही तसंच. देवानं तिचं मागणं, तिचा जप मान्य केला. आणि तिला अलगद उचलून नेलं. दुपारी एक वाजता ठणठणीत असलेली माझी आई चार वाजता प्रथमच निवांतपणे झोपी गेली. तिचं अस्तित्व संपून गेलं. अगदी बटन दाबून दिवा ऑफ करावा तसं.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nडॉ. राजेंद्र साखरदांडे आता पुढे येणारी कोविडची तिसरी फेरी… तिसर्या फेरीत १८ वर्षांखालील वयोगटाच्या मुलांना प्रादुर्भाव होणार असे...\n॥ घरकुल ॥ अंगण\nप्रा. रमेश सप्रे ‘अगं, तुळस काहीही देत नाही तरीही तिची सेवा करायची निरपेक्ष कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. … आणि...\nसर्वांशी गुण्यागोविंदाने नांदणारे राजेंद्रभाई\nश्रीमती श्यामल अवधूत कामत(मडगाव-गोवा) वाडेनगर शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची निवड राज्यपालपदी झाली व दि....\nरक्त द्या, आयुष्य वाचवा\nडॉ. सुषमा किर्तनीपणजी रक्तदानाने आपण दुसर्याचे आयुष्य तर वाचवतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण होतात, आपण...\nआठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर\nगौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=16052", "date_download": "2021-07-24T23:24:13Z", "digest": "sha1:JLQCH3SBE6H5GHQ7QLZYXFM5EJ2SGBDU", "length": 23713, "nlines": 145, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसर: ओस्तवाल बिल्डर्सचा F.S.I. घोटाळा; भ्रष्ट्राचाराने उभे रहात आहेत मजले | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking बोईसर: ओस्तवाल बिल्डर्सचा F.S.I. घोटाळा; भ्रष्ट्राचाराने उभे रहात आहेत मजले\nबोईसर: ओस्तवाल बिल्डर्सचा F.S.I. घोटाळा; भ्रष्ट्राचाराने उभे रहात आहेत मजले\nओस्तवाल बिल्डर्सकडे एफ. एस. आय. आहे तरी किती 2 इमारतींची परवानगी वादाच्या भोवऱ्यात\nसंजीव जोशी - संपादक [email protected]\nबेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला दुसरा मजला\nदि. 28 फेब्रुवारी (संजीव जोशी): बोईसर मधील ओस्तवाल एम्पायरचे विकासक यू. के. बिल्डर्सने सर्व मंजूर चटई क्षेत्र (F.S.I.) वापरुन इमारती विकसित केल्यानंतरही पालघर जिल्हा परिषदेने दिलेली 15 हजार 832 चौरस फूट वाढीव बांधकामाची परवानगी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही परवानगी भ्रष्ट्र मार्गाने देण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी बांधकामाला स्थगिती देवून चौकशी सुरु करावी अशी मागणी केली जात आहे.\nबोईसर शहरात यु. के. बिल्डर्सने 1 लाख 18 हजार 850 चौरस मीटर क्षेत्रावर ओस्तवाल एम्पायर इमारत प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पासाठी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 30 मार्च 2007 रोजीच्या क्र. साप्रवि/ ग्रा.पं./ प्राधि./ सरावली/ बोईसर/ 28 आदेशान्वये मंजूरी दिली आहे. अर्थात ही सुधारित परवानगी असून त्याआधीच्या प्राप्त परवानगीमध्ये सुधारणा केल्या आहेत. प्रकल्पामध्ये मौजे सरावली मधील सर्वे क्र. 109 ब, 110/ब/2 व 110/ब/4 (अनुक्रमे 38,500 चौ.मी. + 990 चौ.मी. + 7,080 चौ.मी.) क्षेत्र 46,570 चौ. मी. व मौजे बोईसर मधील सर्वे क्र. 163, सर्वे क्र. 161, सर्वे क्र. 164/1, सर्वे क्र. 160, सर्वे क्र. 158, सर्वे क्र. 164/3/2 (अनुक्रमे 18,590 चौ. मी. + 79 चौ.मी. + 18,400 चौ.मी. + 2,166 चौ.मी. + 28,000 चौ.मी. + 5,000 चौ. मी.) क्षेत्र 72,235 चौ.मी. असे एकूण क्षेत्र 1,18,850 चौ.मी. समाविष्ट आहे.\nसमुह प्रकल्पाला 0.75 इतके चटई क्षेत्र अनुज्ञेय होते. त्याप्रमाणे 1,18,850 चौ.मी. क्षेत्रावर 89,103.75 चौ.मी. बांधकाम मिळू शकली असती. यु. के. बिल्डर्सतर्फे 88,941 चौ.मी. बांधकाम परवानगी मागितली व त्याप्रमाणे ती मिळाल्यानंतर त्यांच्याकडे 162.52 चौ.मी. चटई क्षेत्र बाकी राहिले. भविष्यात 162.52 चौ.मी. इतक्या क्षेत्राची बांधकाम परवानगी मिळणे शक्य होते. 20,790 चौ.मी. क्षेत्र अंतर्गत रस्त्यासाठी वापरण्यात आले. नियमानुसार प्रकल्पाच्या 10 टक्के जागा खूली सोडणे बंधनकारक होती. त्याप्रमाणे मंजूर आराखड्याप्रमाणे यू. के. ब���ल्डर्सला अनुक्रमे 1) 3,312 चौ.मी., 2) 2,888 चौ.मी., 3) 1,504 चौ.मी. 4) 2,053 चौ.मी. व 5) 2,123 चौ.मी. असे 11,880 चौ.मी. क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी खूली सोडणे बंधनकारक करण्यात आले. यातील क्र. 1 च्या 3,312 चौ.मी. क्षेत्राच्या खूल्या जागेवर यू. के. बिल्डर्सने 333 चौ.मी. क्षेत्राचे तळमजल्याचे बांधकाम केले असून त्याचा वापर व्यापारी कारणासाठी न करता क्लब हाऊस किंवा तत्सम सार्वजनिक वापर करणे बंधनकारक आहे.\nएकूण 61 इमारतींना परवानगी देण्यात आली. त्यामध्ये 821 चौ.मी. (तळ मजला +2 मजले) व 283 चौ.मी. (तळ + 1 मजला) क्षेत्राच्या सार्वजनिक सभागृहांसाठीच्या 2 इमारतींचा व 1,546 चौ.मी. क्षेत्राच्या शाळेच्या इमारतीचा समावेश होता. 321 चौ.मी. क्षेत्राच्या (तळ + 1 मजला) कार्यालयाच्या इमारतीचा देखील समावेश होता.\nयु. के. बिल्डर्सने 160.65 चौ.फूट तळ मजला + तितक्याच क्षेत्राचा पहिला मजला असे मंजूर आराखड्याप्रमाणे कार्यालय बांधून सुरुवातीला त्यातून आपला कारभार चालवला.\nदरम्यान हे कार्यालय यू. के. बिल्डर्सने पुरुषोत्तम सी. मंधना या उद्योजकाला विकले. मंधना यांनी यू. के. बिल्डर्सशी संगनमत करुन त्यावर आणखी 1 मजला चढवला.\nयाबाबत तक्रार उद्भवल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी केली व दिनांक 19 जानेवारी 2017 च्या जा. क्र. महसूल/ कक्ष – 1/ टे – 1/ एनएपी/ कावि – 363/ 2016 च्या पत्रान्वये पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नियोजन अधिकारी म्हणून खात्री करुन कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान मंधना यांनी 200.79 चौ.मी. चे अतिरिक्त बांधकाम झाल्याचे मान्य केले व यू. के. बिल्डर्सच्या शिल्लक चटई क्षेत्रातून (मंजूर नकाशाप्रमाणे कागदोपत्री 162.52 चटई क्षेत्र शिल्लक होते) ते बांधकाम नियमित करावे व उर्वरीत बांधकाम दंड बसवून नियमित करावे असा प्रस्ताव सादर केला.\nहा प्रस्ताव पालघर पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिनांक 13 डिसेंबर 2016 रोजीच्या जा. क्र. पसपा/ ग्राप/ वशी/ 211/ 2016 सादर केला. त्याचे पुढे काय झाले हे अजून गुलदस्त्यातच आहे.\nबेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला दुसरा मजला आजही दिमाखात उभा आहे. तो नियमित करण्यात आला की भ्रष्ट्र मार्गाने त्याकडे दुर्लक्ष झाले हे योग्य रितीने चौकशी झाल्यानंतरच उघड होईल.\nएकीकडे महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 25.05.2007 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे यू. के. बिल्डर्सने खूल्या जागा व रस्ते सरकारजमा करणे आवश्यक असताना व पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने 30 जानेवारी 2017 च्या पत्रान्वये तसे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले असताना तसे काही झालेले नाही. यू. के. बिल्डर्सने शासकीय यंत्रणांच्या संगनमताने खूल्या जागांचे लचके तोडणे आजही चालूच ठेवले आहे. आधीच अतिरिक्त चटई क्षेत्र वापरले असताना, यू. के. बिल्डर्सला पुन्हा एकदा 1,470.84 चौ. मी. ( 15 हजार 832 चौ. फूट ) क्षेत्र शिल्लक असल्याचा साक्षात्कार झाला व त्यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या नियोजन प्राधिकरणाकडे सुधारीत बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला. त्यावर पालघरच्या नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक यांनी दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यतेची मोहोर उमटवली. जिल्हा परिषदेच्या नियोजन प्राधिकरणाने देखील डोळे मिटून 20 फेब्रुवारी 2019 रोजीच्या जा. क्र. पाजिप/ ग्रा.पं./ प्राधिकरण/ 610 अन्वये प्रत्येकी 735 चौ.मी. क्षेत्राच्या तळ + 3 मजल्यांच्या एम-1 व एम-2 ह्या दोन इमारतींना परवानगी दिली आहे. सरावली ग्रामपंचायतीने लगेचच 28 फेब्रुवारी 2019 रोजीच्या सभेमध्ये ठराव क्रमांक 192/10 मंजूर करुन यू. के. बिल्डर्सला ना हरकत पत्र देण्याचा निर्णय घेतला. सर्व यंत्रणा कोव्हीडचा मुकाबला करण्यात गुंतलेली असल्याने इमारतीचे बांधकाम निर्विघ्नपणे सुरु देखील झाले आहे. आधीची बांधकाम परवानगी 0.75 चटई क्षेत्रानुसार दिली होती व सुधारीत बांधकाम परवानगी देखील 0.75 चटई क्षेत्रानुसारच दिलेली असताना वाढीव चटई क्षेत्र कुठून निर्माण झाले, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.\nसुधारीत परवानगी देताना नियोजन प्राधिकरणाचा दावा हास्यास्पद\nओस्तवाल बिल्डर्सला 61 इमारतींची बांधकाम परवानगी मिळाली होती. त्यातील 59 इमारती बांधून पूर्ण झाल्या असून त्यात लोक रहात असल्याने फक्त एम-1 व एम-2 ह्या दोन इमारतीतच चटई क्षेत्र वाढवून मिळू शकते हे लक्षात घेऊन ह्या 2 इमारतींची सुधारीत परवानगी देण्यात आल्याचे परवानगीत नमूद आहे. प्रत्यक्षात मुळ मंजूर आराखड्यात एम-2 इमारत अस्तित्वातच नाही. आणि मंजूर असलेली एम-1 ही इमारत 2,521 चौरस मीटर क्षेत्राची (अधिक क्षेत्राची) आहे. सुधारीत एम-1 इमारत ही 735 चौरस मीटरची (कमी क्षेत्राची) आहे. सुधारीत बांधकाम परवानगी ही क्षेत्र कमी करणारी नक्कीच नसणार. हे पहाता एम-1 व एम-2 या इमारती���ची परवानगी दिशाभूल करुन भ्रष्ट्र मार्गाने देण्यात आली असल्याचा संशय बळावत आहे. परवानगी बेकायदेशीर असल्याने बांधकामांना स्थगिती देवून संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी रहिवाश्यांची मागणी आहे.\nबोईसरमधील अनेक खूल्या जागांवर इमारती उभ्या; महसूल विभागाने जमिनी ताब्यात घेण्याची मागणी\nजे ओस्तवाल बिल्डर्स कडून केले जात आहे तोच प्रकार बोईसरच्या अनेक बिल्डर्सनी केला असून मंजूर आराखड्याप्रमाणे जागा खूली न सोडता त्यावर इमारती बांधल्या आहेत. या सर्व इमारतींचे मंजूर बांधकाम क्षेत्र व प्रत्यक्षात बांधकाम केलेले क्षेत्र मोजण्यात यावे आणि खूल्या जागा शासनजमा करुन त्यावर बगीचे तयार करावेत अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleडहाणूच्या सोमवार बाजारावर 15 मार्चपर्यंत बंदी\nNext articleनागझरीला किती उध्वस्त करणार महसूल ” अधिकारी ” म्हणजे ” विनोद “\nसंजीव जोशी - संपादक [email protected]\nमोखाड्यात आरोग्य सेवेसाठी पायलट प्रोजेक्ट राबवणार\nभेसळयुक्त पनीर : वाड्यातील श्रीकृष्ण फार्म कंपनीवर छापा\nपालघर राष्ट्रीय महामार्गाची पुनर्रचना व्हावी; पालकमंत्री भुसेंनी घेतली गडकरींची भेट\nनूतन बाल शिक्षण संघातर्फे आयोजित प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत परिसंवाद संपन्न\nपालघर: जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यास १ लाख रुपयांची लाच घेताना अटक\n2 दिवसांत जिल्ह्यात नवे 565 कोरोना +Ve व 9 मृत्यू\nडहाणू: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या\nमाकुणसार येथे राज्यस्तरीय मिनी मॅरेथॉन संपन्न\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nपालघर : पथसंस्था संचालिकेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश; 37 वर्षीय...\nपालघर जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=3353", "date_download": "2021-07-25T00:36:21Z", "digest": "sha1:436F6AUMV5HEXQXCYSUNCL4YQXCEBJF3", "length": 12382, "nlines": 133, "source_domain": "rajtantra.com", "title": "गोधडी शिवणे प्रशिक्षण योजनेद्वारे महिलांसाठी रोजगार निर्मिती | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome संग्राह्य बातम्या गोधडी शिवणे प्रशिक्षण योजनेद्वारे महिलांसाठी रोजगार निर्मिती\nगोधडी शिवणे प्रशिक्षण योजनेद्वारे महिलांसाठी रोजगार निर्मिती\nजव्हार, दि. 23 : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी गोधडी शिवणे प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद व महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असुन आजपासुन जव्हारसह जिल्ह्यातील 5 तालुक्यामंध्ये ही प्रशिक्षण कार्यशाळा सुरु करण्यात आली आहे.\nया योजने अंतर्गत तयार झालेल्या गोधड्या जिल्ह्यातील तीव्र कमी वजनाच्या बालकांना पुरविण्यात येणार असून याद्वारे सदर महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून त्यांना सक्षम करण्याचा मानस जिल्हा परिषदेचा आहे. गरिब व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याने येथील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे. 23 ते 25 जानेवारीदरम्यान जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा, डहाणू आणि तलासरी येथील प्रथमिक आरोग्य केंद्र कार्याक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व निवडक आशा कार्यकर्तींना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जव्हार तालुक्यातील जामसर, साखरशेत, साकुर आणि नांदगाव या चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्तींसह पाचही तालुक्यांमध्ये आजपासुन या प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जेवनोन्नती अभियान (उमेद) यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार असुन प्रशिक्षकांसोबतच गावातील 2-3 जेष्ठ महिला ज्यांना गोधडी शिवण्याचा अनुभव आहे, त्यांनाही प्रशिक्षण देण्यासाठी निवडण्यात येणार आहे. दरम्यान, या गोधडी प्रकल्पाचे 26 जानेवारी रोजी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.\nजव्हार तालुक्यातील गोधडी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, आरोग्य अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षीका, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच येथील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी धानोशी येथील स्वयंसहायता बचत गटातील महिलांना यापूर्वीच प्रशिक्षण देवून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले असुन या महिला अन्य प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशिक्षण देणार आहेत.\nPrevious articleडहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांना लाच स्विकारताना अटक\nNext articleअभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच माहितीचा अधिकार -संजीव जोशी\nपालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदेंची बदली; एम. जी. गुरसळ नवे जिल्हाधिकारी\nदोन्ही हात नसताना बारावीत 68 टक्के; पालघरच्या कल्पेशचे जिल्हाधिकार्यांकडून कौतूक\nकॉरंटाइन सेंटर मध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध न केल्यास, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचा कारवाईचा इशारा\nवाडा नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्षापदी काँग्रेसच्या विशाखा पाटील\nतलासरीत वीज पडून दोघांचा मृत्यू\nडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर\nदैनिक राजतंत्रच्या सोशल रिपोर्टींग कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्या \nआचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल\nनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 दैनिक राजतंत्रच्या विरोधात निवडणूक निर्णय...\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे...\nबोईसर : 6 वर्षीय मुलीवरील बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्��नासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nवाड्याच्या कन्येचे बॉईस 2 चित्रपटातुन मराठी सिनेविश्वात दमदार पदार्पण\nकेवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_14.html", "date_download": "2021-07-24T23:18:46Z", "digest": "sha1:QTHBBNK5TUJKTGMY3P3456EQJTNNF7FH", "length": 6914, "nlines": 48, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "भाडयाच्या घरात बोगस डॉक्टरांचा धंदा;मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांच्या चौकशी धुळखात पडून ; कारवार्इच्या आदेशाला डॉक्टरांची आरोग्य अधिकार्यांना केराची टोपली बोगस लुटारू डॉक्टरांची सविस्तर मालिका लवकरच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वर - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Slide / भाडयाच्या घरात बोगस डॉक्टरांचा धंदा;मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांच्या चौकशी धुळखात पडून ; कारवार्इच्या आदेशाला डॉक्टरांची आरोग्य अधिकार्यांना केराची टोपली बोगस लुटारू डॉक्टरांची सविस्तर मालिका लवकरच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वर\nभाडयाच्या घरात बोगस डॉक्टरांचा धंदा;मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांच्या चौकशी धुळखात पडून ; कारवार्इच्या आदेशाला डॉक्टरांची आरोग्य अधिकार्यांना केराची टोपली बोगस लुटारू डॉक्टरांची सविस्तर मालिका लवकरच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वर\nमुरबाड तालुक्यातील डॉक्टरांच्या चौकशी धुळखात पडून ; कारवार्इच्या आदेशाला डॉक्टरांची आरोग्य अधिकार्यांना केराची टोपली बोगस लुटारू डॉक्टरांची सविस्तर मालिका लवकरच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वर…..\nभाडयाच्या घरात बोगस डॉक्टरांचा धंदा;मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांच्या चौकशी धुळखात पडून ; कारवार्इच्या आदेशाला डॉक्टरांची आरोग्य अधिकार्यांना केराची टोपली बोगस लुटारू डॉक्टरांची सविस्तर मालिका लवकरच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वर Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 15:11:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे या��ची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/889", "date_download": "2021-07-25T00:47:54Z", "digest": "sha1:BQR622T37E2PMQCBSOBNA3KGHJVIOGGW", "length": 10739, "nlines": 178, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''ताई, रामाची भक्त हो.''\n''मी आधीं तुझी पूजा केली मग या रामाची.''\n''तूं त्याच्याजवळ काय मागितलेंस \n''मागितले की रंगा मला दे. तूं काय मागितलेंस \n''ताई माझी बहीण कर.''\nती न बोलतां निघून गेली.\nरंगा मंदिरांत चित्रसृष्टींत रंगला होता. आज घरीं एक मोठें पत्र आलें होतें. तें मुंबईहून इकडे परत पाठवण्यांत आलेलें होतें. पत्र युरोपांतून आलें होतें. ताईच्या तें हातीं पडलें. कोणाचे पत्र तिला शंका आली. तिनें तें पत्र फोडलें, वाचलें. कोणाचें पत्र \nतुला मी परत भेटलें नाहीं. मी साधी सामान्य मुलगी. मी दुरुन तुझी प्रेमपूजा करित असते. बाबांबरोबर युरोपच्या प्रख्यात चित्रशाळा बघत हिंडत आहें. तूं बरोबर असतास तर परंतु तुला मिंधेपणा वाटला. तुम्ही पुरुष मोठे स्वाभिमानी असा. स्त्रिया प्रेमाला सर्वस्व देतात. आज एका सरोवराच्या तीरावर मी आहें. अद्भुत दृश्य. परंतु मी तुझ्या प्रेमसरोवरांत विहरत आहें. येथलीं सुंदर फुले तोडून मी पाण्यांत सोडित बसतें. तुझें नांव घेतें नि फूल पाण्यांत सोडतें.\nयुध्दचें वातावरण सर्वत्र आहे. केव्हां भडका उडेल नेम नाहीं. बाबा परत फिरायचें म्हणत आहेत. मीहि यायला उतावीळ आहें. तुला बघायला भेटायला येऊं पुन्हां दहीभात जेवूं घालशील पुन्हां दहीभात जेवूं घालशील परंतु त्यावर कितीदिवस समाधान मानूं परंतु त्यावर कितीदिवस समाधान मानूं तूं माझ्या हातचा दहीभात खाणारा नाहीं का हो���ार \nबाबांजवळ मी अजून बोललें नाहीं. परंतु माझी जीवनगंगा तुझ्या जीवनसागरांत विलीन व्हायला अधीर झाली आहे. बाबा तिला रोखूं शकणार नाहींत. त्यांचे प्रेम, त्यांची संपत्ति, सारें सोडून नयना तुझ्याकडे येणार. गरिबाकडे गरीब होऊन येईल. 'मी आवडत असेन तर गरीब होऊन ये. मला श्रीमंत करण्यापेक्षां तूंच कां नाहीं दारिद्र्याला वरीत ' असें तूं म्हणाला होतास. येतें आतां. दारिद्र्याला वरुन मग तुला वरायला येतें. बाबा काय म्हणतील ' असें तूं म्हणाला होतास. येतें आतां. दारिद्र्याला वरुन मग तुला वरायला येतें. बाबा काय म्हणतील त्यांची मी एकुलती मुलगी. ते का कठोरच राहतील त्यांची मी एकुलती मुलगी. ते का कठोरच राहतील त्यांचे वात्सल्य त्यांना शेवटीं विरघळवील.\nरंगा, माझें जीवनचित्र रंगवणारा तूंच हो.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/MARK-VICTOR-HANSEN.aspx", "date_download": "2021-07-24T22:41:15Z", "digest": "sha1:MYXZQ57IEVPZNOHC57T3QJOJDGFESZYB", "length": 17611, "nlines": 138, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या दे��ील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अ���े आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद च�� लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mpscbook.com/mpsc-current-affairs-25-october-2020/", "date_download": "2021-07-25T00:33:28Z", "digest": "sha1:D7YIRK6VXALTCRJTIZ43HIQ4ZGAOQVHW", "length": 10366, "nlines": 79, "source_domain": "mpscbook.com", "title": "(चालू घडामोडी) Current Affairs for MPSC | 25 October 2020 » MPSC Book", "raw_content": "\nचालू घडामोडी | 25 ऑक्टोबर 2020\nवन लायनर चालू घडामोडी\n1) शिक्षणाचे चांगले वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तामिळनाडू सरकार 80,000 सरकारी शाळांमध्ये स्मार्ट ब्लॅक बोर्ड योजना राबवित आहे.\n2) अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला सुमारे 1.8 अब्ज डॉलर किंमतीची शस्त्रे विक्रीस मान्यता दिली आहे.\n3) 22 ऑक्टोबर 2020 रोजी कोची येथे डोर्निअर विमानावरील महिला पायलटची भारतीय नौदलाची पहिली तुकडी दाखल झाली.\n4) भारताच्या मदतीने भुटान देशात बांधण्यात आलेल्या मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रिटनच्या इंस्टीट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स या संस्थेच्यावतीने प्रतिष्ठित ‘ब्रुनेल पदक’ बहाल करण्यात आले.\n5) भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर येथे ‘कोविरॅप’ नामक कोविड-19 निदान चाचणी यंत्र विकसित करण्यात आले. त्याला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता देण्यात आली आहे.\n6) उत्तराखंड राज्यात “आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ भूमी” हा दर्जा देण्यात आलेला ‘असन संवर्धन प्रकल्प’ आहे. ते राज्यातले पहिले रामसार स्थळ आहे ज्याला हा दर्जा प्राप्त झाला. ‘असन संवर्धन प्रकल्प’ यमुना नदीच्या किनारी देहरादून जवळ गढवाल भागात आहे. असन संवर्धन प्रकल्पाच्या समावेषासोबतच हा दर्जा प्राप्त करणाऱ्या भारतातल्या स्थळांची संख्या 39 इतकी झाली.\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद भारताकडे :\n35 वर्षानंतर भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.\nILOच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रम व रोजगार सचिव अपूर्व चंद्रा यांची निवड झाली आहे.\nऑक्टोबर 2020 ते जून 2021 या काळासाठी ही निवड झाली आहे.\nयेत्या नोव्हेंबरमध्ये प्रशासक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीचे अध्यक्ष पद अपूर्व चंद्रा भूषवणार आहेत.\nनीता कुलकर्णी, निखिल दाते यांना ‘मसाप’चा मोरेश्वर नांदूरकर उत्तेजन पुरस्कार :\n‘रसिक साहित्य’च्या माध्यमातून साहित्य क्षेत्रासाठी मोलाचे योगदान देणारे मोरेश्वर नांदूरकर यांच्या नावाने दिला जाणारा यंदाचा संपादन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदूरकर संपादक उत्तेजन पुरस्कार नीता कुलकर्णी (पुणे) यांना जाहीर झाला आहे.\nतर पुस्तक विक्रीच्या उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदूरकर पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार नाशिकच्या पुस्तक पेठेचे निखिल दाते यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि नांदूरकर कुटुंबीय यांच्यावतीने दिले जाणारे हे पुरस्कार मोरेश्वर नांदूरकर यांच्या जयंतीदिनी शनिवार 24 ऑक्टोबर रोजी पुणे येथे प्रदान केले जाणार आहेत.\n25 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, गीतकार श्रीरंग गोडबोले यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.\nऔद्योगिक कामगारांसाठी 2016=100 या नव्या मालिकेवर आधारित ग्राहक किंमत निर्देशांकांचे (CPI-IW) प्रकाशन :\nकेंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) 2016 या आधारभूत वर्षानुसार नव्या मालिकेचे प्रकाशन झाले. श्रम विभागाने हा नवा निर्देशांक तयार केला आहे.\nपूर्वीच्या 2001=100 या म्हणजेच आधारभूत वर्ष 2001 असलेल्या निर्देशाकांच्या जागी हा नवा 2016=100 निर्देशांक असणार आहे. यावेळी 2016 हे आधारभूत वर्ष धरुन सप्टेंबर 2020 या महिन्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्याच निर्देशांकाचेही प्रकाशन केले गेले.\nसप्टेंबर महिन्याचा अखिल भारतीय निर्देशांक 118 च्या पातळीवर असून नव्या मालिकेचे जुन्या 2001=100 या आधारभूत मालिकेत रुपांतर करण्यासाठी जोडणारा दुवा 2.88 हा आहे. निर्देशांकात करण्यात आलेल्या सुधारणा, आंतरराष्ट्रीय मानके आणि प्रमाणकांनुसार आहेत, ज्यामुळे याचे आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून तुलनात्मक विश्लेषण करणे सोपे होणार. सरकारला कोणतेही धोरण ठरवायचे असल्यास ही आकडेवारी अत्यंत महत्वाची भूमिका बज��वते.\nचालू घडामोडींवर आधारित आजची टेस्ट सोडवा \nस्पर्धा परीक्षा सराव पेपर – 57\nMPSC : आपत्तींची मानवी किंमत – संयुक्त राष्ट्र संघटनेचा अहवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/401484", "date_download": "2021-07-24T23:49:22Z", "digest": "sha1:RK5QS25KBQTZK2CV6I6UOTBX4Z2PQ4QK", "length": 2187, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२३, १ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२२:४६, १३ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSpBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: glk:کوچˇ آسیا)\n०५:२३, १ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: scn:Anatolia)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/115.249.25.252", "date_download": "2021-07-25T01:27:25Z", "digest": "sha1:DXBRQ624O2LCPX2BQP26FV4LTYLE7RYD", "length": 4644, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "115.249.25.252 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor 115.249.25.252 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n१५:०२, १२ जानेवारी २०१६ फरक इति +२८८ खटाव दुवे जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन\n१५:५०, ४ नोव्हेंबर २०१२ फरक इति +३८ उद्योग \n२२:०६, १ नोव्हेंबर २०१२ फरक इति −१४,३४७ लक्ष्मीकांत बेर्डे fans club खूणपताका: अमराठी योगदान\n०८:२७, २७ जून २०१२ फरक इति +६३९ न भीष्म पर्व fhh\n२२:१७, १९ मे २०१२ फरक इति +६,१६६ मालोजी भोसले →बालपण\n११:३४, १४ मे २०१२ फरक इति −१ कामसूत्र →भाषांतरे खूणपताका: नवीन सदस्य.\n०१:४१, २० मार्च २०१२ फरक इति −२१ पाकिस्तान 212.121.219.1 (चर्चा)यांची आवृत्ती 944449 परतवली.\n१४:५८, ४ ऑगस्ट २०११ फरक इति +३३९ न गोलघुमट नवीन पान: गोल���ुमट मध्ये एकदा ओरडल्यानंतर आपणाला सात वेळा आवाज ऐकु येतो ...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T01:02:38Z", "digest": "sha1:FB5RZ7Q45Y3DNBWJK42V3NX4ZPOVXFII", "length": 17992, "nlines": 122, "source_domain": "navprabha.com", "title": "एटीके मोहन बागानने हैदराबादला रोखले | Navprabha", "raw_content": "\nएटीके मोहन बागानने हैदराबादला रोखले\nबचाव फळीतील पश्चिम बंगालचा २७ वर्षीय खेळाडू प्रीतम कोटल याने नोंदविलेल्या इंज्युरी वेळेतील गोलाच्या जोरावर एटीके मोहन बागानने हैदराबाद एफसी संघाला २-२ असे बरोबरीत रोखत हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी वास्कोच्या टिळक मैदानावर झालेल्या सामन्यात प्रत्येकी १ गुण विभागून घेतला.\nपाचव्याच मिनिटाला रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी होऊनही हैदराबादने दोन वेळा आघाडी घेतली होती, पण भरपाई वेळेत त्यांचा निर्णायक विजय हुकला. हा निकाल त्यांच्या बाद फेरीच्या संधीसाठी प्रतिकूल ठरला.\nवास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. मध्यंतरास हैदराबादकडे एका गोलाची आघाडी होती. पाचव्याच मिनिटाला त्यांच्या चिंगलेनसाना सिंगला रेड कार्ड मिळाले. एक खेळाडू कमी होऊनही हैदराबादने त्यानंतर तीन मिनिटांत व सामन्याच्या आठव्याच मिनिटास खाते उघडले. आघाडी फळीतील स्पेनचा ३३ वर्षीय खेळाडू अरीडेन सँटाना याने हा गोल केला. मध्यंतरास हैदराबादने ही आघाडी राखली. दुसर्या सत्रात ५७व्या मिनिटाला एटीकेएमबीला आघाडी फळीतील पंजाबचा २५ वर्षीय मानवीर सिंग याने बरोबरी साधून दिली. हैदराबादला ७५व्या मिनिटाला मध्य फळीतील नेदरलँड्सचा ३० वर्षीय बदली खेळाडू रोलँड अल्बर्ग याने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हैदराबादने एक खेळाडू कमी असूनही जिद्दीने खेळ केला होता, पण भरपाई वेळेत गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या ढिलाईमुळे हैदराबादला फटका बसला.\nहैदराबादने १९ सामन्यांत दहावी बरोबरी साधली असून सहा विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २८ गुण झाले. त्यांचा एकच सामना बाकी आहे. त्यांचे चौथे स्थान कायम राहिले असले तरी पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड एफसी त्याना मागे टाकू शकलो. नॉर्थईस्टचे दोन सामने बाकी आहेत. १८ सामन्यांत २७ गुण अशी त्यांची कामगिरी आहे.\nएटीकेएमबीने १९ सामन्यांत चौथ्या बरोबरीची नोंद केली असून १२ विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ४० गुण झाले. त्यांनी मुंबई सिटीवरील आघाडी सहा गुणांनी वाढविली. मुंबई सिटीचे दोन सामने बाकी आहेत. १८ सामन्यांत ३४ गुण अशी मुंबईची कामगिरी आहे.\nहैदराबादसाठी सामन्याचा प्रारंभ धक्कादायक ठरला. पाचव्याच मिनिटाला बचावपटू चिंगलेनसाना सिंग याला रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागले. एटीकेएमबीचा मध्यरक्षक कार्ल मॅक्ह्युज याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याच्या पासवर फॉर्मातील स्ट्रायकर रॉय कृष्णा याने हेडिंग केले. हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याने हेडिंगद्वारे चेंडू रोखला, पण त्याचा बचाव अचूक नव्हता. त्यामुळे एटीकेएमबीचा स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याने चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी धावण्यास सुरवात केली. त्याने चिंगलेनसाना याला मागे टाकले. त्याचवेळी चिंगलेनसाना याने पाठीमागून ओढत त्याला पाडले. त्यामुळे रेफरी एल. अजितकुमार मैतेई यांनी चिंगलेनसानाला रेड कार्ड दाखविले.\nयानंतरही हैदराबादने दडपण घेतले नाही. एटीकेएमबीचा बचावपटू प्रीतम कोटल याने हैदराबादचा चेंडू रोखला, पण तो गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याच्याकडे मारताना त्याने ढिलाई दाखविली. याचा फायदा उठवित हैदराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याला डावीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्यावेळी एटीकेएमबीचा बचावपटू टिरी हा सुद्धा गाफील होता. सँटानाच्या असित्वाची दखल त्याने घेतली नव्हती. हे त्याच्या लक्षात आले तेव्हा उशीर झाला होता. टिरी चेंडूपाशी जाण्याआधीच सँटानाने नेटच्या दिशेने फटका मारला. त्याने ताकदवान फटका मारला होता, पण चेंडू अरींदमच्या हाताला लागून त्याच्यामागे जाऊ लागला. त्याचवेळी एटीकेएमबीचा बचावपटू शुभाशिष बोस याच्या पायाला लागून चेंडू नेटमध्ये गेला.\nएटीकेएमबीने दुसर्या सत्रात बरोबरी साधली. ५७व्या मिनिटाला हैदराबादच्या ओडेई ओनैन्डीया याचा हेडर मैदानाच्या मध्य भागी चुकला. त्यावेळी हैदराबादचा मध्यरक्षक लुईस सॅस्त्रे हा सुद्धा गाफील होता. त्यामुळे विल्यम्सने चेंडूवर ताबा मिळविला आणि मानवीरच्या साथीत चाल रचली. मानवीरने उजवीकडून मुसंडी मारली आणि शानदार फटक्यावर फि��िशींग केले. हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी गुडघ्यांत खाली वाकला, पण तो चेंडू रोखू शकला नाही. ७५व्या मिनिटाला हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्रा याने थ्रो-ईनवर चेंडू फेकला. त्यावेळी गोलक्षेत्रालगत सँटानाने वेग आणि चपळाई दाखवित हेडिंग केले. त्यामुळे निर्माण झालेल्या संधीवर अल्बर्ग फिनिशींग केले. चेंडू नेटच्या उजव्या कोपर्यात गेला तेव्हा अरींदम काहीही करू शकला नाही. अल्बर्गला ७३व्या मिनिटाला आघाडी फळीतील लिस्टन कुलासो याच्याऐवजी मैदानावर उतरविण्यात आले होते. हैदराबादचे प्रशिक्षक मॅन्युएल मार्क्वेझ यांचा हा निर्णय अचूक ठरला, ज्याचे फळ संघाला दोन मिनिटांत मिळाले.\nभरपाई वेळेत एटीकेएमबीला कॉर्नर मिळाला. डावीकडे बदली मध्यरक्षक जयेश राणे याने जवळच असलेल्या विल्यम्सकडे चेंडू सोपविला. विल्यम्सने पुन्हा दिलेल्या चेंडूवर राणेने क्रॉसशॉट मारला. त्यावेळी कट्टमनीला चेंडू नीट अडविता आला नाही. त्याचवेळी कोटलने हेडिंगवर लक्ष्य गाठले.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्���टना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nमुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-importance-of-pilgrimage-places-and-pilgrimage/", "date_download": "2021-07-24T22:35:05Z", "digest": "sha1:QYCXPA5TNTCEKGWQPDVHTET6B7NS4AUM", "length": 15317, "nlines": 337, "source_domain": "sanatanshop.com", "title": "तीर्थक्षेत्र एवं तीर्थयात्रा का महत्त्व – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / हिन्दू धर्म एवं संस्कार / पवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nतीर्थक्षेत्र एवं तीर्थयात्रा का महत्त्व\nतरति पापादिकं यस्मात्, अर्थात जो पापोंसे तारता है, उसे तीर्थ कहते हैं \nवास्तवमें तीर्थक्षेत्र केवल पापोंसे नहीं तारते, अपितु सभीसे अर्थात (भवसागरसे भी) तारते हैं इसलिए उनके महत्त्वका वर्णन युगों-युगोंसे हो रहा है \nतीर्थक्षेत्र मानवजातिका उद्धार करनेवाले परमस्थान हैं इसीलिए हिन्दू धर्म और संस्कृति में तीर्थक्षेत्र एवं तीर्थयात्रा का महत्त्वप���र्ण स्थान है \nतीर्थक्षेत्र एवं तीर्थयात्रा का महत्त्व quantity\nCategory: पवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले एवं सद्गुरु डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे\nBe the first to review “तीर्थक्षेत्र एवं तीर्थयात्रा का महत्त्व” Cancel reply\nकुम्भमेलोंमें कुछ साधुओंका पाखण्ड\nदेवनदी गंगाकी रक्षा करें \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28462", "date_download": "2021-07-25T00:41:08Z", "digest": "sha1:NPSBAWQJDCE7IEW37YAO4G63HBZ6LDO5", "length": 20476, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\n२६. पोर्तुगाल व स्पेन या देशांतील लोक पोपच्या नादीं लागले आणि धर्मवेडे बनले; व त्यामुळें पूर्वेकडील व पश्चिमेकडील देशांतील आपलें वर्चस्व गमावून बसले. हालंड देश लहान असल्यामुळें इंग्लंडशीं स्पर्धा करतां येणें त्याला शक्य नव्हतें. फ्रान्सांत राजसत्ता बोकाळत गेली; व तिला कह्यांत आणण्यासाठीं मध्यमवर्गाला मोठीच क्रान्ति करावी लागली. एवंच युरोपांतील सर्व देश मागें पडून एक इंग्लंड देश तेवढा पुढें आला.\n२७. पाश्चात्य संस्कृतीशीं आमचा संबंध इंग्रजांच्या द्वारें घडून आला, ह्यांत भवितव्यतेचा भाग फार कमी आहे. इंग्रजांनी जेव्हां हिंदुस्थानांत जिकडे तिकडे आपल्या वखारी उभारल्या, जेव्हां त्यांना उत्तरोत्तर पार्लमेंटाचें पाठबळ मिळत गेलें, आपल्या व्यापाराच्या संरक्षणासाठीं जेव्हां त्यांनी नाक्याचीं ठाणीं काबीज करून आपलें आरमा�� बळकट केलें, तेव्हांच एतद्देशीय राजेरजवाड्यांचा इतिहास माहित असलेल्या कोणी कार्ल मार्क्ससारख्या इतिहासज्ञानें भाकित केलें असतें कीं, शेंसव्वाशें वर्षाच्या आंत या सर्व राजेरजवाड्यांना जिंकून इंग्रज त्यांचे मालक होऊन बसतील\n२८. त्या वेळीं तसा कोणी इतिहासकार नव्हता. पण कार्ल मार्क्सनें व्यापारी क्रान्तीच्या पुढें सरदारी राजसत्ता टिकाव धरून राहूं शकत नाहीं, हें पूर्णपणें सिद्ध करून दाखविलें आहे. सरदारी सत्तेचा नाश मध्यमवर्गाकडून होणें, ही एक इतिहासांतली अपरिहार्य गोष्ट आहे. मध्यमवर्ग जेव्हां व्यापाराच्या साधनांवर आपला ताबा मिळवतो, तेव्हां तो सरदारांवर आपलें स्वामित्व स्थापन करण्यास समर्थ होतो. याचें उत्कृष्ट उदाहरण आमच्याच इतिहासांत सांपडतें. इंग्रज लोक सहा सात हजार मैलांवरून केवळ व्यापारासाठीं इकडे येतात, व कधीं या राजाचा तर कधीं त्या राजाचा पक्ष धरून आपणच मालक होऊन बसतात. आमचे राजे लोक ऐषआरामांत लोळत पडलेले त्यांना स्वत:ची घमेंड म्हणजे कांहीं विचारूं नका. यत्किंचित् कारणासाठीं शेजार्यांशीं लढण्याला ते तयार असावयाचे त्यांना स्वत:ची घमेंड म्हणजे कांहीं विचारूं नका. यत्किंचित् कारणासाठीं शेजार्यांशीं लढण्याला ते तयार असावयाचे त्यांच्या सैन्याला वेळेवर पगार क्वचितच मिळावयाचा. याच्या उलट इंग्रजांचें धोरण. त्यांना लढाई नको, पण व्यापार पाहिजे. लढाई करावयाचीच तर ती व्यापार संभाळण्यासाठीं. त्यांना अभिमान तर मुळींच नव्हता. मोंगलांच्या दरबारांत काय, कीं पेशव्यांच्या दरबारांत काय, त्यांची जी टवाळी व्हायची ती कांहीं पुसूं नका. टवाळी, अपमान, एवढेंच नव्हे तर चाबकाचा मार देखील त्यांनी आपला व्यापार वाढवण्यासाठीं सहन केला आहे त्यांच्या सैन्याला वेळेवर पगार क्वचितच मिळावयाचा. याच्या उलट इंग्रजांचें धोरण. त्यांना लढाई नको, पण व्यापार पाहिजे. लढाई करावयाचीच तर ती व्यापार संभाळण्यासाठीं. त्यांना अभिमान तर मुळींच नव्हता. मोंगलांच्या दरबारांत काय, कीं पेशव्यांच्या दरबारांत काय, त्यांची जी टवाळी व्हायची ती कांहीं पुसूं नका. टवाळी, अपमान, एवढेंच नव्हे तर चाबकाचा मार देखील त्यांनी आपला व्यापार वाढवण्यासाठीं सहन केला आहे१ व्यापारामुळें पैसा हातीं घोळत असल्यानें त्यांच्या सैन्याचा पगार कधींच तुंबून राहिला नाह��ं; आणि सैन्यांतहि व्यापारांतल्याप्रमाणेंच उत्तम शिस्त असल्याकारणानें आमच्या राजांचा पराभव करणें त्यांना मुळींच कठिण गेलें नाहीं.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसर��� - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/crime-of-culpable-homicide-against-the-owner-of-the-svs-company/", "date_download": "2021-07-24T23:58:51Z", "digest": "sha1:DLQMWQYSXEXOLDDIJT3MIGYU4NDRBF3U", "length": 9272, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Pune MIDC Fire | मोठी बातमी – एसव्हीएस कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा – Dainik Prabhat", "raw_content": "\nPune MIDC Fire | मोठी बातमी – एसव्हीएस कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nपुणे (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे औद्याोगिक वसाहतीतील रासायानिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nदुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधा��ा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.\nप्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ याप्रक रणाचा तपास करत आहेत.\nपिरंगुटमधील एसव्हीएस रासायनिक कंपनीत जंतुनाशकांची निर्मिती केली जाते.\nया कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत मंदा भाऊसाहेब कुलट (वय ४५), संगीता उल्हास गोंदे (वय ३६), गीता भारत दिवारकर (वय ३८), त्रिशला संभाजी जाधव (वय ३३,सर्व रा. उरवडे, ता. मुळशी), सुरेखा मनोहर तुपे (वय ४५, रा. करमोळी, ता. मुळशी),\nसुनिता राहुल साठे (वय २८, रा. भालगुडी, ता. मुळशी), अतुल लक्ष्मण साठे (वय २३, रा. भालगुडी, ता. मुळशी), सारिका चंद्रकांत कुदळे (वय ३७, रा. पवळे आळी, पिरंगुट, ता. मुळशी), धनश्री राजाराम शेलार (वय २२) संगीता अप्पा पोळेकर (वय ४२),\nमहादेवी संजय आंबारे (वय ३५, सर्व रा. पिरगुंट कॅम्प, ता. मुळशी), अर्चना व्यंकट कवडे (३३), शीतल खोपकर, मंगल बबन मरगळे, सुमन संजय ढेबे, सीमा सचिन बोराडे (वय ३०), सचिन मदन घोडके (वय २५) यांचा मृत्यू झाला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n“…म्हणून बालकांमध्ये करोनाचा गंभीर संसर्ग आढळून येईल असं मला वाटत नाही” – गुलेरियांचे ‘मोठे’ विधान\nप्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलमध्ये अडचणी; अर्थमंत्र्यांची थेट इन्फोसिस कंपनीला सूचना\nPune MIDC Fire | उरवडे रासायनिक कंपनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत…\nPune MIDC Fire | कंपनीच्या मालकाला चार दिवसांची पोलीस कोठडी\nPune MIDC Fire | ओलावलेले डोळे अन् नि:शब्द भावना\nPune MIDC Fire | आधी दैवाचा घाला नंतर लाल फितीचा\nPune MIDC Fire | कायदेशीर प्रक्रियेनंतर डीएनए चाचणी पूर्ण\nPune MIDC Fire | आग अद्याप धुमसतीच…\nPune MIDC Fire | राहुलने पत्नी सुनीताला आगीतून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले,…\nपिरंगुट – कसं बोलू अन् काय सांगू… डोळ्यासमोर खाक झाली हो…\nहा तमाशा नुसता पाहात बसायचा का\nमुळशी : राज्य अग्निप्रतिबंधक दल स्थापन करा\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\n��ोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nPune MIDC Fire | उरवडे रासायनिक कंपनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत पोहोचवा\nPune MIDC Fire | कंपनीच्या मालकाला चार दिवसांची पोलीस कोठडी\nPune MIDC Fire | ओलावलेले डोळे अन् नि:शब्द भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/important-decision-tehsildar-regarding-lockdown-indapur-289400", "date_download": "2021-07-25T00:40:43Z", "digest": "sha1:SWGWEL5SKOHLJO7YONGWFJTQHTN35W6L", "length": 8273, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इंदापुरातील लॉकडाउनबाबात तहसीलदारांचा महत्त्वाचा निर्णय", "raw_content": "\nबारामती व तालुक्यातील भिगवण स्टेशन येथे 1 कोरोना रुग्ण सापडल्यामुळे आपण डेंजर झोनमध्ये आहोत.\nइंदापुरातील लॉकडाउनबाबात तहसीलदारांचा महत्त्वाचा निर्णय\nइंदापूर (पुणे) : इंदापूर शहरात सुदैवाने एकही कोरोना रुग्ण आढळला नसला, तरी शासन निर्णयाप्रमाणे इंदापुरात 17 मेपर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी संयमबाळगत शासकीय सूचनांचे पालन करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले.\nघराबाहेर पडू नका, या अॅपवर करा खरेदी\nइंदापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार मेटकरी यांची भेट घेऊन शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते 2 या कालावधीत रोज किंवा एकदिवसाआड सुरू ठेवण्याची मागणी केली. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.\nया वेळी सोनाली मेटकरी म्हणाल्या, \"\"आपण पुणे जिल्ह्यात येत असून पुणे, बारामती व तालुक्यातील भिगवण स्टेशन येथे 1 कोरोना रुग्ण सापडल्यामुळे आपण डेंजर झोनमध्ये आहोत. काही ठिकाणी विलगीकरण झाल्यानंतर 20 व्या दिवशी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे संचारबंदी संपेपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी चांगले काम केले असून, शेवटच्या 10 दिवसांसाठी आपण सजग राहणे गरजेचे आहे.''\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nया वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, इंदापूर जैन सोशल क्लबचे संस्थापक नरेंद गांधी सराफ, नामदेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गानबोटे, संतोष भागवत, बंडू बोत्रे, संतोष ढोले आदींनी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. या वेळी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मिलिंद दोशी, संजय जवंजाळ, पारसमल बागरेचा, इंदापूर रोटरी क्लब अध्यक्ष राकेश गानबोटे, श्रीनिवास बानकर, हरिदास गुजराती, राजेश जवंजाळ, भावेश ओसवाल आदी उपस्थित होते.\nदरम्यान, शासनाने दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्यांना तातडीने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विठ्ठलराव ननवरे यांनी केली. तर व्यापारीसुद्धा जीएसटी भरतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना शासनाने सवलत द्यावी, अशी मागणी मुकुंद शहा यांनी केली. त्यावेळी बैठकीत हशा पिकला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/womens-corner/first-and-foremost-pregnancy-and-childbirth-should-be-easy-255232", "date_download": "2021-07-25T00:54:09Z", "digest": "sha1:MUDJXNKKREI5QSLHPWKWOSIDFCCWWF7G", "length": 8032, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : वुमन हेल्थ : गर्भधारणा आणि प्रसूती सुलभ असाव्यात म्हणून सगळ्यात महत्त्वाचे", "raw_content": "\n1) सकस आणि चांगला आहार, नियमित व्यायाम\n2) वजन आटोक्यात ठेवणे, मानसिक ताण न घेणे\n3) व्यसनांपासून दूर राहणे, स्वतःची प्रजननक्षमता जाणून घेणे\n4) वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे न घेणे\nया सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्यास गर्भधारणा, प्रसूती, बाळंतपण या सगळ्या पायऱ्या तुम्ही आनंदाने आणि निरोगीपणे पार करू शकाल.\nVideo : वुमन हेल्थ : गर्भधारणा आणि प्रसूती सुलभ असाव्यात म्हणून सगळ्यात महत्त्वाचे\nडॉ. ममता दिघे, स्त्रीरोगतज्ज्ञ\nप्रवासाला जाताना आपल्या अवतीभोवती दिसणारी हिरवीगार शेती, डुलणारी कणसे पाहून मन प्रसन्न होते. मात्र, चांगले पीक यायला जमीन सकस असावी लागते, याचा विचार आपण केला आहे का तिची योग्य वेळी मशागत करावी लागते, तरच चांगले बीज अंकुरते आणि सकस पीक येते. शरीराचे अगदी जमिनीसारखेच आहे. निरोगी आणि तणावशून्य गर्भधारणा, गर्भावस्था, प्रसूती आणि बाळंतपण हवे असल्यास त्याची तयारी गर्भ राहायच्या आधी करून उपयोग नाही. वयात आल्यापासूनच काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास स्त्रियांचे स्वास्थ्य चांगले राहते आणि त्या पुढील गर्भावस्था पेलायला सक्षम असतात.\nगर्भधारणा आणि प्रसूती सुलभ असाव्यात म्हणून सगळ्यात महत्त्वाचे असते कायम सकस आणि योग्य आहा�� घेणे. फळे, पालेभाज्या, प्रथिने मिळतील असे खाणे जाणीवपूर्वक आणि योग्य प्रमाणात खाणे अतिशय महत्त्वाचे आहे. चांगल्या आहाराबरोबरच फॉलिक ॲसिड घेणेही लाभदायक ठरू शकते. याचबरोबर नियमित व्यायाम करणेही अतिशय आवश्यक आहे. वजन आटोक्यात असले की, आरोग्य चांगले राहते आणि पुढील शारीरिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलता येतात. वजन अनियंत्रित असल्यास पाळी नीट न येणे, ‘पीसीओडी’सारख्या समस्या मागे लागतात. त्यातून पुढील गुंतागुंत वाढत जाते. आहार आणि विहार या दोन्हीबरोबरच स्वतःची प्रजननक्षमता जाणणे, आनुवंशिक मुद्दे लक्षात घेऊन उपाययोजना करणे, वेळेवर लसीकरण करून घेणे, विचार न करता कोणतीही औषधे न घेणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे स्ट्रेस न घेणे. त्यामुळे त्या बाजूला ठेवायला शिकणे तब्येतीसाठी खूप गरजेचे असते. धूम्रपान, मद्यपान यांसारख्या व्यसनापासून लांब राहणे उत्तम. गर्भधारणेचा विचार करण्याच्या खूप पूर्वीपासून आपले शरीर त्यासाठी आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी पुढील पथ्ये नक्की पाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/6953", "date_download": "2021-07-25T01:00:02Z", "digest": "sha1:LVU4KYTZD5PNE6LRJJRKHIPGC6FCYJGV", "length": 17783, "nlines": 181, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "प्रवाशांची गैरसोय पत्रकार समितीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्��पटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमर���न एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome मराठवाडा प्रवाशांची गैरसोय पत्रकार समितीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन\nप्रवाशांची गैरसोय पत्रकार समितीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन\nपरभणी / पाथरी , दि. ०६ :- पाथरी आगारातुन सोडण्यात येणार्या लांबपल्ल्याच्या गाड्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसण्याची वेळ येत आहे .\nहि प्रवाशाची होणारी गेरसोय तात्काळ थांबुन वेळेवर ST बसेस उपलब्ध करुन देयाचे असे मागणीचे निवेदन पञकार संरक्षण समिती कडुन दिंनाक 06/03/2020 शुक्रवार रोजी पाथरी हे तालुकेचे शहर असुन परभणी औरंगाबाद पुणे लातुर सोलापुर भिंवडी बिड आदी ठिकाणी जाणारी या व येणारीया प्रवाशांची मोठी गर्दीअसते वुध्द व जेष्ट नागरीकाना प्रवासाची होणारी गैर सोय तात्काळ थांबवावी व आगार व्यस्थापकानी वेळे वर बसेस उपलब्ध करोन देण्यात यावि म्हणुन पञकार संरक्षण समिती पाथरी कडुन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाअध्यक्ष अहमद अन्सारी , जिल्हासचिव शेख अजहर , हदगावकर , मोहन जोशी , ईफतेखार बेलदार , सोपान मुधावणे , अलताफ अन्सारी , किरण घुभरे , अॅड शेख समीर , अॅड तारेख अन्सारी , सलिम फेरोज अन्सारी इत्यादि उपस्थित होते.\nPrevious articleकोरपनाची रुनाली गायणार आकाशवाणीवर\nNext articleपाचोरा नगरपरिषदेची प्लॅस्टीक बंदी बाबत व्यापा-यांसोबत बैठक संपन्न…\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) ��ांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=16056", "date_download": "2021-07-24T23:26:04Z", "digest": "sha1:6V7DKHLXMBHD2M43IAMQQAULULRY2WE2", "length": 18866, "nlines": 142, "source_domain": "rajtantra.com", "title": "नागझरीला किती उध्वस्त करणार? महसूल ” अधिकारी ” म्हणजे ” विनोद “ | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking नागझरीला किती उध्वस्त करणार महसूल ” अधिकारी ” म्हणजे ” विनोद “\nनागझरीला किती उध्वस्त करणार महसूल ” अधिकारी ” म्हणजे ” विनोद “\nसंजीव जोशी - संपादक [email protected]\nदि. 28 फेब्रुवारी (संजीव जोशी) : पालघर तालुक्यातील नागझरीला कोणी वाली आहे का सर्वच शासकीय यंत्रणांचे अस्तित्व हे केवळ भ्रष्ट्राचारापुरते दिसते आहे. डोंगरच्या डोंगर उध्वस्त झाले आहेत. उत्खननामुळे खोल दऱ्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते देखील पोखरले गेले आहेत. कुठल्याही अटी शर्तींचे पालन होत नाही. खदाण माफियांवर कोणाचेही नियंत्रण नाही. या सर्वांवर लक्ष ठेवणे अपेक्षीत असणारे महसूल, पोलीस, पर्यावरण विभागाचे डोळे मिटून दुर्लक्ष करणारे अधिकारी म्हणजे विनोद ठरले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनीच एकदा नागझरीचा दौरा करुन आपल्या माखलेल्या अधिकाऱ्यांना धूऊन काढावे अशी जन���ेची अपेक्षा आहे.\nयेथील सिलींगच्या जमिनींबाबत तर मनमानी पणाचा कहर झालेला निदर्शनास येत आहे. सिलींगच्या जमिनींचे सर्व नियम धाब्यांवर बसवून वाटप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. नागझरी काही तलाठी हे दीर्घकाळ ठिय्या ठोकून असतात. वर्षानुवर्षे तलाठ्यांची बदलीच होत नाही. येथील तलाठी म्हणजे जणू वतनदारी पद्धतच आहे. शशी पाटील नावाच्या तलाठ्याने येथे वर्षानुवर्षे वतनदारी केली. आता संजय चुरी नावाचा तलाठी 7 वर्षांपासून वतनदारी सांभाळत आहे. त्याची बदली दोन वेळा रद्द झाली आहे. यावरुन नागझरीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांची गुंतागुंत देखील लक्षात येते.\nमहसूल विभाग गौण खनिज उत्खननाची परवानगी देताना पृष्ठभागापासून 6 मीटरपेक्षा अधिक खोल खणू नये अशी पहिल्या क्रमांकाची अट असते. नागझरीमध्ये कोणालाही 30 मीटर पेक्षा कमी खोदकाम केलेली खदाण शोधूनही सापडणार नाही.\n9 क्रमांकाच्या अटीमध्ये कोणतेही सार्वजनिक रस्ते, इमारती किंवा नद्या, नाले, जलाशय इत्यादीपासून 50 मीटर अंतराच्या आत उत्खनन करता येणार नाही अशी अट असते. नागझरीत तुम्हाला काहीही सोडलेले दिसणार नाही. रस्ते पूर्णत: क्षतीग्रस्त झालेले आहेत व ते केव्हाही खदाणीत कोसळतील अशी परिस्थिती आहे.\nअशा स्वरुपाच्या 31 अटी उत्खनन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवान्यात टाकल्या जातात. ह्या अटी परवाना देणारे अधिकारी तरी वाचतात किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.\nहे हि वाचा… बोईसर: ओस्तवाल बिल्डर्सचा F.S.I. घोटाळा; भ्रष्ट्राचाराने उभे रहात आहेत मजले\nनागझरी येथे महाराष्ट्र शेत जमीन (धारण) कमाल मर्यादा कायद्यातील (सिलींग) तरतुदींप्रमाणे जादा ठरल्यामुळे शासनजमा झालेल्या जमिनी आहेत. आता होत्या असे म्हणावे लागेल. ह्या जमिनी वतनदार तलाठ्यांनी संगनमताने व मनमर्जीने प्रकरणे बनवून वाटप करुन घेतल्या आहेत. अर्थात त्या तहसिलदारांच्या आदेशाने वाटप झाल्या आहेत. ज्यांनी कधी जमीन कसली नाही व जागाही माहिती नाही, अशा लोकांना जमिनींचे वाटप करण्यात आले. अशीच एक व्ही. एन. शहा ह्या अंधेरी च्या व्यक्तीची नागझरी येथील गट क्र. 150 ची जमीन सिलींग कायद्यान्वये शासन जमा झाली होती. 2002 साली ही व अन्य जमीन 70 स्थानिकांना विभागून वाटप करण्यात आली. ह्या शासकीय जमिनीवर यापूर्वी असलेला डोंगर तर उध्वस्त झालेला आहेच. त्या शिवाय जागेवर जवळपास 100 ���ुटांपेक्षाही जास्त खोलवर खोदकाम झाले आहे. नागझरीतील खदाण माफिया स्वतःच्या जागेचा 7/12 जोडून उत्खननाच्या परवानग्या मिळवतात. मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाशी संगनमत करुन आदिवासींच्या व शासकीय जमिनीतून उत्खनन करतात. नागझरीचे माजी सरपंच अनिल वसंत अधिकारी यांच्या पत्नीच्या नावे गट क्र. 150 या शासकीय जमिनीतील 60 गुंठे जागा शासनाने नवीन शर्तीवर दिली होती. कागदोपत्री ह्या जमिनीवर अनिल यांच्या पत्नीचा कब्जा असल्याचे व ती जमीन कसत असल्याने शासनाने मंजूर केल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात अनिल हे शासनाने दिलेली जमीन शोधत होते. हा शोध सप्टेंबर 2020 मध्ये संपला. अनिल यांना सदरील जमिनीवर मोठी दगडखाण असल्याचे निदर्शानास आले. त्यांना वाटप होण्यापूर्वी ही जमीन सरकारी होती. मग येथे उत्खनन झालेच कसे असा प्रश्न अनिल यांना पडला व त्यांनी याबाबत तहसिलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. पालघरचे तहसिलदार सुनील शिंदे यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतर त्वरीत येथील उत्खननास स्थगिती दिली. ही जमीन अनिल यांना मिळणे दूरच राहिले, जागा नविन शर्तीची असल्यामुळे व ती शेतीला न वापरता दगड उत्खननासाठी वापरल्याने त्यांच्यावरच जमीन शासनजमा करण्याची कारवाई सुरु झाली. अनिल अधिकारी यांना 2002 मध्ये शासनाने दिलेली जमीन सुस्थितित न मिळता त्यावरील बेकायदेशीर उत्खननाकडे शासनाचे लक्ष वेधल्याची शिक्षा त्यांना मिळाली.\nएकीकडे तहसिलदार यांनी उत्खननास स्थगिती दिलेली असताना त्यांचे वरिष्ठ असलेल्या प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर यांनी पुढील दोनच दिवसांत नव्याने परवानगी दिली. अरुण अधिकारी यांनी गट क्र. 151 मध्ये परवानगी मागितली व त्यांना प्रांताधिकारी तोरस्कर यांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांना 500 ब्रास उत्खननाची परवानगी दिली. प्रत्यक्ष उत्खनन गट क्र. 150 वरच सुरु राहिले. अजूनही ते अविरतच चालू असेल. तलाठी, महसूल अधिकारी यांनी काय बघून अहवाल सादर केले आणि प्रांताधिकारी यांनी तहसिलदारांच्या स्थगितीकडे का दुर्लक्ष केले, या प्रश्नांची उत्तरे जमले तर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळच देऊ शकतील.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleबोईसर: ओस्तवाल बिल्डर्सचा F.S.I. घोटाळा; भ्रष्ट्राचाराने उभे रहात आहेत मजले\nNext articleग्रामसेवक मनोज इंगळेने 66 लाख रोखीने काढले- अनेक आरोपांनंतरही कारवाईपासून अभय\nसंजीव जोशी - संपादक [email protected]\nडहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या...\nभावेश बटूकभाई देसाई आत्महत्या प्रकरणी : पत्नीसह एकास अटक\nजव्हार : आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते रक्तपेढी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन\nपालघर जिल्ह्यात निर्बंध शिथिल; सलून / लॉंड्री सेवा सुरु\nडहाणूत एका दिवसांत 15 कोरोना पॉझिटीव्ह\nज्येष्ठ पत्रकार अशोक चुरी यांचे निधन\nबोईसर स्फोट: 1 बळी, 4 जखमी\nआदिवासी विकासात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार शरद पाटील यांची फौजदारी कारवाईची मागणी\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\n16 नोव्हेंबर पासून धार्मिक स्थळे खुली\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/9000-new-patients-in-the-state-455-corona-affected-in-a-day-in-mumba-nrvk-157681/", "date_download": "2021-07-25T00:54:05Z", "digest": "sha1:5AKH4QQN4IVOYRD54ZUSIQNFJXIQOIXN", "length": 15817, "nlines": 205, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "9,000 new patients in the state; 455 corona affected in a day in Mumba nrvk | राज्यात ९,००० नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ४५५ कोरोना बाधित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nराज्यातील रुग्णसंख्येत वाढ राज्यात ९,००० नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ४५५ कोरोना बाधित\nराज्यात काल १८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५४,८१,२५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,१४,१९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६७,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nमुंबई : रविवारी राज्यात ९,००० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,१४,१९० झाली आहे. रविवारी ५,७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०३,४८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nदरम्यान राज्यात काल १८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५४,८१,२५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,१४,१९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६७,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nमुंबईत दिवसभरात ४५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बा��ित रुग्णांची संख्या ७३११५८ एवढी झाली आहे. तर १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५७०२ मृत्यूची नोंद करण्यात आली.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्यो��िरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/8736", "date_download": "2021-07-25T00:59:44Z", "digest": "sha1:PIQ7MOPIHNEGKIT4WXS5MP7SFMWVZART", "length": 25082, "nlines": 187, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "नागरीकांनी बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी जावू नये – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे जळगाव | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण��यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome जळगाव नागरीकांनी बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी जावू नये – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे...\nनागरीकांनी बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी जावू नये – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे जळगाव\nजळगाव – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी सकाळच्यावेळी नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत बाजार समितीतून नागरीकांना किरकोळ भाजीपाला मिळणार नसल्याने त्यांनी बाजार समितीत जाऊ नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.\nजळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी क��र्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीतील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बाजार समितीचे सभापती कैलास बोरसे, सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलभ रोहण, महानगरपालिका आयुक्त् सुशील कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.\nकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशभरात\tलॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत सकाळच्यावेळी नागरीक किरकोळ भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा उद्देश सफल होण्यात अडचणी निर्माण होत आहे. नागरीकांना जीवनाश्यक वस्तु, भाजीपाला, फळे त्यांचा परिसरातच उपलब्ध होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. असे असूनही जे नागरीक बाजार समितीत किरकोळ खरेदीसाठी जातील. त्यांची वाहने अडविण्यात येईल. तसेच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. त्याचबरोबर बाजार समितीती अधिकृत हमाल कामावर आले पाहिजे यासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा. तसेच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था बाजार समितीने करावी. बाजार समितीत दुचाकी वाहने येणार नाही याची काळजी घ्यावी. महानगरपालिका क्षेत्रात भाजीपाला व फळविक्रेत्यांनी त्यांना नेमूण दिलेल्या वॉर्डात विक्री करावी.\nदुपारी 12 ते 5 यावेळेतच माल उतरविण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय\nशहरातील दाणा बाजार परिसरात नागरीकांची होणारी गर्दी लक्षात घेता यावर उपाय म्हणून दाणा बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांची वाहने दुपारी 12 ते 5 यावेळेतच आपला माल उतरवतील असा महत्वपूर्ण निर्णस आज व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. दाणा बाजारात होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले असता व्यापारी असोसिएशनने निर्णय घेतला. त्याचबरोबर घाऊक व्यापाऱ्यांनी नागरीकांना माल न विकता तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकावा. तसेच किरकोळ व घाऊक विक्रीच्या दुकानांची वेळ वेगवेगळी असावी आदि विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेण्यासाठी येणाऱ्या रिक्षा रस्त्यावर उभ्या राहणार नाहीत. दाणा बाजारात अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासनही व्यापाऱ्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीस भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सुचना केल्यात. यावेळी त्यांच्या समवेत सहायक पोलीस अधिक्षक नीलभ रोहण, महापालिका आयुक्त सुशील कुलकर्णी आदि उपस्थित होते.\nनागरीकांनी गर्दी टाळण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन\nजगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. परंतु नागरीकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. अशा बिकट परिस्थितीत नागरीकांनी संयम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. अनावश्यक वस्तुंची खरेदी टाळली पाहिजे. विनाकारण प्रवास करु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आपण यशस्वी होवू. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्हावासियांना केले आहे.\nPrevious articleदेगलूर येथे आढवडी बाजार भरवुन कलम १४४ ला दाखविले केराची टोपली\nNext articleइस्लामिक यूथ फेडरेशन तर्फे अन्य धान्य घरपोच सेवा\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाण���त शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T00:32:56Z", "digest": "sha1:VYGNDEYJNTIBNQQVHUD7WJSXCLXMI4AO", "length": 2766, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ललितपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.\nहा लेख ललितपूर जिल्ह्याविषयी आहे. ललितपूर शहराविषयीचा लेख येथे आहे.\nललितपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र ललितपूर येथे आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आ���े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/two-friends-made-device-called-paribhraman-371100", "date_download": "2021-07-25T00:35:01Z", "digest": "sha1:TAQ2FJCLVCOP45QJJWEOW2U6CZKSBFXR", "length": 10715, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'", "raw_content": "\nमित्राच्या अपघाताने शुभम कानिरे आणि अभिजित खडाखडी हे दोन मित्र प्रचंड हळहळले. मात्र त्यांनतर या दोघांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या दोघांनी मिळून एक यंत्र तयार केलं आहे.\nमोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'\nनागपूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण लहान गोष्टींसाठीही मोबाईलवर अवलंबून आहे. पैशांची देवाण -घेवाण करण्यापासून तर थेट कोणाचा पत्ता शोधण्यापर्यंत आपण गुगलचा वापर करतो. शहरात कुठलाही पत्ता शोधायचा असेल तर लोकं मोबाईलमध्ये असलेल्या 'मॅप' चा उपयोग करतात. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना किंवा कुरिअर सर्व्हिस देणाऱ्या लोकांना हमखास या मॅपमुळे त्यांच्या पत्त्यावर जाण्यास मदत होते. मात्र या मॅपमध्ये पत्ता शोधण्यासाठी सतत मोबाईलकडे लक्ष ठेवणं किंवा कानात इअरफोनच्या साहाय्याने रस्ता ऐकून पत्ता शोधावा लागतो. असाच एकावेळी पत्ता शोधताना तीन मित्रांपैकी एकाचा अपघात झाला. मात्र असा अपघात कोणाचाही होऊ नये म्हणून दोन मित्रांनी तयार केलं 'परिभ्रमण'.\nमित्राच्या अपघाताने शुभम कानिरे आणि अभिजित खडाखडी हे दोन मित्र प्रचंड हळहळले. मात्र त्यांनतर या दोघांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या दोघांनी मिळून एक यंत्र तयार केलं आहे. हे यंत्र गाडीमध्ये बसवल्यामुळे कुठलाही पत्ता शोधण्यास वाहन चालकाला मदत होणार आहे. या दोन तरुणांनी यंत्राचं नाव 'परिभ्रमण' असं ठेवलं आहे. आपल्या मित्राचा अपघात झाला तसा कोणाचाही होऊ नये म्हणून हे यंत्र तयार केल्याचं त्यांनी सांगितलंय.\nसविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय\nकाय हे परिभ्रमण :\nशुभम आणि अभिजीतने परिभ्रमण हे यंत्र बनवले आहे.\nहे यंत्र ७० सेंटीमीटरचे असून वायरलेस आहे.\nहे यंत्र वाहनाच्या सीटखाली बसवता येऊ शकते.\nया यंत्राला स्पिकर्स कनेक्क्ट असणार आहे.\nहे स्पिकर्स गाडीच्या मीटरजवळ लावता येणार आहेत.\nया यंत्राला माईकही कनेक्ट करता येणार ���हे.\nएकदा हे यंत्र वाहनावर बसवले की चालकाला हवा तो पत्ता याद्वारे शोधता येणार आहे.. यासाठी चालकाला फोन या यंत्राला वायफायच्या माध्यमातून जोडावा लागणार आहे. यानंतर हे यंत्र स्पिकर्सच्या माध्यमातून चालकाला पत्ता सांगणार आहे. त्यामुळे चालकाला वारंवार स्क्रीनकडे बघण्याची गरज नसणार आहे. असे झाल्यास चालकाचे संपूर्ण लक्ष वाहन चालवण्यावर राहील आणि लोकांचा जीव वाचेल असे शुभम आणि अभिजतचे म्हणणे आहे.\nहे यंत्र बनवण्यासाठी शुभम आणि अभिजीतला अवघ्या पाचशे रुपयांचा खर्च आला आहे. यात वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी स्वस्त असल्यामुळे या यंत्राची किंमत कमी आहे. त्यामुळे हे यंत्र सर्वसामान्यांनाही आपल्या वाहनात लावता येणार आहे.\nहेही वाचा - घरी सरणाची तयारी अन् मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप\nभविष्यात या यंत्रामध्ये अपडेट करून अँटीथेफ्ट म्हणजेच चोरांपासून वाहनाला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा बसवण्याचा मानस शुभम आणि अभिजीतचा आहे. तसंच यात सिमकार्ड बसवून याद्वारे फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करण्याची इच्छा या दोघांची आहे. त्याचप्रमाणे भविष्यात या यंत्राचे स्वतः उत्पादन करून विकण्याची इच्छाही या दोघांची आहे. एकूणच काय तर हे यंत्र तयार करण्यामागचे उदिष्ष्ट पैसे कमवणे हे नसून लोकांचा जीव वाचवणे आणि लोकांना त्यांच्या पत्त्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणे हे आहे. यामुळे अभिजित आणि शुभम या दोघांवरही सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/governor-koshyari-boarded-a-government-plane-to-dehradun-15-minutes-later-the-pilot-said-the-flight-was-not-allowed-by-the-state-government-128221679.html", "date_download": "2021-07-25T00:44:04Z", "digest": "sha1:SIHYDSQFVW4OHLFIG2DM3C3AZA6OWPPC", "length": 14099, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Governor Koshyari boarded a government plane to Dehradun, 15 minutes later the pilot said the flight was not allowed by the state government. | डेहराडूनला जाण्यासाठी राज्यपाल कोश्यारी शासकीय विमानात बसले, 15 मिनिटांनंतर पायलटने सांगितले- उड्डाणास राज्य सरकारची परवानगी नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nठाकरेंची ‘होश्यारी’:डेहराडूनला जाण्यासाठी राज्यपाल कोश्यारी शासकीय विमानात बसले, 15 मिनिटांनंतर पायलटने सांगितले- उड्डाणास राज्य सरकारची परवानगी नाही\n‘सही रे सही’नाट्याची अशी लिहिली गेली स्क्��िप्ट ..\nराज्य सरकारच्या शासकीय विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ऐनवेळी खासगी विमानाने डेहराडूनला प्रवास करावा लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. राज्यपालांना शासकीय विमान नाकारल्याची ही पहिलीच घटना असून या मानापमान नाट्याने राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील संघर्ष अधिक टोकाला गेला आहे.\nराज्यपाल कोश्यारी आणि त्यांचे कार्यालयीन कर्मचारी सकाळी १० वाजता उत्तराखंड राज्यातील मसुरी येथे जाणार होते. त्यासाठी राज्यपाल मुंबई विमानतळावर १० वाजता पोहोचले. शासकीय विमानात बसले तेव्हा त्यांना उड्डाणाची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. परवानगी का नाही, त्याचे कारण मात्र सांगण्यात आले नाही. त्यानंतर राज्यपालांनी खासगी विमानाचे तिकीट बुक केले आणि दोन तासांनी म्हणजे १२.१५ वाजेच्या विमानाने ते डेहराडूनला रवाना झाले. राजकीय क्षेत्रातील या अभूतपूर्व घडामोडीनंतर आघाडी सरकार आणि भाजप आमने-सामने आले आहेत. दरम्यान, दुपारी मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण देताना राजभवन सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगून विमाननाट्याचे खापर राजभवनावरच फोडले.\nमुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक परवानगी नाकारली : फडणवीस : राज्यपालांना राज्य सरकारचे विमान वापरायचे असल्यास सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवावे लागते. नंतर परवानगी मिळते. अशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम सामान्य प्रशासनाला गेला होता. मुख्य सचिवांना माहिती होती, फाइल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. पण राज्यपाल विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नाही. एवढे अहंकारी सरकार कधीही पाहिले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nखासगी कामासाठी सरकारी विमानास परवानगी नाही : शिवसेनेचा पलटवार : राज्यपालांचा अपमान करणारे कोणतेही काम मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारने केलेले नाही. खासगी कामासाठी सरकारी विमान वापरण्याबाबत नियम आहेत. उद्धव ठाकरेंच्या जागी कोणीही मुख्यमंत्री असते तरी त्यांनी तेच केले असते. नियमाचे पालन करणे हा अहंकार नाही, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले.\nराजभवन सचिवालयाचीच चूक; अधिकाऱ्यावर कारवाई करा : ठाकरे\nराजभवनाने विमानासाठी राज्य शासनास विनंती केली हो��ी. यानुसार बुधवारी विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप मुख्यमंत्री सचिवालयातून दिला होता. राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपालांना शासकीय विमानाने जाता आले नाही. याप्रकरणी राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.\nलॉकडाऊन काळात धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून शिवसेना ‘हिंदुत्व’ विसरली का अशी खोचक टिप्पणी केली होती. यावर ठाकरे यांनी तत्काळ प्रत्युत्तर देत घटनात्मक पदावर बसलेल्या राज्यपालांना संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ची आठवण करून दिली होती.\n‘सही रे सही’नाट्याची अशी लिहिली गेली स्क्रिप्ट ..\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रस्तावावर सही करण्यास विलंब करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोंडीत पकडण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातूनच ‘तांत्रिक’ कारण पुढे करण्याचे आधीच ठरले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून आर्जव करावे यासाठीच हा खास प्लॅन होता. अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याची मुख्यमंत्री कार्यालयातून पद्धतशीरपणे आखणी करण्यात आली, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.\nराज्यपाल हवाई मार्गाने प्रवास करू इच्छित असल्यास राजभवन कार्यालय सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून विमानाची मागणी करते. त्यानुसार विमान आरक्षित झाल्यावर एअर ट्रॅफिक कंट्रोलर उड्डाणासाठी वेळ आणि दिशा ठरवून देतो व राज्यपालांबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एक यादी बनवली जाते. या यादीनुसार विमानाचा ‘फ्लाइट प्लॅन’ तयार होतो तसेच विमानातील कर्मचारी आणि वैमानिक यांची नावे निश्चित करून ती राजभवनला कळवली जातात. विमानाचे आरक्षण झाल्यानंतरच राजशिष्टाचारानुसार राज्यपाल राजभवन सोडतात. राज्यपाल विमानतळावर पोहोचल्यावर ‘फ्लाइट प्लॅन’नुसार विमान ‘फ्लाइट बे’ वर येते. त्यानंतर या विमानाच्या उड्डाणासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलर निर्देश देतात. गुरुवारी सकाळी राज्यपाल विमानात बसल्यानंतर वैमानिकाने उड्डाण करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर कॅप्टनने तांत्रिक कारण देऊन राज्यपालांना पायउतार व्हायला भाग पाडले. दरम्यान, राज्य सरकारने जर परवानगी दिली नव्हती तर विमान ‘बे’ वर लागलेच कसे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरने परवानगी न देताच विमानाचे दरवाजे कसे उघडले गेले\n२ फेब्रुवारी रोजीच मागीतली परवानगी; राजभवनाचे निवेदन\nराज्यपाल कोश्यारी यांच्या उत्तराखंड दौऱ्यासाठी शासकीय विमान वापरास परवानगी मिळावी म्हणून २ फेब्रुवारी रोजीच महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही कळवण्यात आले होते. त्यानुसार राज्यपाल विमानतळावर पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, माननीय राज्यपालांना सांगण्यात आले की, शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Pushkar_Pande", "date_download": "2021-07-25T01:23:53Z", "digest": "sha1:PXT34K4ZJCT4Z66K2MW7GKBAPQ742GZ5", "length": 4072, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Pushkar Pande - विकिपीडिया", "raw_content": "\nमी विकिपीडियावरील एक वैदर्भीय सदस्य. मला इतिहास तसेच खगोलशास्त्र व पुरातत्त्वशास्त्र यांची आवड आहे. गणित विषयातही मला रूची आहे. विकिपीडियावर यासंबंधी कोणतीही अडचण आल्यास आपण मला विचारू शकता. मी सदैव त्याचे स्वागतच करेल.\nही व्यक्ती विदर्भात राहते\nहे सदस्य [[वर्हाडी बोलीभाषा भाषा|वर्हाडी बोलीभाषा]] बोलू शकतात.\n२००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०२१ रोजी १५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28466", "date_download": "2021-07-25T00:47:23Z", "digest": "sha1:4MBVP3WMHIE6WJTBGJQ52RSUHKSHVIIM", "length": 22957, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\n३९. दक्षिण आफ्रिकेंत निग्रो लोक पुष्कळ आहेत. परंतु त्यांना फारशी बुद्धि नसल्यामुळें त्यांच्याकडून काम उत्तम रीतीनें पार पडत नव्हतें. यासाठीं तेथील इंग्रजी वसाहतवाल्यांनी मुदतीच्या करारानें इकडून पुष्कळ मजूर नेण्याचा सपाटा चालविला. त्या वेळीं राष्ट्रीय सभेची स्थापना झाली नसल्याकारणानें या वसाहतवाल्यांविरुध्द नुसती तक्रार देखील करण्याला कोणी हिंदी गृहस्थ पुढें आला नाहीं. त्याचा परिणाम असा झाला कीं, आफ्रिकेंत बरेच हिंदी मजूर गोळा झाले. पांच दहा वर्षांचा करार संपल्यावर त्यांपैकीं कांहीं जण लहान सहान व्यापार आणि शेती करून तिकडेच स्थायी झाले.\n४०. एका मुसलमान व्यापार्याचा खटला चालवण्यासाठीं प्रथमत: गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले; व पुढें तेथेंच त्यांनी आपला वकीलीचा धंदा चालू ठेवला. ‘जे कां रंजले गांजले | त्यांसि म्हणें जो आपुले तोचि साधु ओळखावा ’ ह्या उक्तींत गोवलेला उदारपणा गांधीजींच्या अंगीं स्वाभाविकपणें असल्याकारणानें आपल्या निकृष्ट देशबांधवांचीं दु:खें त्यांना असह्य वाटूं लागलीं; व त्यांचा प्रतिकार करण्याला सत्याग्रहाच्या मार्गानें ते पुढें सरसावले.\n४१. गांधीजींच्या दक्षिण अफ्रिकेंतील सत्याग्रहाला यश आलें कीं नाहीं, या वादांत शिरण्याचें मुळींच कारण नाहीं. सर्वांना एवढें कबूल कराव लागेल कीं, राजकीय लढ्यांत सत्याग्रहाचा प्रवेश प्रथमत: गांधीजींनीच केला. त्यांच्या पूर्वी कौंट तॉलस्तॉय यांनी सत्याग्रहाची कल्पना विशद रीतीनें आपल्या ग्रंथांतून लोकांसमोर मांडलीच होती. परंतु ती गांधीजींशिवाय दुसर्या कोणालाहि व्यवहार्य वाटली नाहीं. गांधीजींनी तॉलस्तॉय यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन, ती व्यवहार्य आहे, असें सिद्ध करून दाखवलें आहे.\n४२. महायुद्धाला सुरुवात झाल्यावर गांधीजी स्वदेशीं परत आले. ‘सत्याग्रहाचा प्रयोग दक्षिण आफ्रिकेपुरता करून हिंदी लोकांचें दास्यविमोचन होणार नाहीं; हिंदुस्थानभर सत्याग्रह सुरू केला तरच हिंदुस्थानला स्वराज्य मिळेल व तेणेंकरून हिंदुस्थानची वसाहतींत आणि इतर राष्ट्रांत इभ्रत वाढेल,’ अशी त्यांची समजूत होणें साहजिक होतें. पण येथें आल्यावर सत्याग्रह सुरू करण्यास त्यांना बर्याच अडचणी दिसून आल्या, व कांहीं काळपर्यंत सर्व राजकीय वातावरणाचें नीट निरीक्षण करून मग प्रसंगानुसार सत्याग्रह सुरू करणें योग्य वाटल��ं.\n४३. सत्याग्रहाच्या कामीं मुख्य अडचण म्हटली म्हणजे हिंदुमुसलमानांची बेकी. १९१६ सालीं लखनौ येथें हिंदुमुसलमानांमध्ये कौन्सिलमधील जागांसंबंधानें तडजोड झाली. त्यामुळें हिंदुमुसलमानांच्या सख्याची आशा वाटूं लागली. महायुद्ध संपल्यानंतर तिकडे ग्रीक लोकांनी स्मर्नामध्यें शिरून तुर्क लोकांशीं युद्धाला सुरुवात केली. त्यांना इंग्रजांचें पाठबळ असल्यामुळें हिंदी मुसलमान इंग्रजांवर नाराज झाले, व त्यांनी खिलाफतची चळवळ सुरू केली. त्याच वेळीं इंग्रजांनी रौलॅट अॅक्ट पास करून येथल्या प्रागतिक पुढार्यांनाहि नाखुष केलें. अर्थात् ही संधि साधून गांधीजींनी सत्याग्रहाचा ओनामा घातला.\n४४. इ.स. १९२० सालीं एप्रिलच्या सहा तारखेला रौलॅट अॅक्टाविरुद्ध जिकडे तिकडे सभा झाल्या. त्यांत हिंदु-मुसलमानांनी मोठ्या सलोख्यानें भाग घेतला. त्याच वेळीं पंजाबांत कांहीं असंतुष्ट माणसांनी चार पांच इंग्रजांचे खून केले. हिंदु-मुसलमानांची एकी व इंग्रजांचे खून पाहिल्याबरोबर, १८५७ सालच्या बंडाची पुनरावृत्ति होते कीं काय, असें इंग्रज अधिकार्यांना भय वाटणें अगदीं साहजिक होतें. मनुष्य भयानें गांगरून गेला म्हणजे कोणते अपराध करील याचा नेम नाहीं, या सिद्धान्तानुसार पंजाबांत इंग्रज अधिकार्यांनी कहर मांडला. अमृतसर येथें जालियनवाला बागेंत नि:शस्त्र लोकांची जनरल डायर यानें केलेली कत्तल क्रूरतेचा आधुनिक नुमना म्हणून सर्व जगभर प्रसिद्ध झाली आहे. असेंच कांही क्रूर अधिकांर्यांकडून कोठें घडून आलें, तर त्याला दुसरें अमृतसर (The Second Amritsar) म्हणण्याचा प्रघात पडला आहे.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृ��ि 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग प��चवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1183483", "date_download": "2021-07-25T01:06:37Z", "digest": "sha1:3X3GVFSVEYSJHRI6IL47Z3NB6GEPE3NQ", "length": 2357, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विसोबा खेचर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विसोबा खेचर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:२२, ३१ मे २०१३ ची आवृत्ती\n४७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१७:०८, ३१ मे २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nछो (added Category:वारकरी संप्रदायातील व्यक्ती using HotCat)\n१७:२२, ३१ मे २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''विसोबा खेचर''' हे [[ नामदेव|संत नामदेवांचे ]] गुरु होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/348623", "date_download": "2021-07-25T01:06:49Z", "digest": "sha1:N7FPVHTPABA3UGO3X46IHOZIF4KV7QZG", "length": 2221, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:५७, १२ मार्च २००९ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n००:४२, २ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hi:अनातोलिया)\n२२:५७, १२ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: uz:Onadoʻli)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=15465", "date_download": "2021-07-24T22:37:22Z", "digest": "sha1:KAV3WSVPACGYNOWWWKLQEMZ6TUWVPH7I", "length": 13234, "nlines": 131, "source_domain": "rajtantra.com", "title": "पैशांचा पाऊस पाडणे पडले महागात – फसवणूक व त्यातून कायदा हातात घेतल्याने परस्परांविरोधात 3 गुन्हे दाखल! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking पैशांचा पाऊस पाडणे पडले महागात – फसवणूक व त्यातून कायदा हातात घेतल्याने...\nपैशांचा पाऊस पाडणे पडले महागात – फसवणूक व त्यातून कायदा हातात घेतल्याने परस्परांविरोधात 3 गुन्हे दाखल\nपालघर, दि. 4 नोव्हेंबर: पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करणे व पैसे डबल करण्याच्या आमिशाला बळी पडणे दोन्ही पक्षांना महागात पडले असून जवळपास 14 जणांना जेलची हवा खावी लागणार आहे. कासा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एकाच गुन्ह्यातून उद्भवलेल्या 3 साखळी गुन्ह्यांची उकल झाली आहे. 2 नोव्हेंबर रोजी एका अपहरणाच्या गुन्ह्यातून एक संपूर्ण फिल्मी मालिका समोर आली आहे.\nमोखाडा येथील सुरेश भिवा काकड, खानवेलचा रमण भावर, जूनी जव्हारचा कमळावर वाघ व प्रमोद भामरे यांनी संगनमत करुन निरप विश्वकर्मा या वापी येथील इसमाला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी 1 ऑक्टोबर 2020 कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रात्यक्षिक दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. 15 ऑक्टोबर रोजी आरोपींनी विश्वकर्मा याच्याकडील 2 लाख 40 हजार रुपये दुप्पट करण्यासाठी जंगलात विश्वकर्माचे डोळे बांधून मंत्र जपण्याचा बनाव केला. आणि पैसे घेऊन पळून गेले.\nसुरेश भिवा काकड व इतर यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांकडे धाव न घेता व्यवहारातील मध्यस्थी असलेल्या रमण देवू भोवर याने स्वतःच कायदा हाती घेतला. त्याने मनोज मावजी मोर, अरविंद सोबण बिज व गोविंद जन्या वाढू यांच्या मदतीने सुरेश भिवा काकड याच्याकडून 2 लाख 40 हजार रुपये परत मागितले. त्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी सुरेशला टवेरा गाडीतून जंगलात नेले व झाडाला बांधून मारहाण केली. सुरेशचा मुलगा भास्कर याला फोन करुन धमकी देण्यात आली की, 2 लाख 40 हजार रुपये घेऊन ये, नाहीतर सुरेशला मारुन टाकू. मात्र कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी जाऊन सुरेश भिवा काकडची सुटका केल्याचा पोलीसांचा दावा आहे.\nदुसऱ्या दिवशी, 2 नोव्हेंबर रोजी सुरेशचा मुलगा भास्कर याने अविनाश भोये, रियाझ अख्तर शेख, तेजस गवार, सुनील माळी व अन्य 3 आरोपींच्या मदतीने पुन्हा बदला घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरेशचे अपहरण करणाऱ्यांपैकी ��ोविंद जन्या वाढू याला तलवारीचा धाक दाखवून त्याला मोटारसायकलवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायवन पोलीस चौकी येथून नेले जात असताना गोविंदने मदतीची हाक दिली व मोटारसायकलवरुन उडी मारुन स्वतःची सुटका करुन घेतली. तेथे नेमणूकीस असलेले पोलीस नाईक भरसट यांनी तत्परता दाखवून स्थानिकांच्या मदतीने 2 आरोपींना ताब्यात घेतले.\nआता या प्रकरणी पहिल्या (15.10.2020) घटनेत कासा पोलीसांनी फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा (क्र. 187/2020) दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेबद्दल (1.11.2020) व तिसऱ्या घटनेबद्दल कासा पोलीसांनी अपहरण व खंडणीचे गुन्हे (अनुक्रमे दाखल क्र. 185/2020 व 186/2020) दाखल केले आहेत. तीनही गुन्ह्यांचा कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर तपास करीत आहेत.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleनालासोपार्यात दिड कोटींच्या कोकेनसह 4 नायजेरियन्सना अटक\nNext articleडहाणू : मुख्यमंत्र्यांची विटंबना करणारा फोटो शेअर केल्याप्रकरणी एकास अटक\nप्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांचे “आदिवासी बोधकथा” पुस्तक प्रकाशित\nमनोर : अवैध रेतीवाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई, तीन लाखांचा दंड वसूल\nविकासवाडी येथे भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान संपन्न\nडहाणू नगरपरिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली\nडहाणू : एस. आर. करंदीकर महाविद्यालयात राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा\nस्मिता ओगले सोहोनी यांना मातृशोक\nआनंदाची बातमी : कोरोना लस पालघर जिल्ह्यात दाखल\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्य��्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nदैनिक राजतंत्रला हवे आहेत – गाव तेथे वार्ताहर\nपालघर जिल्ह्यात निर्बंध शिथिल; सलून / लॉंड्री सेवा सुरु\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-24T22:57:37Z", "digest": "sha1:32COPYILJDAYUQPDUWXWBDF6ZGOHDZE6", "length": 18538, "nlines": 80, "source_domain": "shekharpatil.com", "title": "आता रंगणार खरा मुकाबला ! < Shekhar Patil", "raw_content": "\nआता रंगणार खरा मुकाबला \n‘आयसीसी’ने फलंदाजी करणार्या संघाला मिळणारा ‘पॉवर प्ले’ रद्द करत या नियमात बदल करून गोलंदाजांचा दिलासा दिला आहे. यामुळे क्रिकेट खर्या अर्थाने रंगतदार होण्याची शक्यता आहे.\nक्रिकेट हा खरं तर फलंदाजांचा खेळ म्हणून ख्यात झाला आहे. आजही महान क्रिकेटपटूंच्या नावांमध्ये बहुतांश बॅटसमनचीच नावे येतात. गोलंदाजास आधीच दुय्यम स्थान असतांना काही नियम त्यांच्या मुळावर येत होते. यापैकी एक म्हणजे ‘पॉवर प्ले’ होय. आता मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ‘आयसीसी’ने फलंदाजी करणार्या संघाला मिळणारा ‘पॉवर प्ले’ रद्द करत या नियमात बदल करून गोलंदाजांचा दिलासा दिला आहे. यामुळे मैदानावर फलंदाजांइतकीच गोलंदाजांनाही संधी मिळणार असल्याने क्रिकेटचा खेळ खर्या अर्थाने रंगतदार होण्याची शक्यता आहे.\nसत्तरच्या दशकाच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय क्रिकेट सामने सुरू झाले. प्रारंभी साठ षटकांचे सामने आयोजित करण्यात आले. १९७५ पासून याचा विश्वचषकही सुरू झाला. असे असले तरी यातील बहुतांश सामने तसे रटाळच होत असत. यातील एका सामन्यात ‘लिटील मास्टर’ सुनील गावस्कर यांनी तब्बल ६० षटके खेळून काढत नाबाद ३६ धावा केल्याचा अनोखा विक्रमही केला. नाही म्हणायला व्हिवीयन रिचर्डसारख्या फलंदाजांनी या सामन्यांमध्ये काही प्रमाणात तरी रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असूनही म्हटला तेवढा परिणाम साधला जात नव्हता. यातच हरहुन्नरी ऑस्ट्रेलियन उद्योगपती कॅरी पॅकर यांच्या ‘वर्ल्ड सेरीज’मध्ये एक अनोखा नियम लागू करण्यात आला. यात कोणत्याही गोलंदाजी करणार्या संघाला सुरवातीच्या षटकांमध्ये ३० यार्ड सर्कलमध्ये बहुतांश खेळाडू उभे करावा असा नियम होता. यात पहिल्या १५ षटकांमध्ये रिंगणाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक ठेवण्याची अट घालण्यात आली होती. यानंतर उर्वरित षटकांमध्ये या सर्कलबाहेर पाच क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. यामुळे यातील सामन्यांमध्ये धावांचा रतीब पडण्यास सुरूवात झाली. अर्थात या सामन्यांना उदंड प्रतिसाद मिळू लागला. यथावकाश ‘पॅकर सर्कस’ संपुष्टात आली तरी एक दिवसीय आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये हाच नियम लागू करण्यात आला. अर्थात याचा अत्यंत अनुकुल परिणाम दिसून येत धावांचे प्रमाण वाढत ‘वन-डे’ची लोकप्रियताही वाढली.\nनव्वदच्या दशकात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. यामुळे हा खेळ अजून रंजक अर्थात प्रेक्षणीय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. परिणाम १९९६चा विश्वचषक सुरू होण्याआधी ‘पॉवर प्ले’च्या नियमात अजून एक बदल करत दोन क्षेत्ररक्षकांना कॅचिंग पोझिशनमध्ये म्हणजेच १५ यार्डच्या आत उभे राहणे बंधनकारक करण्यात आले. अर्थात हा बदल फलंदाजांच्या पथ्यावर पडला. याच विश्वचषकात श्रीलंकेच्या सनत जयसुर्या आणि रोमेश कालुवितरणा या जोडीने ‘पॉवर प्ले’च्या पहिल्याच १५ षटकांमध्ये जोरदार टोलेबाजी करत झटपट धावसंख्या उभारण्याचा ट्रेंड आणला. या षटकांमध्ये बाऊंड्रीवर फक्त दोन क्षेत्ररक्षक असल्याचा फायदा उचलत त्यांनी उंच फटके मारण्यास प्रारंभ केला. श्रीलंकेने हा विश्वचषक पटकावला. यात या जोडीने चांगली सुरवात करून दिल्याचा मोठा वाटा होता. यथावकाश प्रत्येक क्रिकेट संघाने हीच रणनिती आखली. आता तर वन-डे सामन्यात विजय मिळवण्याचा हा राजमार्ग मानला जातो.\n‘आयसीसी’ने एकविसाव्या शतकात या नियमात अजून बदल केला. यानुसार पहिल्या दहा षटकात अनिवार्यपणे ‘पॉवर प्ले’ कायम ठेवण्यात आला. यानंतर फलंदाजी करणारा व गोलंदाजी करणार्या संघाला प्रत्येकी पाच षटकांच्या ‘पॉवर प्ले’ निवडण्याची मुभा देण्यात आली. परिणामी ११ ते ५०व्या षटकांच्या दरम्यान हे दोन्ही संघ आपल्याला अनुकुल स्थिती पाहून हवा तेव्हा ‘पॉवर प्ले’ निवडू शकत होते. अर्थात एकदा याचा निर्णय घेतल्यानंतर लागोपाठ पाच षटके त्याच पध्दतीने खेळणे भाग होते. यातच ४१ ते ५० षटकांदरम्यान ३० यार्डाच्या सर्कलबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक उभे करण्याची मुभा होती. याचा एकदिवसीय सामन्यांवर अत्यंत व्यापक परिणाम झाला. यामुळे फलंदाजांची बाजू अत्यंत भक्कम झाली. तब्बल २० षटके बाऊंड्री मोकळी झाल्यामुळे फलंदाज टोलेबाजी करून धावांचा वर्षाव करू लागले. आधी तीनशे धावांचा टप्पा खूप मोठा मानला जात असे. तो आता खूप कमी वाटायला लागला. चारशेचा टप्पाही फलंदाजांना सोपा वाटायला लागला. मात्र यात मरण झाले ते गोलंदाजांचे\n‘पॉवर प्ले’नुसार लावलेले क्षेत्ररक्षण- छायाचित्र आंतरजालावरून साभार\nक्रिकेटमध्ये खरं तर अलीकडच्या काळात गोलंदाजांचे आधीच खूप हाल होते. भारतीय उपखंडात तर गोलंदाजांचा अक्षरश: कस काढणार्या ‘पाटा’ खेळपट्टया तयार करण्यात येतात. खेळपट्टीवर गवत तर कधी दिसतच नसल्याचे जलद गोलंदाजांना जराही लाभ मिळत नाही. तसेच फिरकीसाठीही फारशी अनुकुल स्थिती नसते. आधीच गोलंदाजांच्या बाऊन्सर्सवर मर्यादा टाकण्यात आली आहे. यातच अत्यंत संथ खेळपट्टया आणि ‘पॉवर प्ले’सारख्या अन्यायकारक नियमांमुळे जवळपास प्रत्येक सामन्यात धावांचा जोरदार वर्षाव होऊ लागला तरी यातून क्रिकेटचा निखळ आनंद लोप पावत असल्याची प्रतिक्रिया अलीकडे उमटू लागली होती. यामुळे फलंदाजधार्जिण्या ‘पॉवर प्ले’च्या नियमात बदल करण्यासाठी भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारसीवरून ‘पॉवर प्ले’मधील अन्यायकारक तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. नवीन नियमानुसार फलंदाजी करणार्या संघाला मिळणारा ‘पॉवर प्ले’ हद्दपार करण्यात आला आहे. तसेच ४१ ते ५० षटकांमध्ये रिंगणाबाहेर चारऐवजी पाच क्षेत्ररक्षक उभे करता येणार आहे. तसेच कॅचिंग पोझिशनवरील दोन क्षेत्ररक्षकांची अटही शिथिल करण्यात आली आहे. या माध्यमातून आता गोलंदाजांना बर्याच प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अर्थात याच्यासोबत गोलंदाजांना भलेही परिपुर्ण पोषक नसल्या तरी किमान अनुकुल खेळपट्टया तयार करण्याची आवश्यकता आहे. सध्या खेळपट्टी कशी असावी याचा निर्णय घेण्याचे अधिकार संबंधीत मैदानाचे व्यवस्थानक व पर्यायाने यजमान देशाच्या संघाला आहे. यातही ‘आयसीसी’ने दखल देत किमान गोलंदाजांना अनुकल अशा खेळपट्ट्या तयार करण्याची मार्गदर्शक तत्वे जारी करणे गरजेचे आहे. असे झाल्यास फलंदाज व गोलंदाजांना समसमान संधी मिळेल. पर्यायाने आपण क्रिकेटचा निखळ पध्द���ीने आनंद लुटू शकू. अर्थात खेळपट्टयांमध्ये सुधारणा होईल तेव्हा होईल; आता ‘पॉवर प्ले’चा जाचक नियम हटल्याने क्रिकेटच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये खरा सामना रंगणार हे निश्चित.\nक्रिकेटच्या निखळ आनंदासाठी गोलंदाजांनाही समान संधी हवीच- छायाचित्र आंतरजालावरून साभार\nराजकारण आणि प्रेम…सेम टू सेम \nआत्म्याची आर्त हाक अल्ला हू…अल्ला हू…\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे...\nमन मे है विश्वास…\nक्रीडा • चालू घडामोडी\nफुटबॉलवेडाची अदभूत प्रेरणादायी गाथा \nतन-मनाला झपाटून टाकणारे उत्सव गान\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nतन-मनाला झपाटून टाकणारे उत्सव गान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/535-crores-should-be-made-in-budget-for-development-of-gadchiroli-union-home-minister-demanded/01182017", "date_download": "2021-07-24T23:32:23Z", "digest": "sha1:ZKC7V5QFKLMTSXGF7MTW2AVBVBKCKIAO", "length": 6666, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी - वित्तमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » गडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी – वित्तमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी\nगडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी – वित्तमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी\nनवी दिल्ली : नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी 535 कोटी रूपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली.\nनॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयात श्री.मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. श्री.मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्याची सविस्तर माहिती देत सांगितले, गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित असून हा जिल्हा आदिवासीबहुल तसेच सामाजिक-आर्थिक मागासलेला आहे. गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्येच्या 34 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. येथील मानव विकास निर्देशांक 0.20 असून या निर्देशांकाचा क्रमांक राज्यात 34 वा असल्याचे सांगितले. राज्याचे दरडोई उत्पन्न 98000 आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्त्पन्न 47 हजार आहे. तसेच शिक्षण घेण्याचे प्रमाण 11 टक्के असल्याची वस्तुस्थिती केंद्रीय गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली.\nगडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ उभारले असून येथे विविध नवीन अभ्यासक्रमांची सुरूवात व्हावी, तसेच येथील इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 240 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून मिळावा. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल. यासह गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या बांधकामांसाठी 200 कोटी रूपयांचा निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. नक्षलप्रभावित भाग असल्यामुळे पोलिसांना अधिक साधन संपन्न असण्याची गरज व्यक्त करीत पोलीस सक्षमीकरणासाठी 10 कोटी 14 लाख रूपये, यासह मोबाईल तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी 45 कोटी 42 लाख रूपये, सिंचनासाठी 36 कोटींचा निधी असे एकूण 535 कोटी 16 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती श्री.मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली. श्री.सिंग यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.\n← २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना…\n‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या जाणीव… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=16357", "date_download": "2021-07-24T22:52:17Z", "digest": "sha1:SWOV3VN4WUSVZOREWJBYSKYEOJHHV2ZQ", "length": 12896, "nlines": 141, "source_domain": "rajtantra.com", "title": "पालघर जिल्ह्यासाठी दोन बाईक अॅम्ब्युलन्स सेवेत; आणखी 23 उपलब्ध होणार! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking पालघर जिल्ह्यासाठी दोन बाईक अॅम्ब्युलन्स सेवेत; आणखी 23 उपलब्ध होणार\nपालघर जिल्ह्यासाठी दोन बाईक अॅम्ब्युलन्स सेवेत; आणखी 23 उपलब्ध होणार\nदुर्गम भागातील गरोदर मातांसह करोना रुग्णांसाठीही येणार उपयोगात; अलर्ट सिटीझन फोरम व एसबीआयचा 'प्रोजेक्ट आरोग्यम' उपक्रम\nपालघर, दि. 30 : अलर्ट सिटीझन फोरम या संस्थेच्या प्रोजेक्ट आरोग्यम उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यासाठी दोन बाईक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते या बाईक अॅम्बुलन्सचे अनावरण करण्यात आले.\nअलर्ट सिटीझन फोरमने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या सहयोगाने या बाईक पुरविल्या आहेत. स्ट्रेचर, ऑक्सिजन, अतिरिक्त बॅटरी, पंखा व संपूर्णतः विलगीकरण असलेली ही बाइक अॅम्ब्युलन्स विशेषतः गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आली असून सध्याच्या या कोव्हीड काळातही त्याचा उपयोग करता येणार आहे. जव्हार, मोखाडा सारख्या दुर्गम ठिकाणी या बाईक अॅम्ब्युलन्स उपयोगी पडतील या हेतूने बनवण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निरंजन आहेर यांनी यावेळी दिली. या अॅम्ब्युलन्सचे चालक वैद्यकीय ज्ञान असणारे (वैद्यकीय प्रशिक्षित स्वयंसेवक) असणार आहेत.\nसंस्थेचा हा स्तुत्य उपक्रम असून आदिवासी भागासाठी जेथे चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणांसाठी या अॅम्ब्युलन्स नक्कीच उपयोगी पडतील, असे मत यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले.\nतर पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात रस्त्याशी जोडले न गेलेले असे एकूण 22 पाडे आहेत. अशा पाड्यांमधून पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही गरोदर मातांना झोळीतून रुग्णालयात आणावे लागते, हा प्रश्न लक्षात आल्यावर अलर्ट सिटीझन फोरम आणि एसबीआयने ही बाइक अॅम्ब्युलन्सची संकल्पना अमलात आणली. ज्या रस्त्यावरून मोटरसायकल जाते त्या रस्त्यावरून या बाईकमधून गरोदर मातांना किंवा गंभीर स्थितीतील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचून मातामृत्यूही टळतील, असे मत यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले.\nदरम्यान, या अॅम्ब्युलन्स सध्या जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम ठिकाणी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुरवण्यात येतील. सध्या दोन ऍम्बुलन्स संस्थेने दिल्या असून आणखी 23 ऍम्बुलन्स लवकरच पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी दिली.\nजिल्��ा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleकरोना रुग्णांवर तात्पुरता उपचार करणार्या खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकार्यांच्या विविध सुचना\nNext articleअडाणीच्या भरोशा वर डहाणूचा ऑक्सिजन प्रकल्प रखडला\nपालघर : लग्न सोहळ्यांमध्ये करोना नियम पाळदळी, वर पित्यांसह अनेकांवर गुन्हे दाखल\nपालघरकरांनो सावधान; करोना नियमांचे पालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई\nपालघर जिल्ह्यावर आता नौसैनिकाच्या हत्येचा डाग; 30 वर्षीय नौसैनिकाला अपहरणकर्त्यांनी जिवंत जाळले\nवाडा : ट्रेलर अपहरण व चोरी प्रकरणी 6 आरोपी जेरबंद\nभिवंडीतून आलेले 8 जण क्वारन्टाईन परिसरातील लोक चिंतेत\nडहाणूत एक किलो गांजा पकडला\nवाड्यात ट्रेलरचे अपहरण करून लाखोंची चोरी\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nलोकांनी घाबरुन जावू नये – जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे\nबोईसरमधील कंपनीत स्फोट- ३ कामगारांचा मृत्यू\nएकूण कोरोना +ve 69; एका दिवसांत 14 वाढले\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nश्रीजी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीतर्फे शुभारंभा निमित्त विशेष सवलती\nपालघर तालुक्यातील व्यापारी व दुकानदारांना जिल्हाधिकार्यांनी दिले “हे” आदेश; टाळाटाळ केल्यास...\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=2767", "date_download": "2021-07-24T23:20:28Z", "digest": "sha1:YBI56JM7PFEIZ4KFHH3ZVPHSZU5RPBR6", "length": 21179, "nlines": 128, "source_domain": "rajtantra.com", "title": "माझा नगरसेवक – हरेश राऊत (डहाणू) | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome प्रतिसाद माझा नगरसेवक – हरेश राऊत (डहाणू)\nमाझा नगरसेवक – हरेश राऊत (डहाणू)\nडहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, सगळेच पक्ष आणि हौशे गवशे तयारीला लागलेत. हल्ली ग्रामपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुका देखील विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे महत्वाच्या वाटायला लागल्यात, किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडलेय. अनेक पक्ष निवडणुकीत उतरतातच पण कितीतरी अपक्ष देखील आपलं नशीब आजमावतात. अनेक जण तर आपण शंभर टक्के हरणार याची खात्री असताना देखील आपलं नशीब आजमावताना दिसतात. अशा लोकांकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, ते नशीब आजमावत नसतात, तर विरोधी उमेदवारांना आजमावतात. समोरच्यावर दबाव टाकायचा, काही तोडपाणी होते का पहायचे, काही मिळालं तर गप्प बसायचं, नाही मिळालं तरी काही हरकत नसते, जास्तीत जास्त काय होईल डिपॉजीट जप्त होईल. यावेळी पक्ष जास्त आणि उमेदवार कमी अशी परिस्थिती असल्याने ही मंडळी गरजवंत पक्षात समाविष्ट होऊ शकली.\nहल्ली राजकारण म्हणजे पोराबाळांचा खेळ झालाय, या फ्लेक्स संस्कृतीने राजकारण खूप सोप्प केलंय. गावात, शहरात एक कोपर्याकोपर्यावर फ्लेक्स लावायचे, डावीकडे वरच्या कोपर्यात पक्षातील मोठ्या नेत्याचे, आपण ज्या मोठ्या नेत्याचे समर्थक आहोत त्यांचे असे उतरत्या क्रमाच्या आकाराचे फोटो लावायचे, मध्ये एखाद्या भाऊ दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुठलं तरी पद मिळाल्याबद्दल शुभेच्छा, नाहीतर नागरिकांना दिवाळीच्या, गणपतीच्या, ईदच्या, ख्रिस्तमसच्या शुभेच्छा. दादा, भाऊ, भाईचा मोठा फोटो, आणि खाली दोन ते चार रांगेत पंटर लोकांचे छोटेछोटे फोटो. मला नेहमी प्रश्न पडतो तो हा की, हे छोटे फोटो कुणी कौतुकाने पाहत असतील का मला पक्की खात्री आहे, ज्याचा फोटो लावलाय तोच फक्त आपला फोटो पाहत असावा. शहराचं विद्रुपीकरण अशा फ्लेक्समूळे होते, पण त्याचं यांना काय मला पक्की खात्री आहे, ज्याचा फोटो लावलाय तोच फक्त आपला फोटो पाहत असावा. शहराचं विद्रुपीकरण अशा फ्लेक्समूळे होते, पण त्याचं यांना काय आपली छबी चमकवून घ्यायची, आपलं काम भागतं नं, झालं तर.\nजन्मापासून मरणापर्यंत एकाच पक्षात राहून, कुठल्याही पदाची, सत्तेची, मोबदल्याची लालसा न ठेवता निष्ठेने काम केलेली अनेक उदाहरणे आहेत. दो��� वेळा आमदार राहिलेले व झोपडीत राहणारे पंजाबचे आमदार शिंगारा राम किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री, जे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तिसर्या टर्मवेळी पहिल्या टर्मपेक्षा गरीब झाले होते. इथे पाच वर्षात तीनशे टक्के संपत्ती वाढण्याची उदाहरणे असताना अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांची कितीशी उदाहरणे आपण आजूबाजूला पाहू शकतो पैसा ओतायचा आणि निवडुन आल्यावर पैसा कमवायचा हा एकमेव हेतू जास्तीत जास्त राजकारण्यांचा असतो. नाहीतर, तुटपुंज्या भत्त्यासाठी आणि दिवसरात्र लोकांचा त्रास सहन करण्यासाठी कोण लोकप्रतिनिधी होणार\nकुठल्या तरी पक्षाशी बांधील राहून निष्ठेने राजकारण करायचं असते, असं समजणं म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. आणि आता तर सगळ्याच पक्षातील राजकारण्यांनी ते आपल्या हरकतींनी सिद्ध देखील केलंय. मागच्या चार-पाच वर्षात एका मोठ्या पक्षात सामील व्हायची जणू शर्यत लागलीय, आपलं शहर देखील त्याला अपवाद कसं असेल नामांकनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत किती कोलांट्या उड्या आपल्याला पहायला मिळाल्या नामांकनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत किती कोलांट्या उड्या आपल्याला पहायला मिळाल्या जो पक्ष तिकीट देईल तो आपला, हेच वातावरण सगळीकडे होतं. अगदी अजून मला कोण कुठल्या पक्षात आहे हे स्पष्ट समजलं नाही, ज्याला समजलं असेल ती व्यक्ती खरोखरच पूजनीय जो पक्ष तिकीट देईल तो आपला, हेच वातावरण सगळीकडे होतं. अगदी अजून मला कोण कुठल्या पक्षात आहे हे स्पष्ट समजलं नाही, ज्याला समजलं असेल ती व्यक्ती खरोखरच पूजनीय आणि तिकीट मिळून सुद्धा निष्ठा त्या पक्षाशी हे उमेदवार ठेवतील याची काहीच खात्री नाही. माझा मित्र सांगत होता, त्याने एक पक्षाच्या महिला उमेदवाराला, दुसर्या पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला असं सांगताना ऐकलं की, तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला करीन, झालं आणि तिकीट मिळून सुद्धा निष्ठा त्या पक्षाशी हे उमेदवार ठेवतील याची काहीच खात्री नाही. माझा मित्र सांगत होता, त्याने एक पक्षाच्या महिला उमेदवाराला, दुसर्या पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला असं सांगताना ऐकलं की, तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला करीन, झालं म्हणजे कुणी कुणावर भरोसा ठेवायचा म्हणजे कुणी कुणावर भरोसा ठेवायचा माझ्या एका मित्राला निवडणूक लढवायची होती, पण पक्षाने तिकीट दुसर्या कुणाला तरी दिले, मग हा शांत बसला, पण शेवटच्या दिवशी कळलं की तो तिकीट मिळालेला माणूस शेवटच्या क्षणी दुसर्याच पक्षात गेला, मित्राने पुन्हा धावपळ केली, पण उमेदवारी मिळाली नाहीच.\nहल्ली एक ट्रेंड आलाय, अमुक तमुक नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यांसकट अमुक तमुक पक्षात प्रवेश मग प्रवेश करताना येणार्या नेत्याच्या गळ्यात पक्षाचा गमचा घालून स्वागत आणि फोटो, डहाणूदेखील त्याला अपवाद नाही. इथेही खूप गाजावाजा करून इतर पक्षात गेलेले, गमचा गळ्यात घालून काढलेले फोटो आपण पाहिले. पण इथे गम्मत निराळीच, परवा धुमधडाक्यात दुसर्या पक्षात पक्षप्रवेश केलेले आज स्वगृही परत, आणि फोटो पाहिले तर काय मग प्रवेश करताना येणार्या नेत्याच्या गळ्यात पक्षाचा गमचा घालून स्वागत आणि फोटो, डहाणूदेखील त्याला अपवाद नाही. इथेही खूप गाजावाजा करून इतर पक्षात गेलेले, गमचा गळ्यात घालून काढलेले फोटो आपण पाहिले. पण इथे गम्मत निराळीच, परवा धुमधडाक्यात दुसर्या पक्षात पक्षप्रवेश केलेले आज स्वगृही परत, आणि फोटो पाहिले तर काय पुन्हा जंगी स्वागत काहीच कळत नाही. अशा फटाफट निष्ठा बदलतात ते आपले प्रतिनिधी आणि याला कुठलाच पक्ष अपवाद नाही, राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही हेच खरं, आणि ही अस्पृश्यता मानत नाही, तेच राजकारणात यशस्वी होतात, हेही तितकेच खरं आणि याला कुठलाच पक्ष अपवाद नाही, राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही हेच खरं, आणि ही अस्पृश्यता मानत नाही, तेच राजकारणात यशस्वी होतात, हेही तितकेच खरं तुमच्या माझ्यासारखे इथे कसे टिकणार\nही झाली उमेदवार आणि राजकारण्यांची गोष्ट; पण मतदारांची गोष्ट यापेक्षा वेगळी नाही. किंबहुना राजकारणी जर बिघडले असतील तर त्याला जबाबदार दुसरं तिसरं कुणीही नाही, फक्त आणि फक्त आपण आपण मत देताना काय पाहतो आपण मत देताना काय पाहतो एक तर पक्ष, आणि पक्ष उमेदवारी देताना त्या व्यक्तीत काय पाहतात एक तर पक्ष, आणि पक्ष उमेदवारी देताना त्या व्यक्तीत काय पाहतात निवडुन येण्याची क्षमता सच्चा कार्यकर्ता या सर्व घडामोडीत कुठे दिसतो साहेबाच्या मागे माझा मित्र सांगत होता, तो निवडणुकीला उभा राहणार आहे इतकं कळल्याबरोबर लोकांचे तीनचार गट येऊन त्याला भेटून गेले, आम्हाला इतके द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. आपल्याला निवडणुका कळल्याच नाहीत. क्षणिक फायद्यासाठी आपण हे विसरतो की, आपण निवड��न दिलेला उमेदवार हा पाच वर्षे आपली कामं करण्यासाठी असतो, आपण काय करतो निवडणुकीच्या वेळी आपल्या उमेदवारांना आपण आपल्या मागण्या सांगतो, इतके पैसे द्या, मंदिर बांधून द्या, क्रिकेटचं किट द्या, सोसायटीत सीसीटीव्ही लावून द्या, आणि मतदानाच्या आदल्या रात्री किंवा मतदानाआधी ठराविक रक्कम द्या. झालं आपल्या अपेक्षा यापेक्षा काही नसतातच, मग उमेदवार तरी आपल्याकरता का पाच वर्षे काम करतील\nया निवडणुकीत चला आपण एक पण करु, की मी कुठल्याही उमेदवाराला पैसे घेऊन किंवा कुठल्याही लालचेने मतदान करणार नाही सच्चा उमेदवार, जो माझ्या अडचणी समजून, माझ्या प्रभागातील अडचणी समजून कार्य करेल, निधीचा पुरेपूर आणि योग्य वापर करून जनतेच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करेल. अगदी न खाऊंगा, न खाने दुंगा उमेदवार मिळणं ही अपेक्षा ठेवा, असं सांगण्याचा आगाऊपणा मी करणार नाही सच्चा उमेदवार, जो माझ्या अडचणी समजून, माझ्या प्रभागातील अडचणी समजून कार्य करेल, निधीचा पुरेपूर आणि योग्य वापर करून जनतेच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करेल. अगदी न खाऊंगा, न खाने दुंगा उमेदवार मिळणं ही अपेक्षा ठेवा, असं सांगण्याचा आगाऊपणा मी करणार नाही कारण या पातळीवर ते केवळ कठीण नाही, तर अशक्य आहे. पण आपण सुरवात तर करु या कारण या पातळीवर ते केवळ कठीण नाही, तर अशक्य आहे. पण आपण सुरवात तर करु या आज आपल्या प्रयत्नांना शंभर टक्के यश येईल हे सांगणं धाडसाचे होईल, पण म्हणून प्रयत्न करुच नाही असे कुणी म्हटलंय आज आपल्या प्रयत्नांना शंभर टक्के यश येईल हे सांगणं धाडसाचे होईल, पण म्हणून प्रयत्न करुच नाही असे कुणी म्हटलंय आज सुरुवात आपण करु, योग्य उमेदवार निवडून, राजकारणात आज ज्या वाईट प्रवृत्ती राज्य करु पाहताहेत, कदाचित त्या प्रवृत्तीच्या शेवटाची ही सुरुवात ठरावी आज सुरुवात आपण करु, योग्य उमेदवार निवडून, राजकारणात आज ज्या वाईट प्रवृत्ती राज्य करु पाहताहेत, कदाचित त्या प्रवृत्तीच्या शेवटाची ही सुरुवात ठरावी आणि ज्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल, उद्या तुम्ही अभिनमनाने म्हणाल, हो, हा माझा नगरसेवक\nPrevious articleडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर सोशल मिडीयाद्वारे झाले प्रक्षेपण\nNext articleडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 न्यायालयाची निवड���ूक यंत्रणेला चपराक 5 उमेदवारांच्या बाजूने निकाल; 1 अर्ज नामंजूर\nकाहीही अनुचित केलेले नाही; डॉ. आदित्य अहिरे यांचा खुलासा\nदिलासा दायक: पालघर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर 10% च्या खाली\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जबाबदारीने व सकसपणे वापर करण्यासाठी माहितीचा अधिकार आवश्यक –...\nजव्हारमध्ये महिलांचा अत्याचार निषेध, कॅन्डल मार्च चे आयोजन\nई-सेवा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद व एल अँड टी मध्ये सामंजस्य...\nमिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय अस्तीत्वात आले सदानंद दाते पहिले पोलीस आयुक्त सदानंद दाते पहिले पोलीस आयुक्त\nसुट्टीचे आदेश धाब्यावर, एमआयडीसीतील 90 टक्के कारखाने सुरुच\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nघरच्या भाषेतून का शिकायचे \n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28468", "date_download": "2021-07-24T23:46:17Z", "digest": "sha1:KUUTD7BLZGNMOEDUIF27ZPKP5QSL6AFU", "length": 24341, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\n४८. वेदकाळीं इंद्र, अशोकाच्या वेळीं बुद्ध, शकांच्या वेळीं महादेव व गुप्तांच्या वेळीं वासुदेव हीं दैवतें जशीं पुढें आलीं, तसें इंग्रजांच्या कारकीर्दींत स्वदेशाभिमान हें दैवत पुढें येऊं पहात आहे. हिंदु समाजांतील मध्यमवर्गांत त्याची उपासना प्रिय होच चालली आहे. मुसलमानांनी लोकांवर अल्लाला लादण्याचे महत्प्रयास केले; हिंदूंवर नानातर्हेचे कर बसवलें; तथापि राजीखुषीनें हिंदु लोकांनी क्वचितच अल्लाचा स्वीकार केला. मुसलमानांना त्या कामीं बळजबरी करावी लागली. परंतु या पा���्चात्य दैवताचा हिंदु समाज मोठ्या संतोषानें स्वीकार करीत आहे. ब्राह्मसमाज, आर्यसमाज, गणपति, अहिंसा हीं सर्व ह्या आराध्य देवतेच्या पूजेचीं साधनें गणलीं जातात. ह्या सर्व पंथांच्या उपासकांना जर तुम्ही म्हणाल कीं, तुमच्यांत स्वदेशाभिमान नाहीं, तर ते त्याचा तीव्र निषेध करतील; आणि म्हणतील कीं, लोकांत खराखुरा देशाभिमान जागृत करण्यासाठींच आमचा पंथ आहे. म्हणजे देशाभिमान हें खरें दैवत असून हे लहान सहान पंथ त्याच्या पूजेचीं साधनें आहेत असें म्हणावें लागतें.\n४९. पाश्चात्य राष्ट्रांत प्रामुख्यानें याच दैवताची पूजा होत आहे हें सांगणें नलगे. जर्मन कॅथलिकांनी महायुद्धांत आपले व फ्रेंच कॅथलिकांचे बलि ह्याच देवतेसाठीं दिले. जर्मन अमेरिकनांनी जर्मन देशांत रहाणार्या आपल्या बांधवांना त्यांचा कांहीं एक अपराध नसतां ह्याच देवतेच्या नादीं लागून ठार केलें. यावरून हें सिद्ध होतें कीं, धर्म किंवा जात या देशाभिमानाच्या आड येत असली, तर त्यांचा उच्छेद करण्याला कोणतेंहि पाश्चात्य राष्ट्र माघार घेणार नाहीं. बायबलांतील देवाचें महत्त्व तेथवरच, जेथवर तो देव देशाभिमानाच्या आड येत नाहीं\n५०. पाश्चात्यांच्या कारकीर्दींत मध्यमवर्गीय हिंदु लोकांत देशाभिमानाचा प्रसार होणें साहजिक होतें. मुलाला जसें पहिल्यानें मधाचें बोट लाऊन मग ब्राँडीसारखें औषध पाजण्यांत येतें, त्याप्रमाणें आमच्या पुढार्यांनी आम्हाला पाश्चात्यांसारखे उत्साही बनविण्याचा उद्देशानें प्रथमत: धार्मिक पंथांच्या व गणपतिउत्सवाच्या मिषानें या देशाभिमानाचें मद्य पाजण्यास सुरुवात केली. पण आतां आमचा समाज वयांत येत चालल्यामुळें त्याला अशा आमिषांची मुळींच गरज राहिली नाहीं. देशाभिमानाचे कितीहि प्याले झोकले, तरी त्याची तृप्ति होत नाहीं. ‘एके काळीं आम्ही इतके चांगले होतों, पण ह्या इंग्रजांच्या कारकीर्दींत फारच खालावलों,’ असें म्हटलें कीं ताबडतोब देशाभिमानाची पिपासा जागृत होते\n५१. परंतु या देशाभिमानाला हिंदुस्थानांत मारक असा दुसरा एक अभिमान आहे; आणि तो आमच्या मुसलमान बांधवांचा. मुसलमान जरी हिंदुस्थानांत बरींच शतकें रहात आहेत, तरी त्यांचें सगळें लक्ष्य मक्केकडे आहे. आपल्या हातून कांहीं चुका घडल्या व आपलें राज्य गेलें, असें हिंदूंप्रमाणें मुसलमानांनाहि वाटतें; व तें पुन��हा मिळवण्याची त्यांना उमेद आहे. हिंदुस्थानांत ते जरी अल्पसंख्यांक आहेत, तरी अफगाणीस्तान, पर्शिया, तुर्क वगैरे सर्व देशांतील मुसलमान एकवटले, तर बंगालपासून कांस्टांटिनोपलपर्यंत एकछत्री मुसलमानी बादशाही स्थापन करतां येणें शक्य आहे असें त्यांस वाटतें; आणि याचसाठीं सिंध प्रांत विभक्त करणें, बंगालांत व पंजाबांत बहुमत मिळवणें इत्यादि सर्व खटपटी चालू आहेत.\n५२. हिंदूंना या उद्देशाचा वास आला आहे. आपलें बहुमत करण्यासाठीं अस्पृश्यांना स्पृश्य करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न तर चालूच आहे. याशिवाय ब्रह्मदेश, सयाम, चीन, जपान इत्यादि देशांतील बौद्धांचें आपणांस साहाय्य मिळावें एकदर्थ बौद्ध संस्कृतीलाहि हिंदु संस्कृतींत दाखल करून घेण्याची त्यांनी खटपट चालवली आहे. भिक्षु उत्तमांना हिंदु सभेनें आपले अध्यक्ष निवडलें, हें त्या खटपटीचें ताजें चिन्ह आहे.\n५३. मुसलमानांचा प्रयत्न जसा देशाभिमानाला घातक आहे, तसा तो हिंदूंचाहि होऊं लागला आहे. हिंदुस्थानच्या पलीकडे जाऊन तुम्ही चीन, जपानची अपेक्षा करूं लागलां, तर त्यांत देशाभिमान राहिला कोठें शुद्ध देशाभिमान म्हटला म्हणजे पाश्चात्यांसारखा असला पाहिजे. स्वदेशाभिमानांनें जर्मन कॅथलिक फ्रेंच कॅथलिकनांना मारीत होते. त्याचप्रमाणें इंग्रज फ्रेंचांशीं असलेलें हाडवैर विसरून त्यांच्या साहाय्यानें आपल्या जर्मन धर्मबांधवांना ठार करीत होते. तसा देशाभिमान हिंदुस्थानांत आला, तर हिंदु व मुसलमान एक होऊन एका बाजूला बौद्धांना व दुसर्या बाजूला हिंदुस्थानाबाहेरील मुसलमानांना पादाक्रांत करून टाकतील. तेव्हां एका अर्थी तशा देशाभिमानाची दृढ स्थापना या देशांत होत नाहीं, हें आजूबाजूच्या देशांचें एक मोठें भाग्यच समजलें पाहिजे\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्क��ति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nव��भाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_85.html", "date_download": "2021-07-24T23:48:43Z", "digest": "sha1:JQRCTRVHDZWBF5A4AJTMACDL3EKMIO63", "length": 6501, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेशापर्यंत तहकुब - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेशापर्यंत तहकुब\nराष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेशापर्यंत तहकुब\nBY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे\nमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे व पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये श्री. आर. एम. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक 10 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी नव्याने जारी केलेल्या निर्देशानुसार दिनांक 10 एप्रिल, 2021 रोजीची \"राष्ट्रीय लोकअदालत'' पुढील आदेशापर्यंत तहकुब (Postponcd) करण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसरा शनिवार, दिनांक 10 एप्रिल, 2021 रोजीची पुर्वनियोजित \"राष्ट्रीय लोकअदालत' होणार नाही याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://bloggingmax.com/what-is-blogging-in-marathi/", "date_download": "2021-07-24T22:35:15Z", "digest": "sha1:5Z5GBOQEU5KX4N5TMIRFPINP6B27IKD2", "length": 14923, "nlines": 64, "source_domain": "bloggingmax.com", "title": "ब्लॉग म्हणजे काय? ब्लोगिंग कशी करायची संपूर्ण माहिती » BloggingMax", "raw_content": "\n ब्लोगिंग कशी करायची संपूर्ण माहिती\nमित्रांनो ब्लॉगिंग कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे, आज या लेख मध्ये मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे की कसे तुम्ही लोकं सोप्या पद्धतीने स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता. ब्लॉगचं नाव घेतल्यास बरेच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात या बद्दल मला देखील माहिती आहे कारण जेव्हा सुरवातीला मी स्वतःचा ब्लॉग सुरू केला होता तेव्हा मला सुद्धा ब्लॉगिंगच्या विषयी जास्त माहिती नव्हती तर मला बऱ्याच जागेवरून ब्लॉगिंग संबंधी माहिती समजून घ्यावी लागली.\nआजच्या काळामध्ये जर तुम्ही Student असाल किंवा तुम्ही Part Time काम करायचा विचार मनात ठेवत असाल तर तुम्ही देखील ब्लॉगिंग करू शकता. कारण ब्लॉगिंग कोणताही व्यक्ती करू शकतो, जर तुम्हाला लेखनाचा छंद असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता.\nब्लॉगिंग कसे सुरु करायचे\nब्लॉगिंग साठी विषय कसे शोधावे\nब्लॉगिंग साठी उचित प्लॅटफॉर्म कसे निवडावे\nब्लॉगच्या माध्यमाने पैसे कसे कमवायचे\nमित्रांनो ब्लॉगचा अर्थ एक अशी Website असते किंवा एक असा Web Page असतो ज्याला आपण सदैव Updated ठेवतो. ब्लॉग ला आपण Conversational style किंवा Informal style मध्ये लिहू शकतो. काहि वर्षा आधी बरेच लोकांना रोज Diary लिहायचा छंद असायचा त्याच प्रमाणे बरेच लोकांना ब्लॉग लिहायचा छंद सुद्धा असतो. फरक फक्त इतकाच आहे की रोज डायरी लिहिणारा व्यक्ती त्याच्या डायरीमध्ये त्यांनी पूर्ण दिवसभर काय काय काम केले आहे ते लिहीत असतो.\nसोप्या भाषेमध्ये म्हंटले तर जर एक शेतकरी रोज त्याची डायरी लिहित असेल तो शेतकरी त्याच्या डायरीमध्ये लिहिणार की सकाळी तो उठला त्यानंतर तो त्याच्या शेतामध्ये गेला त्यानंतर त्या शेतकऱ्याने शेतामध्ये पिक पाहिली आणि नंतर तो मार्केटमध्ये गेला. पण जर तो शेतकरी Blog लिहित असेल तर ब्लॉग लिहिताना तो त्याच्या ब्लॉग मध्ये लिहिले कि शेती कशी केल्या जाईल, शेतामध्ये जास्त गहू ची लागण कशी करायची, शेतामध्ये किती पाणी सोडलं पाहिजेल याबद्दल तो संपूर्ण माहिती त्याच्या ब्लॉग मध्ये लिहणार.\nजर तुम्हाला कोणत्या एका विषयावरती Knowledge असेल तर तुम्ही तुमच्या Knowledge ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचे असेल तर त्याला तुम्ही डायरी मधी न लिहिता Web Page (Blog) मध्ये लिहिणार.\nब्लॉगिंग कसे सुरु करायचे\nमला खात्री आहे की आता तुम्हा सगळ्यांना ब्लॉग म्हणजे काय समजले असेल, तर चला मग मी आता तुम्हाला सांगणार की ब्लॉगिंग कसे सुरु करायचे किंवा स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा. ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट सोबत जोडून राहण्यासाठी एक Device असणं अत्यंत गरजेचा आहे. ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा तुमचा एक स्मार्टफोन असणं खूप आवश्यक आहे.\nब्लॉगिंग साठी विषय कसे शोधावे\nब्लॉगिंग करण्यासाठी विषय किंवा Niche शोधणे जास्त अवघड नाही आहे, तुम्हाला ज्या विषयांमध्ये जास्त Knowledge आहे किंवा ज्या विषयाबद्दल तुम्ही लोकांना काही शिकवू शकाल अशा विषयावर तुम्हाला ब्लॉगिंग करायला पाहिजे. तुमचा ज्या विषयावरील Best Performance असेल तुम्ही तो विषय निवडू शकता. जसं मला ब्लॉगिंग व Technology विषयी जास्त Knowledge आहे म्हणून मी माझ्या ब्लॉगचा विषय ब्लॉगींग निवडला आहे.\nबरीच लोकांना टेक्नोलॉजी विषयी माहिती असते, तर त्या लोकांनी त्यांचा टेक्नोलॉजी Niche च्या संबंधित ब्लॉग सुरू करायला हवा, किंवा जर तुम्ही Fitness Trainer असाल तर तुम्ही हेल्थ किंवा Fitness संबंधित ब्लॉग सुरू करून त्या ब्लॉग मध्ये फिटनेसच्या काही Tips लोकांसोबत Share करू शकता.\nब्लॉगिंग साठी उचित प्लॅटफॉर्म कसे निवडावे\nतुम्हा सगळ्यांना ब्लॉगिंग काय आहे व ब्लॉग कसे सुरु करायचे याबद्दल तर समजले असणार पण ब्लॉग सुरू करण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज असते, आणि आजच्या तारखेला दोन पॉप्युलर ब्लॉगींग प्लॅटफॉर्म आहेत, पहिला ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म स्वतः गुगल द्वारा आयोजित केलेला Blogger.com आहे व दुसरा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म WordPress म्हणजे CMS (कंटेंट मैनेजमेंट सर्विस) आहे ज्यामध्ये तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता.\nजर तुमच्याकडे ब्लॉगिंग मध्ये Invest करायला पैसे नाही आहेत तर तुम्हाला तुमच्या ब्लॉगची सुरुवात Blogger.com वर करायला पाहिजे, कारण Blogger मध्ये ब्लॉग सुरू करायला तुम्हाला एकही रुपया लागणार नाही, तुम्ही फ्री मध्ये ब्लॉगर वर एक सुंदर ब्लॉग बनवू शकता. Blogger मध्ये ब्लॉग बनवण्याचा आणखी एक फायदा असा आहे की तुम्हाला गुगल तर्फे एक फ्री Blogspot Domain सुद्धा मिळणार त्यामुळे Hosting चा, Domain चा खर्च वाचतो.\nब्लॉगिंगच्या जगामध्ये सगळ्यात जास्त Blogs वर्डप्रेस प्लॅटफॉर्म वरती बनवले गेले आहे. वर्डप्रेस मध्ये ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला काही पैशाची Investment करावी लागेल कारण वर्डप्रेस मध्ये वेबसाईट सुरू करण्यासाठी तुम्हाला Hosting आणि एक Custom Domain सुद्धा विकत घ्यावं लागेल. बऱ्याच होस्टिंग कंपनीस वर्डप्रेस होस्टिंग provide करतात तर तुम्ही काही पैसे Invest करून होस्टिंग घेतल्या त्यानंतर वर्डप्रेस ब्लॉगची सुरुवात करू शकणार.\nब्लॉगच्या माध्यमाने पैसे कसे कमवायचे\nमित्रांनो ब्लॉग द्वारे पैसे कमवण्यासाठी तुमचा ब्लॉग Google AdSense द्वारे Approved असायला हवा, तुमच्या ब्लॉग वर गूगल AdSense चा Approval मिळण्यासाठी तुमचा ब्लॉग 6 महिने जुना असायला हवा, व तुमच्या ब्लॉग वर 30 वरून अधिक स्वतः लिहिलेले Blog Post असले पाहिजे तेव्हाच तुमच्या ब्लॉग वर तुम्हाला गुगल एडसेंस चा अपूर्वल मिळणार.\nतुम्ही ब्लॉग च्या द्वारे खूप प्रकारे पैसे कमवू शकता, जर तुमच्या ब्लॉग मध्ये जास्त प्रमाणात ट्राफिक येतो आहे तर तुम्ही Affiliate Marketing च्या माध्यमाने Amazon Affiliate किंवा Flipkart Affiliate सारख्या Brands चे products तुमच्या वेबसाईट च्या द्वारे प्रमोट करून पैसे कमवू शकता.\nब्लॉगिंग करण्यासाठी Patience असणं खूप गरजेचं आहे, एक सफल ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष तुमच्या ब्लॉग वर मेहनत करावी लागेल त्यानंतरच तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये सफलता मिळणार.\nमित्रांनो ब्लॉग विषयी मला जेवढी Information माहिती होती ती सगळी माहिती मी या लेख च्या द्वारे तुम्हा सगळ्या लोकांसोबत share केली आहे, स्वतःचा ब्लॉग सुरू केल्यानंतर तुम्हाला regular तुमच्या ब्लॉग ��र लेख लिहत राहावं लागणार. जर तुम्हाला ब्लॉगींग विषयी कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही मला निश्चिंतपणे कमेंट करून किंवा ईमेल च्या द्वारे विचारू शकता.\nCategories ब्लॉगिंग, इंटरनेट, पैसे कसे कमवायचे, माहिती\n ब्लोगिंग कशी करायची संपूर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/manya-daughter-of-an-auto-driver-is-the-first-runner-up-in-miss-india-contest-128222099.html", "date_download": "2021-07-24T22:46:52Z", "digest": "sha1:P2VLQZDBO6QA3WLHUELA552SYLDSY5NP", "length": 6300, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Manya, Daughter Of An Auto Driver Is The First Runner up In Miss India Contest | रिक्षाचालकाची मुलगी मान्या मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनर-अप; संघर्ष असा की, दिवसा भांडी घासली, रात्री कॉल सेंटरमध्ये काम सुद्धा केले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिद्दीला सलाम:रिक्षाचालकाची मुलगी मान्या मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनर-अप; संघर्ष असा की, दिवसा भांडी घासली, रात्री कॉल सेंटरमध्ये काम सुद्धा केले\nआपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 14 व्या घरातून पळून गेली होती मान्या\nमाजी मिस वर्ल्ड, अभिनेत्री मानुषी छिल्लरला यावर्षीची मिस इंडिया रनर-अप मान्या सिंगचा अभिमान वाटत आहे. उत्तर प्रदेशमधील ऑटो चालकाची मुलगी मान्याला मिस इंडिया स्पर्धेच्या सोहळ्यात मुकुट घातल्यानंतर मानुषी व इतर काही सेलेब्सनी आनंद व्यक्त केला आहे. मान्याच्या विजयावर मानुषीने सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत तिच्या संघर्षाला सलाम केला आहे. अभिनेता वरुण धवनने देखील या पोस्टला लाइक केले आहे.\nमान्याने सांगितला तिचा संघर्ष\nमान्याने आयुष्यातील संघर्षाविषीय सांगताना म्हटले की, \"मी अनेक रात्री न खाता आणि जागेपणी घातल्या आहेत आणि अनेल मैल मी पायी चालले आहे. मला हा विजय मिळविण्यासाठी घाम आणि अश्रूंनी प्रोत्साहन वाढवले. रिक्षाचालकाची मुलगी म्हणून मला कधीही शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. कारण बालपणीच काम करण्यास सुरुवात केली होती. मी पुस्तकांसाठी तळमळत होते, परंतु नशीबाने माझी साथ दिली नाही.\"\nवयाच्या 14 व्या घरातून पळून गेली होती मान्या\nमान्यने सांगितले की, \"अखेरीस, माझ्या पालकांनी माझ्या आईचे दागिने गहाण ठेवली. जेणेकरुन मी माझी परीक्षा फी भरून माझी डिग्री मिळवू शकेन. माझ्या आईने माझ्यासाठी खूप त्रास सहन केला. मी 14 वर्षांची असताना घरातून पळून गे��े होते. मी दिवसा अभ्यास करायचे, संध्याकाळी भांडे घासायचे आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करत होते. रिक्षाचे भाडे वाचवण्यासाठी मी तासनतास पायी चालून माझ्या ठिकाणावर जात होते. आज फेमिना मिस इंडिया 2020 च्या मंचावर सांगू इच्छिते की, जर तुम्ही तुमचे स्वप्न आणि स्वतःबाबत वचनबद्ध असला तर जगात सर्वाकाही शक्य आहे.\"\nमान्याला मिस इंडिया 2020 चा रनर-अप खिताब मिळाला\nमानसा वाराणसीने मिस इंडिया 2020 चा खिताब जिंकाला आहे. ती तेलंगाणात इंजीनियर आहे. हरियाणाची मनिका श्योकंदला मिस ग्रँड इंडिया 2020 आणि मान्याला मिस इंडिया 2020 रनर-अप घोषित करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/)-1420/", "date_download": "2021-07-25T00:06:50Z", "digest": "sha1:DXBONR3E6H2EKKSPM3L2OKYU7M4AOEZX", "length": 10274, "nlines": 153, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-थोडासा व्यायाम :-)", "raw_content": "\nबंडया रडत रडत घरि आला ॰\nबाबांनि विचारलॆ \"काय झालॆ बंडया\"\nबंडया: \"मास्तरानि मला मारले\"\nबाबा : \"काहितरि आगाउगिरि केलि असशिल\"\nबंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ कोनति \nबाबा : मग तु काय म्हणालास \nबंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग\nबाबा : बरोबर आहे , मग का मारल \nबंडया: मास्तरानि उदाहरण विचारले\nबाबा : तु काय म्हणालास \nबंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर ...........\nएका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली.\nत्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तम सोय '\nजवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .\nएकावर लिहिलं होतं ' शाकाहारी '\nतर दुसर्यावर ' मांसाहारी '\nतो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.\nआतमध्ये आणखी दोन हॉल होते.\nडावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक '\nतर उजवीकडे , ' डायनिंग टेबल '\nतो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.\nआतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती 'रोख' तर दुसर्यावर 'उधार'\nतो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.\nवाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.तो अचंबीत झाला .त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला ,\n'फुकट्या , मागे वळून काय बघतोस हा रस्ताच आहे. हॉटेल नाही.'\n१) पेन: दुसरयाकडून घेवून परत न करण्याची वस्तू\n२) बाग: भेळ शेवपूरी वगॆरे खाऊन कचरा टाकण्याची जागा\n३) चवकशीची खिडकी: 'इथला माणूस कोठे भेटेल हो' अशी चवकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक चवको��ी जागा.\n४)ग्रंथपाल: वाचकाने मागितलेले पुस्तक 'बाहेर गेले आहे' असे तंबाखू चघळत तिराकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.\n५) विद्यार्थी: आपल्या शिक्शकांना काहीही dyaan नाही असे मानून आत्मकेंद्रीत राहणारा एक जीव\n६) कार्यालय: घरगुती ताणतणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा\n७) जांभई: विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी\n८) शब्दकोश: जिथे 'लग्ना'आधी 'घटस्फोट' होतो असे स्थ्ळ\n९) प्रेमप्रकरण: क्रिकेट सारखाच एक खेळ. जिथे पाच दिवसांच्या 'कसोटी'पेक्शा झटपट 'सामने' अधिक लोकप्रिय असतात\n१०) सिगारेट: वाळका पाला भरलेली एक सुर नळी जिच्या एका टोकाला आग दुसरया टोकाला मुर्ख माणूस\n११) कपबशी: नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू\n१२) college: शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण\nRe: थोडासा व्यायाम :-)\nRe: थोडासा व्यायाम :-)\nबंडया रडत रडत घरि आला ॰\nबाबांनि विचारलॆ \"काय झालॆ बंडया\"\nबंडया: \"मास्तरानि मला मारले\"\nबाबा : \"काहितरि आगाउगिरि केलि असशिल\"\nबंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ कोनति \nबाबा : मग तु काय म्हणालास \nबंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग\nबाबा : बरोबर आहे , मग का मारल \nबंडया: मास्तरानि उदाहरण विचारले\nबाबा : तु काय म्हणालास \nबंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर ...........\nRe: थोडासा व्यायाम :-)\nबंडया रडत रडत घरि आला ॰\nबाबांनि विचारलॆ \"काय झालॆ बंडया\"\nबंडया: \"मास्तरानि मला मारले\"\nबाबा : \"काहितरि आगाउगिरि केलि असशिल\"\nबंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ कोनति \nबाबा : मग तु काय म्हणालास \nबंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग\nबाबा : बरोबर आहे , मग का मारल \nबंडया: मास्तरानि उदाहरण विचारले\nबाबा : तु काय म्हणालास \nबंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर ...........\nRe: थोडासा व्यायाम :-)\nबंडया रडत रडत घरि आला ॰\nबाबांनि विचारलॆ \"काय झालॆ बंडया\"\nबंडया: \"मास्तरानि मला मारले\"\nबाबा : \"काहितरि आगाउगिरि केलि असशिल\"\nबंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ कोनति \nबाबा : मग तु काय म्हणालास \nबंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग\nबाबा : बरोबर आहे , मग का मारल \nबंडया: मास्तरानि उदाहरण विचारले\nबाबा : तु काय म्हणालास \nबंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर ...........\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2021-07-24T23:11:22Z", "digest": "sha1:2CAPLTWJDEZ5ZWYQ3JTMHJWSK6HHJAIV", "length": 2636, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ब्लँटायर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nब्लॅंटायर तथा मंडाला हे मलावी ह्या देशातील एक मोठे शहर आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/439183", "date_download": "2021-07-25T01:01:20Z", "digest": "sha1:2YDHWLFZ3ORVWBQYLHOJXSHHTQ2VKVPL", "length": 2148, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जॉन एल. हॉल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जॉन एल. हॉल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजॉन एल. हॉल (संपादन)\n०४:५१, २६ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: sk:John Lewis Hall\n२२:१२, ६ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०४:५१, २६ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sk:John Lewis Hall)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3495/Now-students-will-get-Microsoft-training-.html", "date_download": "2021-07-25T00:17:34Z", "digest": "sha1:5R3INJYEIULHCRFKYINHDFPOWTWTAXEW", "length": 10760, "nlines": 66, "source_domain": "naukriadda.com", "title": "आता विद्यार्थ्यांना मिळणार मायक्रासॉफ्टचे प्रशिक्षण!!", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nआता विद्यार्थ्यांना मिळणार मायक्रासॉफ्टचे प्रशिक्षण\nदेशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाइन शिक्षण मिळावे, या उद्देशाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत करार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुमारे दीड हजारांहून अधिक कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. यासाठी https://free.aicte-india.org/ हे विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.\nअखिल ���ारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत करार केला आहे.\nhttps://free.aicte-india.org/ या पोर्टलवर मायक्रोसॉफ्टचे प्रशिक्षण कक्ष ‘मायक्रोसॉफ्ट लर्न’सोबत जोडले गेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, डेटा सायन्स आणि क्लाऊड क्म्प्युटिंगसारखे विषय शिकता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी विविध वेबिनारचे आयोजनही करण्यात येणार असून, मायक्रोसॉफ्टच्या विविध परीक्षांसाठी आर्थिकदृष्ट्या असक्षम एक हजार विद्यार्थ्यांना मोफत संधी दिली जाणार आहे.\nविद्यार्थ्यांच्या नोकरी मिळण्याच्या संधीही यामुळे वृद्धिंगत होतील, असे मत एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत शिक्षण देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण असेल, असेही ते म्हणाले. करोनाकाळात विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग व्हावा व त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा करार करण्यात आल्याचे ‘मायक्रोसॉफ्ट इंडिया’चे अध्यक्ष अनंत महेश्वरी यांनी सांगितले.\nया करारामुळे विद्यार्थ्यांना वर्तमानातील तसेच भविष्यातील तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना त्यांचे स्वत:चे अॅप विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग करणे यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘अझूर फॉर स्टुडंट’ हे व्यासपीठही खुले करून दिले आहे. यात विद्यार्थ्यांना माहितीचा मोठ्या प्रमाणावर खजिना उपलब्ध होणार आहे. तसेच अझूरच्या वार्षिक १०० अमेरिकन डॉलर्स शुल्क असलेल्या २५ मोफत सेवाही त्यांना वापरता येणार आहे.\nया कराराद्वारे शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट लर्न फॉर एज्युकेटर्स’ हे व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे. मायक्रोसॉफ्टने तयार केलेला शिक्षकांसाठीचा विशेष अभ्यासक्रम देण्यात आला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मायक्रोसॉफ्टचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.\nसोर्स : म. टा.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-25T00:35:07Z", "digest": "sha1:PVRDCLL2XDKURPCUFUCAQA5NA7LS4CQV", "length": 23929, "nlines": 109, "source_domain": "shekharpatil.com", "title": "खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल... < Shekhar Patil", "raw_content": "\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nआज दादा कोंडके यांची जयंती. माय मराठीच्या या थोर सुपुत्राला अजूनही हवे ते स्थान मिळाले नाही याची खंत मनाला नक्कीच वाटते. अर्थात समाजातील ढुढ्ढाचार्यांनी दादांना मान्यता दिली नसली तरी असंख्य रसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान कुणी हिरावून घेणार नाही. त्यांच्या प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथीला या महान कलावंताला लिखाणातून मानाचा मुजरा नक्कीच करावासा वाटतो. मग यात आज तरी खंड कसा पडणार \nमी दादा कोंडकेंचा जबरदस्त चाहता असल्याचे आधीही अनेकदा सांगितले आहे. आम्ही सर्व बालमित्र दादांवर निस्सीम प्रेम करणारे होतो. आजही अनेकदा या आठवणी निघतात. काल म्हणजेच दादांच्या जयंतीच्या आदल्या सायंकाळी माझे मित्र सुनील चौधरी यांच्यासोबत त्यांच्याशी संबंधीत गप्पांचा फड रंगला. अनेक आयामांमधून दादांच्या कलाकृतींचे रसग्रहण सुरू झाले. अचानक दादांच्या संपूर्ण आयुष्यावर पीएच.डी. केलेले मित्र मिलींद दुसाने यांचे स्मरण झाले. मिलींदजी सध्या रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत. ते जळगावला असतांना जुळलेला स्नेह कायम असल्याने साहजीकच त्यांना फोन लावला. यानंतर जवळपास ३५-४० मिनिटे फक्त आणि फक्त दादा कोंडके यांच्यावर चर्चा झाली. यातील सर्व तपशील आज सांगणे अप्रस्तुत आहे. मात्र यातून दादांच्या चित्रपटांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मि��ाली. याबाबत कधी तरी नक्कीच सविस्तरपणे लिहणार आहे. मात्र आज दादांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या एका अजरामर गाण्याबाबत दोन शब्द.\nदादांच्या ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटातील ‘झाल्या तिन्ही सांजा…’ हे गाणे मला खूप आवडते. याला असंख्य वेळेस ऐकून वा पाहूनही मन तृप्त होतच नाही. खरं तर, या चित्रपटात एकापेक्षा एक सरस गाणी आहेत. आजही महाराष्ट्राच्या कान्याकोपर्यात दुमदुमणार्या ‘अंजनीच्या सूता’ या गाण्याने केव्हाच अमरत्व धारण केले आहे. यावर मी आधीच लिहले आहे. याच प्रमाणे ‘चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामधी’, ‘आल्या आल्या जाऊ नका’ तसेच ‘चल रं वाघ्या रडू नको’ आदी गाणीदेखील एकापेक्षा एक सरस अशीच आहेत. तथापि, ‘झाल्या तिन्ही सांजा’मध्ये असणार्या विविधांगी विलोभनीय रंगांची सर कुणाला नसल्याचे माझे तरी मत आहे. प्रेमाच्या अभिव्यक्तीमध्ये चोवीस तासांमधील विविध कालखंडाला दर्शविण्यात आले आहे. यात रात्र, चंद्र, चांदण्या आदी बाबी प्रेम आणि विरहाशी निगडीत असल्यामुळे या प्रतिमा अनेक गाण्यांमध्ये आल्या आहेत. ते साहजीकही आहे. दिवसातील प्रतिकांमध्ये सृष्टीच्या विविध रूपांना प्रेमाशी जोडण्यात आल्याचेही आपण अनेक गाण्यांमधून अनुभवतो. मात्र तिन्ही सांजेच्या कातरवेळेच्या हुरहुरीला एखादा उत्तुंग प्रतिभावंत शब्द साज चढवू शकतो. सायंकाळशी संबंधीत गाणी विपुल आहेत. उर्दूत तर संध्यासमयाला प्रेम विरहाची कारूण्यपूर्ण झालर प्रदान करण्यात आली आहे. अर्थात तिन्ही सांज ही मनातील कल्लोळ अधिक प्रभावीपणे ठसविणारा असतो. (येथे फक्त चित्रपट गीतांचाच विचार केल्यामुळे साहजीकच ग्रेस यांच्या काव्यातील संध्या जाणीवपूर्वक टाळतोय.) या पार्श्वभूमिवर, ‘झाल्या तिन्ही सांजा’ हे गाणे एकाच वेळी अनेक पातळ्यांवरून सर्वोत्तमतेला स्पर्श करणारे ठरले आहे.\n( खाली दिलेल्या व्हिडीओत पहा हे नितांतसुंदर गाणे \nदादांच्या या गाण्याला अनुभवण्याआधी याची पार्श्वभूमि समजून घेणे महत्वाचे आहे. या चित्रपटात अगदी साधाभोळा असणारा नायक आपल्या दुष्ट व व्यसनी भावामुळे अक्षरश: देशोधडीला लागलेला असतो. हाताला मिळेल ते काम करून गुजराण करतो. यामुळे व्यवहारी जगात त्याची पत घसरलेली असली तरी त्याची वाग्दत्त वधू असणारी नायिका मात्र त्याच्यावर अनुरूक्त असते. तिला त्याचा निष्कपट स्वभाव आणि सरळपणा खूप भावत असतो. मात्र एखाद्या लहानशा खेड्यात आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करणे फारसे सोपे नसते. याच गाण्यात म्हटल्यानुसार…घालू कशी मी साद…होईन गाजावाजा अशी अनामिक भिती तिला असते. यामुळे तिन्ही सांजेच्या मन भरून आलेल्या क्षणांमध्ये ती स्वप्नांच्या दुनियेत शिरते. येथूनच बैलगाडीच्या घुंगरांच्या तालावर हे गाणे सुरू होते. या ड्रीम सिक्वेन्समध्ये नायक असणारे दादा कोंडके हे बाहेर गावावरून नायिका (अंजना मुमताज) हिला संध्याकाळी भेटायला येत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. एकीकडे मुग्ध नायिका आपल्या मनातील भावना अतिशय अलवारपणे व्यक्त करते. गावातील जीवनात शक्य असणारा साधासुधा श्रुंगार करून ती आपल्या सख्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहू लागते. तो आल्यानंतर ‘मी हे करेल….मी ते करेल’ असे स्वप्नरंजन करतांनच आपल्या सजणाला अंमळ उशीर होत असल्याचे पाहून ती कावरीबावरी होते. तर दुसरीकडे नायकालाही भेटण्याची अधिरता असली तरी अकस्मात घडणार्या घटनांनी तो त्रासून जातो. केव्हा त्याच्या बैलगाडीचे चाक निखळून पडते तर केव्हा वांड बैल सुटून पुढे पळू लागतो. त्याचे सोबती मात्र या सर्व परिस्थितीत आपापल्या वाद्याची इमानदारीने संगत करतात. नायिका आपल्या सख्या-शेजारणींना मनातील गुपीत उघडे करून दाखवितांना बेभानपणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचत असतांनाच नायकाला अवचितपणे मारलेली मिठी ही अवघ्या गावात बोभाटा करते आणि हे विलक्षण सुंदर गाणे संपते. कुणी तरी आपली वा आपण कुणाची तरी वाट पहावी अशी एक तरी संध्याकाळ आपल्या आयुष्यात यावी; कुणाच्या तरी खट्याळ मनातील खोट्या चाहूलीत आपण रंग भरावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते. कुणाची इच्छा पूर्ण होते तर कुणी सुस्कारेच सोडत राहतात. यामुळे तिन्ही सांजेला जेव्हाही कधी भावनांची गर्दी दाटते तेव्हा असल्या अनेक सुगंधीत संध्या माझ्या मनात रूंजी घालू लागतात…आणि ओठांवर आपोआप हेच गाणे येते.\n‘झाल्या तिन्ही सांजा’ या गाण्याला खुद्द दादा कोंडके यांनीच लिहले आहे. दादांना अभिनयासोबत काव्याचेही अंग होते. त्यांनी अगदी मोजकी गाणी लिहली असून ती मराठी भाषेचे वैभव बनलेली आहेत. प्रस्तुत गीताचादेखील यात कधीच समावेश झालेला आहे. ग्रामीण मराठी भाषेचा अत्यंत लीलया वापर करणार्या मोजक्या मान्यवरांमध्य��� त्यांचे नाव आघाडीवर आहे. या गाण्यातही दादांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप आपण अनुभवू शकतो.\nत्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल \nआठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल ॥\nयातील निखळ प्रणय आणि निव्वळ आठवणीने गाल रंगण्याची उपमा ही दादांशिवाय कुणाला सुचू शकते का याच प्रमाणे एकाहून एक उपमांनी प्रेमाच्या विविध रंगांची उधळण या गाण्यातून आपण अनुभवू शकतो. राम-लक्ष्मण यांच्या अस्सल मराठी मातीचा सुगंध असणार्या संगीताने या शब्दांना जणू काही कोंदणच प्रदान केले आहे. उषा मंगेशकरांच्या विलक्षण उर्जावान स्वराने याला नवीन उंची प्रदान केली आहे. आणि यावर कळस चढवलाय तो खुद्द दादा कोंडके आणि अंजना मुमताज यांनी याच प्रमाणे एकाहून एक उपमांनी प्रेमाच्या विविध रंगांची उधळण या गाण्यातून आपण अनुभवू शकतो. राम-लक्ष्मण यांच्या अस्सल मराठी मातीचा सुगंध असणार्या संगीताने या शब्दांना जणू काही कोंदणच प्रदान केले आहे. उषा मंगेशकरांच्या विलक्षण उर्जावान स्वराने याला नवीन उंची प्रदान केली आहे. आणि यावर कळस चढवलाय तो खुद्द दादा कोंडके आणि अंजना मुमताज यांनी या चित्रपटातील नायिका ही शहरातून गावात आलेली असते. यामुळे दादांनी उषा चव्हाण यांच्याऐवजी अंजना मुमताज यांनी संधी दिली होती. त्यांनी या गाण्यातील सर्व आयाम अगदी तन्मयतेने वठविले. तिन्ही सांजेला आपल्या रायाच्या प्रतिक्षेत असणारी नायिका, तिच्या मनातील कल्लोळ, आतुरता आदी सारे काही त्यांनी विलक्षण ताकदीने रंगवले आहे. आणि दादांबाबत तर बोलणे नकोच. नायकाच्या धांदरटपणामुळेच त्याला उशीर होत असतो. मात्र तो कसा तरी वेळेत पोहचतो. या प्रवासाच्या अंतीम टप्प्यांना दादांनी दोन हात उंचावून केलेले बेभान नृत्य हे मनाला मोहवून जाते. या गाण्यात दादांच्या तोंडी एकही शब्द नसला तरी ते भाव खाऊन जातात. आणि हे गाणे ऐकणार्याला, पाहणार्याला आणि खरं तर पूरेपूर अनुभवणार्याला एक विलक्षण अनुभूती प्रदान करतात हीच दादांची महत्ता. याचमुळे दादांना लब्धप्रतिष्ठितांनी कायम हेटाळणीच्या दृष्टीने पाहिले तरी असंख्य मराठी जनांनी त्यांना आपल्या हृदयात मानाचे स्थान दिले आहे. थँक्स दादा…असल्या अनेक क्षणांची उधळण केल्याबद्दल…आम्हाला आणि समस्त मराठी जनांना निखळ आनंदाचा अक्षत स्त्रोत प्रदान केल्याबद्दल \nया गाण्यातील प्रत्येक श��्दातून आपल्याला दादांचे विलक्षण भाषासौंदर्य अनुभवास येते.\nझाल्या तिन्ही सांजा करून सिणगार साजा\nवाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥\nप्रितीच्या दरबारीचं येणार सरदार\nमायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार\nदिलाच्या देव्हार्यात घालीन मी पूजा\nवाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥\nभेटीत रायाच्या सांगेन मी सारं\nसोसवेना बाई मला यौवनाचा भारं\nतान्हेल्या हरिणीला हळूच पाणी पाजा\nवाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥\nत्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल\nआठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल\nधुंद व्हावी राणी रंगून जावा राजा\nवाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥\nवाटतं सख्याचं वाजलं पाऊल\nखट्याळ मनाला लागे खोटीचं चाहूल\nघालू कशी मी सादं होईल गाजावाजा\nवाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥\nइचारच पडला बिजार्या मनाला\nवेळ का गं व्हावा बाई सख्या सजणाला\nबिलगून बसावी संभूला सारजा\nवाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥\nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nखुप छान वर्णन केलात, तो रम्य काळ पुन्हा आठवला, आणि झाल्या तीन्ही सांजा सारखे काव्य आता पुन्हा अशक्यच…\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/28469", "date_download": "2021-07-24T23:02:16Z", "digest": "sha1:5D6LLM6VPBCFZTVHKUX4L5ZLKUHPU43D", "length": 21338, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\n५४. रशियन आणि हिंदी राजकीय चळवळींचा बराच संबंध दिसतो. १९०५ सालापूर्वी रशियांत बाँबचा प्रसार फार झाला होता. झारवर व बड्या बड्या ऑफिसरांवर बाँब टाकून त्यांचे खून करणार्या पुष्कळ गुप्त मंडळ्या त्या काळीं रशियांत अस्तित्वांत आल्या. त्यांचाच प्रतिध्वनि वंगभंगानंतर बंगाल्यांत उमटला; व त्याचे पडसाद आजलाहि ऐकूं येत आहेत. अशा तर्हेनें खून करण्यापासून गांजलेल्या जनतेची मुक्तता होणार नाहीं, हें बोल्शेव्हिकांचें ठाम मत. लेनिनसारखे पुढारी त्या मताचा जोरानें प्रसार करीत होते; तरी झारशाहीला कंटाळलेल्या तरुणांना त्यांचें म्हणणें पसंत पडेना. त्यांनी हें खुनाचें सत्र तसेंच चालू ठेवलें.\n५५. इ.स. १९०५ सालीं रूसो-जपानी युद्धामुळें रशियांत जवळ जवळ दुष्काळाचीच परिस्थिती निर्माण झाली. अशावेळीं बोल्शेव्हिकांनी उचल करून देशभर सार्वत्रिक संप घडवून आणला. एक पाद्री पीटर्सबर्ग येथील बुभुक्षित लोकांना घेऊन झाराकडे अन्नाची याचना करावयास गेला असतां त्या नि:शस्त्र लोकांवर गोळ्या घालून झारनें त्यांची कत्तल केली. फ्रेंचांनी झारला मोठी रक्कम कर्जाऊ दिल्यामुळें सैन्याला समाधनांत ठेऊन सार्वत्रिक झालेला संप मोडतां आला. जिकडे तिकडे दडपशाही सुरू झाली, व गरीब लोकांच्या दु:खाला मर्यादा राहिली नाहीं. बोल्शेव्हिकांचें झारशाहीपुढें कांहीं चालत नाहीं, असें पाहून तरुण लोक निराश होऊन गेले. बाँबशाहीवरून त्यांचा विश्वास उडण्याऐवजीं तो अधिकच वाढला.\n५६. परंतु आंतबट्टयाच्या व्यापारानें झारशाही ढिली होत जाऊन १९१७ सालीं ती आपोआपच ढांसळून पडली. रशियाचें धुरीणत्व एकाएकीं मध्यमवर्गाच्या हातीं आलें. केरेंस्की त्याचा पुढारी बनला. झारनें आपण होऊन राजिनामा दिला. पीटर्स-बर्ग येथें प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली. पण ती प्रजासत्ता टिकावी अशी अमेरिकेनें जर कर्ज दिलें नाहीं तर केरेंस्कीचें राज्य चालावें कसें अमेरिकेनें जर कर्ज दिलें नाहीं तर केरेंस्कीचें राज्य चालावें कसें अमेरिका त्या वेळीं जर्मनीविरुद्ध दोस्त राष्ट्रांना मिळालेली. तेव्हां रशियाला कर्ज द्यावयाचें म्हणजे रशियानें युद्धक्षेत्र सोडून मागें हटतां कामां नये अशा अटीवर. केरेंस्की��ा अर्थातच ही अट मान्य करून कर्ज घ्यावें लागलें. परंतु रशियन शेतकरी लढाईला अत्यंत कंटाळून गेले होते. झार जसा राजिनामा देऊन मोकळा झाला, तसे तेहि आपापल्या बंदुका घेऊन आपल्या घरीं जाऊन लढाईपासून मोकळे झाले. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर लढाई चालू ठेवण्याचा केरेंस्कीचा उद्योग हास्यास्पद ठरला.\n५७. ह्या संधीचा फायदा घेऊन लेनिन पुढें आला. पीटर्सबर्ग ताब्यांत घेण्यासाठीं लेनिनला मुळींच रक्तपात करावा लागला नाहीं. मास्को येथें तेवढा झारपक्षानें थोडासा विरोध केला. परंतु फारशा रक्तपाताशिवाय सर्व रशिया बोल्शेव्हिकांच्या हातीं आला. जमीनी शेतकर्यांच्या, गिरण्या मजुरांच्या, आणि लढाई बंद, ह्या तीनच वाक्यांत लेनिनचें सामर्थ्य सांठवलेलें होतें, असें म्हणण्यास हरकत नाहीं. लढाई तर बंद झालीच होती. आणि लढाईच्या वेळीं मिळालेल्या बंदुका व गोळ्या जमीनी आपल्या ताब्यांत घेण्याच्या कामीं शेतकर्यांनी उपयोगांत आणल्या. लेनिनचें वाक्य म्हणजे पडत्या फळाचीच आज्ञा असें त्यांस वाटलें असावें. आतां तेवढ्या गिरण्या मजुरांच्या ताब्यांत यावयाच्या होत्या. पण त्याबद्दल मजुरांना शंका राहिली नाहीं.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुस���ा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि ���हिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_95.html", "date_download": "2021-07-25T00:16:27Z", "digest": "sha1:4HJ5CETDCWMGGPZIOGDO2KWG26HCYOJW", "length": 7620, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुंबईतील पावसाळापूर्व कामांसह महत्त्वाच्या प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / मुंबईतील पावसाळापूर्व कामांसह महत्त्वाच्या प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा\nमुंबईतील पावसाळापूर्व कामांसह महत्त्वाच्या प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nबृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांसह विविध प्रकल्पांचा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. सर्व कामे नियोजनानुसार वेळेत आणि शक्य तेवढ्या जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.काल झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) तथा जल अभियंता अजय राठोड, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलनि:सारण) श्री. कमलापूरकर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) राजेंद्र तळकर आदी सहभागी झाले होते.महानगरपालिकेच्यावतीने सुरु असलेली निरनिराळी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. कोरोना संसर्ग परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे करताना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना सुयोग्य प्रकारे अंमलात आणाव्यात, तसेच संबंधित कामांच्या नियोजनावर विपरित परिणाम होणार नाही यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.\nमुंबईतील पावसाळापूर्व कामांसह महत्त्वाच्या प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:41:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/washington-capitol-hill-trump-biden-riots-india", "date_download": "2021-07-24T22:34:22Z", "digest": "sha1:CM745AZTZMW6ICCAYZIVCAVBHE6MZ66P", "length": 20672, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "वॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत? - द वायर मराठी", "raw_content": "\nवॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत\nसर्व ठिकाणच्या लोकशाहींनी आणि ‘शक्तिशाली नेत्यांच्या’ प्रेमात अंध झालेल्यांनी त्यांचे हे प्रेम आता विसरले पाहिजे.\n९/११ झाले तेव्हा आयएसआय प्रमुख वॉशिंग्टन डीसीमध्ये होते. डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट रिचर्ड आर्मिटेज यांनी त्यांना भेटायला बोलावले. इस्लामाबादने आपली बाजू कोणती ते ठरवली पाहिजे असा निर्णायक इशारा अमेरिकन अधिकाऱ्याने पाकिस्तानच्या गुप्तहेरखात्याच्या प्रमुखांना दिला. “इतिहासाची आज सुरुवात होत आहे,” ते म्हणाले होते.\nपुराणमतवादी बुश सरकारने हीच अतिशयोक्ती वापरून जगभरातील देशांनी ‘दहशतवादविरोधी लढ्यात’ सामील व्हावे असा आग्रह धरला. प्राधान्याने दहशतवादाच्याच मागे लागता यावे म्हणून त्यांचे राष्ट्रीय कायदे, धोरणे आणि व्यवहारामध्ये बदल केले. त्यासाठी त्यांच्या स्वतःच्या नागरिकांच्या नागरी आणि वैयक्तिक स्वातंत्र्यांशी तडजोड करावी लागली तरी मागेपुढे पाहिले नाही.\nत्यानंतर काही काळातच जगभरातल्या देशांची देशातल्या आणि देशाबाहेरच्या ‘शत्रूंच्या’ विरोधात लढण्यासाठी ‘शक्तिमान नेते’ आणि हुकूमशाही तोडगे स्वीकारण्यासाठीची मानसिक तयारी पूर्ण झाली आणि अमेरिका स्वतःही एक अधिक उग्र, कमी मृदू, कमी सहिष्णू आणि कमी लो��शाही राष्ट्र बनले.\nराजकीय कुरूपता, अधिकृत दडपशाही, सामाजिक असंवेदनशीलता हे ९/११ नंतरच्या नव्या कठोर राजवटीचा अखंडित भाग बनले, अगदी दरम्यान ओबामांचा कालखंड येऊन गेला तरीही डोनाल्ड ट्रम्प यांचे अध्यक्षपद हे या युद्धाच्या चुकीच्या कल्पनेचेच आनुषंगिक उत्पादन होते. अमेरिका स्वतःच्याच सामूहिक मूर्खपणाच्या दलदलीत खोलवर रुतली होती.\nआणि, मागच्या बुधवारी, जेव्हा सिनेटर आणि काँग्रेसमेन जो बिडेन यांना नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून घोषित करण्यासाठी कॅपिटॉलमध्ये जमले होते तेव्हा ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉलवर हल्ला केला. या जमावाला व्हाईट हाऊसमध्ये बसलेल्या सर्वोच्च नेत्यानेच चिथावणी दिली होती हे सगळ्या जगाने पाहिले. खरे तर दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर याच व्हाईट हाऊसमधला प्रत्येक नेता जणू जगभरातल्या व्यवस्थेच्या, लोकशाहींचाच प्रतिनिधी असल्याचा दावा करत आलेला आहे.\nपरंतु, ट्र्म्प यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीचा हाच संभाव्य शेवट असू शकत होता.\nआणि अमेरिकन लोकशाहीवर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद सर्व जगभरात उमटले.\nजसे ९/११ हे राष्ट्रीय सुरक्षा राजवट आणण्यासाठी निमित्त ठरले, तसेच १/६ कडेही त्याच्या खऱ्या स्वरूपात पाहिले पाहिजे – हा एक इशारा आहे, की लोकशाहीने पलटवार करणे आता अगदी निकडीचे होऊन बसले आहे. सर्व ठिकाणच्या लोकशाहींनी आणि ‘शक्तिशाली नेत्यांच्या’ प्रेमात अंध झालेल्यांनी त्यांचे प्रेम विसरण्याची वेळ आली आहे.\nपरंतु याचीही दखल घेणे गरजेचे आहे की ६ जानेवारीला जे काही घडले त्याकडे वाटचाल यापूर्वीच सुरू झाली होती.\nहल्लेखोर डोनाल्ड ट्रम्प यांची गती रोखण्याची जबाबदारी ज्यांची कुणाची होती ते सर्व त्यांच्या विरोधात उभे टाकण्याबाबत अपयशी ठरले आहेत. अखेरीस उपाध्यक्ष माईक पेन्स आणि सिनेटर बहुसंख्यांचे नेते यांना ट्रम्प हे कड्याच्या टोकावर पोहोचले आहेत हे जाणवले, किंवा फेसबुक आणि ट्विटर य़ांनी अखेर कठोर भूमिका घेतली पण त्यात समाधान मानून घेण्यासारखे काही नाही.\nअर्थात, जेव्हा समाज ‘निवडक गोष्टी लक्षात ठेवतात आणि काही गोष्टी सामुदायिकरित्या विसरतात’ तेव्हा त्यांना मोठी किंमत चुकवावी लागते हे इतिहासतज्ञांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. ट्रम्पपूर्वी मॅकार्थी होऊन गेले आहेत.\n१९५० मध्ये एका अशाच बोलभांड व्यक्त��च्या प्रभावाखाली अमेरिका अंध झाली होती – त्यावेळी सिनेटर जोसेफ मॅकार्थी यांनी रंगमंच व्यापला होता. त्यांनी एकामागोमाग एक गद्दारी आणि देशद्रोहाचे आरोप करण्याचा सपाटा लावला होता आणि राजकारणी, अधिकारी, विचारवंत आणि कलाकारांच्या मनात प्रचंड भीती निर्माण केली होती. अनेक वर्षे, महत्त्वाच्या मोठ्या राज्यांमधल्या मतांवर त्यांचे नियंत्रण होते. त्यामुळे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोघेही त्यांना घाबरत होते.\nवॉशिंग्टनमध्ये तेव्हा भयसंस्कृती नांदत होती – हा नाठाळ मनुष्य तुमची राजकीय कारकीर्द धुळीला मिळवू शकतो याचे भय. अमेरिकेच्या राजकीय प्रवाहामधून मॅकार्थीझमला बाजूला काढायला अनेक वर्षे लागली.\nबुधवारच्या कलंक ठरणाऱ्या घटनेनंतर, एक स्वीकारार्ह राजकीय पंथ म्हणून तथाकथित ट्रम्पिझमने आपली विश्वासार्हता गमावली आहे. मागच्या जानेवारीत अहमदाबादमधल्या मोटेरा स्टेडियममध्ये आपण ज्याच्यावर स्तुतिसुमने उधळली त्या डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन शोकांतिका समजून घेणे हे भारतात आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या स्वतःच्या सत्ताधाऱ्यांनी या माणसाशी आणि त्याच्या राजकारण करण्याच्या शैलीशी जोडून घेऊन जागतिक स्तरावर आदर मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि ते राजकारण निश्चितपणे लोकशाहीविरोधी सवयी आणि व्यवहारांमध्ये रुतलेले होते.\nअमेरिका चेक्स अँड बॅलन्सेसच्या – नियंत्रण आणि संतुलनाच्या – व्यवस्थेबाबत अभिमान बाळगते आणि अमेरिकन अध्यक्ष संपूर्णपणे मनमानी वागू शकणार नाही याची काळजी ही व्यवस्था घेते. मात्र भारतातील व्यवस्था तितकी मजबूत नाही. किंवा यीट्सने म्हटले आहे तसे, “जो सर्वोत्तम असतो त्याला तशी खात्री नसते, मात्र जो सर्वात वाईट असते तो मात्र ध्यासाने भारावलेला असतो.”\nएक राजकीय प्रणाली म्हणून, सर्व घटनात्मक व्यवस्था सत्ताधाऱ्याच्या हुकूमशाही प्रवृत्तीला मूक संमती देत असतात हे आपण अनेकदा पाहिले आहे.\nमागच्या काही वर्षांमध्ये, आपल्या संस्थांना नियंत्रित करणाऱ्यांनी स्वतःकडे दुय्यम भूमिका घेतलेली दिसते. राज्यघटनेने त्यांना संस्थात्मक धर्माचे पालन करण्यासाठी आवश्यक शक्ती, अधिकार आणि प्रतिष्ठा दिली आहे, तरीही छोटी गणिते आणि स्वार्थी हितसंबंधच अधिक महत्त्वाचे ठरतात हे सत्य आहे. परिणामी, कार्यकारी सत्ता आणखी मोठी ��रण्याचा हव्यास रोखणे अशक्य वाटते.\nआणि सत्तेच्या या केंद्रीकरणाला समाजमान्यताही मिळत असल्याचे दिसते कारण आपण एक नवीन प्रकारची एकत्रित विचार करण्याची पद्धत स्वीकारली आहे. नव्या सत्ताधारी कंपूने राष्ट्रवाद, देशाभिमान आणि लष्करशाहीचा वेश धारण केला आहे; हा कंपू खुशाल राजकीय विरोधकांचा छळ करतो, कारण विविध संस्थात्मक घटकांच्या भित्रेपणाची त्यांना खात्री असते.\nउदाहरणार्थ, “गोली मारो सालों को” विषाणू अजूनही मोकाट आहे – त्यावर अजूनही उपाय शोधलेला नाही. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि इतर सर्व निरीक्षकांनी माना वळवल्या आहेत. हे जंगली जनावर स्वतःहून परत जंगलात जाईल अशी त्यांना आशा वाटते. हिंसा हेच आवडीचे साधन बनले आहे. क्रौर्य साजरे करणे अजून आपण त्यागलेले नाही. उलट ६ जानेवारीला अमेरिकेच्या राजधानीत ज्यांनी नंगा नाच केला त्याच कुरूप भावनांचे आपणही गुलाम आहोत.\nलोकशाहीचे महत्त्वाचे चिन्ह असलेले सत्तेचे शांततामय हस्तांतरण करण्याइतके औचित्य डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे नाही. आत्ता तरी, त्यांनी आपण बिडेन यांच्या उद्घाटनाला हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ ते अजूनही निवळलेले नाहीत.\nत्यामुळे आपण ट्रम्पबद्दलच्या अवाजवी प्रेमरोगातून आणि जगभर त्यांनी जी अशिष्टपणाची फॅशन आणली आहे तिच्यातून आपली सुटका करून घेणे फार महत्त्वाचे आहे.\nइतिहासातल्या ज्ञात हुकूमशहांप्रमाणे, ट्रम्प यांचाही स्वतःचा मार्गच योग्य मार्ग आहे, ते सतत अमेरिकेच्या आणि अमेरिकन लोकांच्या भल्याचाच विचार करत आहेत आणि त्यामुळे अमेरिकेवर किमान अजून चार वर्षे राज्य करणे हा त्यांचा हक्कच आहे असा गैरसमज आहे.\nभारतामध्ये, आपले स्वतःचे सत्ताधारी लक्ष्मण रेषा पार करत नाहीत हे निश्चित करणे ही लोकशाहीने आपल्यावर टाकलेली जबाबदारी आहे.\nहरिश खरे हे दिल्लीस्थित पत्रकार आहेत.\nभूपेंद्र सिंह मान यांचा समितीचा राजीनामा\n‘संपूर्ण वर्षभर मास्क वापरावा लागणार’\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सु��्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2021-07-24T23:39:58Z", "digest": "sha1:V2WWXJ7ELW2I62VGOBL2HP4EHNICST45", "length": 4992, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९३१ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ९३१ मधील जन्म (रिकामे)\n► इ.स. ९३१ मधील निर्मिती (रिकामे)\n► इ.स. ९३१ मधील मृत्यू (१ प)\n► इ.स. ९३१ मधील शोध (रिकामे)\n► इ.स. ९३१ मधील समाप्ती (रिकामे)\n\"इ.स. ९३१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ९३० चे दशक\nइ.स.चे १० वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-24T22:46:59Z", "digest": "sha1:LH7VS6WTKY6DYD4JPJSSYAXZDMNKW23U", "length": 12729, "nlines": 120, "source_domain": "navprabha.com", "title": "लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे ः मोदी | Navprabha", "raw_content": "\nलॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे ः मोदी\n>> सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे संवाद\nदेशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असताना केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत असून केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले. व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादात पंतप्रधानांनी लॉकडाऊनवर विशेष भर दिला आहे. यावेळी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असा आग्रह पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केला. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्ङ्गर��्सिंगद्वारे सर्व प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अनेक उपयुक्त सूचनाही केल्या.\nसर्व राज्यांमधील सरकारांनी आपल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा योग्य तो पुरवठा करावा, कुणाला त्रास होता कामा नये, असा काळजीचा सूरही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.\nयावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या निर्णयाला पाठिंबा देत असल्याबद्दल राज्यांचे आभार मानले. यामुळे कोविड – १९ चा प्रसार मर्यादित करण्यात भारताने काही प्रमाणात यश संपादन केले आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. मात्र त्याचवेळी त्यांनी जागतिक परिस्थिती अद्यापही समाधानकारक नाही. काही देशांमध्ये विषाणूच्या प्रसाराची पुन्हा लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती दिली.\nकमीतकमी जीवितहानी सुनिश्चित करणे हे देशाचे समान उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशातील विविध राज्यांमध्ये होणारे मजुरांचे पलायन थांबवणे गरजेचे असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. ते होऊ नये यासाठी सर्व राज्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असेही मोदी म्हणाले. मजुरांसाठी निवार्याची सोय करण्याबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात यावी, अशी सूचनाही मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मजुरांनी रस्त्यांवर येऊ नये, असे आवाहन मजुरांना करण्यात यावे, असेही मोदी म्हणाले.\nलॉकडाउन संपल्यानंतर विखुरलेली लोकसंख्या पुन्हा टप्प्याटप्प्याने एकत्र आणण्यासाठी राज्य आणि केंद्राने समान निकास रणनीती आखणे महत्वाचे आहे. त्यांनी राज्यांना विचारमंथन करण्याचे आणि विकास रणनीतीसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केले.\nकेंद्रीय संरक्षण मंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक या संवादात सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृह सचिव आणि संबंधित राज्यांचे आरोग्य सचिव यांनीही व्हिडिओ कॉन्ङ्गरन्समध्ये भाग घेतला.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nमुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3110", "date_download": "2021-07-24T23:39:21Z", "digest": "sha1:2UFZKMBDSHTPD5ETW5YFLTQS5ZHFRBSJ", "length": 15050, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धक्कादायक :- केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड.लॉक डाऊनच्या काळात येवढा साठा आला कुठून? जनतेचा सवाल. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जा���्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > धक्कादायक :- केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड.लॉक डाऊनच्या काळात येवढा साठा आला कुठून\nधक्कादायक :- केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड.लॉक डाऊनच्या काळात येवढा साठा आला कुठून\n20 ते 25 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व घुटका जप्त. आरोपी व्यापारी आरिफ कोलसावाला याला अटक \nदेशभरात लॉक डाऊनच्या काळात अनेक अवैध व्यवसाय सुरू झाले असून जिल्हा बंदी असतांना सुगंधीत तंबाखू सारखे प्रतिबंधित पदार्थ जिल्ह्यात येतातच कसे हा खरा प्रश्न असून लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अनेक व्यवसायिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी झाले आहेत त्यात महत्वाचे म्हणजे पान ठेले बंद ठेवण्याचे सर्वप्रथम आदेश झाले होते. मात्र जनतेची प्रचंड मागणी आणि या धंद्यातून मिळणार प्रचंड नफा यामुळे हा व्यवसाय छुप्या मार्गाने नियमित चालू असून काही राजकीय कार्यकर्त्यांनी तर या सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांना ब्लैकमेलिन्ग करून त्यांचे कडून लाखो रुपयाची आमदणी केली असल्याची गंभीर बाब प्रकाशात येवून खुद्द एका तंबाखू व्यापाऱ्यांनी हा खुलासा केला होता व त्याची ऑडियो रेकॉर्डिंग सुद्धा आहे. अर्थात या अवैध व्यवसायाला राजकीय व प्रशासकीय व्यक्तींनी आपले कमाईचे साधन म्हणून बघितल्याने हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.\nमहत्वाची बाब म्हणजे अगोदरच थुंकीमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे सिद्ध झाले असल्याने पान व खर्रा शौकीन जिथे तिथे पिचकारी मारत असतात त्यामुळे ह्या वरील बंदी कायम आहे. संपुर्ण राज्यात 2012 पासून सुगंधित तंबाखू व घुटका विक्रीवर संपुर्ण बंदी आहे. तरीही राज्यात सुगंधित तंबाकू, गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे आश्चर्य व्यक्त होतं आहे.\nह्याच अनुषंगाने लगेच दुसऱ्या दिवशी पडोली येथील केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व कार्यकर्त्यांनी धाड मारली असता त्या गोदामात 34 बोऱ्यांमध्ये सुगंधित तंबाकू, गुटख्याचा साठा आढळून आला, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली असता पोलीस लगेच उपस्थित होत सदर गोदामातिल साठ्याचा पंचनामा केला, त्या साठ्याची किमंत जवळपास 20 ते 25 लाख रुपये आहे असे सांगण्यात येत आहे.\nमहत्वाची बाब म्हणजे सीमाबंदीत हा साठा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आला कसा पोलिसांच्या नजरेतून हा साठा चुकला कसा याची चौकशी व्हायला हवी.\nया प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू चा व्यापार करणारे आरिफ कोलसावाला यांना अटक केली आहे.\nमहत्वाची बातमी :-चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यातील व्यावसायिक आस्थापना सुरूच: जिल्हाधिकारी.\nसनसनिखेज:- लॉक डाऊनमधे एसीसी सिमेंट कंपनीतील सळाखीचा घूग्गूस येथील बांधकामात वापर \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yipengjack.com/mr/tags-10017", "date_download": "2021-07-25T00:39:34Z", "digest": "sha1:LKXBAETGEH6G4M6FBJ65HB4QQSHVGJS6", "length": 20401, "nlines": 60, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "वायु हायड्रॉलिक ट्रक जॅक - EPONT", "raw_content": "2006 पासून, एपॉन्ट जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाइल देखभाल उपकरणे (हायड्रोलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nवायु हायड्रॉलिक ट्रक जॅक\nआपण यासाठी योग्य ठिकाणी आहात वायु हायड्रॉलिक ट्रक जॅक.आत्ताच आपल्याला हे माहित आहे की आपण जे काही शोधत आहात ते आपल्याला नक्कीच सापडेल EPONT.आम्ही हमी देतो की ते येथे आहे EPONT.\nत्याची सर्व मालमत्ता सपाट पृष्ठभागावर चमकलेली प्रतिमा दृश्यमान असल्याचे सुनिश्चित करून पाहण्याचा अनुभव वाढवते..\nआम्ही उच्च गुणवत्ता प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे वायु हायड्रॉलिक ट्रक जॅक.आमच्या दीर्घकालीन ग्राहकांसाठी आणि आम्ही प्रभावी उपाय आणि खर्च लाभ देण्यासाठी आमच्या ग्राहकांना सक्रियपणे सहकार्य करू.\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nयिपेंगजॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे. आमच्या पोर्टा जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि आमच्या क्लायंटद्वारे विविध बाजारपेठे���ील डोमेनद्वारे प्रशंसा करतात. आमच्या उत्पादनांची विविध श्रेणी ग्राहकांना अनुकूल आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेले आमचे पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवले जातात. आम्ही सुनिश्चित करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nएपॉन्ट यांत्रिक हे विविध इंजिन क्रेन, फ्लोर जॅक 3 टी, फ्लोर ट्रांसमिशन जॅकचे संकलन आहे जे संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी शरीर विशेषीकृत उपक्रम आहे.\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nयिपेंगजॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे. आमच्या पोर्टा जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि आमच्या क्लायंटद्वारे विविध बाजारपेठेतील डोमेनद्वारे प्रशंसा करतात. आमच्या उत्पादनांची विविध श्रेणी ग्राहकांना अनुकूल आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेले आमचे पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवले जातात. आम्ही सुनिश्चित करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nव्यावसायिक मजला जॅक उत्पादक\nयिपेंगजॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे. आमच्या पोर्टा जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि आमच्या क्लायंटद्वारे विविध बाजारपेठेतील डोमेनद्वारे प्रशंसा करतात. आमच्या उत्पादनांची विविध श्रेणी ग्राहकांना अनुकूल आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेले आमचे पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवले जातात.\nचीन पासून सानुकूलित इतर लिफ्टिंग उपकरणे उत्पादक\nयिपेंग��ॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे. आमच्या पोर्टा जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि आमच्या क्लायंटद्वारे विविध बाजारपेठेतील डोमेनद्वारे प्रशंसा करतात. आमच्या उत्पादनांची विविध श्रेणी ग्राहकांना अनुकूल आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेले आमचे पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवले जातात. आम्ही सुनिश्चित करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nव्यावसायिक हायड्रोलिक फ्लोर जॅक उत्पादक\nया उत्पादनामुळे आमच्या व्यावसायिक क्यूसी संघाचे परीक्षण आणि अधिकृत तृतीय पक्षांची चाचणी आहे. बर्याच वर्षांपासून उत्पादनात विशेष केले गेले आहे. उत्पादन hypoallgenic आहे आणि म्हणूनच त्वचा मऊ करते, प्रतिकूल प्रतिक्रियांचे धोका कमी करते.एपॉन्ट प्रोफेशनल स्टील संरचना होम उत्पादक, आमच्याकडे 4 उत्पादन लाइन आणि 2 हीट उपचार उत्पादन लाइन आहेत, एक दिवस एक दिवस आम्ही सुमारे 5000 पीसी तयार करू शकतो, आम्ही 500 पीसी तयार करू शकतो.\nएपॉन्ट यांत्रिक हे विविध इंजिन क्रेन, फ्लोर जॅक 3 टी, फ्लोर ट्रांसमिशन जॅकचे संकलन आहे जे संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी शरीर विशेषीकृत उपक्रम आहे.1. आमच्याकडे पात्रता आहे: आमच्याकडे औपचारिक पात्रता प्रमाणपत्र आहे2. उत्पादन तंत्रज्ञान: सतत संशोधन आणि नवकल्पना3. ग्राहक संतुष्ट: समाधानकारक उत्पादन प्रदान करा\nस्टीलया उत्पादनामुळे आमच्या व्यावसायिक क्यूसी संघाचे परीक्षण आणि अधिकृत तृतीय पक्षांची चाचणी आहे. बर्याच वर्षांपासून उत्पादनात विशेष केले गेले आहे.उत्पादन hypoallgenic आहे आणि म्हणूनच त्वचा मऊ करते, प्रतिकूल प्रतिक्रियांचे धोका कमी करते.\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nहायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टीएपॉन्ट बेस्ट हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी सप्लायर, कंपनी विविध इंजिन क्रेन, फ्लोर जॅक 3 टी, फ्लोर ट्रांसमिशन जॅकचे एक संकलन आहे जे संशोधन, विकास, उत्प��दन आणि विक्रीसाठी शरीर विशेषीकृत उपक्रम आहे.\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nएपॉन्ट सर्वोत्कृष्ट पारंपारिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर, कंपनी विविध इंजिन क्रेन, फ्लोर जॅक 3 टी, फ्लोर ट्रांसमिशन जॅकचे एक संकलन आहे जे संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी शरीर विशेषीकृत उपक्रम आहे.\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nपारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक. या उत्पादनास मनःस्थितीवर सकारात्मक प्रभाव पडत नाही आणि विशेषतः झोपडपट्टी विकार आणि डोकेदुखीच्या पीडितांसाठी विश्रांती देते. उत्पादनामध्ये उत्तम पृष्ठभागाची गुणवत्ता आहे. क्रॅक, नोटिस, राहील किंवा अगदी तुटलेल्या अगदी तुटलेल्या कपड्यांसारखे पृष्ठभागाचा नाश सहजपणे संवेदनशील नसेल. अशा प्रकारची बेडिंग एखाद्या व्यक्तीस रात्री रात्री झोपायला मदत करू शकते, जी स्मृती सुधारण्यात मदत करते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारण्यात मदत करते.एपॉन्ट इंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक एपॉन्ट, आमची उत्पादने मुख्यत्वे यूएसए, जर्मनी, जपान, स्पेन, इटली, यूके, कोरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि कॅनडा आणि इ. सारख्या 30 देशांमध्ये निर्यात केली जातात. ऑटोमोबाईल, फोर्कलिफ्ट आणि बांधकाम यंत्रणा, आम्ही जगभरातील 500 पेक्षा जास्त कंपन्यांपेक्षा 10 पेक्षा जास्त कंपन्यांसह चीनमध्ये त्यांच्या प्रमुख कास्टिंग पुरवठादार म्हणून सहकार्य केले आहे.\nकंपनी मुख्यतः हाइड्रोलिक जॅक आणि हायड्रोलिक यंत्रसामग्री उत्पादनांमध्ये संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेली आहे.यिपेंगजॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे.\nआपला ईमेल किंवा फोन नंबर संपर्क फॉर्ममध्ये सोडा जेणेकरून आम्ही आमच्या विस्तृत डिझाइनसाठी आपल्याला एक विनामूल्य कोट पाठवू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://vsknagpur.com/2018/05/", "date_download": "2021-07-25T00:30:29Z", "digest": "sha1:K6VIOE3XMKV6A7TY6QCJDSGV7W4NZP34", "length": 6449, "nlines": 72, "source_domain": "vsknagpur.com", "title": "May | 2018 | Vishwa Samwad Kendra Nagpur", "raw_content": "\nपत्रकारिता का बिजांकुर :नारद जयंती का महत्व – विनोद देशमुख\nमहर्षी नारद यह नाम आतेहि कंधे पे वीणा, हातमे इकतारा, सर पे एंटीना जैसी लंबी चुटी तथा मुखसें अखंड नारायण -नारायण जप यह मूर्ती आखके सामने आती हैपौराणिक कथाए,फिल्म उनकी यही प्रतिमा लोगोकें सामने रखतीं हैपौराणिक कथाए,फिल्म उनकी यही प्रतिमा लोगोकें सामने रखतीं है\nकर्तृत्वशालिनी देवी अहल्याबाई – (अहिल्या बाई जयंती विशेष )– सौ. मेधा नांदेडकर\nएक बार विंध्याचल के कुछ भिलोने विद्रोह किया तब उन्हे संदेश गया — ” प्रजा का विद्रोह उस राज्य मै होता है जिसमे उनके अधिकारोंकी अवहेलना होती है या फिर किसी प्रकार का अन्याय होता है .मैने...\nताडोबा देशातील पहिले टँकरमुक्त अभयारण्य – रेवती जोशी\nवॉटर इज लाईफ सोसायटीचा अभिनव उपक्रम सोलर सबमर्सिबल पंपाची कमाल गेल्या काही दिवसांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाई या विषयावर बराच उहापोह सुरू आहे. निसर्गाचा समतोल साधून जीवनसाखळी सुरळीत राहण्यासाठी मानवासोबतच प्रत्येक लहानमोठा जीव आवश्यक असतो. या साखळीत जंगलांमध्ये राहणारे...\nअॅफ्स्पा आणी मानवत्यावाद्यांचा दुषप्रचार – ब्री.हेमंत महाजन\nकाश्मीर खोऱ्यातून दहशतवादाचा बिमोड करतांना २०१७ मध्ये, २०८ दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घातले. या वर्षी आत्तापर्यंत ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिस्थिती सामान्य झाली अफ्स्पा हटवला सरकारने अफ्स्पा(आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवरऍक्ट’ )हा कायदा मेघालय राज्यातून पूर्णत: तर अरुणाचलमधून अंशत: हटवला आहे. गेल्या वर्षी मेघालयाच्या ४०...\nतेराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रावर यादववंशी राजा रामदेवरायाची सत्ता चालू होती . राजधानी मराठवाड्यातील देवगिरी, राजाचा धर्मदंड हेमाद्री पंडिता सारख्या कर्मकांडी ब्राम्हणाकडे होता. व्रत-वैकल्ये , उद्यापने यालाच धर्म मानून त्याचे अंधानुकरणारा राजा शासन करीत होता . सर्वसामान्य जनता रूढी, परंपराच्या...\n” आवरण ” कानडी कादंबरी आणि डॉ एस एल भैरप्पा\nगेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत – डॉ. एस. एल. भैरप्पा. आजवर त्यांनी 21 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि...\nदत्तोपंत ठेंगड़ी – एक श्रेष्ठ चिंतक, संगठक और दीर्घदृष्टा\nव्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण : विवेकानंद केंद्र विद्यालय\nउद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा\nमिठाची बाहुली आणि वामपंथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=12499", "date_download": "2021-07-25T00:38:14Z", "digest": "sha1:VZV6IT2X5LZ4LURIQICMQ4RNCBRJE6A3", "length": 11384, "nlines": 136, "source_domain": "rajtantra.com", "title": "पालघरमधील वाहतूक कोंडी फुटणार | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome थोडक्यात महत्वाची बातमी पालघरमधील वाहतूक कोंडी फुटणार\nपालघरमधील वाहतूक कोंडी फुटणार\nखासदार राजेंद्र गावित यांनी घेतला पुढाकार\nजिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न\nप्रतिनिधी/पालघर, दि. 26 : शहरातील मोठी समस्या बनलेला वाहतुक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे चिन्हं आहेत. खासदार राजेंद्र गावित यांनी याकामी पुढकार घेतला असुन त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालघर नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.\nमाहीम रोडवरील पालघर रेल्वे स्टेशन ते प्रकाश टॉकीज व मनोर रोडवरील पालघर रेल्वे स्टेशन ते चार रस्ता या मार्गावरील वाहतुक कोंडी कशी कमी करता येईल, तसेच सेंटजॉन कॉलेज, आनंदाश्रम शाळा, ट्विंकल स्टार शाळा येथे होणार्या वाहतूक कोंडीबाबत बैठकीत चर्चा झाली. पालघर स्टेशनजवळ वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 100 मीटर परिसरात रिक्षा, बस, फेरीवाले तसेच दोन चाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंगवर प्रतिबंध करावा व यासाठी पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर नगरपरिषद व एसटी महामंडळाने मिळून दहा दिवसांत योजना तयार करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केल्या.\nतसेच पालघर रेल्वे स्टेशनजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे, त्यावर एसटी किंवा पार्किंगसाठी तरतुद करावी व तसा प्रस्ताव तयार करावा, हुतात्मा स्तंभ, चार रस्ता, स्टेट बँक व पालघर स्टेशन येथे सिग्नल बसवावे, असे बैठकीत ठरले. त्याचबरोबर मनोर रोड व माहीम रस्ता डिपी प्लॅनमध्ये 20 मिटर पेक्षा जास्त आहे, मात्र प्रत्यक्षात तो केवळ 10 ते 12 मीटर आहे, याबाबतही चर्चा झाली.\nबैठकीस पालघर नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, शिवसेनेचे पालघर लोकसभा सह समन्वयक केदार काळे, बांधकाम सभापती सुभाष पाटील, नगरसेवक तुशार भानुशाली व अलका राजपूत हजर होते.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleराज्यातील 917 शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा – आमदार कॉ. विनोद निकोले\nNext articleधर्माधिकारी प्रतिष्ठानची बोईसरमध्ये स्वच्छता मोहिम\nकाँग्रेस नेते राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश\nनिवडणूक कामात हलगर्जीकडे, नायब तहसीलदार निलंबित\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nप्रश्न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील\nमिहीर शहा होणार डहाणूरोड जनता बॅंकेचे नवे अध्यक्ष\nजागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघ कार्यकारणी निवड\nBreak The chain: 21 एप्रिल पासून नवी नियमावली\nरेल्वेचा निर्णय पासधारक प्रवाशांवर अन्यायकारक प्रवासी संघटनांचा आरोप\nजैन संघटनेतर्फे ” डॉक्टर आपल्या दारी ” उपक्रम\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nतारपा चौकातील पोलिसांचा तंबू हटवा, अन्यथा आम्ही हटवू – मार्क्सवादी कम्युनिस्ट...\n10 एप्रिल रोजीची राष्ट्रीय लोक अदालत तहकूब\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/kannada-booklet-shri-ganesh-atharvashirsha/", "date_download": "2021-07-24T23:46:44Z", "digest": "sha1:7AT2W5AIIGLGQ7NE6CLT3W3QSXIWREQX", "length": 15458, "nlines": 352, "source_domain": "sanatanshop.com", "title": "ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಅಥರ್ವಶೀರ್ಷ ಹಾಗೂ ಸಂಕಷ್ಟನಾಶನಸ್ತೋತ್ರ – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nदेवघर व पूजेतील उपकरणे\nदत्त (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nश्री गणपति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nश्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)\nश्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सात्त्विक असावी \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/indian-price-declaired/", "date_download": "2021-07-24T23:43:33Z", "digest": "sha1:YJ3EJH6YJ6GBYALGH3LQ24CZBNKK6UVX", "length": 2941, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Indian Price declaired – Dainik Prabhat", "raw_content": "\n रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीची किंमती जाहीर; एका डोसची किंमत असणार ‘एवढी’\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/corona-continues-nanded-66-injured-24-injured-two-killed-935-reached-sunday-nanded-news?amp", "date_download": "2021-07-25T01:02:27Z", "digest": "sha1:TJI6362NQOZPAOG36M6OV2KTI7INWENX", "length": 11819, "nlines": 142, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेडात कोरोनाचे थैमान सुरुच : रविवारी ६६ बाधीत, २४ बरे तर दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ९३५ वर", "raw_content": "\nआजच्या अहवालात एकूण ४७८ अहवालापैकी ४०२ अहवाल निगेटिव्ह तर ६६ कोरोना बाधीत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ९३५ एवढी झाली आहे. यातील ५०० बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे\nनांदेडात कोरोनाचे थैमान सुरुच : रविवारी ६६ बाधीत, २४ बरे तर दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ९३५ वर\nनांदेड : नांदेड जिल्ह्यात रविवार (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ६६ व्यक्ती बाधित तर दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. आजच्या अहवालात एकूण ४७८ अहवालापैकी ४०२ अहवाल निगेटिव्ह तर ६६ कोरोना बाधीत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ९३५ एवढी झाली आहे. यातील ५०० बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ह्या तपासण्या आरटीपीसीआर व अॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे करण्यात आल्या.\nरविवारी (ता. १८) जुलै रोजी २४ बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मुखेड कोविड केअर सेंटर येथील सहा, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील तीन बाधित, जिल्हा रुग्णालयातील दोन, पंजाब भवनमधील १३ असे एकुण २४ बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.\nहेही वाचा - गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य का झाले निलंबित... वाचा सविस्तर \nदोन बाधीत रुग्णांचा मृत्यू\nरविवार (१८ जुलै) रोजी रात्री देशमुख काॅलनी नांदेड येथील ६५ वर्षीय महिलेचा व ता. मानवत जिल्हा परभणी येथील एका ६४ वर्षीय उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ४६ एवढी झाली\nया भागातील रुग्ण बाधीत\nनवीन बाधितांमध्ये नांदेडच्या गुरु गोविंदसिंग विमानतळ एक, श्रीनगर दोन, सराफा चौक एक, पिरबुऱ्हाननगर एक, सोमेश काॅलनी ११, विष्णुनगर एक, शहिदपूरा दोन, जुना मोंढा दोन, खालसा काॅलनी एक, पााठकगल्ली सराफा दोन, देगलूर नाका एक, माळवतकर काॅलनी जुना कौठा एक, मिल गेट एक, विसावानगर एक, विष्णु काॅम्पलेक्स एक, शहिदपूरा तीन, बळीरामपूर दोन, गाडीपूरा एक, गोविंदनगर एक, गाडीपूरा दोन, विष्णुपीरी एक, कोल्हेबारगाव ता. बिलोली एक, खैरका ता. मुखेड दोन, रावी ता. मुखेड एक, मानसपुरी कंधार एक, फुलवळ कंधार आठ, वसमत (हिंगोली) दोन, श्रीनगर हिंगोली एक, आंबेडकरनगर एक, विष्णुनगर तीन, गाडीपूरा एक, साईनगर इतवारा दोन, पांडूरंगनगर ए्क, श्रीकृष्णनगर गंगाखेड दोन.\nरविवारी (ता. १९) ३८९ पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील ३१ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १७ महिला बाधित व १४ पुरुष बाधित आहेत.\nबाधितांवर येथे आहेत उपचार\nआज रोजी एकुण ९३५ बाधितांपैकी ४६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ७७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १४४, मुखेड कोविड केअर सेंटर येथे २७, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे २४, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १२, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे पाच, गोकुंदा किनवट कोविड केअर सेंटर येथे दोन, हदगाव कोविड केअर सेंटर येथे एक, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १७ बाधित, माहूर कोविड केअर सेंटर एक, गोकुंदा तीन, लोहा ११, कंधार दोन, धर्माबाद तीन, नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात ४२ बाधित व्यक्ती उपचार घेत असून सहा बाधित औरंगाबाद येथे संदर्भित सात, निझामबाद एक आहेत.\nयेथे क्लिक करा - कोरोना : जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत करणार- अशोक चव्हाण\nसर्वेक्षण- १ लाख ४७ हजार २०१,\nघेतलेले स्वॅब- १० हजार १०२,\nनिगेटिव्ह स्वॅब- ८ हजार २७५\nआज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-६६\nएकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ९३५,\nआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ५,\nआज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ०,\nरुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ५००,\nरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ३८९,\nप्रलंबित स्वॅब तपासणी संख्या २०८ एवढी संख्या आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/corona-dhingana-continues-56-infected-five-killed-36-cuared-1130-reached-thursday-nanded-news?amp", "date_download": "2021-07-25T00:07:49Z", "digest": "sha1:VPRRZPNWUDEUV4MQMIJG4P4OIJQP3XPN", "length": 11902, "nlines": 140, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाचा धिंगाना सुरुच : गुरुवारी ५६ बाधित, तर पाच जणांचा मृत्यू, ३६ रुग्ण बरे, संख्या ११३० वर पोहचली", "raw_content": "\nएकूण २१८ अहवालापैकी १४९ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार १३० एवढी झाली आहे. यातील ६१० एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.\nकोरोनाचा धिंगाना सुरुच : गुरुवारी ५६ बाधित, तर पाच जणांचा मृत्यू, ३६ रुग्ण बरे, संख्या ११३० वर पोहचली\nनांदेड : जिल्ह्यात गुरुवार (ता. २३) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज ५६ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ३६ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २२ जुलैच्या रात्री मुखेड येथील ८५ वर्षीय पुरुष, कोल्हे ोबरगाव (ता. बिलोली) ६० वर्षीय पुरुष, तर गुरुवारी (ता. २३) वालमिकनगर मुखेड ५६ वर्षीय पुरुष, सुगाीव (ता. देगलूर) येथील ५५ वर्षईय पुरुषआणि जवाहरनगर, नांदेड येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. सदर बाधितास शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते.\nआतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ६० एवढी झाली आहे. यात ५३ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण २१८ अहवालापैकी १४९ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार १३० एवढी झाली आहे. यातील ६१० एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ४५८ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १५ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात पाच महिला व १० पुरुषांचा समावेश आहे.\n३६ बाधीत बरे झाल्याने सुट्टी\nआज बरे झालेल्या ३६ बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील एक, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील तीन, देगलूर एक, माहूर एक, नायगाव सात, बिलोली सहा, पंजाब कोविड केअर सेंटर येथील १५, जिल्हा रुग्णालय एक, खासगी रुग्णालयातील एका बाधिताचा यात समावेश आहे.\nहेही वाचा - कोरोना : सर्वेक्षण व तपासण्या काटेकोर होणे अत्यावश्यक- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर\nया परिसरातील आहेत बाधीत रुग्ण\nनांदेड शहरातील आयटीआय एक, लेबर काॅलनी एक, आंबेडकरनगर तीन, हडको दोन, गोकुळनगर दोन, चिरागगल्ली एक, लिंबगाव नांदेड दोन, खोजा काॅलनी एक, वसंतनगर एक, शहीदपूरा दोन, सोमेश काॅलनी एक, चैतन्यनगर एक, छत्रपती चौक एक, पाठकगल्ली सराफा चार, वजिराबाद एक, जवाहरनगर एक, बळीरामपूर एक, वाल्मिकनगर मुखेड एक, ओमगल्ली तामसा एक, पेवा ता. हदगाव एक, हदगाव शहर एक, महादेव मंदीर देगलूर एक, सुगाव ता. देगलुर एक, सत्यमनगर देगलूर एक, खाजाबाबानगर देगलूर एक, देगलुर शहर एक, मार्केट यार्ड ता. लोहा दोन, फुलवळ ता. कंधार चार, बालाजीनगर ता. नायगाव एक, मोंढा मार्केट ता. उमरी ११, सेलु (परभणी) एक, गंगाखेड एक, वसमत एक.\nयेथे आहेत बाधितांवर उपचार सुरु\nजिल्ह्यात ४५८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १६७, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे २३, बिलोली कोविड केअर सेंटर येथे चार, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ४६, देगलूर कोविड केअर सेंटर येथे २१, उमरी नऊ, हदगाव कोविड केअर सेंटर दोन, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे ३, लोहा कोविड केअर सेंटर येथे १४, कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३, भोकर एक, खाजगी रुग्णालयात ४७ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.\nयेथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाणी साठा...\nजिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात\nसर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ९००\nघेतलेले स्वॅब- ११ हजार ३१८,\nनिगेटिव्ह स्वॅब- ८ हजार ९३५\nआज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ५६\nएकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ११३०,\nआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-९,\nआज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-२,\nरुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ६१०,\nरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ४५८,\nआज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४९२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.wowowfaucet.com/mr/", "date_download": "2021-07-24T23:41:45Z", "digest": "sha1:6N5LO355ZABF4DTOFKMYACPOI227KV4B", "length": 14482, "nlines": 182, "source_domain": "www.wowowfaucet.com", "title": "स्वयंपाकघर faucets, भांडे भराव faucets, स्नानगृह नळ | व्वा", "raw_content": "सर्वोत्कृष्ट स्वयंपाकघर faucets 2020 | सर्वोत्तम स्वयंपाकघर faucets | किचन नल\nकिचन faucets पुल आउट\nकिचन faucets पुल डाउन\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nलपविलेले वॉल-माउंट सिंक नळ\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nकिचन faucets पुल डाउन\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nलपविलेले वॉल-माउंट सिंक नळ\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nकोणतीही शॉपिंग @ नि: शुल्क शिपिंग\nबर्याच आयटमवर 2-5 दिवसाच्या डिलिव्हरीचा आनंद घ्या.\nआपल्याला पाहिजे ते निवडा, आम्ही ते परवडणारे आहोत.\nआमची व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण टीम आपल्यासाठी येथे आहे\nगुणवत्तेची हमी आणि जलद वितरण\nआम्हाला माहित आहे की चांगली गुणवत्ता एक चांगले जीवन बनवते.\nबेस्ट सेलिंग किचन फॅककाळा स्वयंपाकघर faucets | किचन faucets खाली खेचा भांडे भराव नळ\nबाजूने व्वावॉ 2-हँडल ब्रिज किचन नल ...\nसाइड एसआर सह व्वाओ ब्रिज किचन नल ब्रास ...\nव्वाओवो किचन सिंक मिक्सर टॅप स्प्रे ब्रू आउट पुल ...\nव्वावॅट मॅट ब्लॅक किचन मिक्सर टॅप करा\nगरम विक्री बाथरूम faucetsक्रोम | ब्रश निकेल\nव्वावॉ-ऑइल चोळलेला कांस्य विस्तृत बाथरूम सिंक नल\nव्वाओडब्ल्यूओ-तेल चोळलेला कांस्य विस्तृत बाथरूम पाप ...\nड्रेन असेंबली सेंटर सेवेटरी नल 4 डिग्री स्विवेल ट्राऊटसह सिंक 3 हँडल व्हॅनिटी नलसाठी वॉव ब्रश गोल्ड बाथरूम नल 2 इंच बाथरूम सिंक नळ 360 होल आरव्ही बाथरूम नळ\nव्वावॉट ब्रश गोल्ड बाथरूम नल 4 इंच बाथरूम ...\nव्वाओओ तेल चोळलेले कांस्य बाथरूम सिंक नल\nव्वाओओ तेल चोळलेले कांस्य बाथरूम सिंक नल\nवेगळ्या हँडल स्वीव्हल स्पॉउटसह वॉव ब्लॅक बाथरूम नल\nव्वावो ब्लॅक बाथरूममधील नळ वेगळ्या हँडलसह ...\nव्वावॉ 8 इंच रुंद बाथरूम नल ब्रश निकेल\nव्वावॉ 8 इंच रुंद बाथरूम नल ब्रश ...\nव्वा 8 इं. क्रोममध्ये विस्तृत 2-हँडल बाथरूम नल\nव्वा 8 इं. विस्तृत 2-हँडल बाथरूम नल ...\nवाह ब्रश निकेल बाथरूम नल केंद्र\nवाह ब्रश निकेल बाथरूम नल केंद्र\nव्वावॉ ऑईल रबड कांस्य बाथरूम सिंक नल 2-हँडल 4 इंच सेंटर\nव्वाओओ तेल चोळलेले कांस्य बाथरूम सिंक नल 2 -...\nव्वावॉ मॅट ब्लॅक बाथरूम नल 4 इंच केंद्र\nव्वावॉ मॅट ब्लॅक बाथरूम नल 4 इंच केंद्र\nव्वाओ बाथरूम सेंटरसेट नल क्रोम\nव्वाओ बाथरूम सेंटरसेट नल क्रोम\nविस्तृत 2-हँडल हाय-आर्क बाथरूम नल क्रोम\nविस्तृत 2-हँडल हाय-आर्क बाथरूम नल सीएच ...\nव्वाओ बाथरूम सिंक नल ब्रश निकेल व्यापक\nव्वाओ बाथरूम सिंक नल ब्रश निकेल वाइड्स ...\nनळ आणि Colक्सेसरीज संग्रह\n10% सूट खाली स्प्रेअर आणि आधुनिक शैली खेचा\nस्नानगृह नळ\t$ 69.98\nआपल्या घराच्या सजावट शैलीसाठी आमच्या सर्वात लोकप्रिय बाथरूम faucets खरेदी.\nपॉट फिलर $ 99.99\nभांडी भराव नळ आपल्या स्टोव्हवर किंवा कूकटॉपवर असताना भांडी भरण्यासाठी पाण्याची सोय जोडतात.\nआमच्या पॉप अप नाल्यामुळे आपले स्नानगृह श्रेणीसुधारित करणे सोपे आहे\nनिवाई इंटीरियर डिझाइन अलायन्स अश्लीलता समजणे कठीण आहे. गोष्ट परत केली नाही. उत्कृष्ट लोक समजण्यापासून खूप दूर आहेत. निसर्गाकडे परत या. सर्व गोष्टी एक आहेत. चार एस ...\nआव्हान दिले, डिझाइनर्सने या जबरदस्त शाफ्ट डोअर डिझाईन्सचे योगदान दिले\nफॉसर इंटिरियर डिझाइन अलायन्स वर्ष 2020 हे एक विलक्षण वर्ष आहे ज्यात जग आणि ...\n220㎡ खाली पाच-शयनकक्ष अपार्टमेंट, आधुनिक शैली हाँगफू गेज डिझाइन\nझिओज इंटीरियर डिझाईन अलायन्स “घाई आणि सावळापासून दूर जाण्याचे मुख्य कारण ...\n16 \"देव तपशील\" च्या बाथरूमची सजावट, योग्य गोष्टी करा, कार्य अर्धा वाचवू शकता\nनवीन बाथरूम नेटवर्क बाथरूमची मथळे असे म्हणतात की सोन्याचे स्वयंपाकघर आणि चांदीचे स्नानगृह. मा ...\n एक सुरक्षित आणि उपयुक्त सिट-इन बाथटब, ज्यामुळे आपण आपल्या स्वत: च्या पेसवर “आंघोळ” करू शकता\nमूळ नवीन बाथरूम नेटवर्क बाथरूमची मथळे “स्नान आणि धूप जाळणे, वाजवत ...\nहे स्नानगृह देखील खूप उच्च मूल्य आहेत, आपण त्यांना सर्व पाहिले आहे का\nनवीन बाथरूम नेटवर्क बाथरूमची मथळे बाथरूम अशी एक जागा आहे जिथे आपण वारंवार प्रत्येक दाला स्पर्श ...\nसंपर्क अमेरिका जोडा: 8 द ग्रीन स्टा ए, केंट, डोव्हर सिटी, डे, 19901 संयुक्त राज्य दूरध्वनीः (213) 290-1093 ई-मेल: sales@wowowfaucet.com\nकॉपीराइट 2020 २०२०-२2025२ W व्वाओ फॅकेट इंक. सर्व हक्क राखीव आहेत.\nकिचन faucets पुल आउट किचन faucets पुल डाउन भांडे फिलर किचन faucets बार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ बाथरूमच्या नळ खेचा सेन्सर बाथरूमच्या नळ लपविलेले वॉल-माउंट सिंक नळ वॉटर फॉल स्नानगृह नळ सेंटरसेट बाथरूमच्या नळ विस्तृत बाथरूम नळ\nकिचन सिंक शॉवर faucets अॅक्सेसरीज\nनल oriesक्सेसरीज स्नानगृह Accessक्सेसरीज\nWOWOW FAUCET अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nलोड करत आहे ...\nडॉलरयुनायटेड स्टेट्स (यूएस) डॉलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://yadavdasharath.blogspot.com/2020/11/blog-post_91.html", "date_download": "2021-07-24T23:26:07Z", "digest": "sha1:OF44NWM4VYEW5YYARUTISDMEAHECI4DX", "length": 21582, "nlines": 114, "source_domain": "yadavdasharath.blogspot.com", "title": "पुरंदरचा किल्लेदार: क-हाकाठची साहित्य चळव", "raw_content": "\nदशरथ यादव (ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, लेखक, कवी, व्याख्याते, गीतकार) साहित्य लेखन वारीच्या वाटेवर, उन्हातला पाऊस, गुंठामंत्री सिनेमा कथा, ढोलकीच्या तालावर सिनेमा गीत, दिंडी चालली पंढरीला कथा,\nसाहित्यिकांची खाण --------------- क-हाकाठचा साहित्यिक वारसा (लेखक- दशरथ यादव) ---------------------------- ८७ वे अखिल भारतीय मराठी साह...\nहे माहित आहे का मत्स्य पुराण\nहे तुम्हाला माहित आहे का ------------------------------ -- मत्स्य पुराण (७०) अध्याय अनंगदान व्रत.... पुण्यवती स्त्रीयाना सदाचारणाचा धर...\n आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरची प्राचीन महिती सांगणारा लेख ------------------------------------ दशरथ यादव, (संत साहित्...\nजेजुरीचा खंडोबा ---------------- मा. दशरथ यादव, पुणे ९८८१०९८४८१ ----------- जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव ...\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव दशरथ यादव यांची माहिती सासवड़...\nदशरथ यादव यांची वैयक्तीक माहिती\nदशरथ यादव यांची वैयक्तिक माहिती --------...\nआठवण आठवण येते सखे किती सोसू मी गं घाव पंख लावी मन माझे तुझ्याकडे घेते धाव गुलाबाचे रान तुझे काट्याची गं येते कीव वाट तुझी पाहाता...\nमहाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वाशी (नवीमुंबई) येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात उद्योगपती पाटील यांचा ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार कवी दशरथ यादव यांच्या हस्ते उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देवयानी फेम अभिनेत्री दिपाली पानसरे, डा. विश्वास मेंहदळे उपस्थित होते.\nपुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महार��जांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...\nपुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. पिलाजी जाधवराव यांची गढी, सरदार पानसे यांचा सोनोरीचा मल्हागड, पुण्याचे वेरुळ म्हणून प्रसिद्ध असलेले यादवकालीन भुलेश्वर मंदिर, उमाजीनाईकांचे जन्मस्थान, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, आचार्य अत्रे यांचे कोडीतगाव, संत सोपानदेवांची समाधी असा वैभवशाली इतिहास लाभला आहे.\n८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे सासवड (ता.पुरंदर) येथे होत आहे. साहित्यक्षेत्रात मोलाची भर कऱ्हाकाठच्या साहित्यिकांनी घातली आहे. साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे क-हाकाठावर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. रामायणकार महर्षी वाल्मिकी, संत सोपानदेव, पुरंदरदास, श्रीधरपंत, संभाजीमहाराज, महात्मा फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा, कृ.वा.पुरंदरे, आचार्य अत्रे, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत अशा साहित्यरत्नांचा वारसा क-हाकाठाला आहे. बुधभूषण चा मराठी अनूवाद करणारे प्रा.प्रभाकर ताकवले, खरा संभाजी व शिवराय लिहिणारे नामदेवराव जाधव यांच्या पर्यंत मोठा वारसा पुरंदरला आहे.\nही दौलत मराठ्यांची रं\nया मातीतूनी फुटं रं\"\nअसा गौरवशाली इतिहास अंगाखांद्यावर मिरविणाऱ्या कऱ्हाकाठाला जसा इतिहासाचा मोठा वारसा आहे. तसा साहित्यलेखनाची एक परंपरा अव्यहात पणे सुरु आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया येथेच घातला. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्राचे बार्डोली झालेली सासवड हीच भूमी आहे. अंधश्रद्धा व जातीच्या विळख्यातून समाजाला सोडविणारी सत्यशोधक चळवळ महात्मा फुले यांनी इथेच सुरु केली. साहित्य चळवळही सुरु आहे. क-हाकाठावर साहित्य चळवळीची बीजे स्वातंत्र्यानंत रुजवली ती प्रल्हाद केशव अत्रे यांनी. या सगळ्या प्रेरणा घेऊन संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी आचायर्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.\n१९९८ साली आठवे विभागीय साहित्य संमेलन क-हाकाठावर झाले. त्यावेळी आचायर्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे असा प्रयत्न होता. त्यानंतर दरवर्षी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन सुरु केले. कऱ्हाकाठाला साहित्याची गोडी यानिमित्ताने लागली. या सगळ्या कामात रावसाहेब पवार, दशरथ यादव पहिल्या पासून आहेत. त्यानंतर एवढी मोठी हिमालयाच्या उंचीची माणसं साहित्यक्षेत्राला लाभली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दशरथ यादव यांच्या संयोजनाखाली महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. त्यानंतर सासवडला छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सुरु केले. याकामात मला शऱद गोरे, राजकुमार काळभोर, सुनील धिवार, दत्ता भोंगळे, श्रीकृष्ण नेवसे यांची मदत होत. शंभुराजे साहित्यिक होते, त्यांच्या नावाने देशातील हे पहिलेच साहित्य संमेलन सुरु झाले. दरवर्षी ही संमेलने होतात. एकाच तालुक्यात दरवर्षी तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलने होणारा हा देशातील एकमेव तालुका आहे. त्यामुळे शेकडो साहित्यिकांची रीघ कऱ्हाकाठावर लागते. यातूनच साहित्यचळवळ रुजली. याचाच परिणाम म्हणून ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडला होत आहे.\nसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य रसिकांनाही चांगली गोडी लागली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कऱ्हाकाठावर साहित्याचा जागर होऊ लागला.\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला. बालपणीच दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. क-हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती गुणकारी आहे. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळय��ंचा मुलासोबत शंभुराजांचे बालपण गेले.\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nसाहित्यिकांची खाण --------------- क-हाकाठचा साहित्यिक वारसा (लेखक- दशरथ यादव) ---------------------------- ८७ वे अखिल भारतीय मराठी साह...\nहे माहित आहे का मत्स्य पुराण\nहे तुम्हाला माहित आहे का ------------------------------ -- मत्स्य पुराण (७०) अध्याय अनंगदान व्रत.... पुण्यवती स्त्रीयाना सदाचारणाचा धर...\n आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरची प्राचीन महिती सांगणारा लेख ------------------------------------ दशरथ यादव, (संत साहित्...\nजेजुरीचा खंडोबा ---------------- मा. दशरथ यादव, पुणे ९८८१०९८४८१ ----------- जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव ...\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार\nसंमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव दशरथ यादव यांची माहिती सासवड़...\nदशरथ यादव यांची वैयक्तीक माहिती\nदशरथ यादव यांची वैयक्तिक माहिती --------...\nआठवण आठवण येते सखे किती सोसू मी गं घाव पंख लावी मन माझे तुझ्याकडे घेते धाव गुलाबाचे रान तुझे काट्याची गं येते कीव वाट तुझी पाहाता...\nमहाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वाशी (नवीमुंबई) येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात उद्योगपती पाटील यांचा ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार कवी दशरथ यादव यांच्या हस्ते उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देवयानी फेम अभिनेत्री दिपाली पानसरे, डा. विश्वास मेंहदळे उपस्थित होते.\nज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, पुस्तकांचे लेखन वारीच्या वाटेवर, यादवकालीन भुलेश्वर, महिमा भुलेश्वराचा, लेखनीची फुले, सत्याची वारी, गुंठामंत्री, वारीचे खंडकाव्य, शिवधर्मगाथा,\nप्रबोधनाचा खरा इतिहास (2)\nराजे उमाजी नाईक (1)\nवारीच्या वाटेवर महाकादंबरी (1)\nस्वातंत्र्याचे महानायक राजे उमाजी नाईक (1)\nपुरंदर किल्ला कविसंमेलन फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/damage-to-five-houses-and-one-barn-due-to-heavy-rains-in-the-district/", "date_download": "2021-07-24T22:52:26Z", "digest": "sha1:AAD5L443WRT2Y3EQXR3FIENKO3BKSNUR", "length": 10610, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, ए��ा गोठ्याचे नुकसान", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान\nसिंधुदुर्गनगरी – अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे – गावधनवाडी येथील श्रीमती जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या गोठ्याचे, उंबर्डे – भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्री यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी – तळगाव येथील राजाराम तुकाराम चव्हाण यांचे जुने घर पडून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.\nखारेपाटण भुईबावडा गगनबावडा राज्य महामार्ग 171 वर झाड पडून काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या हे झाड हटवण्यात आले असून वाहतूक सुरू झाली आहे. लोरे शिवगंगा नदीच्या पुलावर पाणी आलेले असून सदर ठिकाणी वहातूक बंद केलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आचरा कणकवली कनेडी फोंडा उंबर्डे रामा 181 लोरे 2 मध्ये असलेल्या शिवगंगा पुलावरील पाण्याची पातळी वाढलेली असून पुलावरील वाहतूक बंद आहे. तिथवली खारेपाटण जामदा पुलावर पाणी आलेले असून वाहतूक बंद झाली आहे. शिरशिंगे येथे दरड कोसळली आहे. पण, कोणताही धोका नाही. आंबेरी पुलावर पाणी अल्याने येथील वाहतूकही बंद असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.\nवाघोटन नदी इशारा पातळी जवळ\nआज दुपारी 12 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 8.400 मीट��� इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 6.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.\nराज्यातील ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने केला ऑरेंज अलर्ट जारी\nराज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याने केला रेड अलर्ट जारी\nराज्यात आज पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस\nकडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nसौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय \nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://sarkarsatta.com/latest-news/farm-laws-sc-committee-to-soon-evaluate-and-share-recommendations-for-agriculture-laws-22736/", "date_download": "2021-07-24T23:24:09Z", "digest": "sha1:EUOU62FZ6THNR2FQVAJAFL5Y4AQTUGIV", "length": 20232, "nlines": 144, "source_domain": "sarkarsatta.com", "title": "farm laws | सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत", "raw_content": "\nFarmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी\nनवी दिल्ली : वृत्तसस्था- केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात farm laws देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले आहे. सरकारने लागू केलेले कृषी कायदे farm laws रद्द करावेत अशी प्रमुख मागणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात अनेक बैठका झाल्या. मात्र, यावर ठोस तोडगा निघाला नाही. अखेर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.\nजिलेटिनच्या कांड्या सचिन वाझेंनी खरेदी केल्या; एनआयएकडून खुलासा\nकृषी कायदे farm laws आणि शेतकरी आंदोलनाशी निगडीत प्रकरणांवरील अभ्यासासाठी सुप्रीम कोर्टाच्या वतीने एक समिती गठीत करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल पूर्ण झाला असून हा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला आहे. बंद लिफाफ्यात हा अहवाल समितीने कोर्टात सादर केला असून, या अहवालावर लवकरच सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकते.\nकाँग्रेसकडून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं काम मोदींचं धोरण ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ : अमित शाह\nसुप्रीम कोर्टाने 12 जानेवारी रोजी चार सदस्यीय समितीची स्थापना केली होती. परंतु भारतीय किसान यूनियनचे नेते भूपिंदर सिंह मान यांनी या समितीमधून माघार घेतली. मात्र, तीन सदस्य अनिल घनवट शेतकरी संघटना, कृषी तज्ज्ञ अशोक गुलाटी, प्रमोद जोशी या तिघांनी समितीचे काम केले. या समितीच्या कामकाजावर आंदोलक शेतकरी संघटनांनी बहिष्कार टाकला होता. परंतु सरकार समर्थक शेतकरी संघटनांनी या समितीला संपर्क साधून आपले म्हणणे समितीसमोर सादर केले. 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत या दरम्यान चर्चा केल्याचे समितीचे म्हणणे आहे. यामध्ये पंजाब, महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, कर्नाटक या राज्यातील शेतकरी संघटनांचा समावेश आहे.\n‘सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे’… म्हणून वाझेंना वाचवण्याचे प्रयत्न होत होते’, BJP नेत्याचा CM वर गंभीर आरोप\nतीन जणांच्या समितीने तयार केलेला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. समितीने बंद लिफाफ्यात हा अहवाल सादर केला असून या अहवालावर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी सुरु होऊ शकते, असे सांगितले जात आहे. सुप्रीम कोर्टाने गठित केलेल्या समितीने 19 मार्च रोजी आपला अहवाल कोर्टात सादर केला होता. सम���तीने तयार केलेल्या अहवालात नेमके काय आहे, हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, आंदोलन संपविण्यासाठी एक मध्यस्थीचा मार्ग म्हणून या समितीच्या अहवालामधून काही नवीन तोडगा समोर येतो का हे पहावे लागेल.\nभाजपचं पित्त का खवळतंय , शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान\nशिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी\n‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही \n ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “\n‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश\nलष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला\n‘आधी बुडणार्या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’\n‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’\nएकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..\nपरमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा\nभाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’\nAgriculture Expert Ashok GulatiAnil Ghanwat Farmers AssociationBhupinder Singhcentral governmentDelhifarmersIndian Farmers UnionKarnatakaKeralaMaharashtramovementNew DelhiPramod JoshiPunjabSupreme Courtअनिल घनवट शेतकरी संघटनाआंदोलनकर्नाटककृषी कायदाकृषी तज्ज्ञ अशोक गुलाटीकेंद्र सरकारकेरळदिल्लीनवी दिल्लीपंजाबप्रमोद जोशीभारतीय किसान यूनियनभूपिंदर सिंहमहाराष्ट्रशेतकरीसर्वोच्च न्यायालय\nजिलेटिनच्या कांड्या सचिन वाझेंनी खरेदी केल्या; एनआयएकडून खुलासा\nIPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या ‘या’...\nPune News | मुदतठेवीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ; साहिल रिसॉर्ट अँड...\nPune News | आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर मागे, बिल्डर्स असोसिएशनकडून...\nSatara Landslide | सातार्यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर...\nPune News | मी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना...\nMaharashtra Flood | कोकण पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून पाण्याच्या मोटर...\nPune News | नियोजित स्मारकाचे ���ागेत साजरी होणार अण्णा भाऊ साठेंचे...\nPune News | ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’; स्वरगंधर्व सुधीर...\nPune News | मुदतठेवीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ;...\nPune News | आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर...\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार\nPune News | मुदतठेवीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ; साहिल रिसॉर्ट अँड स्पा इंडिया लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका, व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश\nPune News | आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर मागे, बिल्डर्स असोसिएशनकडून दरवाढीचे आश्वासन; प्रदीप वाल्हेकर यांची माहिती\nSatara Landslide | सातार्यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर काढले, 8 जण अजूनही बेपत्ता\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार\nPune News | मुदतठेवीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ; साहिल रिसॉर्ट अँड स्पा इंडिया लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका, व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश\nPune News | आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर मागे, बिल्डर्स असोसिएशनकडून दरवाढीचे आश्वासन; प्रदीप वाल्हेकर यांची माहिती\nSatara Landslide | सातार्यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर काढले, 8 जण अजूनही बेपत्ता\nSBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस\nCoronavirus Patient |फुफ्फुसांची होतेय समस्या कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता\nकोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण रिसर्चमध्ये समोर आली बाब\nलठ्ठ लोकांमध्ये लाँग कोविड इफेक्टचा धोका जास्त, जाणून घ्या\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार\nPune News | ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’; स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात \nMediqueen Mrs Maharashtra | मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ : रॉयल गटातून डॉ. रेवती राणे तर क्लासिकमधून डॉ. उज्वला बर्दापूरकर विजेत्या ठरल्या\nPune Crime News | पैशांच्या व्यवहारातून दोघांचे अपहरण करुन केली मारहाण, मध्यरात्री रंगला होता थरार; पुणे पोलिसांकडून कोल्हापूरच्या आरोपींना केली अटक\n आता सुट्ट्या वाढणार तर PF, पगारात होणार ��ोठा बदल; लवकरच मोदी सरकार निर्णय घेणार\n पुण्याच्या कात्रज घाटात मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल\nकौतुक करावं तेवढं कमी मिताली राज वर्षभरापासून करतेय रिक्षा चालकांना भरघोस मदत\nIPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर\nInd vs Eng : दुसर्या वनडेच्या पूर्वी टीम इंडियाला झटका, सीरीजमधून बाहेर गेला ‘हा’ स्टार फलंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T00:11:28Z", "digest": "sha1:67LHYP3TQO4WOITKBL2J3AJOPPXTWGVG", "length": 16720, "nlines": 76, "source_domain": "shekharpatil.com", "title": "आयुष्यभराची शिदोरी < Shekhar Patil", "raw_content": "\nविख्यात लेबनानी लेखक मिखाईल नेमी ( यांच्या आडनावाचा उच्चार नईमा अथवा नईमी असाही करतात ) यांचा आज स्मृती दिन. आत्मोन्नतीपर साहित्यातील उत्तुंग व्यक्तीमत्त्व म्हणून ख्यात असणारे नेमी यांचे ‘द बुक ऑफ मीरदाद’ (संपूर्ण नाव- The Book of Mirdad: The Strange Story of a Monastery Which Was Once Called the Ark ) हे पुस्तक अनेकांच्या जीवनात दीपस्तंभ बनले आहे. फ्रान्सीस बेकन यांची ग्रंथांबाबतची प्रसिध्द उक्ती आपल्याला ज्ञात असेल. त्यांच्या मते Some books are to be tasted, others to be swallowed, and some few to be chewed and digested. तथापि, मोजक्या पुस्तकांना आपण बेकनची फुटपट्टी लाऊ शकत नाही. किंबहुना हे ग्रंथ याच्या पलीकडे असतात. ही पुस्तके दरवेळेस वाचतांना आपल्याला नवीन अर्थ कळत जातो. यातच ‘द बुक ऑफ मीरदाद’चा समावेश आहे.\nमिखाईल नेमी हे लिजंडरी लेखक खलील जीब्रान यांचे जीवश्चकंठश्च मित्र. नेमी यांनीच जिब्रान यांचे चरीत्र लिहले आहे. दोन्ही लेबनॉनमधील रहिवासी, दोघांनी अरबी साहित्याला नवीन उंची प्रदान केली आणि दोन्हींच्या लिखाणात रहस्यवाद (मिस्टीसिझम) आढळून येतो. ‘द बुक ऑफ मिरदाद’ हे पुस्तक खलील जीब्रान यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘द प्रॉफेट’च्याच शैलीत लिहलेले आहे. दोघांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. याची विविधांगी समीक्षादेखील करण्यात आली आहे. या दोन्ही रचना आपापल्या जागी श्रेष्ठ आहेतच. मात्र, मीरदाद हे प्रॉफेटपेक्षा कितीतरी पटीने सरस असल्याचे बहुतेकांचे मत आहे. (खरं तर या दोन्ही पुस्तकांवर अमीन रिहानी या दिग्गज लेखकाच्या ‘द बुक ऑफ खालीद’चा प्रभाव असल्याचे मानले जाते. तथापि, मी याला अद्याप वाचले नसल्यामुळे याबाबत भाष्य केले ना���ीय.) ‘मीरदाद’ला ओशोंमुळे जागतिक पातळीवर लोकप्रियता लाभली आहे. त्यांनी यातील खरे सौंदर्य उलगडून दाखविले आहे. ओशो हे वाचनावर निस्सीम प्रेम करणारे होते. त्यांच्या प्रवचनांमध्ये अक्षरश: हजारो पुस्तकांचे संदर्भ येतात. यात प्राचीन धर्मग्रंथांपासून ते मॉडर्न क्लासीक्सचा समावेश होता. त्यांनी वाचलेल्या हजारो पुस्तकांमधून त्यांच्या आवडीच्या ग्रंथांचे अतिशय रसाळ शब्दांमध्ये निरूपण केले आहे. ‘बुक्स आय हॅव लव्ह्ड’ या नावाने त्यांचे स्वतंत्र पुस्तकच आहे. या यादीत त्यांनी ‘द बुक ऑफ मिरदाद’ला पहिल्या पाचात स्थान दिल्याचे वाचल्यानंतर मी (सुमारे १५ वर्षांपूर्वी) हे पुस्तक विकत घेतले. पुस्तक चाळले आणि उडालोच. प्रथमदर्शनी पाहिल्यावर या पुस्तकात काहीच ‘दम’ वाटला नाही. मला ते फ्रान्सीस बेकनच्या उक्तीतील पहिल्या प्रकारातील पुस्तक वाटल्यामुळे अर्थातच बाजूला पडले. मात्र अधून-मधून एक-दोन पाने वाचल्यावर यातील अर्थ समजू लागला. तथापि, माझ्या वाचनाच्या वेगाचा आणि अर्थातच आकलनशक्तीच्या वृथा अभिमानाचा फुगा या पुस्तकाने फोडून टाकला. कोणतेही पुस्तक ‘स्टार्ट टू फिनीश’ वाचण्याचा शिरस्ता मी कायम पाळत असतो. मात्र आजवर मी हे पुस्तक कधीही सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत वाचू शकलो नाही. अर्थात, जेव्हाही मी याचे कोणतेही पान उलटतो तेव्हा काही तरी गवसल्याची जाणीव होते. जीवनाच्या विविध आयामांवरील म्हटले तर गुढ आणि म्हटले तर अतिशय सुलभ असे भाष्य यात करण्यात आले आहे.\n‘द बुक ऑफ मीरदाद’ मध्ये लोकप्रियतेसाठी आवश्यक असणारे कोणतेही घटक नाहीत. कारण यात नायक-नायिका-खलनायक आदींसारखी आवश्यक पात्रेे; प्रेम, बदला, सेक्स, हिंसा, सस्पेन्स आदींसारख्या कोणत्याही हुकमी बाबी नाहीत. हा फिक्शन, नॉन-फिक्शन अथवा सेल्फ हेल्प यापैकी कोणत्याही प्रकारातील ग्रंथ नाही. तर यात सोपी जीवनसूत्रे आहेत. एक मठाधिपती आणि त्यांच्या शिष्यांमधील हा संवाद कधी मौनाच्या तर कधी आत्यंतीक कोलाहलाच्या पातळीवर जातो. तर यातील भाषा ही कधी अत्यंत सुलभ तर कधी आत्यंतीक गुढ वळण घेणारी आहे.निखळ सौंदर्याने युक्त असणार्या या ग्रंथातील बोध आपल्याला भारून टाकतो. जीवनाचे नव्याने आकलन करून देतो. आणि अर्थातच अगदी सुलभपणे जगूनही आयुष्याचा खरा आनंद कसा घ्यावा याचे सोपे सूत्र आपल्याला सांगतो. आध्यात्���, तत्वज्ञान, काव्य, प्रेम, साधना, दैवी अनुभूती आणि एकंदरीतच मानवी जीवनाच्या सार्थकतेबाबत यात निरूपण करण्यात आले आहे. यासाठी मानवी जीवनातील सर्व आयामांचा वापर करण्यात आला आहे. यात जीवनातील घटनांची पुनरावृत्ती, तारूण्य-वार्धक्य, जीवन-मृत्यू, गरीबी-श्रीमंती, निती-अनिती, मिलन-विरह, अमरत्व-क्षणभंगुरत्व आदींचा समावेश आहे. या द्वंदाच्या पलीकडे जात शाश्वत जीवनाचा स्वाद घेण्याचा संदेश या ग्रंथातून आपल्याला मिळतो. मिखाईल नेमी यांनी १९४८ साली आपला हा ग्रंथ पहिल्यांदा इंग्रजीत लिहला. आणि त्यांनी स्वत:च याचा अरबीत अनुवाद केला. आज जगातील ५० पेक्षा जास्त भाषांमध्ये याला अनुवादीत करण्यात आले आहे. दिल्ली येथील ‘सायन्स ऑफ द सोल रिसर्च सेंटर’ या संस्थेने याचा हिंदी अनुवाद केला असून तो राधास्वामी सत्संगतर्फे अत्यल्प मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. तथापि, याच्या मुळ आवृत्तीची सर या अनुवादाला नाही.\n‘द बुक ऑफ मीरदाद’बाबतचा एक अनुभव सांगतो. सुनील चौधरी हा माझा एक मित्र जबरी पुस्तकबाज आहे. अभियंता असणार्या या अवलीयाला अनेक विषयांमध्ये गती आहे. आम्ही वाचनाबाबत एकमेकांना फॉलो करतो. तर झाले असे की, मी त्याला ‘द बुक ऑफ मीरदाद’ दिले. दोन दिवसानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तू काही बी देतो बे वाच्याले’ अर्थात त्यानेही ते पुस्तक बाजूला ठेवले होते हे सांगणे नकोच. यानंतर बर्याच दिवसांनी तो हातात तेच पुस्तक घेऊन अत्यंत प्रसन्न मुद्रेत आला. ‘काय मस्त आहे बे हे’ अर्थात त्यानेही ते पुस्तक बाजूला ठेवले होते हे सांगणे नकोच. यानंतर बर्याच दिवसांनी तो हातात तेच पुस्तक घेऊन अत्यंत प्रसन्न मुद्रेत आला. ‘काय मस्त आहे बे हे’ म्हणत त्याने यावर जे बोलणे सुरू केले ते मी अवाक होऊन ऐकत बसलो. अजूनही या ग्रंथाच्या विविध आयामांवर आम्ही सातत्याने बोलत असतो. अर्थात आम्हाला याचे आजवर पूर्ण आकलन झाले नाही. येथेच बेकन अपुरा पडतो. काही ग्रंथ हे आयुष्यभराची शिदोरी असतात. ‘द बुक ऑफ मीरदाद’ हे त्यातीलच एक ’ म्हणत त्याने यावर जे बोलणे सुरू केले ते मी अवाक होऊन ऐकत बसलो. अजूनही या ग्रंथाच्या विविध आयामांवर आम्ही सातत्याने बोलत असतो. अर्थात आम्हाला याचे आजवर पूर्ण आकलन झाले नाही. येथेच बेकन अपुरा पडतो. काही ग्रंथ हे आयुष्यभराची शिदोरी असतात. ‘द बुक ऑफ मीरदाद’ हे त्यातीलच एक आणि याचा रचयिता असणारे मिखाईल नेमी हे याचसाठी मला महान वाटतात.\nपकडला गेला तो चोर \nक्षण एक पुरे प्रेमाचा…\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nमेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर \nडिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो \nफादर ऑफ ‘द गॉडफादर’ \nइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ \nस्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द \nजखम मांडीला आणि मलम शेंडीला \n#’वर्क फ्रॉम होम’ नव्हे, #’वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी \nमीडियाची घुसमट : सत्ताधारी व विरोधकांचे एकमत\n‘कॅप्टन कूल’ आणि भरजरी झूल \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nक्षण एक पुरे प्रेमाचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-permits-rules-and-conditions-apply-concerts-band-instruments-371190", "date_download": "2021-07-25T00:57:42Z", "digest": "sha1:KBLJIWJ2KECY6WMAVJR37FRKJAVBB2VE", "length": 8476, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वाजवा रेऽऽऽ बॅंड बाजासह संगीत कार्यक्रमांना परवानगी, नियम व अटी लागू", "raw_content": "\nकोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार (ता. १२) पासून सर्व बँड पथकांना तसेच लग्न समारंभामध्ये संगीत कार्यक्रम सुरू करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली आहे\nवाजवा रेऽऽऽ बॅंड बाजासह संगीत कार्यक्रमांना परवानगी, नियम व अटी लागू\nअकोला ः कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार (ता. १२) पासून सर्व बँड पथकांना तसेच लग्न समारंभामध्ये संगीत कार्यक्रम सुरू करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली आहे. प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तींच्या अधीन राहून सदर मंजुरी देण्यात आली आहे.\nकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांसह उपक्रमांवर बंदी लावण्यात आली होती. दरम्यान आता शासनाने मिशन बिगिन अगेन सुरू केले असून टाळेबंदीचे टप्प्या-टप्प्याने शिथिलीकरण सुरू केले आहे. त्याअंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांवरील बंदी शिथिल करण्यात आली आहे.\nहायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा\nदरम्यान कोरोनाचा धोका कमी होत असल्याने गुरुवार (ता. १२) नोव्हेंबर पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करुन पुढील नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार पुढील आदेशापर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदरचे आदेश १० नोव्हेंबरपासून संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.\nयंदाची दिवाळी होणार गोड, मिळणार 20 रुपये किलोने साखर\nया आहेत अटी व शर्ती\n- ३० सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशानुसार लग्न समारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बँड पथक व संगीत कार्यक्रम करणाऱ्या सदस्यांचा समावेश असेल. एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) राखून बँड बाजविणे, संगीत कार्यक्रम घेणे बंधनकारक राहिल.\n- बैंड पथक व संगीत कार्यक्रम पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्कॅनिंग करून त्यांची नॉंद करुन घेणे बंधनकारक राहिल.\n- बँड पथकाकरिता व संगीत कार्यक्रमाकरिता आवश्यक असणारे साहित्य नियमित निर्जंतुकीकरण करुन वापरणे बंधनकारक राहिल.\n- कोविड-१९च्या अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल.\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/560-child-marriages-stopped-in-the-state-during-the-year", "date_download": "2021-07-25T00:13:17Z", "digest": "sha1:D76Y7F2JQD6V54CUUOQVM3LIPRA4VFD5", "length": 6155, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यामध्ये वर्षभरात रोखले ५६० बालविवाह", "raw_content": "\nराज्यामध्ये वर्षभरात रोखले ५६० बालविवाह\nपुणे - जिल्ह्यात (Pune District) बालविवाह (Child Marriage) होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना (Measures) कराव्यात. तसेच, बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यावर संबंधितांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई (Crime) करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी दिल्या. (560 child marriages stopped in the state during the year)\nकोरोनाच्या कालावधीत इतर समस्यांसोबत बालविवाहाचे प्रम��ण वाढले आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ५६० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनेही सूचना दिल्या आहेत. बालविवाह बेकायदेशीर असून, त्याविरोधात गुन्हा नोंदविणे अपेक्षित आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nहेही वाचा: पुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क\nजिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात बालकल्याण समिती, पोलिस उपमहानिरिक्षक, पोलिस अधीक्षक, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या निदर्शनास आणून बालविवाह रोखण्याची कारवाई करावी, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/chief-minister-should-take-early-decision-warakaris-palkhi-ceremony-nanded-news-292064", "date_download": "2021-07-25T01:03:51Z", "digest": "sha1:AFD5SQP22Y2T3YT6D6WPSFDJHP5JYVPA", "length": 10457, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा निर्णय लवकर घ्यावा...", "raw_content": "\nनांदेड - यंदा कोरोना आणि लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पंढरपूरला पालख्यांसोबत जाणाऱ्या राज्यातील लाखो वारकऱ्यांच्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा निर्णय लवकर घ्यावा...\nनांदेड - यंदा कोरोना आणि लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पंढरपूरला पालख्यांसोबत जाणाऱ्या राज्यातील लाखो वारकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटी��� चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.\nपंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त जाणारा पालखी सोहळा वारकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याविषयी त्वरीत निर्णय घेऊन वारकऱ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे.\nहेही वाचा - Video-कोरोना : रोगप्रतिकारक शक्ती वाढविणेच एकमेव उपाय\nखासदार चिखलीकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदीर महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेली आषाढी यात्रा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या परमश्रध्देचा विषय आहे. त्यातल्या त्यात संत श्री ज्ञानेश्वर माऊली व संत श्री तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो दिंड्या व लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात.\nवारकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करा\nयंदा कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी हे पालखी सोहळे पूर्वीप्रमाणे निघणार का त्या विषयी वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच या सोहळ्याविषयी वेगवेगळी मते नोंदविली आहेत. त्यामुळे या सोहळयाची परंपरा वारकऱ्यांची श्रध्दा पालखी सोहळे व वारकरी दिंड्याच्या माध्यमातून होणारी अफाट गर्दी लक्षात घेता आपण स्वतः पालखी सोहळ्याविषयी त्वरित निर्णय घेऊन तमाम वारकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी विनंती खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nहेही वाचलेच पाहिजे - एसटी महामंडळाचे लॉकडाउनमुळे झाले एवढे नुकसान...\nअनेक पालख्यांचे होते प्रस्थान\nआषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पालख्या, दिंड्या निघतात. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची तर देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. शेगावच्या गजानन महाराज यांची पालखी शेगावहून पंढरपूरला येते. त्याचबरोबर राज्यभरातूनही अनेक ठिकाणाहून पालख्या, दिंड्या पंढरपू���कडे प्रस्थान करतात. यंदा मात्र, कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत त्वरीत निर्णय घेऊन हा संभ्रम दूर करावा, अशी विनंती खासदार चिखलीकर यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/corona-infection-to-police-came-for-security-on-occasion-of-ashadi-kss98", "date_download": "2021-07-25T00:13:09Z", "digest": "sha1:47YG223SACI35H6XQ3WLSML2NYULLWYI", "length": 4474, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आषाढीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण", "raw_content": "\nआषाढीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण\nआषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी व अधिकारी पंढरपुरात दाखल झाले आहेत.\nआषाढीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागणभारत नागणे\nपंढरपूर : आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी व अधिकारी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज दिवसभरात सुमारे सोळाशे पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. Corona infection to police came for security on occasion of Ashadi\nहे देखील पहा -\nया कर्मचाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सोलापूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी यात्रा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात येणार आहे. 18 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर परिसर व आसपासच्या ९ गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. प्रमुख मार्गावर त्रिस्तरीय नाका-बंदी देखील करण्यात आली आहे.\nयंदा पालखी सोहळा एसटीने की हेलिकॉप्टरने\nबंदोबस्त दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी पोलीस विभागाने प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, साबण आधी साहित्याचे किट दिले आहे.\nआषाढी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आज सायंकाळी संत तनपुरे महाराज मठामध्ये कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/painter-akshay-mestri-created-a-magnificent-work-of-art-of-vitthal-on-16-bricks", "date_download": "2021-07-24T22:57:07Z", "digest": "sha1:LODIHORYAGLYCEYTP6BOEJGZNWRZVIIN", "length": 4096, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृती", "raw_content": "\nचित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृती\nचित्रकलेमधून अक्षय मेस्त्री नेहमी वेगवेगळे प्रयोग करत आहेत, आणि त्याला सामाजिक टचही असतो.\nचित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृतीअनंत पाताडे\nसिंधुदुर्ग: नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरून चित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी विठ्ठल भक्ती समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी 16 विटांचा वापर करून प्रत्येक विटेवर पांडुरंगाचे मनमोहक चित्र रेखाटले असून सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहे.\nचित्रकलेमधून अक्षय मेस्त्री नेहमी वेगवेगळे प्रयोग करत आहेत, आणि त्याला सामाजिक टचही असतो. आषाढी एकादशी निमित्त 16 विटेवर वेगवेगळी चित्रे काढण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार 5 जुलै पासून प्रत्येक विटेवर विठू रायाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. पुढील काही दिवस वेगवेगळ्या वेष भूषेतील पांडुरंग भक्तांना पाहता येणार आहे.\nमागील वर्षी तुळशीच्या इवल्याशा पानावर अप्रतिम विठ्ठलाचे चित्र, शिवाय दीड एकर क्षेत्रात पॉवर ट्रीलरच्या साहाय्याने साकारलेला भव्यदिव्य पांडुरंग अख्या महाराष्ट्राने पाहिला होता. ड्रोन कॅमेराचा वापर करून तयार केलेला तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. विटेवर साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या चित्रासाठी दररोज अर्धा तास वेळ दिला जात असे. भविष्यात या विटा प्रदर्शनात मांडणार असल्याचा मानस अक्षय याने व्यक्त केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/youth-performed-pooja-ganpatrao-deshmukh-sangola-sml80", "date_download": "2021-07-24T23:53:27Z", "digest": "sha1:T4JSPQGDZBRDKTCT7ZKGSP2QX4UPKRH6", "length": 4217, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "माजी आमदार गणपतराव देशमुखांवर शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा", "raw_content": "\nमाजी आमदार गणपतराव देशमुखांवर शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा\nपंढरपूर : सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ��णपतराव देशमुख Ganpatrao Deshmukh यांची प्रकृती ठणठणीत व्हावी यासाठी सांगाेला तालुक्यातील युवकांनी नुकतेच महादेवास साकडे घातले. दरम्यान माजी आमदार देशमुख यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याची माहिती त्यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख यांनी दिली. (youth-performed-pooja-ganpatrao-deshmukh-sangola-sml80)\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. ते खूप दिवसांपासून आजारी हाेते. त्यांची प्रकृती उत्तम व्हावी यासाठी सांगोला तालुक्यातल्या युवकांनी शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना तसेच त्यांचा आरोग्य उत्तम राहावं यासाठी प्रार्थना केली.\nरेणके आयाेगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणकेंची प्रकृती स्थिर\nधायटी गावचे सरपंच रवी मेटकरी तसेच त्यांच्या मित्र परिवाराने सांगोला तालुक्यातल्या सावे गावातील सावलेश्वर मंदिरात जाऊन स्वयंभू शिवपिंडीवर दुग्धाभिषेक केला. ज्येष्ठ नेते मार्गदर्शक गणपतराव देशमुख यांच्या उत्तम आरोग्यासाठी साकडे घातल्याचे युवकांनी सांगितले.\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम आहे. सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून ते कार्यरत हाेते. वयोमानानुसार त्यांनी सन 2019 साली विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्याची माहिती त्यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख यांनी नमूद केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/rains-continue-in-raigad-district", "date_download": "2021-07-25T00:59:18Z", "digest": "sha1:XX2N5NCLRMKBRH5PTK73GNYPFCGTZBKO", "length": 3651, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "रायगड जिल्हयात पावसाचा लपंडाव सुरूच", "raw_content": "\nरायगड जिल्हयात पावसाचा लपंडाव सुरूच\nरायगड जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस पडत असून पहाटे पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पाऊस हा थांबत थांबत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nरायगड जिल्हयात पावसाचा लपंडाव सुरूचराजेश भोस्तेकर\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nरायगड - जिल्ह्यात रात्रीपासून पावसाच्या सरी पडत असून पहाटे पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र जिल्ह्यात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पाऊस हा थांबत थांबत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झा��े आहे. नद्याही तुंबडी भरून वाहत असल्यातरी त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. सतत पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील भात लावणीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. Rains continue in Raigad district\nहे देखील पहा -\nजिल्ह्यात 11 जुलै पासून पावसाने सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम केला आहे. 12 आणि13 जुलै रोजी मुसळधार पावसाने काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. मध्येच सूर्यदर्शन होत आहे. तर काही वेळातच पावसाचे आगमन होत आहे. आज सकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतली असली तरी अकरा वाजल्यापासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/262499", "date_download": "2021-07-24T22:41:40Z", "digest": "sha1:RD5NLIVBNGHBTCHMQMPJD4NWUFCO5E7T", "length": 3519, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:चावडी/२००६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:चावडी/२००६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:०३, १५ जुलै २००८ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n०६:३९, १५ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nछो (\"विकिपीडिआ:चावडी/२००६\" हे पान \"विकिपीडिया:चावडी/२००६\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\n०२:०३, १५ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n|[[विकिपीडिआविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १|1) नोव्हेंबर ३०, इ.स. २००६ ]]\n|[[विकिपीडिआविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २|2) डिसेंबर २१ , इ.स. २००६]]\n|[[विकिपीडिआविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३|3) डिसेंबर २७ , इ.स. २००६]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/3933/Central-Railway-Bharti-2021.html", "date_download": "2021-07-25T00:33:12Z", "digest": "sha1:6H7MA2E676FCOFHUWPPO3U3SLE25BWBK", "length": 5003, "nlines": 70, "source_domain": "naukriadda.com", "title": "मध्य रेल्वे अंतर्गत 2532 रिक्त पदांची भरती सुरु", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमध्य रेल्वे अंतर्गत 2532 रिक्त पदांची भरती सुरु\nमध्य रेल्वे ���ंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण 2532 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 फेब्रुवारी 2021. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे.\nएकूण पदसंख्या : 2532\nपद आणि संख्या : -\n01. अप्रेंटीस - 2532\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2021 आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-24T22:37:56Z", "digest": "sha1:CBGIUZOEHGRPMO2LGKMW43UKIY2RBEJQ", "length": 8509, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच | Navprabha", "raw_content": "\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\nकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. याचिकाकर्त्याने याचिकेत, जर आयआयटी-जी किंवा सीएल-टी सारख्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर ��ारावीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला होता.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://rajtantra.com/?p=15768", "date_download": "2021-07-25T00:40:03Z", "digest": "sha1:JVKPM4C7AZG7U6FNO2PKJSSZNANPOZ36", "length": 15493, "nlines": 137, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाढवण बंदरामुळे पालघरचा विकास होणार, स्थानिकांनी पाठिंबा द्यावा! -केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांचे आवाहन | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking वाढवण बंदरामुळे पालघरचा विकास होणार, स्थानिकांनी पाठिंबा द्यावा -केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास...\nवाढवण बंदरामुळे पालघरचा विकास होणार, स्थानिकांनी पाठिंबा द्यावा -केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांचे आवाहन\nपालघर, दि. 3 : जिल्ह्यातील वाढवण समुद्र किनारी होऊ घातलेल्या बंदरामुळे लाखोंच्या संख्येने रोजगार निर्माण होणार आहे. पर्यायाने या बंदरामुळे जिल्ह्याचा विकास होणार असल्याने स्थानिक मच्छीमारांनी या बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, अशी विनंता वजा आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. या बंदराबाबत स्थानिक मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत, ते समजून घेण्यासाठी आपण लवकरच या भागाला भेट देणार असुन त्याचा अभ्यास करुन दिल्लीत संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.\nआज, 3 डिसेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पक्षाच्या बैठकीसाठी पालघर जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. यानिमित्ताने त्यांची पालघर येथील शासकिय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. येथे पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी पालघर जिल्ह्यासह राज्यातील व देशभरातील विविध विषयांवर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, कोरोनाची स्थिती, भुमिहिनांना भूखंडाचे वाटप, दिल्ली बॉर्डरवर शेतकर्यांचे सुरु असलेले आंदोलन, औरंगाबादचे नामकरण यांसह विविध विषयांवर त्यांनी आपले मत मांडले. यापैकी जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा व वादग्रस्त विषय असलेल्या वाढवण बंदराबाबत सविस्तर भूमिका मांडतांना आठवले म्हणाले की, केंद्र सरकार 65 हजार कोटी रुपये खर्चून वाढवण बंदर उभारत आहे. पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचा मोठा प्रकल्प होत असल्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे एक ते सव्वा एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या बंदरामुळे जे स्थानिक लोक विस्थापित होणार आहेत, त्यांना केंद्र सरकार योग्य मोबदला देणार असुन त्यांचे चांगल्या प्रकारे पुनर्वसन करणार आहे. बंदरामुळे येथील मासेमारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण स्थानिकांच्या भावना व तक्रारी समजून घेण्यासाठी लवकरच वाढवणला भेट देणार आहे. यानंतर केंद्र सरकारच्या कानावर या बाबी टाकून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आठवले म्हणाले. तरी एकुणच या बंदारमुळे निर्माण होणारे लाखो रोजगार व त्यामुळे होणारा पालघर जिल्ह्याचा विकास लक्षात घेता स्थानिकांनी या बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे आवाहन आठवले यांनी केले.\nवाढवण बंदरावरुन प्रतिप्रश्न करताना पत्रकारांनी, तारापूर अणुउर्जा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अनेकांचे आजही योग्य प्रकारे पुनर्वसन न झाल्याचे किंबहुना प्रकल्पामध्ये त्यांना कंत्राटी पद्धतीनेही नोकरी मिळत नसल्याची बाब आठवलेंपुढे मांडली. यावर अशा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करुन असे ते म्हणाले.\nदरम्यान, पत्रकार परिषदेपुर्वी आठवले यांनी पालघर जिल्ह्यातील प्रश्नांबाबत पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याशी चर्चा केली. या पत्रकार परिषदेस आठवलेंसह त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.\nकेंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी काय भूमिका मांडली ती माहित नाही. पण त्यांनी जर प्रस्तावित वाढवण बंदराचे समर्थन केले असेल तर मी इतकेच म्हणेन की, स्थानिक जनतेच्या समस्या आणि विकास याबाबत आठवलेंपेक्षा स्थानिकांना अधिक समज आहे.\nअध्यक्ष, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nजव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड\nPrevious articleबोईसरमधील मंगलम ज्वेलर्समध्ये कोट्यावधींची चोरी\nNext articleपालघर जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील वीजग्राहकांची 109.62 कोटींची देयके थकीत; थकीत वीजबिल भरण्याचे अधिक्षक अभियंत्या सौ. किरण नागावकरांचे आवाहन\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\n21 ऑगस्ट रोजी कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघातग्रस्त झालेल्या टॅन्कर मध्ये...\nपालघर: जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यास १ लाख रुपयांची लाच घेताना अटक\nडहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा वशेष लेख, भाग 2...\nडहाणू : ऑनलाईन मटका खेळण्याच्या आरोपाखाली 4 जणांवर पोलिसांची कारवाई\nपालघर जिल्ह्यातील कोरोना बाधेबाबत आकडेवारी (25.03.2020 रोजीची)\nप्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; गावकर्यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला गुन्हा\nशिक्षणाचा हक्क देण्यात आपला देश दिडशे वर्षे मागे\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nआता तालुकास्तरावर दर 3 महिन्यांनी होणार सरपंच सभा; ग्रामविकास मंत्री हसन...\nनामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिली व दुसरी इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज...\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2222", "date_download": "2021-07-24T23:20:31Z", "digest": "sha1:66HC2D6QWT34ERCEFV725M3Z2EJN6BGC", "length": 17176, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "माणिकगड सिमेंट कंपनीने केली आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > माणिकगड सिमेंट कंपनीने केली आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक \nमाणिकगड सिमेंट कंपनीने केली आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक \nनौकर��चे आमीष देऊन आदिवासींची शेतजमीन नियमबाहयरित्या कंपनीने खरेदी केलेल्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी \nप्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-\nगडचांदूर स्थित माणिकगड सिमेंटच्या आदित्य बिर्ला ग्रुप कुसुंबि माईन्स भागातील बुद्रुक येथील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन बनावट कागदपत्राच्या आधारे निबंधक कार्यालयात खरेदी खत न करता राजुरा येथील पटवारी भवन मध्ये बसून अज्ञानी आदिवासींना भाडे पत्रावर लीज करार जमीन घेत असल्याचे भासवून सिमेंट कंपनीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून 10000 20000 25000 याप्रमाणे आदिवासींना धनादेश दिले, व नोकरी देण्याचे पत्र दिले, हा जमीन खरेदी व्यवहार 8 मार्च 1995 दाखवून मंडळ अधिकारी तलाठी यांच्या संगनमतातून एकाच दिवशी दिनांक 26 जुलै 1995 रोजी फेरफार घेऊन सातबारा वरून अधिवासांचे नाव वगळून त्यावर माणिकगड सिमेंट वर्क प्रोप्रा सेंचुरी टेक्स्टाईल मुंबई ई अशी नोंद घेण्यात आली कंपनीकडून शेतकऱ्यांना नोकरीसाठी दिनांक 26 ऑक्टोंबर 1995 ला मुलाखतीसाठी कार्यालयात बोलावले मात्र अनेक वेळा चक्रा लावून कार्यालयात भेट मात्र अधिकाऱ्यांनी दिली नाही दोन दशक कालावधी लोटला मात्र आदिवासी कुटुंबाला नोकरी देण्याकडे कंपनीने कानाडोळा केला यामुळे आदिवाशांची फसवणूक व दिशाभूल केल्याचा आरोप पोचू कोचाळे, लक्ष्मण सिडाम, पिसा राम आत्राम, वामन वेडमे, केशव मडावी, शेंडे यांनी केला आहे नायब तहसीलदार यांनी दिनांक 9 ऑगस्ट 1995 ला फेरफार पंजी वर घेतलेला फेरफार क्रमांक 97 नोंद नियमबाह्य असून मूळ मालकी व कुडाच्या जमिनी असताना सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी सिलिंग वाटप दाखवून दिशाभूल केली आहे, उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी माणिकगड सिमेंट कंपनीला महाराष्ट्र शेतजमीन कमाल जमीन धारणा अधिनियम 1961 कलम 29 व 1966 च्या कलम 36 अ 36 ब अंतर्गत मंजुरी प्राप्त झाल्याशिवाय करता येणार नाही व हस्तांतर पंजीबद्ध झाल्यानंतर एक महिन्यात गैर कास्तकारी महसुली अभिलेख दुरुस्ती करून जमीन परिवर्तन परावर्तित आकारणी करण्याचे नमूद केले मात्र या जमिनीचा संपूर्ण वापर निवासी व वाणिज्यसाठी होत असताना अकृषक आकारणी केली नसल्याने शासनाच्या महसुलीला चुना असे असताना शेतकऱ्यांना 9 बाराचे नोटीस दिले नाही यामुळे नोकरी येथील सर्वे नंबर 18 / १ ४हे १७ आर स, न २२/१ १हे स न २०/३ २५/२ २६/१ २६/२ २५/३स न २७ व २८ इ���्यादी शेतजमीनीचे फेरफार घेऊन दिशाभुल केली तसेच माणिकगड सिमेंट कंपनी ने ७हे ८६ आर जमीन वनविभागात दिल्याची नोंद तहसिलदार यांचे आदेशानुसार फेरफार पणजी कागदोपत्री दिसून येते मात्र या जमीन सर्वे नंबर २४ २५/१ २५/२ २५/३ या जमिनीवर माणिकगड सिमेंट कंपनीचा का बसून वन विभागाच्या ताब्यात जमीन नाही असे असताना पूर्वी करण्यात आलेला ताबा प्रक्रिया जमिनीचे भूमापन सिमांकन केले नसताना व उपरोक्त जमीन वन विभागाच्या ताब्यात नसताना रेकॉर्डवर वन विभाग व प्रत्यक्ष कब्जा कंपनीचा कसा असा सवाल आदिवासी यांनी उपस्थित केला आहे सतत संपर्क करूनही नोकरी मिळाली नाही जमिनीचे फेरफार रद्द करावे याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून तहसीलदार राजुरा यांच्याकडे प्रकरण सुरू आहे मात्र आदिवासींच्या हक्काच्या मागणीकडे विलंब होत असल्याने उच्च न्यायालयात धाव घेण्याचा व न्यायासाठी याचिका दाखल करण्याचा मत वामन येडवे भोजी आत्राम पिसाराम आत्राम यानी व्यक्त केला असुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.\nधक्कादायक :- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या नादात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात \nजिल्ह्यात दारू पुरवठा करणारे दारू माफिया बंडू आंबटकर व दगडी यांची पोलिसांशी साठगांठ \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांन��� घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/venkaiah-naidus-statement-protested-nashik-marathi-news-325029", "date_download": "2021-07-25T01:01:42Z", "digest": "sha1:M2COXFXYBS5VV7STQGQVKR6BMSH5RO4N", "length": 8257, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | व्यंकय्या नायडूंच्या 'त्या' वक्तव्याचा नाशिकमध्ये निषेध.. शिवभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल पुतळा दहन", "raw_content": "\nभाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.\nव्यंकय्या नायडूंच्या 'त्या' वक्तव्याचा नाशिकमध्ये निषेध.. शिवभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल पुतळा दहन\nकेशव मते : सकाळ वृत्तसेवा\nनाशिक : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषण�� दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे. नाशिकमध्येही शिवरायांचा अवमान केल्याचा निषेध करत शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांना बडतर्फ करावे ही मागणी करत पुतळा दहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे अजय बोरस्ते, विजय करंजकर ,महेश बडवे, डी.जी. सूर्यवंशी , योगेश बेलदार व शिवसैनिक उपस्थित होते.\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं.\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं हे फक्त शिवप्रेमींच्या आणि शिवभक्तांच्या भावना दुखावणारं असल्याने राज्यभरातून या विधानाचा निषेध केला जात आहे. व्यकंय्या नायडू यांच्या विधानामुळे राज्यभरातील पडसाद उमटताना दिसत आहेत. नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी अशा आशयाचे पत्र पाठवत या घटनेचा निषेध केला. तसेच नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेतील शपथविधी नंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जे वक्तव्य केलं हे माझं चेंबर आहे, कुणाचं घर नाही. या विधानावरून राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.\n(संपादन - ज्योती देवरे)\nहेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात\nहेही वाचा > धक्कादायक 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/waghoba-ahead-farmers-scaffolding-when-what-happened-364784", "date_download": "2021-07-25T01:02:16Z", "digest": "sha1:4OUC4HNHWXHKMATOIOEPVIB5UWLR7RZ6", "length": 11796, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वाघोबा पुढ्यात, शेतकरी मचाणावर ! काय घडले असेल तेव्हा...", "raw_content": "\nवाई येथील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघोबाच्या तावडीतून वाई येथील शेतकरी राजेंद्र कोल्हे व विलास कुकडे प्रसंगावधानाने थोडक्यात बचावले. ‘त्या’ दोन्ही शेत��ऱ्यांनी रात्र जागलीकरीता बांधलेल्या मचाणाचा आश्रय घेतला. वाई परिसरात दुसऱ्यांदा वाघोबा पोहचल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nवाघोबा पुढ्यात, शेतकरी मचाणावर काय घडले असेल तेव्हा...\nकोंढाळी (जि.नागपूर): वाघोबा आणि माणूस यांची जंगलात आमोरासमोर गाठ पडली तर काय होणार, हा थरार अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी स्वतःचा कल्पना केली की थरार लक्षात येईल अशीच घटना काटोल तालुक्यातील वाई येथे घडली. कोंढाळी वनपरिक्षेत्रतातील मेंढेपठार उपवनवनातील वाई येथील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघोबाच्या तावडीतून वाई येथील शेतकरी राजेंद्र कोल्हे व विलास कुकडे प्रसंगावधानाने थोडक्यात बचावले. ‘त्या’ दोन्ही शेतकऱ्यांनी रात्र जागलीकरीता बांधलेल्या मचाणाचा आश्रय घेतला. वाई परिसरात दुसऱ्यांदा वाघोबा पोहचल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nअधिक वाचाः ताई, दादा, मावशी, घ्या हो फुले\nया बाबतची घटना अशी की शेतकऱ्याच्या वन्यप्राणी उभ्या पीकांचे नुकसान करीत आहेत. त्याकरीता वाई गावाचे शेतकरी राजेद्र कोल्हे व विलास कुकडे हे शेतावर रात्र जागलीकरीता नेहमीप्रमाणे २६ ऑक्टोबरच्या रात्री साडेसातला शेतावर गेले. शेतावर पोहचल्यावर राजेंद्र कोल्हे रात्र जागलीकरीता उभारलेल्या मचानवर बसले. बाजूचे शेतकरी विलास कुकडेही सोबत होते. मचानवर बसल्यावर शेतात वन्यप्राण्याची चाहूल लागली. याकरीता राजेंद्र कोल्हे यांनी जवळ असलेल्या टार्चचा उजेड शेतात केला असता समोर पाहतो तो चक्क वाघोबा मचाणाकडे येत असल्याचे दिसले. वाघोबा शेतात तोही चक्क मचाणाकडे येताना दिसताच टार्च बंद करून भीतीच्या वातावरणात दोन्ही शेतकऱ्यांनी दबक्या आवाजात मोबाईलच्या माध्यमातून गावचे पोलिस पाटील राजेंद्र कराळे यांना वाघोबाने मचाणासमोरच ठिय्या मांडल्याची माहिती दिली.\nहेही वाचाः कुणीतरी विचारा त्यांना रस्ते, नाल्या बांधकामाचा दर्जा काय\nओरडण्यामुळे वाघोबाने काढला जंगलाकडे पळ\nपोलिस पाटील राजेंद्र कराळे यांनी वेळ न घालवता गावकऱ्यांना जमा केले व २० ते२५ गावकऱ्यांनी राजेंद्र कोल्हे यांच्या शेताकडे धाव घेतली. आरडाओरडा करत शेतावर पोहचले. गावकऱ्यांच्या ओरडण्यामुळे वाघोबाने जंगलाकडे पळ काढला . ���ेतकऱ्यांच्या प्रसंगसावधानतेने व गावकऱ्यांच्या सहकार्याने दोन्ही शेतकरी वाघोबाच्या तावडीतून सुखरूप बचावले. २६ ऑक्टोबर रोजी या घटनेची माहिती जि.प.सदस्य सलील देशमुख व चंद्रशेखर कोल्हे यांना दिली यांनी वनखात्याच्या वन अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाई येथे पोहचल्यावर शेतकरी व गावकऱ्यांना आपापल्या घरात राहण्याची विनंती केली व वाघोबा ज्या दिशेने जंगलभागाकडे गेला, त्या परिसरात रात्र गस्त सुरू केली आहे.\nअधिक वाचाः उमरेडच्या एमआयडीसीत येतात नेहमी काळेकुट्ट ढग \nवाई परिसरात दुसऱ्यांदा दर्शन\nमागील १० मे रोजी वाघोबाने वाई गावातील चार शेतकऱ्यांच्या सहा जनावरांना गंभीर जखमी केले होते. तेव्हा जि.प.सदस्य सलील देशमुख व चंद्रशेखर कोल्हे ,डिएफओ प्रभूनाथ शुक्ला, आरएफओएफआर आजमी वाई येथे पोहचून संबधित शेतकऱ्यांची भेट घेऊन मोबदला देण्याची मागणी मान्य केली होती. २६ ऑक्टोबरच्या रात्री वाईच्या शेतकऱ्यांच्या शेतातील वाघोबाला गावकऱ्यांनी पिटाळून लावले असले तरी या वाघोबाच्या वाई खुर्दचे शेतकरी किशोर कोल्हे यांच्या कालवडीला आपले भक्ष्य बनविले, अशी माहिती सरपंच संजय डफर यांनी दिली आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी एफआर आजमी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की वाई गावात वाघ शिरल्याची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू केली आहे. या भागात कालवडीचे शिकार केल्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/maharashtra-government-has-political-alzheimer-said-sudhir-mungantiwar-378624", "date_download": "2021-07-24T23:10:19Z", "digest": "sha1:24IW355PQJIRI3USBNY2QHVYG4WUCKBV", "length": 10425, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाविकास आघाडीला 'राजकीय अल्झायमर'; एकाही आश्वासनाची पूर्ती नाही: सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nराज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष झाल्यानिमित्त सरकारचे अपयश विषद करताना मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेने निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात घरगुती वीज बिलात ३० टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले होते.\nमहाविकास आघाडीला 'राजकीय अल्झायमर'; एकाही आश्वासनाची पूर्ती नाही: सुधीर मुनगंटीवार\nनागपूर : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे हे सरकार महाभकास असून वर्षभरात दिलेल्या आश्वासनांची आणि जाहीरनाम्यातील एकाचीही पूर्ती केली नाही. हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.\nराज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष झाल्यानिमित्त सरकारचे अपयश विषद करताना मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेने निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात घरगुती वीज बिलात ३० टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळले गेले नाही. कोरोनाकाळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. ती ही पूर्ण केली नाही. उलट कोरोनाचा संकटात विजेचे दार वाढवले.\nक्लिक करा - सावधान .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय होऊ शकते लाखोंची फसवणूक\nया सरकारने लोकांचा विश्वासघात केला.लॉकडाउनमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाल्याची कबुली मुनगंटीवार यांनी दिली. लोकांचे काम करण्याऐवजी हे सरकार सूड उगवत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा केंद्राकडे बोट दाखवून नुसते रडत आहे. हे सरकार रडणारे सरकार आहे. निधी नसल्याचे सांगत असताना दुसरीकडे गाड्या आणि दालनावर पैशाची उधळण होत आहे. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी विदर्भात पायसुद्धा ठेवला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.\nराज्यातील सरकार पाडणे हा आमचा अजेंडा नाही, ते टिकावे यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. हे सरकार स्वतःहूनच पडेल, असेही मुनगंटीवार म्हणाले. राज्य सरकार नेहमी जीएसटीचे रडगाणे गात असते. कोरोनाचा संकट काळात केंद्राने आतापर्यंत ६८ हजार २०९ कोटी रुपये दिले. जीएसटी नुकसानीचे पैसे सर्व राज्यांना मिळणारच आहे. यासाठी कर्ज काढायला सांगितले परंतु राज्य सरकार कर्ज काढायला तयार नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यावेळी महापौर संदीप जोशी, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदार विकास महात्मे, आमदार, कृष्णा खोपडे, मोहन मते, समिर मेघे, गिरीश व्यास, संदीप जोशी आदी उपस्थित होते.\nसरकारने नागपूरला अधिवेशन न घेता नागपूर कराराचे उल्लंघन केले. आम्हाला सर्व मुद्द्यांवर सरकारकडून स्पष्टीकरण हवे आहे. सभागृह व्यासपीठ आहे. सरकारची अडचण होणार असल्याने अधिवेशन घेणे टाळतआहे. मुंबईतील अधिवेशनसुद्धा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. हिम्मत असेल तर अधिवेशन ७ डिसेंबरपासून घेऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.\nआठ महिन्याचा कालावधी ह���त असताना विदर्भ विकास महामंडळा मुदतवाढ दिली नाही. आमदार स्वतःच्या फायद्याच्या फाईली घेऊन मंत्रालयाच्या खेटा घालतात. त्यांनी या महामंडळाला मुदतवाढ मिळण्यासाठी खेटा घालाव्या, असा टोलाही लगावला.\nहेही वाचा - काय सांगता आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही\nराऊतांना समजण्यासाठी हवे रिसर्च सेंटर\nसंजय राऊत आधी काय बोलायचे ते ममजत होते. हल्ली त्यांचे बोलणे समजत नाही. त्यांचे वक्तव्य समजण्यासाठी रिसर्च इंस्टीट्युट निर्माण करावी लागेल, असा टोलाही मुनंटवार यांनी लगावला.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MAHAMANAV-SARDAR-PATEL/2080.aspx", "date_download": "2021-07-25T00:46:53Z", "digest": "sha1:YAZ2YPP24FZ42DEBDZ655X7LPFQ235UY", "length": 66239, "nlines": 194, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MAHAMANAV SARDAR PATEL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nश्री. दिनकर जोषी यांचे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे झाले आहे. ‘चरित्रात्मक कादंबरी’ हा साहित्यप्रकार गुजराती साहित्यविश्वात त्यांनी प्रथमच आणला आणि रूढ केला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आचार्य द्रोण, तथागत बुद्ध, गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, कवी नर्मद, महंमद अली जीना, महात्मा गांधीपुत्र हरिलाल गांधी अशा वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या स्वभावप्रकृतीच्या व्यक्तींचे कादंबरीच्या आकृतिबंधातून केलेले चरित्रचित्रण मराठी वाचकांनी यापूर्वी अनुभवलेले आहे. महामानव कादंबरीतून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे जीवितकार्य वाचकांपुढे ठेवले आहे. यशस्वी बॅरिस्टर असलेल्या वल्लभभाई झवेरभाई पटेलांचा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षापर्यंत भारतातील राजकारणाशी दुरून परिचय होता; परंतु थेट संबंध आला नव्हता. गांधीजींच्या प्रभावी व्याQक्तमत्त्वाने भारावून जाऊन ते काहीशा अनपेक्षितपणे राजकारणात उतरले. त्यानंतर मात्र त्यांनी तनमनधनाने भारतासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यातला प्रेमळ पिता, कर्तव्यदक्ष बंधू, कणखर, निर्भीड राजकारणी, तत्त्वनिष्ठ नेता लेखकाने विविध प्रसंगांतून रंगवला आहे. देशातील तसेच जगातील राजकीय आणि सामाजिक परिाQस्थतीची त्यांची विलक्षण जाण, देशबांधवांसाठीची आणि देशाच्या कल्याणासाठीची आंतरिक तळमळ, गांधीजींच्या ठायी असलेली त���यांची निष्ठा आणि त्यातून आलेला, त्यांच्या ‘लोहपुरुष’ प्रतिमेशी वरकरणी सुसंगत न वाटणारा अति हळवेपणा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण लेखकाने केले आहे. फाळणी स्वीकारून मिळालेल्या विभाजित भूभागातून सार्वभौम भारत राष्ट्राची निर्मिती होणे शक्य नाही; देशभर विखुरलेली ५६२ संस्थाने जोपर्यंत स्वतंत्र भारतात विलीन होत नाहीत, तोपर्यंत भारत हा एकसंध देश, एक राष्ट्र म्हणून कधीच आQस्तत्वात येऊ शकणार नाही, या गोष्टीचे त्यांना सर्वांगीण भान होते. संस्थानांचे विलीनीकरण हा त्यांच्या कार्यातील मानाचा तुरा ठरला. या विलीनीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अमलात आणलेले डावपेच, दाखवलेला मुत्सद्दीपणा, धोरणी दीर्घदृष्टी, प्रसंगी कारवाई करण्याचे त्यांचे धाडस इत्यादी पैलू लेखकाने निरनिराळ्या प्रसंगांतून सविस्तरपणे वर्णिले आहेत. जवाहरलाल नेहरू आणि गांधीजी यांच्याशी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरदारांचे तात्विक मतभेद झाले असले, तरी या दोघांविषयीचा त्यांचा आंतरिक जिव्हाळा किती सच्चा होता, हे लेखकाने अनेक प्रसंगांतून चित्रित केले आहे. हातातोंडाशी आलेला पंतप्रधानकीचा प्याला गांधीजींच्या इच्छेखातर त्यांनी अत्यंत सहजपणे सोडून दिला, हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याला साजेसेच होते.\n‘सरदारत्वा’ची साकल्याने मांडणी... सरदार वल्लभभाई पटेल हे अत्यंत वास्तववादी, व्यवहारवादी आणि स्पष्टव्यक्ते होते. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतांचे गुण नव्हते, असा त्याचा अर्थ नाही. पण त्यांचे निष्ठावंत अनुयायी त्यांना सरदार म्हणत. महात्मा वा मामानव असे म्हणत नसत. याचा अर्थ कोमल असूनही कठोर, तत्त्वनिष्ठ, उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही पाय सदैव जमिनीवरच ठेवणारे, दीर्घदृष्टीचे नेते म्हणून ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होते. एखाद्या सर्वोच्च नेत्याला स्तुतिपाठक भरपूर मिळतील. लोकमान्यता मिळेल, पण सरदारांना त्यांच्या माघारी त्यांचे राजकारण आणि संघटना बांधणीमागचे सूत्र समजून सांगणारे आणि त्याचे समर्थन करणारे अनुयायी मिळाले. काँग्रेस संघटनेवरील त्यांची विलक्षण पकड, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही त्यांची वैशिष्ट्ये. त्या कारणांमुळेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महान नेत्यांच्या तुलनेत सरदार यांना अधिक निष्ठावंत अनुयायी मिळ��ले. पण या अनुयायांच्या मनात सरदार यांच्याविषयी काही ठाम समज आहेत. ते असे की सरदार यांच्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात अन्याय झाला. म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाचा मान चालून आला असताना, तो स्वीकारण्याची पूर्ण तयारी झाली असताना सरदारांना त्या पदापासून दूर जावे लागले. अध्यक्षपदाचा प्याला सरदार यांच्या ओठांपासून दूर करण्यात आला. पण ‘असे झाले असते तर वा तसे झाले असते तर’ अशा वाक्यांना तथ्यावर आधारलेल्या इतिहासलेखनात किंमत नसते वा जागा नसते. नेमका हाच मोह आवरून ज्येष्ठ गुजराती साहित्यिक दिनकर जोशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर ‘महामानव सरदार पटेल’ ही कादंबरी लिहिली आहे. म्हणजे ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेली ही कादंबरी आहे. म्हणजे जोशी यांनी सरदार यांच्यातील ‘सरदारत्व’ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या मते १९२८ च्या बारडोली लढ्याने वल्लभभाई पटेल यांना सरदार बनवले आणि त्यानंतर सरदारांचे काँग्रेस संघटनेतील महत्त्व असाधारण राहिले. परंतु लेखकाने या पुस्तकात सरदारांविषयी लिहिण्याऐवजी सरदारात्वाविषयी लिहिले आहे. या कादंबरीत १९४५ ते १९५० च्या दरम्यानच्या सरदारांच्या आयुष्यातील घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. कादंबरीला सुरुवात होण्याआधी लेखकाने सरदार आणि नेहरू यांच्यातील सुप्त संघर्षाची उदाहरणे दिली आहेत. तरीही सरदारांचे व्यक्तिचित्र कुठेही एककल्ली होणार नाही किंवा ते कोणाचे विरोधक होते, असा वाचकांचा समज होईल, असा कोणताही संदर्भ त्यांनी आत येऊ दिलेला नाही. पहिल्या भागात कादंबरीची सुरुवात महात्मा गांधींनी फाळणीला मान्यता दिल्याच्या घटनेने होते. फाळणीच्या वार्तेने सरहद्द गांधी एखाद्या लहान मुलासारखे रडत होते. त्यांना समजावण्यासाठी गांधी तिथे जातात आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवतात. तेव्हा सरहद्द गांधी असे उद्गारतात की, बापू आम्हाला लांडग्यांच्या तावडीत दिलंत केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर दिल्लीतील उद्योगपती बनवारीलाल सरदारांना भेटतात आणि मंत्री असूनही अद्याप कारभारासाठी सरकारी निवासस्थान न मिळालेल्या सरदारांना ते स्वत:चा औरंगजेब रोडवरील बंगला कार्यालयासाठी देतात. उद्योगपती बनवारीलाल यांना भारतीय राजकारणात रस निर्माण झाला होता आणि मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची ���ठबस होती. या एका घटनेतून असे प्रतीत होते की, उद्योगपतींनी राजकारणात रस घेतला होता तो देशाच्या हितासाठी. समाजकारणासाठी. त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. या कादंबरीतील सर्वच घटनांमधून लेखकाने हेच दाखवून दिले आहे की पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीपासूनच लोकांच्या मनात ‘पंतप्रधान’ असलेले जवाहरलाल नेहरू यांच्यात आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मतभेद होते. अगदी तीव्र मतभेद होते. परंतु त्याचा देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर कोणताही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. प्रश्नाकडे क्षमाशील औदार्याने पाहिले पाहिजे आणि नवे वातावरण निर्माण होईल अशी भाषा वापरली पाहिजे, यावर साऱ्याच नेत्यांचे एकमत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मनात जवाहरलाल यांच्याबद्दल किती आदर होता, हा प्रसंग या कादंबरीत आहे. फाळणीनंतर पाकिस्तानचे पहिले हाय कमिशनर म्हणून नियुक्त झालेले श्रीप्रकाश सरदारांच्या भेटीला येतात. फाळणीनंतर पाकिस्तानच्या दोन्ही भागांतून चिंताजनक बातम्या येत होत्या. हजारो निर्दोष आणि बिगरमुसलमानांच्या अगदी ठरवून कत्तली केल्या जात होत्या. काश्मीर गिळंकृत करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं युद्ध आरंभलं होतं. श्रीप्रकाशांना याबद्दल काय माहीत आहे हे सरदारांना जाणून घ्यायचं होतं, ठरल्यानुसार श्रीप्रकाश अगदी वेळेवर आले. सरदारांनी विचारलं, ‘श्रीप्रकाश, लियाकत सरकार दंगे रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतंय असं वाटतंय का तुम्हाला केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर दिल्लीतील उद्योगपती बनवारीलाल सरदारांना भेटतात आणि मंत्री असूनही अद्याप कारभारासाठी सरकारी निवासस्थान न मिळालेल्या सरदारांना ते स्वत:चा औरंगजेब रोडवरील बंगला कार्यालयासाठी देतात. उद्योगपती बनवारीलाल यांना भारतीय राजकारणात रस निर्माण झाला होता आणि मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस होती. या एका घटनेतून असे प्रतीत होते की, उद्योगपतींनी राजकारणात रस घेतला होता तो देशाच्या हितासाठी. समाजकारणासाठी. त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. या कादंबरीतील सर्वच घटनांमधून लेखकाने हेच दाखवून दिले आहे की पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीपासूनच लोकांच्या मनात ‘पंतप्रधान’ असलेले जवाहरलाल नेहरू यांच्यात आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात म���भेद होते. अगदी तीव्र मतभेद होते. परंतु त्याचा देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर कोणताही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. प्रश्नाकडे क्षमाशील औदार्याने पाहिले पाहिजे आणि नवे वातावरण निर्माण होईल अशी भाषा वापरली पाहिजे, यावर साऱ्याच नेत्यांचे एकमत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मनात जवाहरलाल यांच्याबद्दल किती आदर होता, हा प्रसंग या कादंबरीत आहे. फाळणीनंतर पाकिस्तानचे पहिले हाय कमिशनर म्हणून नियुक्त झालेले श्रीप्रकाश सरदारांच्या भेटीला येतात. फाळणीनंतर पाकिस्तानच्या दोन्ही भागांतून चिंताजनक बातम्या येत होत्या. हजारो निर्दोष आणि बिगरमुसलमानांच्या अगदी ठरवून कत्तली केल्या जात होत्या. काश्मीर गिळंकृत करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं युद्ध आरंभलं होतं. श्रीप्रकाशांना याबद्दल काय माहीत आहे हे सरदारांना जाणून घ्यायचं होतं, ठरल्यानुसार श्रीप्रकाश अगदी वेळेवर आले. सरदारांनी विचारलं, ‘श्रीप्रकाश, लियाकत सरकार दंगे रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतंय असं वाटतंय का तुम्हाला’ ‘अजिबात नाही, श्रीप्रकाश म्हणाले.’ ‘असं असेल तर मग काश्मीर प्रश्नावर जीनांनी जे युद्ध पुकारलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं’ ‘अजिबात नाही, श्रीप्रकाश म्हणाले.’ ‘असं असेल तर मग काश्मीर प्रश्नावर जीनांनी जे युद्ध पुकारलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं’ ‘काय वाटेल ते झालं तरी स्वत:चा अंकुश टिकवून ठेवण्यासाठी जीना प्रसंगी कोणताही धोका पत्कारायला मागेपुढे पाहणार नाहीत. काश्मीर मिळविण्यापेक्षासुद्धा हिंदुस्थानला जास्तीत जास्त अडचणीत आणण्यात जीनांना अडचणीत आणण्यात जीनांना अधिक स्वारस्य आहे.’ ‘ते तुम्हाला कसं कळलं श्रीप्रकाश’ ‘काय वाटेल ते झालं तरी स्वत:चा अंकुश टिकवून ठेवण्यासाठी जीना प्रसंगी कोणताही धोका पत्कारायला मागेपुढे पाहणार नाहीत. काश्मीर मिळविण्यापेक्षासुद्धा हिंदुस्थानला जास्तीत जास्त अडचणीत आणण्यात जीनांना अडचणीत आणण्यात जीनांना अधिक स्वारस्य आहे.’ ‘ते तुम्हाला कसं कळलं श्रीप्रकाश मी भेटलो होतो जीनांना, लियाकत आणि त्यांचे साथीदार, त्या सगळ्यांबद्दल जीनांच्या मनात तीव्र असंतोष दाटलाय. मुंबईतल्या मलबार हिलवरच्या त्यांच्या बंगल्याची काळजी घ्यायला त्यांनी मला खास सांगितलं आहे.’ ‘हे मी भेटलो होतो जीनांना, लियाकत आणि त्यांचे साथीदार, त्या सगळ्यांबद्दल जीनांच्या मनात तीव्र असंतोष दाटलाय. मुंबईतल्या मलबार हिलवरच्या त्यांच्या बंगल्याची काळजी घ्यायला त्यांनी मला खास सांगितलं आहे.’ ‘हे हे सगळं तुम्ही पंतप्रधान जवाहरलालांना सांगितलंत हे सगळं तुम्ही पंतप्रधान जवाहरलालांना सांगितलंत’ ‘हो,’ श्रीप्रकाश उत्तरले, ‘पण जवाहरलाल हे मुळीच मान्य करायला तयार नाहीत. काश्मीर प्रकरणात सगळं काही आपल्या नियंत्रणाखाली आहे आणि पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांचं रक्षण करायला लियाकत सक्षम आहेत, असं त्यांना वाटतं. माफ करा सरदार. पण मला वाटतं जवाहरलाल खोटारडे आहेत. खोटं बोलतात ते’ ‘हो,’ श्रीप्रकाश उत्तरले, ‘पण जवाहरलाल हे मुळीच मान्य करायला तयार नाहीत. काश्मीर प्रकरणात सगळं काही आपल्या नियंत्रणाखाली आहे आणि पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांचं रक्षण करायला लियाकत सक्षम आहेत, असं त्यांना वाटतं. माफ करा सरदार. पण मला वाटतं जवाहरलाल खोटारडे आहेत. खोटं बोलतात ते’ तसं नाहीय श्रीप्रकाश जवाहरलाल खोटारडे (liar) नाहीत, तर चुकीचं (untrue) बोलणारे आहेत. त्यांना याविषयीची माहिती पुरविणारे चुकीची माहिती पुरवत आहेत. म्हणून नेहरू चुकीचे बोलत आहेत. ते खोटारडे नाहीत... असे अंतर्मुख करणारे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. सरदार पटेलांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील केवळ पाच वर्षांच्या कालावधीतील प्रसंग केंद्रस्थानी ठेवून त्यातून प्रकटणाऱ्या सरदार या कादंबरीतील हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. हे करताना लेखक दिनेश जोशी यांनी स्वत:मधील कादंबरीकाराला इतिहासावर स्वार होऊ दिलेले नाही. या पुस्तकात जोशी यांची कथनशैली वाचकाला इतिहासात नेते. काळाच्या ओघात काही उजेडात न आलेल्या गोष्टी या पुस्तकातून उलगडत जातात. हे पुस्तक एकाच वेळी गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित झाले. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. –गोविंद डेगवेकर ...Read more\nदिव्य मराठी १५ जून १८\nवल्लभभाई पटेलांच्या जीवनावर `महामानव सरदार पटेल` ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चरित्रांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. ४२व्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील १९४-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. सुरुवातीला महात्मा गांधीं���्या राजकीय नीतीला नावं ठेवणारे सरदार नंतर गांधीजींच्याच प्रभावाने राजकारणात आले. बारडोलीच्या सत्याग्रहाने वल्लभभाईंना `सरदार` अशी ओळख मिळवून दिली. गांधी आणि सरदार यांच्यातील नातं गुरू-शिष्याचं होतं. काही वेळेला सहमत नसतानाही वल्लभभाईंनी गांधींचे निर्णय शिरोधार्य मानले. `खिलाफत` चळवळीला वल्लभभाईंचा विरोध असतानाही त्या चळवळीचं समर्थन करणाऱ्या गांधीजींच्या बाजूने ते उभे राहिले. १९४६मध्ये दोन महत्त्वाच्या घटना वल्लभभाईंच्या जीवनात घडल्या. याच वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी काँग्रेसच्या पंधरा समित्यांपैकी बारा समित्यांनी अध्यक्ष म्हणून पटेलांचं नाव सुचवलं होतं; तोच अध्यक्ष पंतप्रधान होणार, हे नक्की होतं; पण गांधींनी जवाहरलाल नेहरूंचं नाव सुचवल्यामुळे वल्लभभाईंनी पंतप्रधानपद नाकारलं. केवळ पटेलांच्या राजकीय जीवनालाच नव्हे तर भारताच्या इतिहासालाही कलाटणी देणारी ही घटना होती. याच वर्षी घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारतीय नौदलातील हिंदी सैनिकांनी, ब्रिटिशांनी चालवलेल्या वर्णद्वेषामुळे बंडाचे निशाण उभारले. हातात बंदुका घेतल्या आणि तोफांची तोंडं फिरवली; पण वल्लभभाईंनी त्यांची समजूत घालून ते बंड शमवलं. वल्लभभाईंचं हे कामही फार महत्त्वाचं आहे; कारण हे बंड जर शमवलं गेलं नसतं तर हातातोंडाशी आलेल्या स्वातंत्र्यप्राप्तीत अडसर निर्माण झाला असता. मुस्लिम लीगने गृहमंत्रिपद मागितलं होतं; पण पंतप्रधानपदावर पाणी सोडलेल्या वल्लभभाईंनी गृहमंत्रिपद सोडण्यास मात्र ठाम नकार दिला. त्यांचा हाही निर्णय नंतर झालेल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय विधायक ठरला. वल्लभभाईंची आणखी एक कामगिरी देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली, ती म्हणजे संस्थानांचं विलीनीकरण. हे कार्य जर वल्लभभाईंंनी केलं नसतं तर भारताचं शेकडो विभागांमध्ये विभाजन झालं असतं. वल्लभभाईंंचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल यांची नेताजी सुभाषचंद्रांशी वैचारिक जवळीक होती. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी सुभाषबाबूंसाठी सव्वा लाख रुपयांची तरतूद केली होती; पण विठ्ठलभाईंच्या निधनानंतर वल्लभभाईंनी यासंदर्भात कोर्टात केस दाखल केली आणि विठ्ठलभाईंच्या नावे एक ट्रस्ट स्थापन करून ते पैसे काँग्रेस समितीला देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली. वल्लभभाई ही केस जिंकले; पण त्यांच्यात आणि सुभाषबाबूंमध्ये त्यामुळे वितुष्ट आलं. काँग्रेस समितीचे इतर सदस्यही सुभाषबाबूंच्या विरोधात होते. त्यामुळे सुभाषबाबू काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर वल्लभभाईंंसह सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात असहकार पुकारला. त्यामुळे सुभाषबाबूंना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९३९मध्ये ब्रिटनने भारताला दुसऱ्या महायुद्धात सामील करून घेतलं. काँग्रेसला हे अमान्य असल्यामुळे एकूण काँग्रेसी मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. अर्थात वल्लभभाईंंना राजीनामा द्यावा लागला तरी राजीनाम्याच्या आदेशपत्राशी ते सहमत नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गृह खात्याची जबाबदारी सांभाळत असताना चीनविषयी धोक्याचा इशारा त्यांनी जवाहरलाल नेहरूंना दिला होता; पण नेहरूंनी त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. थोडक्यात, समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दुराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे ठरले आणि भविष्याच्या दृष्टीनेही लाभकारक ठरले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर ४१ वर्षांनी त्यांना `भारतरत्न` देऊन घेतली. सरदारांच्या जीवनातील महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्याने चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चरित्राला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्वसामान्यांनाही पटेलांच्या चरित्राच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भ माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला अनुवाद उत्तम. ...Read more\nकर्मयोगी संन्यासी... गुजराथी भाषेतील ख्यातनाम लेखक दिनकर जोषी यांनी नवभारताचे शिल्पकार आणि निर्माते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर लिहिलेली ‘महामानव सरदार’ ही कादंबरी गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषात एकाचवेळी प्रसिद्ध झाली. सरदार पटेल यांच्या तयागी जीवनाचा वेध घेणाऱ्या या कादंबरीचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी सुलभपणे केला आहे. सरदार पटेल यांच्या जीवनातील अंतिम पाच वर्षांच्या कालावधीचे चित्रण असलेल्या याच महत्त्वपूर्ण कालखंडाने जगाच्या इतिहासाला नवे वळण दिले. ब्रिटिशांनी भारत सोडून जायचा निर्णय घेतल्यावर, स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आलेल्या अनेक समस्या सोडवत ब्रिटिशांनी घातलेले राजकीय कोलदांडे तेव्हा उपपंतप्रधान आणि गृहमंत्री असलेल्या वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत कठोरपणे मोडून काढत फाळणीनंतरचा भारत निर्धाराने अखंड केला. देशातल्या संस्थानांचे विलीनीकरण घडवताना राजकोटचा दिवाण वीर बाळा, जुनागडचे नबाब आणि हैद्राबादचा कासिम रझवी यांच्या फुटीरतावादी कारवायाही मोडून काढल्या. ही कादंबरी वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्राला समर्पित केलेल्या जीवनाचा वेध घेणारी असल्यामुळेच ती पटेल यांच्या जीवनाबाबत फारशा माहिती नसलेल्या घटनांवरही प्रकाशझोत टाकते. वाचकांना अज्ञात असलेल्या अनेक घटना जोषी यांच्या या कादंबरीमुळेच देशवासीयांसमोर आल्या आहेत. सरदार पटेल यांच्या जीवनावरची ही कादंबरी असली, तरी या कलाकृतीचे लेखन करताना जोषी यांनी इतिहासाची मोडतोड तर केलेली नाहीच उलट खरा इतिहास अनेक घटनांद्वारे अत्यंत ओघवत्या शब्दात लिहिला आहे. पटेल यांच्या ऐतिहासिक आणि युगप्रवर्तक, राष्ट्रसंजीवक कार्याचा सन्मान काँग्रेसच्या केंद्र सरकारने केला नाही. उलट त्यांच्या स्मृती संपवायचाच प्रयत्न केला. नेहरूंनी जिवंतपणीच १९५४ मध्ये आपल्यालाच भारतरत्न किताब अर्पण करून घेतला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे तैलचित्र संसदेत लावले गेले. पण पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावावे, असे नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले नाही. ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावण्याची व्यवस्था केली. आपल्या खर्चाने हे चित्र तयार करून घेतले आणि तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावले. त्या कार्यक्रमात पटेल यांना श्रद्धांजली वाहताना शिंदे यांनी म्हटले होते. \"Here is the man whom I once hated. Here is the man of whom I was afraid. Here is the man whom I admire and love.\" स्वातंत्र्योदयाच्या प���रारंभकाळी सरदारांवर श्रद्धा ठेवून ज्यांनी आपलं अस्तित्व संपुष्टात आणलं आणि ज्यांना सरदारांनी दिलेलं तनख्याचे पवित्र वचन केवळ दोनच दशकात ते निरर्थक करून टाकले. प्रजा म्हणून आपल्या त्या सामूहिक पापाच्या प्रायश्चितार्थ हे पुस्तक देशी संस्थानिकांच्या इतिहासाला अर्पण करीत आहे, अशा शब्दात जोषी यांनी अर्पण पत्रिका लिहिली आहे आणि ते वास्तवही आहे. संस्थानिकांचे तनखे विलीन करीत आपण गरिबांचे तारणहार आहोत असा डांगोरा पिटणाऱ्या, केंद्रातल्या- राज्यातल्या सत्तेवर एक काळ मिरासदारी-जहागीरदारी निर्माण करणाऱ्या काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करून शेकडो-हजारो कोटी रुपयांची साम्राज्ये निर्माण केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर जोषी यांची खंत वास्तवच ठरते. –वासुदेव कुलकर्णी ...Read more\nरसिक साहित्य जानेवारी, २०१८\nसरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण गुजराथी भाषेत चरित्रांची संख्या कमी आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर ‘महामानव सरदार पटेल’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चारित्र्यांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवद केला आहे. बेचाळीसाव्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातला १९४५-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. कादंबरीत या संघर्षमय कालखंडाचं चित्रण प्राधान्याने करण्यात आलं आहे. समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दूराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळेच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे आणि भविष्याच्या दृष्टीने लाभकारक ठरले. उदाहरणार्थ, नौदलांच्या सैनिकांचं शमवलेलं बंड, संस्थानांचं विलीनीकरण, गृहमंत्री पदावरून न हटण्याचा निश्चय अशा त्यांच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल भारत सरकारनं त्यांच्या मृत्यू नंतर ४१ वर्षांनी त्यांना भारत रत्न देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली. उशिरा का होईना त्यांच्या कार्याचं स्मरण भारत सरकारला झालं म्हणून आनंद मानायचा का त्यांच्या कार्याचं महत्त्व इ���क्या उशिरा आपल्या राज्यकत्र्यांच्या लक्षात आल्याबद्दल खेद वाटून घ्यायचा हा प्रश्चन आहे. तर सरदारांच्या जीवनाला रूढार्थानं न भिडता त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्यानं चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चारित्र्याला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं; तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्व सामान्यांनाही वल्लभभाई पटेलांच्या चारित्र्याच्या निमित्ताने भारतीय इतिहासातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भात्मक माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला उत्तम अनुवाद\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच ���िवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... प��त जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरू�� वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/5f083da9865489adcefb6ca1?language=mr", "date_download": "2021-07-25T00:11:41Z", "digest": "sha1:I6O5VE3FRYESMS7CZWF2BSBTVSGIEON2", "length": 4415, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पावसाळ्यात आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्या! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nपावसाळ्यात आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्या\nआजच्या व्हिडिओमध्ये, पावसाळ्यात आपल्या जनावरांची काळजी कशी घ्यावी म्हणजे जनावरे निरोगी राहतील. हे जाणून घेता. येईल तर हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ:- ग्रीन टी. व्ही हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nआपला दुग्ध व्यवसाय वाढवा\n👉🏻शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच दुग्धव्यवसायदेखील खूप महत्वपूर्ण असतो. शेतकरी या दोन्हींसोबत आपल्या आयुष्याचा गाडा चालवित असतो. हा गाडा आनंदमय चालविण्यासाठी यशस्वी दुग्ध...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजनावरांची पावसाळयात अशी घ्या काळजी\nपावसाळयात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता असणे फार आवश्यक असते. स्वच्छता नसल्यास, पशुपालकांसमोर माशा व गोचिडची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. प्रशांत...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजातीवंत गायी व म्हशी खरेदी करताय,मग नक्की पहा हा व्हिडीओ\nशेतकरी बंधुनो, दूध उत्पादनांनो, दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी जनावरे खरेदी कशा पद्धतीने व कुठे खरेदी करावी.या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉 यांसारख्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mahaupdates.com/category/off-beat/", "date_download": "2021-07-25T00:10:59Z", "digest": "sha1:7A2GQSPZNW4IYCJXECD4LUHF4Y5H74HK", "length": 4798, "nlines": 46, "source_domain": "mahaupdates.com", "title": "offbeat Archives - Maharashtra Updates", "raw_content": "\n‘मटणवाले चाचा’ IPS कृष्णप्रकाश… पोलिसांची घेतली भन्नाट ‘परीक्षा’\nपिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रक�Read More…\nमलायकासारखीच हुबेहुब, सुंदर आणि हॉ’ट दिसते ‘ही’ मराठी अभिनेत्री\nमलायका हिचे वय 45 वर्षाच्या आसपास आहे. असे असले तरी ती एकदम Read More…\nआता प्रत्येकाला मिळेल व्यक्त होण्याची संधी -कोल्हापुरी कारभारचा अनोखा उपक्रम\nकोल्हापूर : ‘कोल्हापुरी कारभार’ (kolhapuri karbhar) या युट्युब चॅनेलRead More…\nवाढदिवस विशेष – तळागाळातील जनतेचा पुढारी: एम.जी.पाटील\nगगनबावडा – (मा.संभाजी पाटील (सर), धुंदवडे, ता.गगनबावडा) माणRead More…\nएम टीव्��ीवाले राहुल द्रविडला बकरा करायला गेले होते आणि एम टीव्हीचाच बकरा झाला.\nराहुल द्रविडची तपश्चर्या भंग करायला एम टीव्हीनं अप्सरे�Read More…\nसोशल मीडियात आजपासून ‘हवा’ करण्यापूर्वी वाचा नवीन नियम; अन्यथा थेट जेलमधून होईल ‘स्टेटस’ अपडेट\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आज सोशल मीडिया आणि ओव्हर-द-टॉRead More…\n‘Work From Home पुरे, ऑफिसला या’; कंपनीच्या मेलनंतर तरुणीची प्रतिक्रिया बघा\nनवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षभरात लोकांच्�Read More…\nशिवणी रोड-चकवा ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अॅप\nएका क्लिकवर मिळणार करांसह विविध विषयांची माहिती, राज्यभ�Read More…\nलग्नाच्या पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा वाचून हादरून जाल \nआजकाल लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट झाला आहे. पूर्वीच्या क�Read More…\nया देवळात चोरी कराल तर होईल ‘पुत्ररत्नाची’ प्राप्ती\nआपल्याला कोणी चेष्टेत जरी चोर म्हंटल तरी खूप राग येतो का�Read More…\n“खरेदी करा आपल्या माणसांकडून, आपल्या शहरात”, मा. खासदार धनंजय महाडिक यांचे भावनिक आवाहन\nदुकानं सुरु – बंद हा खेळ थांबवा अन्यथा आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा इशारा\nकोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्चित\nगोकुळमध्ये विरोधकांचा सत्ताधाऱ्याना दे धक्का \nआमदार रोहित पवारांना पडली कृष्णराज महाडिकांची भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A5%A5-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A5%A5-%E0%A4%A5%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2021-07-24T23:41:56Z", "digest": "sha1:PVOF446NWEARJIBXTPEI4N4KHN5R56GR", "length": 18716, "nlines": 124, "source_domain": "navprabha.com", "title": "॥ बायोस्कोप ॥ थँक्यू! | Navprabha", "raw_content": "\n॥ बायोस्कोप ॥ थँक्यू\nनाहीतरी भावभावना व्यक्त करायला शब्द थिटेच पडतात नाही का\n‘माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणुसकी’ असेल तर ती अशाच दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या प्रसंगातून आपल्या वागण्यात उतरली पाहिजे. संकल्प करु या.\nआपल्या गोव्यात अगदी छोट्या खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत, अगदी पॉश निवासी वसाहतींपर्यंत दिवसाच्या आरंभी एक दृश्य दिसतंच दिसतं- पेक् पेक् करत येणारा पाववाला (पोदेर) आणि त्याच्याकडून पाव खरेदी करणारी मंडळी. एका दृष्टीनं हा पाववाला म्हणजे व्ही. आय. पी. जरी प्रत्यक्षात अशिक्षित, गरीब असला तरी. कारण पूर्वी शाळा ‘ऑफ् लाइन’ म्हणजे शहाण्यासारख्या, शिक्षक- मुले एकत्र येऊन शिक्षणासाठी चालवल्या जायच्या, त्यावेळी हा पाववाला आला नाही तर मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न असायचा. बर्याचवेळा टिफिनऐवजी पैसे दिले जात नि मुलं नको ते घेऊन खात. असो.\nआत्ता हा पाववाला आठवायचं कारण म्हणजे त्या दिवशी पाहिलेला तो प्रसंग. पाव घेऊन घाईत वळताना अस्पष्ट आवाजात म्हटलं गेलेलं ‘थँक्यू’ नि सायकलला पेडल मारून पेक् पेक् करत निघताना पाववाल्यानं म्हटलेलं – ‘मेन्सन नॉट’(मेन्शन नॉट). बारीक विचार केला तर यातली यांत्रिक औपचारिकता सोडली तर कोणत्या संस्काराचं दर्शन या व्यवहारात घडले- कृतज्ञता व्यक्त करण्याच्या संस्काराचं दर्शन- कृतज्ञता व्यक्त करण्याच्या संस्काराचं दर्शन ज्याला आता वापरून बुळबुळीत झालेला शब्दप्रयोग आहे – ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. ही ऋण व्यक्त करण्याची, कृतज्ञतेची वृत्ती आता अशा शाब्दिक व्यवहारापुरतीच उरलीय.\nआता हे चित्र पहा. एक प्रौढ वयातली भाजी विकणारी बाई. आपल्याला या घरोघरी जाऊन भाजी विकणार्यांच्या डोक्यावरच्या टोपलीच्या वजनाची कल्पना आहे का लक्ष्मी नावाची भाजीवाली. तिच्या डोक्यावरची गच्च भरलेली भलीमोठी टोपली खाली उतरवताना नि पुन्हा डोक्यावर ठेवण्यासाठी उचलताना घामाघूम व्हायला होत असे. या कर्तव्य म्हणून केलेल्या मदतीच्या बदल्यात लक्ष्मी काय द्यायची लक्ष्मी नावाची भाजीवाली. तिच्या डोक्यावरची गच्च भरलेली भलीमोठी टोपली खाली उतरवताना नि पुन्हा डोक्यावर ठेवण्यासाठी उचलताना घामाघूम व्हायला होत असे. या कर्तव्य म्हणून केलेल्या मदतीच्या बदल्यात लक्ष्मी काय द्यायची एक प्रार्थना – ‘देव बोरें करुं एक प्रार्थना – ‘देव बोरें करुं’ ते म्हणताना तिच्या आवाजातला तो कृतज्ञ भाव विलक्षण असायचा. मुख्य म्हणजे आपल्या डोळ्यातून मनात उतरत ती हे शब्द म्हणायची. कोरड्या, भावनाहीन, केवळ वाक्याच्या शेवटी येणार्या एखाद्या विरामचिन्हासारख्या (पंक्च्युएशन मार्क) ‘थँक्यू’चा वास वा स्पर्श त्या शब्दांना नसायचा.\nएक कलिंगडं विकणारी खूप म्हातारी झालेली बाई. गाडी थांबवून एखादं कलिंगड घेण्यासाठी खाली उतरलेल्या त्या फॅशनेबल तरुणाला ए.सी. गाडीतून उतरल्यामुळे एरवीच रणरणतं असलेलं प्रखर उन्ह सहन होत नव्हतं. तसं त्याच्या गॉगलमधून सारं भवताल ‘कूल’ दिसत होतं. एका कलिंगडाला त्यावेळी पन्नास रुपये पडत होते. पैशाचं पाकीट काढताना त्या तरुणाच्या मनातील माणूस जागा झाला (बीइंग ह्यूमन) त्यानं सहज विचारलं, ‘केव्हापासून बसलीयस या जीवघेण्या उन्हात’ यावर थरथरत्या आवाजात ती म्हणाली, ‘सकाळपासून, बाबा. ही सगळी कलिंगडं विकल्याशिवाय मला माझी सून नि मुलगा जेवायला वाढणार नाहीत.’ चार तर कलिंगडं होती. केव्हा खपणार होती कुणास ठाऊक’ यावर थरथरत्या आवाजात ती म्हणाली, ‘सकाळपासून, बाबा. ही सगळी कलिंगडं विकल्याशिवाय मला माझी सून नि मुलगा जेवायला वाढणार नाहीत.’ चार तर कलिंगडं होती. केव्हा खपणार होती कुणास ठाऊक कारण आत्ता कुठे पहिलं कलिंगड विकलं गेलं होतं. त्या तरुणाला काय वाटलं कुणास ठाऊक … त्यानं सारी कलिंगडं खरेदी केली नि तिला प्रेमानं म्हणाला, ‘आता घरी जाऊन शांतपणे जेव.’ त्याला विचारल्यावर तो युवक उद्गारला, ‘किती दुष्ट असतात नाही काही माणसं कारण आत्ता कुठे पहिलं कलिंगड विकलं गेलं होतं. त्या तरुणाला काय वाटलं कुणास ठाऊक … त्यानं सारी कलिंगडं खरेदी केली नि तिला प्रेमानं म्हणाला, ‘आता घरी जाऊन शांतपणे जेव.’ त्याला विचारल्यावर तो युवक उद्गारला, ‘किती दुष्ट असतात नाही काही माणसं आणि काही माणसं किती असहाय, लाचार असतात आणि काही माणसं किती असहाय, लाचार असतात त्या आजींनी आशीर्वाद देण्यासाठी उचललेले कंप सुटलेले ते हात, ‘देव तुझं कल्याण करो’ ही हृदयाच्या अगदी तळापासून केलेली प्रार्थना आणि तिच्या पाणावलेल्या डोळ्यात तरळणारी कृतज्ञता त्या आजींनी आशीर्वाद देण्यासाठी उचललेले कंप सुटलेले ते हात, ‘देव तुझं कल्याण करो’ ही हृदयाच्या अगदी तळापासून केलेली प्रार्थना आणि तिच्या पाणावलेल्या डोळ्यात तरळणारी कृतज्ञता याच्या बदल्यात मी दिलेले २०० रुपये म्हणजे काहीच नाहीत.’\nगाडीच्या डिकीत कलिंगडं ठेवायला मदत करताना सहज विचारलं, ‘या चार कलिंगडांचं करणार काय तुला तर एकच हवं होतं ना तुला तर एकच हवं होतं ना’ यावर हसत तो तरुण म्हणाला, ‘देणार काही भल्या माणसांना. तुमच्यासारख्या’ यावर हसत तो तरुण म्हणाला, ‘देणार काही भल्या माणसांना. तुमच्यासारख्या’ असं म्हणत त्यानं एक कलिंगड हातांमध्ये कोंबलंच. नको असताना ते घेतलं कारण घरी निघण्याच्या तयारीत असलेल्या त्या वृद���धेन्ं मानेनंच ते घेण्याचा आग्रह. तिच्या रेषांचं जाळं झालेल्या गालांवरून ओघळणार्या अश्रूंचा मान राखणं भाग होतं.\nया प्रसंगात ‘थँक्यू’सारखा केवळ बुडबुड्यासारख्या शाब्दिक उपचार झाला नव्हता. कारण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. तर गरज असते मूक भावनांची.\n** आता हा व्यवहार पहा. मित्राला घ्यायच्या होत्या काकड्या. एक काकडी एक रुपया’ असे काकडीवाले आजोबा उद्गारले. ‘इतकी महाग आठ आण्याला नाही का देणार आठ आण्याला नाही का देणार’ यावर आजोबांचे उद्गार काळजात घुसणारे नि दृष्टीत जळजळीत अंजन घालणारे होते. ‘एक सांगा, आमच्यासारख्या गरीबाकडेच तुम्ही घासाघीस करणार’ यावर आजोबांचे उद्गार काळजात घुसणारे नि दृष्टीत जळजळीत अंजन घालणारे होते. ‘एक सांगा, आमच्यासारख्या गरीबाकडेच तुम्ही घासाघीस करणार मोठ्या दुकानातून तेल, साखर, पीठ घेताना करता अशी घासाघीस मोठ्या दुकानातून तेल, साखर, पीठ घेताना करता अशी घासाघीस आणि साहेब, तुम्हाला त्या वस्तूंचे जे दर असतात तेच आम्हालाही असतात.’ या वाक्यातल्या विदारक सत्याची जाणीव होऊन मिल गलबलला… एकदम म्हणाला, ‘तुझ्या या सार्या काकड्यांची किंमत किती आणि साहेब, तुम्हाला त्या वस्तूंचे जे दर असतात तेच आम्हालाही असतात.’ या वाक्यातल्या विदारक सत्याची जाणीव होऊन मिल गलबलला… एकदम म्हणाला, ‘तुझ्या या सार्या काकड्यांची किंमत किती एक रुपयाला एक याच दरानं एक रुपयाला एक याच दरानं’ आजोबा बघतच राहिले. हिशेब करून सार्या काकड्यांचे पैसे सांगितले. देण्यासाठी पाकीट काढत असताना मित्राचे पाय घट्ट धरून स्फुंदत रडवेल्या स्वरात आजोबा म्हणाले, ‘अशी माणुसकी आता दुर्मिळ झालीय. खूप उपकार झाले तुमचे. बायको हॉस्पिटलात आहे. तिच्या औषधांसाठी हे पैसे उपयोगी पडतील. तुमचं सगळं चांगलं होईल साहेब’- हे सारं उत्स्फूर्त होतं. त्याला ‘थँक्यू’ शब्दाचा व्यावहारिक वास नव्हता. पण एक चांगल्या संस्कारांचा अनुभव मात्र सर्वांना आला. नाहीतरी भावभावना व्यक्त करायला शब्द थिटेच पडतात नाही का\n‘माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणुसकी’ असेल तर ती अशाच दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या प्रसंगातून आपल्या वागण्यात उतरली पाहिजे. संकल्प करु या.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nकोरोनाची ३री लाट ः मुलांसाठी सुवर्णप्राशन\nडॉ. मनाली पवार आता हा कोरोना मुलांना बाधित करणार असेल, तर तसे घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम...\nवैद्य स्वाती अणवेकर(म्हापसा) कोणताही आजार बरा करायचा असेल तर औषध, योग्य आहार, दिनचर्या, ह्या सोबतच योग, व्यायाम आणि...\nयोगसाधना ः ५११अंतरंग योग ः ९६ डॉ. सीताकांत घाणेकर आज ह्या कठीण प्रसंगी नकारात्मक विचार...\nबायोस्कोप फ्लॅट … ब्लॉक … अपार्टमेंट\nप्रा. रमेश सप्रे ‘तुमची (भारतीय) संस्कृती नि आमची (पाश्चात्त्य) संस्कृती यातला महत्त्वाचा फरक एका वाक्यात सांगायचा झाला तर...\nयोगसाधना - ५१०अंतरंग योग - ९५ डॉ. सीताकांत घाणेकर भारतीय साहित्यात व संस्कृतीत अनेक श्लोक आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ranjanarao.com/2021/03/42/", "date_download": "2021-07-25T00:33:38Z", "digest": "sha1:ZDICGFJTSKARIHJPSBYJL55VJAO3ZT3E", "length": 70220, "nlines": 185, "source_domain": "www.ranjanarao.com", "title": "“तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये हैं मुंबई मेरी जान ! ! – Ranjana Rao", "raw_content": "\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये हैं मुंबई मेरी जान \nमला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇\nभाग -1* एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते…\nभाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण..\nभाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्��ाचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…\nभाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई…, अनुभूती घ्या कुसुम ताई च्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी….\nभाग – 5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते 🙏रश्मीला आणि कुटुंबियांना…\nभाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मिच वि… सदृश्य जीवन.\nभाग -7* एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना. अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…\nभाग- 8* आईच मानस-दर्शन, राजेशची प्रकर्षाने आठवण\nभाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मिच काय होणार\nभाग – 10 * साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो-खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवाच्या मंदिरा समोर गोल करून का उभे होते यात्रेकरू राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.\nभाग -11 * मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., … एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12* सुचिताचि प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12* सुचिताचि प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का चंदाला आकाशात काय दिसलं\nभाग -13*, रश्मी खोटं बोलते पण…., चंदा कुठे राहिली, चंदा कुठे राहिली चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते\nभाग -14 * काय दिल गुरुजींनी कोणती दिशा दाखवली गुरुजींनी कोणती दिशा दाखवली गुरुजींनी काका आजोबांचा दिलासा, सुट्टी कशी गेली काका आजोबांचा दिलासा, सुट्टी कशी गेली विनिता रश्मीच्या सरना का भेटली विनिता रश्मीच्या सरना का भेटली सर नी पेढे का मागितले\nभाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का रश्मी बद्दल प्रश्न कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली विनिताचा चेहरा का काळवंडला विनिताचा चेहरा का काळवंडला रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत\nभाग-16* विनिताला कसली काळजी होती काय उपाय मिळाला शेवटी काय उपाय मिळाला शेवटी का वेगळं वाटल वातावरण का वेगळं वाटल वातावरण रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीन शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीन दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी\nभाग- 17* दिवाळी म्हणजे काय स्वप्नात रश्मी का 😭 रडते स्वप्नात रश्मी का 😭 रडते पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात केदार काका, रश्मी कुठे गेले केदार काका, रश्मी कुठे गेले काका, काकू रश्मी कुठे गेले\nभाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न\nभाग -19* आत्या की मैत्रीण, 💮फिरकी\nभाग -20 कोणाची परीक्षा कोण होता मोनदादा रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा\nभाग -21* विनिताच नेमाक काय आणि कोठे चुकलं श्याम दादाचं विनिताला आश्वासन..\nभाग – २२ * रश्मीच नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती.\nभाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदांन🩸, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ\nभाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤पद्मिनी, 1श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2- श्रध्दा असेल तरच\nभाग -25* वॉटर फॉल, डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिशपॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा — चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ..\nभाग – 26* दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी पाणी आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईच कॉलेज.\nभाग – 27* नेत्राने उपोषण का केलं रश्मीला निर्मलाची आठवण का आली रश्मीला निर्मलाची आठवण का आली काय ठरवलं रश्मीने शेवटी काय ठरवलं रश्मीने शेवटी डॉक्टर, काय म्हणाल्या रश्मीला डॉक्टर, काय म्हणाल्या रश्मीला सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं भाग – 28* 👉 अंडं,कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे भाग – 28* 👉 अंडं,कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झ���लेली भूमी, सुकलेलं बकुळ फ़ुल\nभाग – 29* सुकलेलं बकुळफुलं पार्ट – 2, दत्त आणि अष्ट लक्ष्मी तसबीर…, प्रचण्ड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक, राम नाम…., मोदर तेरेसां 🌷, डॉक्टरांसाठी शिबीर, तुम्ही कुठं कुठं घेऊन फिरणार तसबीर गुरुमंत्र आणि मानसपूजा विधी,\nभाग – 30* वा च न, जिओग्राफी टीचर, नाटक, गाणं, सावध मनाची मदत, गुरु तारी त्याला कोण…. भेसू .. रश्मी, रश्मीची केरळ ट्रिप, “तेथे कर माझी जुळती…🙏”\nभाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,\nभाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.\nभाग – 33* फरक : एका वेलांटीचा -दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️\nभाग – 34* बोबडं कांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर\nभाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.\nभाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️\nभाग -37* काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️\nभाग – 38* क्षणचित्रे, दिदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का\nभाग – 39* साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्ट लक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹\nभाग – 40* मार्गशीर्ष, तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितं तोय्ं….” 🙏\nभाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️\nभाग -42 काय मिस केलं रश्मीनं ❓️ वेगळी, “मी मुंबई “, कोणीच नाही सोबतीला❓️ आहे की ‼️ बालिकाचं अंजनी स्तोत्र विनिता ..कु मरत का नाही लवकर रेणुका देवी – लक्ष्मी भेट ❗️\nनेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️\nकावळ्यांची काव काव, चिमण्यांचा चिव चिवाट , पोपटाचा विटु – विटु, सुतार पक्षांचा टक – टक, भुंग्याचा भुंगारव, मनीचा म्यूँव – म्यूँव, सापाची सळसळ, नागाचा फुत्कार, माकडांचा हूप – हूप अणि करकर, कुत्तूचा भो – भो, पाण्याची खळखळ, पावसाची टिपटीप – रिपरिप, ढगाचा गडगडाट, विजांचा कडकडाट हे आणि असेच, सारे नैसर्गिक आवाज मागे पडले होते. जन्मा अगोदरपासून जो आवाज रश्मीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही असणारा विनिता आईचा आवाज, तो शेकडो किलोमीटर दूर राहिला. तो आवाज आणि आणि त्या पाठीमागची भावना, उद्देश्य सगळंच समजायचं रश्मीला. कधी नं बोलता विनिताच्या चेहऱ्यावरील हावभावा वरून, हालचालीवरू आणि कधी त्याही पलीकडे जाऊन दोघी एकमेकींच्या मनातील गोष्टी नं बोलता ओळखायच्या. टेलिपथी असं म्हणतात म्हणे, मनाचा मनाशी चाललेल्या संवादाला.\nरश्मीच्या पायातल्या पैंजणांचा छम छम आवाज रेल्वेच्या खडखडाटात विरून गेला. दोन्ही आवाजच, पण रिदम वेगळा होता. आता रश्मीचा मुंबईशी संवाद सुरु झाला. मुंबई आणि तिच्याशी संबंधित सर्व गोष्टींची दखल आवर्जून घ्यावी लागायची. लहानपणी पुस्तकात वाचलेली, ‘नको ग नको ग अक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन’ ही रेल्वे आणि जमीन कविता आठवत राही. या अफाट गर्दीत खरोखर ओळखीचे चेहरे दिसतात का ❓️ अन्यथा सारेच मुखवटे. गर्दीला कसला आलाय चेहरा…..❓️❓️\nएकाच गोष्टी साठी वेगवेगळ्या सुविधा आणि पर्याय असू शकतात आणि ते सर्व पर्याय आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतात हा अनुभव सुखद वाटत होता रश्मीला. कांही काळासाठी एकाच छताखाली राहणाऱ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या, मैत्रिणीं आणि प्रत्येकीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, चर्चा वादविवाद रश्मीला हॉस्टेलमध्ये सुद्धा, अनुभव – समृद्ध बनवत होते. कुठेही जाण्यासाठी पायी तर जाता येत होतेच पण सायकल, स्कुटर, बाईक, मेल, लोकल ट्रेन, रिक्षा, टॅक्सी, कॅब, आणि उड्डाणा साठी विमान उपलब्ध होऊ शकतं होते. स्कर्ट ब्लॉऊज, मॅक्सी, चुडीदार, पंजाबी ड्रेस, साडी आणि जीन्स- शर्ट इत्यादी पेहरावाचे पर्याय माहित होते रश्मीला. इथे मुलींसाठीच्या कपड्यांचे पर्याय पाहून स्वतःच्या अज्ञानाची कींव करावी की, नवीन फॅशन डिझायनर आणि ती फॅशन आपलीशी करणाऱ्या आधुनिक तरुणीनां सलाम करावा याचा रश्मी विचार करत राही. नेहमी मैत्रिणीच्या घोळक्यात असून पण प्रत्येक वेळी एकच जिवलग मैत्रिण असे तिला. एकाच वेळी गुणसंपन्न आणि प्रेमळ इतक्या साऱ्या मैत्रिणी पाहून जीव हुरळून गेला रश्मीचा. तिच गत स्नॅक्स आणि जेवणाच्या पदार्थांची. नाश्त्याचे हार्डली दहा, पंधरा पदार्थ माहित असलेल्या रश्मीला जेव्हा “शंभर दिवस शंभर वेगवेगळ्या नाश्त्याचे प्रकार”, हे पुस्तक हातात मिळाले तेंव्हा तिचा स्वतःच्या कल्पकतेचा अभिमान गळून पडला. एखादा पदार्थ बनविण्यासाठी इनग्रेडंट्स बदलून किती प्रकार होऊ शकतात हे विचार प्रवृत्त करायला लावणारे होते. आई, ताई आजी, काकू, आत्या, मावशा या आणि इतर आपल्या घरातील सर्व महिला मंडळ, अक्कू, अनु, सखू आणि कष्टकारी बायका मंडळी, आणि शेजारच्या वहिन्या, मावश्या, काक्या, ताया या सुगृहिणी; उपलब्ध धान्य, फळ भाज्या व पाले भाज्या आणि फळापासून बरेच वेगळे आणि चवीचे पदार्थ बनवत असतं. हे सर्व पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवत असल्याचे आठवून, लोकल -> ग्लोबल-> लोकल बरोबर ग्लोकल (ग्लोकल- ग्लोबल प्लस लोकल ) हा पृथ्वी गोल असल्याचा पुन: प्रत्यय देणारा रोचक अनुभव खूपच रसपूर्ण होता.\nमुंबई, बॉम्बे, बम्बई, माया नगरी म्हणतात मुंबई महानगराला. स्वप्न नगरी म्हणतात मुंबईला. तारका नगरी म्हणतात. स्वप्न पहा आणि त्यां दृष्टीने प्रयत्न्य करा, मुंबईत ते पूर्ण होणारच. मुंबई मूळ कोळी लोकांची आहे असे म्हणतात. जगभरातल्या सर्व लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे या स्वप्न नगरीत. मुंबई चकाकत्या जगाचं प्रतिनिधित्व करते. मुंबई यंत्रवत माणसां बरोबरच कुशल कारागीरानी भरभरून वाहत असते. येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेत असते. रंग – रूप, स्त्री – पुरुष – ट्रान्सजेंडर असे ती भेदभाव करत नाही. श्रीमंत – गरीब असो, मेहनती – आळशी, वास्तववादी – स्वप्नाळू सर्व तिचेच असतात. उंच भरारी घेऊ इच्छिणाऱ्याच्या पंखात बळ देऊन, आकाश हीच मर्यादास्थान असल्याची जाणीव देते मुंबई. गगनचुंबी इमारती मान उंचावून पाहायला लावतात. नजर उंचाऊन पाहताना डोळे दीपतात आणि आठवते आकाश आणि क्षितिज. आकाश जमिनीला जिथे मिळते ते काल्पनिक ठिकाणं म्हणजे क्षितिज. आकाश म्हणजे नजर जाईल तिथं पर्यंत किंवा नजरे पलीकडेसुद्धा. म्हणजेचं अमर्याद प्रगती करा हा संदेश मिळतो मुंबईमध्ये. तसेच जमिनीला सरपटून असणारी झोपडपट्टी राहण्यासाठी छत देते. मुंबईत फक्त अंगावरच्या कपड्यांनीशी प्रवेश केलेल्या लोकांच्या प्रगतीच्या कथा थक्क करणाऱ्या आहेत. मुंबई आणि मेहनत, कष्ट यांचे एक वेगळे नाते आहे. मुंबई आणि कष्ट, मेहनत आणि यश यांच वेगळच गणित असते. इथं कष्ट करणाऱ्याला पोटभर अन्नाची ददात नसते. इथं “पोटा पुरता पसा पाहिजे…..” म्हणून आलेल्या लोकांची झोळी खरोखर दुबळी वाटेल इतकं छाप्पर फाडून मिळत राहते. अठरा पगड जातींना सामावून घेणारी मुंबई, एकाचं जातीला अधोरेखित करते. एकच जात मानव जात. एकच प्राणी माणूस प्राणी, सुधारित अ��� तो पण समाजशील.\nसात बेटांचं शहर मुंबई. बेटं बनवणाऱ्या पाण्याला अलगदपणे हटवून नगरी झाली. तिचं महानगरात रूपांतर झालं. शहरात सातत्याने येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेता घेता उपनगरांची संख्या वाढलीं तसेच नियोजनबद्ध नवी मुंबई वसवली गेली. मुंबईला असणाऱ्या प्रत्येक ठिकाणाला आणि स्टेशनला मिळालेल्या नावामागे अर्थ आहे तसाच इतिहासही आहे. मुंबईची जीवन वहिनी या नावाने ओळखली जाणारी लोकल रेल्वे, चर्चगेट पासून दहिसर पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून कर्जत, खोपोली, पनवेल पर्यंत धडधड धावत असते. रात्रंदिवस असंख्य प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्याचे कामं करत राहते ही जीवन वाहिनी. ती पण नदीसारखीच आहे. कोणाशीही भेदभाव करत नाही. असंख्य स्टेशन्सनां रोज अव्याहतपणे भेटून, शेकडो फेऱ्या करणारी ही जीवन वाहिनी कोणत्याही कारणाने थांबली की, मुंबई ठप्प झाली समजतात. नैसर्गिक आणि मानव निर्मित संकटाचा मुकाबला करून त्वरित पूर्ववत होऊन नव्या उत्साहाने नवा दिवस सुरु करते मुंबई. चौसष्टहुन जास्त कला आणि असंख्य कलाकारांच्या चांदण्या लेऊन स्वतःला झगमगवत राहते मुंबई. इतिहास घडवणाऱ्या माणसानां आणि रेकॉर्ड मोडणाऱ्या वीर बहादरांना प्रेमानं सांभाळते मुंबई. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारी मुंबई महाराष्ट्राचीचं नव्हे तर देशाची शान आहे. प्रत्येक मुंबईकराला तिचा अभिमान आहे.\nकोणीच नाही सोबतीला ❓️ आहे की ‼️\nअशा या रंगीबेरंगी स्वप्न नगरीत, नोकरीच्या निमित्ताने रश्मी आली. आणि रश्मी मुंबईची आणि मुंबई रश्मीची कधी झाली समजलेच नाही. तेजोमय मुंबई, रश्मीमय. नकळत पणे प्राप्त परिस्थिती आणि पूर्व काळाची तुलना होई. गावात सातत्याने खंड पडत चालणारा विज पुरवठा त्यामुळे संथपणे चालणारा गाव गाडा आणि येथील झगमगाट आणि डोळे दीपवणारी रोषणाई आणि न थांबता अव्याहत पणे चालणारा येथील व्यवहार जिवंतपणाचं जातिवंत उदाहरण आहे मुंबई. तिला थांबता येत नव्हत. अहोरात्र कर्म करत राही मुंबई.\nभिरभीरती नजर आणि नजरेच्या टप्प्यात येईल ते टिपत राहणे, मनाला भावेल ते मन कप्प्यात साठवून ठेवणे, कमी बोलणे आणि ऐकून घेणे रश्मीच्या ज्ञानात आणि अनुभवात भर टाकणारे होते. जीवनाबद्दलचे नवे वास्तव, राहणीमानाचे नवे आयाम, गरजा आणि आवश्यकता यांचे वेगळ��� सूत्र आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन खुणावत होता. कामाच्या धाबाडग्यात आठवडा संपायचा. स्वस्थ बसणं स्वभावातचं नसलेल्या रश्मीला, रविवार रिकामा; रिकामा आणि सुस्त वाटायचा.\n“आपण रविवारी नाटक पाहायला जाऊया ❓️” रश्मीने प्रस्थाव ठेवला तसा हॉस्टेल मधील एकएकीने त्यांचे भरगच्चं प्लॅन सांगितले. प्रत्येकीचं रविवारच नियोजन तयार होत. गीत मावशीकडे धाव घेई. जित बहिणीकडे निघे. कोणी आठवड्याचे कपडे धुवायला काढत कोणी शॉपिंग साठी रविवार वापरत असतं. “नाही गsss रश्मी. तुला माहित आहे नां ❓️ 😇 मला रविवार सुस्तlवलेला आवडतो आणि आराम करण्यासाठी असतो. नो घाई, नो गडबड.” म्हणून रोज आरामात पडून राही बेडवर.\nकोणाचीही कंपनी मिळणार नाही या रविवारी, ही खूणगाठ मनाशी बांधून रश्मी, हातात पुस्तकं घेऊन वाचत बसली.\nलहानपणी, रविवार असला तरी सकाळी लवकर उठून फुलं, दुर्वा तुळस आणणे, रांगोळी रेखाटणं, देवमुर्त्या, तसबिरी स्वच्छ करणं या व इतर कामाबरोबर मळ्यात फेरफटका मारणे, देवपूजा करणं, ताजी फ़ुलं वाहणे त्याचं बरोबर इतर कांही कामं असेल तर आईला मदत करणे अन्यथा मळ्यात या टोका पासून त्या टोकापर्यंत हुंदडण यामध्ये बालपण गेलं. कॉलेजमध्ये शिकताना आणि विज्ञान संस्थेत नोकरी करताना सतत काहीतरी शिकत राहिली रश्मी. स्वतःला कामकाजात व्यस्त ठेवलं. मन आणि मेंदू रिकामं राहू नये या साठी जाणते अजाणतेपणी पूर्वी रश्मीवर मी रविवारी काय करू ❓️ असं म्हणण्याची वेळ आली नाही. पण होस्टेलवरचा रविवार सुस्तावलेला पाहून त्यावर उपाय शोधला.\nवाचन रश्मीचा आवडता छंद. खूप छान पुस्तकं हातात असलं की काळ वेळेच भान विसरत असे रश्मी. नां वेळेचं नां जेवणाचं भान, नां कसले आवाज ऐकू येत. पुस्तकाबरोबर स्वतःचं एक वेगळं जग आकार घेई आणि त्याचं विश्वात रममाण होई रश्मी. आज रविवार असल्यामुळे अशीच रेलून पुस्तकात गढून गेली. सकाळी चहा, नाष्ट्यासाठी बाहेर पडलीच नाही. स्वतः पुस्तकात गढून गेलेल्या रश्मीला दुपार झाली तरी भुकेच भान नव्हतं. वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे आणि मित्र – मैत्रिणी यांच्याकडून मिळत असलेलं ज्ञान खरोखरच वाचकाला आणि भेटकाला प्रगल्भ बनवते या वर तिचा दृढ विश्वास होता. पुस्तकातील पात्रांचे एकमेकांशी चाललेले संवाद वाचता वाचता रश्मी स्वतः केव्हां पात्रात जाऊन बसली हे तिला समजलेच नाही. हॉस्ट���ल मधल्या काकूंनी दरवाजा ठोटाऊन रश्मीला हाक दिली आणि त्या त्यांच्या कामाला निघून गेल्या. रश्मीची खास मैत्रीण रोज, बेड मध्ये स्वतःला ताणून देऊन आराम करत होती. काकूंच्या आवाजाने बेडमध्ये चुळबुळ करून रोजने पुन्हा तोंडावरून पांघरूण घेऊन गुडूप केले. एकदम कडत पाण्यात कपडे बुडऊन साबण चोपडून चोपडून स्वच्छ धुतले आणि घट्ट पिळून कपड्यांची बादली घेऊन जीत बाथरूम मधून बाहेर आली. “काकू कोणाला आवाज देत होत्या❓️” या जितच्या प्रश्नाला कोणीचं उत्तर दिला नाही. कादंबरी वाचता वाचता एवढ्या सुंदर कादंबरीतील भाची असणारे छोटं पात्र आपल्या स्वतःच्या विधवा मामी बदद्ल घृणा व्यक्त करत होते. आपल्या मामे भावंडां बद्दल आणि मामी बदद्ल भाची वाईट बोलते. “वाणी मामी मरत का नाही❓️” हे छोट्या सुनैनाचे आई, वडिलांशी बोलणे आणि आई, वडिलांचे गप्प राहणे रश्मीला अस्वस्थ करून गेले. तसं पहिले तर पुस्तक होते ते. काल्पनिक पात्रे होती ती. रश्मीला अस्वस्थ होण्याची काहीच गरज नव्हती. रश्मीची चुळबुळ झाली. हातात पुस्तकं असून सुद्धा तिला स्वतःच्या लहानपणीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला.\nबालिकांची , प्रार्थना ‼️\nवास्तविक पाहता शनिवारची शाळा सुटली की चंदा, रश्मी झपझप रस्ता कापून मळा गाठत असत. परंतु आज छोट्या सईला घेऊन विनिता आई मळ्यातून गावात आली होती. शाळा सुटली तशा चौघीजणी शाळेजवळच्या मारुतीच्या देवळात गेल्या. द्रोणागिरी पर्वत उचलून आकाशात उड्डाण करण्याच्या अविर्भावात असलेली काळ्या पाषाणतील हनुमान मूर्ती पाहून नमस्कार केला. हनुमानाची पोजिशन घेऊन उभं राहण्याचा अविर्भाव करणाऱ्या चंदाच्या वर्गातील उदयसिंग नावाच्या लहान मुलाला पाहून छोटी सई जोरजोरात हसायला लागली, तस विनितानं वळून पाहिलं. चंदा छोट्या सईचा हात पकडून तिला मंदिराच्या गाभाऱ्यात चालण्यासाठी खेचत होती. मंदिरात देव दर्शन घेणाऱ्या लोकांना, त्रास नको आणि आपल्या आवाजामुळे शांती; भंग नको व्हायला याची काळजी छोटी चंदा घेत होती आणि सईला हळू आवाजात गाभाऱ्यात चल म्हणून सांगत होती. आता उदयसिंग बरोबर सदा, आणि तुका ही मुले पण हनुमान सारखे तोंड करून हातात द्रोणागिरी पर्वत तळ हातावर पकडल्याचा अविर्भाव करत होते . “चौरंगला चार पाय, गिड्ड्या तुझं नाव काय ❓️” म्हणून वैजून बुटक्या आप्पाला चिडवलं तस सदा आणि तुक्या हनुम���नाची पोजिशन सोडून, “गिड्ड्या तुझं नाव काय ❓️” असा प्रश्न विचारून जोरजोरात हसायला लागले. माळी काका पुज्याऱ्याने, “शू sss शू sss” करून मंदिरात आवाज नं कारण्याविषयी दटावलं. चंदा आणि सईने पितळेच्या घंटेचा आवाज केला आणि गाभाऱ्यात प्रवेश करून नमस्कार केला. काळ्या पाषाणाच्या हनुमान मूर्तिसमोर कोणी खडे मीठ ठेवले होते, कोणी काळे अक्खे उडीद ठेवले होते. कोणी ज्वारी, कोणी गहू, तांदूळ ठेवले होते. समईतील ज्योतीचा प्रकाशाने गाभरा भरून राहिला. प्रदक्षिणा सुरु करून चंदा आणि सई दोघीनी आपल्या कोवळ्या आवाजात मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.\n“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती || वनारी अंजनी सुता, रामदुता प्रभंजना || महाबली प्रणादाता सकाळ उठवी बळे || सौख्यकारी दुःख हारी दूत वैष्णव गायका ||…….. हे धरा पंधरा श्लोके लाभली शोभली बरी ||…. अकरावी प्रदक्षिणा पूर्ण करत, इति श्री रामदास कृतम् मारुती स्तोत्रम संपूर्णम || 🙏🙏 म्हणून नमस्कार केला.\nगाभाऱ्यातून बाहेर येऊन सई आणि चंदा मूर्ती समोर पद्मासनात मांडी घालून खाली बसल्या. एकमेकिंकडे पाहून मंदिरातील मूर्तीवर नजर केंद्रित केली. त्यां दोघींचं असं खाली पद्मासनात बसणं एक मेकीकडे पहाण आणि भुवया उंचावून आणि मानेन खुणा करणं ना रश्मीला कळलं, ना विनिताला. अनपेक्षितपणे विनिताला सरप्राईज मिळाले ‼️ एकाच वेळी दोघींच्या बाल आवाजात चौपाई बाहेर पडली, आणि गजबज आणि इतर आवाज स्थब्द झाले.\nराम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमानकी || 🙏 आता रश्मीपण साईच्या बाजूला बसली. तिघींच्या मुखातून एकाचवेळी पुनश्च्य चौपाई पुकारली,\nराम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमान की || 🙏 ||श्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान || 🙏\nलंकेहुनी अयोध्य येता | राम लक्ष्मण सीता | हनुमन्ते अंजनी माता | दाखविली रामा || चौघी केला नमस्कार | काय बोलें रघुवीर | ‘माते तुझ्या कुमरे थोर उपकार केला’ ||\nश्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान || 🙏\n( आता कोरस मध्ये मंदिरात खेळणाऱ्या मुलांनी स्वतः होऊन साथ दिली )\nऐकून पुत्राची ही स्थूती | माता तूच्छ मानी चित्ती || व्यर्थ का बा रघुपती | वाहसी भार || हा की माझ्या उदरी आला | गर्भीहुनी नाही गळाला | आपण असता कष्टवीला श्रीराम माझा ||\n||श्री राम जय राम जय जय राम | |जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान ||🙏\n…… अहिरावण महिरावण जाण, घात करिता अमुचा प्राण देवीरूपे दोघांजण रक्षियले याने ||……. अठरा पद्मे वानर भार, श्रमे युद्ध केले फार | शिळा सेतू हा सागर समाप्त केला ||\nश्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान ||🙏\nऐकून पुत्राची ही स्थूती, माता तुच्छ मानी चित्ती | रावाणादिकही बापूडी घुंगुरटी काय ……….. वेणीदंड परतवीला | लंकेलागी वेढा दिधला | आणोनी रामाशी दाखविला अंजनी माते ||\nश्री राम जय राम जय जय राम || जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान ||\nसीता बोलें अंजनीशी, ‘का कोपशी बालकाशी ❓️’ रामे आज्ञा हनुमंताशी दिधली नव्हती || अत्यंत जिवलग सखा हनुमंत भक्त निखा रामदास पाठीराखा महारुद्र तो || …………..\nश्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान || श्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान || 🙏🙏🙏🙏 राम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमान की || 🙏 राम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमान की || 🥀🥀🙏🙏\nचौघी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन मंदिरातून बाहेर पडल्या.\nती बालपणाची रश्मी, आई विनिता आणि छोट्या चंदा बरोबर आपल्या नातेवाईकांच्या दरवाज्यात पोहोचली. आज चंदाला आपल्या भावंडानां भेटायची इच्छा होती.\n“विनिता … कू मरत का नाही लवकर ❓”\nती बालपणाची रश्मी, आई विनिता आणि छोट्या चंदा बरोबर आपल्या नातेवाईकांच्या दरवाज्यात पोहोचली\nपहिला आश्चर्याचा धक्का बसला‼️ नातेवाईकांच्या पाहुण्या आणि त्यांच्या बहिणी एकत्र गप्पा मारत होत्या. एक वाक्य ऐकून विनिता आणि तिघी बहिणी हदरल्या. जीं लहान मुलं विनिता का…., म्हणून अंगा खांद्यावर खेळली आणि प्रेमाने स्वतःचे लाड पुरावून घेतले त्या लहान बालक असलेल्या मुलांच्या मुखातून बाहेर पडलेले विखारी शब्द ऐकून श्वास थांबला कांही क्षण ❗️ पाऊले थबकली जागेवर ❗️ कोणी सांगितलं असत तर विश्वास ठेवलाच नसता अशा गोष्टींवर. पण स्वतःच्या कानांनी ऐकलं आणि… “विनिता ….कू मरत का नाही लवकर ❓” कोण बोलत होत असं ❓️ बाल बुद्धी एवढी विखारी नसते. बालकांचे विचार पूर्वग्रह दूषित नसतात. मुलं तर निष्पाप असतात. बाल मुखातून देव बोलत असतो. पण इथे वेगळेच रंग दिसत होते. गहिरे❓️ की काळी बाजू. अशा विचारांना थोपवून बाल मनाला वेगळे आणि चांगले सू संस्कारीत करणे हे पालकांचे, मोठया माणसाचे, घरातील वडिलधाऱ्यांचे पाह���लं कामं असते.\n“आई, नातेवाईक तर्हेवाईक असतात.” चंदा उच्चारली. हे वाक्य की, प्रश्न या विचारात गाढली विनिता. कावळ्याच्या शापाने गाय नाही मारत. हे गाईला समजतं. कावळा जाणून बुजून गाईचा द्वेष करतोय. गाईला नमस्कार करणं, मालकाचे, प्रेमाने गाईच्या पाठीवरून हात फिरवण, त्याच्या अर्धवट काक दृष्टीला टोचत राहते आणि तो गाईला शाप देतो, अशा विचारांनी तयार झालेली म्हण आहे ; पण किती गहिरा अर्थ आहे त्याला. मळ्यातून आणलेली फुले, चिक्कू आणि सीताफळ कर्त्या बाईंकडे दिली चंदाने तेंव्हा त्या चपापल्या. करणं तो पर्यंत विनिता आणि तिच्या तिन्ही मुली आल्याची खबर नव्हती त्यांना. आज लहान मुले आणि मुलींच्या वागण्यातील नकारात्मक फरक मनाला जखमी करणारा वाटला विनिताला. इतरां बदद्ल असाच विचार का करत नसतील हे लोकं❓️ शंका चूकचकली मनात. ते सारे विचार मागे ढकलून आपल्या तिन्ही मुलींना घेऊन उंबरटठ्या बाहेर पाऊले ठेवली चौघीनी. आता आणखी सावध राहायला हवं हा विचार मनात तरळून गेला विनिताच्या. पण या आपल्या नाडकर्णी कुटुंबातील बाळकांच्या संस्काराची चिंता मन पोखरत राहिली. अशा विखरी विचारला खात पाणी मिळालं तर मरणाची वाट नं बघता पुढची पायरी चढून कांही अघटित करून बसतील. जीं मुलं …कू बाबत असा विचार करतात ती आई – बाबा बदद्ल, आपल्यातील, आपल्याच कमजोर भावंड, किंवा इतरांबद्दल असा विचार का करणार नाहीत❓️ कर्त्या बाईंनी मुलांना समाज द्यायला हवी…. विचार करत चौघी आपल्या घरी पोहोचल्या. सई, चंदा लहान असल्या तरी त्यांना, “विनिता…..कू मारत का नाही❓️” हे बोलणे समजण्या इतपत नक्कीच जाणत्या होत. आपल्या आईचा हात घट्ट पकडून ठेवला त्या दोघीनी. भेदरलेल्या सईचा हात रश्मीने पकडला होता. अबोल पणे सार पाहणाऱ्या चंदा आणि रश्मीला, विनिता आईनं, “कितीही भूक लागली तरी स्वतःच्या डब्यातील जेवण जेवायचं. कोणाच्याही घरी जेवण किंवा खाणं काहीही घ्यायचं नाही अशी सक्त ताकीद का दिली ❓️” याचा उलगडा झाला. ती आणखी अबोल झाली. ही बोचरी शांतता कशी मोडावी याचा विचार विनिता करू लागली….\n“आई, मरण म्हणजे काय गं ❓” सईन प्रश्न विचारला विनिताला. म्हणजे सई बाळ अजून त्याचं गोष्टीचा विचार करत होती. तिच्या प्रश्नाने बोचरी शांतता तर भंग पावली; पण सईचा प्रश्न❓️ अस्वस्थ करून गेला. आता विनिता आई, सईच्या प्रश्नाला काय उत्तर देते याची सई ब���ोबर रश्मी आणि चंदा वाट पहात होत्या. विनिता आई; काहीही बोलायच्या अगोदर विशिष्ट प्रकारे तिच्या ओठांची हालचाल व्हायची. ती बऱ्याच वेळी, पूर्ण विचार करून बोलत असे. तेंव्हा ताई आजीच्या धारदार प्रश्नाने वातावरण जरा गरम झाले. “एकदम मरणाबद्दल प्रश्न का आला या छोट्या पोरीच्या मनात❓️चांडाळ लोकं भेटली वाटतं ❓️माझ्या स्वतःच्या मुलांनी दुसऱ्यांच्या मरणावर टपलेली नुसती गिधाडं पैदा करून ठेवलीत. माझ्या – एका मुलाच्या जाण्याने हसतं – खेळतं कुटुंबं विखरून गेलं. मरणाचा विषय काढायचं नाही घरात.” कोणी कांही बोलायची किंवा सांगायची गरज नाही पडली ताई आजीला.\n“चल सई, तुला मऊ भात, तूप आणि मेतकूट देते. तुम्ही सगळे हात पाय धुवून जेवायला चला. आज, आईने सकाळी अंबाडीची भाजी, दोडक्याची चटणी आणि ओल्या चण्याची आमटी बनवली आहे. आत्ताच उसाच्या रसातली तिळ लावून गरम भाकऱ्या बनवाल्यात. सगळे एकत्र बसून जेऊया.” ताई आजी बोलली तशा तिघी उठून वाहत्या पाण्यात हात, पाय धुवून परत आल्या.\nहिरव्यागार केळीच्या पानात पहिल्यांदा वाफाळालेला भात, वरण आणि तूप वाढले आणि तळलेली शुभ्र सालपापडी आणि मसाला मिरची ठेवली. कढईमध्ये रश्मीला आवडणारा शेंगदाणे टाकून फोडणीचा बनवलेल्या मसाला – मिरची भातावर हिरवी लुसलुशीत कोथिंबीर टाकून समोर ठेवला….. रश्मीची शोधक नजर पाहून आई लाडात बोलली, “मुंगळी कुठली, हिची नजर, गोडं शोधत असते नेहमी.” तूप आणि काकवीचीं वाटी रश्मी समोर ठेवत ताई आजी बोलली……”उदर भरणं नोहे जणींजे यज्ञ कर्म… “🙏. चवदार जेवण पोटात जातं राहिल तस वातावरण बदललं आणि इतर विचार बाहेर पडले. सर्वानी पानातला वरणभात संपावल्याचे पाहून विनिताने उसाच्या रसातली भाकरी मोडून पानात वाढली आणि चटणी, भाजी वाढली.\nरेणुका देवी – लक्ष्मी भेट\nअचानक बाहेरून आवाज आला, “लक्ष्मीअम्माद भेट्टीगे यल्लामा देवी बन्तरी “. गळयात बोरमाळ, मंगळसूत्र, आणि हातात हिरव्या बांगड्या किणकीणत होत्या. सोनेरी काठाच्या हिरव्या साडीचा पदर डोक्यावर रूळत होता. हात चेहरा, पाऊले हळदीने पिवळी झालेली, सावळीशी साधारण पाच फूट उंचीची एक बाई डोक्यावर रुंद टोपली आणि टोपलीत सजवलेला रेणुकादेवीचा मुखवटा घेऊन दरात उभी राहीली. देवीचं आगमन झालं की, देविवरून भाकरीचा तुकडा दोन वेळा ओवाळून बाजूला टाकला जाई. पाण्याचे थेंब देवी वाहणाऱ्या बाईंच्���ा हातावर टाकल्या नंतर देवीचं घरात आगमन होई. देवींची परडी ठेवायला पट ठेवला जात असे. देवी विराजमान झाली तशी विनितानं त्या बाईंना पाणी प्यायला दिलं. त्या बाईना, त्यांना स्वतः खाण्यासाठी किंवा पिण्या साठी दिलेला पदार्थ देवीला नैवेद्या द्वारे अर्पण करत आणि मगच स्वतः घेत. त्यांच्या समोर केळीच पान मांडून विनिताने सर्व पदार्थ वाढले आणि पाणी पुन्हा दिले. देवी वाहक बाईंना शांत बसून जेवायला सांगितले. दरम्यान ताईआजी आणि रश्मीचे जेवण झाले होते. “मी बसते बाहेर. तू जेवायला बस; विनी. रश्मी वाढेल कांही लागलं तर”, ताई आज्जी हात धुता धुता बोलली. येरवी परडीच्या येण्याने फारशी खुश नसलेली ताई आजी आज चक्क समोर बसून गप्पा ठोकत राहिली. हवं नकोची विचारपूस केली. त्या बाईंच जेवण पूर्ण झालं, तस त्यांना कांही प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्या नंतर परडीत हात घालून दाणे काढत. त्या पैकी दोन – दोन दाण्याच्या जोडया बनवत आणि प्रश्नाच उत्तर होय किंवा नाही असे देत. दाण्याचीं जोडी जमली नाही किंवा एकच धान्य दाणा शिल्लक राहिला तर प्रश्नाचे उत्तर नकारात्मक येई. आज ताई आजीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सकारात्मक आली. कांही वेळेस प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्या दोन्ही हातानी पराडी उचलायचा प्रयत्न करत होत्या. एरवी पाटाला घट्ट चिकटून बसलेली परडी आज ताई आजीच्या प्रश्नाचे उत्तर देताना पटकन उचलली गेली. एव्हाना विनिताचं जेवण आणि आवराआवर झाली होती. सगळेच परडी भोंवती बसले. ताई आजी रेणुका साठी चहा बनवायला आत गेली आणि विनिता आणि त्या बाईंच्या कन्नड मधून गप्पा सुरु झाल्या. मळ्यात आल्यानंतर मळ्यातली लक्ष्मी आणि रेणुका देवी एकमेकांना भेटतात आणि रेणुकादेवी लवकर बाहेर पडायला तयार होत नसे अशी त्यां बाईंची गोडं तक्रार असे. परडी जड होऊन जाई आणि जागेची हालत नसे. कांही वेळेस सलग पाच, सहा तास परडी जड होऊन बसे आणि खूप आग्रह करून रेणुकामातेला विनंती करावी लागे. तेंव्हा कुठे संध्याकाळी त्या रेणुका देवींची मूर्ती वाहक बाईंना मळ्यातून निघायला मिळे. असेच काहीसे विषय असत, त्यां दोघींच्या बोलण्याचे. विनिता आई त्या बाईना धान्य, फळे, उस, गूळ ई. उपलब्ध असलेल्या गोष्टी देत असे. त्यां बाई, चहा मात्र खूप आवडत असे. त्यां निमित्ताने खूप वेळेस चहा केला जाई. चहाचा नैवेदय दाखवला जातो हे रश्���ीला पहिल्यादा समजले पण उमजले नाही.\nआणि एके रविवारी समोर अचानक एका व्यक्तीला पाहून रश्मी खुश झाली का भाग ४३ मध्ये वाचा...\nमला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇\nइतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time\nकविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems\nनुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to\n4 thoughts on ““तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये हैं मुंबई मेरी जान \nखूप छान लिहायला episode.\nबर्याच दिवसांपासून वाट पाहत होते.\nआठवणीना उजाळा, अन मनात कळवळा\nअश्रू आवरले तरीही ,कठं दाटून फुटत राहीला हुंदका..\nधन्यवाद जयश्री मॅडम. मी लिहिलेले ब्लॉग नेहमी वाचून आपले अभप्राय नोंदवत असता. त्यामुळे मला लिहायला प्रेरणा मिळते. 🙏🌈 अशाच वाचून अभिप्राय देत रहा 🌷🌹\nनेहमीप्रमाणे वर्णन खूपच छान.\nमुंबईतील जीवन आणि मुंबईबाहेरच जीवन यांमधील तुलना छानच\nपेहराव, नाश्त्याचे विविध प्रकार ह्याच वर्णन चपखल. एवढे वैविध्य एकाच भागात तुम्ही सहजतेने मांडता. खुप छान. वाचायला मजा येते. सिरीयल पहातो आहोत असं वाटतं.\n“तू सदा जवळी रहा…” भाग -42 वाचून आपण दिलेले अभिप्राय मला पुढील साहित्य निर्मितीला खुपच प्रेरणादायी आहेत. आपण वाचत रहा, चांगले कांही सुचवत रहा आणि अभिप्राय देत रहा. धन्यवाद मनीषा मॅडम 🙏🌹🌷\n” तू सदा जवळी रहा.. ” भाग – 47\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 46\n“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्थात MOTHER’S LOVE❗️\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/relief-a-large-increase-in-the-number-of-corona-patients-in-the-state-update/", "date_download": "2021-07-25T00:24:41Z", "digest": "sha1:4TGRAZIL2BFXNADXQO5SKGIA4YB5QAI6", "length": 9223, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "दिलासा - राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nदिलासा – राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ\nमुंबई – राज्यासाठी कोरोना काळातील सर्वात द���लासादायक बातमी समोर येत आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेचा धोका आहे असं सांगितलं जात असताना आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी घटताना दिसत आहे. तर गेल्या महिन्यात पुन्हा एकदा कोरोग्रस्तांची उच्चांक गाठला होता. मात्र आता ही आकडेवारी कमी होत असल्याचं दिसत आहे.\nराज्यात आज 7510 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यातील एकूण आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 60, 00, 911 आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हि माहिती दिली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ % एवढे झाले आहे. आज राज्यात ६,९१० नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज १४७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.\nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५८,४६,१६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२९,५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,३५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले.\nराज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याने केला रेड अलर्ट जारी\nजिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू\nकोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय\nचांगली बातमी – राज्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचा��ण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimauli.blogspot.com/2007/10/blog-post.html", "date_download": "2021-07-24T22:52:19Z", "digest": "sha1:Q7K2Y6H7OCMH45YKTDD4GPRUL3Y534CE", "length": 19143, "nlines": 165, "source_domain": "marathimauli.blogspot.com", "title": "रुद्र शक्ति: वामकुक्षी", "raw_content": "\n घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने\nआजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंदोलन (आ.आ.) ईत्यादी विशेषणं जरी 'उद्योगी' लोकांनी दिली असली तरी दुपारच्या झोपेचे आवश्यकता हळु-हळु लोकांस कळु लागली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शहरातील प्रतिष्ठित वर्तमानाचे पत्रकार चक्क आज उपस्थित आहेत. असो.\nआज मी माझ्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे या आंदोलनाचा आरंभ कसा झाला हे आपल्या पुढे मांडु इच्छीतो.\nमला लहानपणापासुनच वामकुक्षीची फार आवड होती. वामकुक्षी म्हणजे डावा हात डोक्याखाली ठेउन उपभोगलेली दुपारची झोप. डावा हात दुखु लागला की उठायच. साधारतः २० ते २५ मिनिटांनी हात भरुन येतो. मजबुत हात असतील तर जास्त वेळ झोपता येत. बरेच लोक याच कारणासाठी व्यायाम करतात. मी मात्र व्यायामाच्या भानगडीत फारसा पडलो नाही. मला तशीच बिना-उशीची झोपायची सवय आहे. अगदी रात्रीसुध्दा मी उ(र्व)शी घेत नाही. त्यामुळे झालं काय की माझी दुपारची झोप अर्धा-पाउण तासाहुन अधिक होऊ लागली. थोडक्यात, दुपारी झोपण्याचा सराव मी बालपणापासुन करतोय.\nलहानपणी कोणी काही म्हणायचे नाही. शाळेत जाउ लागल्यावर मात्र पंचाईत होऊ लागली. अहो, रात्रीची झोप परवडली पण दुपारचं जागरण नको. मागल्या बाकावर बसुन झोपणे किंवा पुस्तक वाचण्याचे नाटक करत कपाळवर हात ठेउन झोपणे इत्यादी युक्त्या मीच शाळेत रुढ केल्यात. तसाही मी फारसा हुशार नव्हतोच त्यामुले माझ्या वामकुक्षीचा प्रगतीपुस्तकावर परिणाम जाणवला नाही. शेवटी, एक तर सकाळी साडे सातला उठायचे मग आई सांगे�� ती कामे करायची, थोडा अभ्यास करायचा, मग शाळेत सायकल मारत जा, संध्याकाळी परत तोच प्रकार, इतकी कष्ट करुन दिवस रेटायचा तरी कसा दुपारी थोडी झोप मिळाली की दहा वाजे पर्यंत दिवस कसा छान जातो. पुढे माझा झोपेचा अभ्यास वाढत गेला. रात्री ११ वाजता झोपायचे असल्यास किती वामकुक्षी लागते, १२ वाजता तर किती, १ पर्यंत जागयचे तर किती वेळ, असे माझे आराखडे मी पक्के केलेत. अर्थात, एक वाजे पर्यंत जागाण्याची कोणावर नौबत येउ नये. शेवटी, दुपारची झोप परवडली, रात्रीचे जागरण नको हे सुध्दा तितकेच खरे.\nमाझ्या शाळेत डुलक्या काढण्याच्या युक्त्या नेहमीच यशस्वी होत नसतं त्यामुळे शिक्षकांनी बरंच छळले. पण घरचेही काही कमी नव्हते. शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांनी माझ्या वामकुक्षीवरच बंदी आणली. मला झोपण्याचा रोग झालाय असले नाना आरोप सुध्दा लावलेत. शेवटी मी तिथे जाउन निवांतपणे बसायचो. पण उकिडवे-कुक्षी फारशी कधी अंगी लागली नाही. कॉलेज मधे प्रवेश घेतल्यावर मात्र हुश्श झाल. घरच्यांचा त्रास नव्हता व कॉलेजला त्रास द्यायचा नव्हता म्हणुन कॉलेज मागच्या वनराईचे मी बरेच 'परीक्षण' केले. कॉलेज मधला मुक्काम थोडा वाढला कारण माझ्या वामकुक्षीच्या वेळेसच नेमका गणिताचा पिरेड असे. असो.\nमला माहिती आहे की येन-तेन प्रकाराने आपण सर्वांनी हा त्रास भोगलाच असेल पण झाल-गेलं गंगेला मिळाल. आता मात्र अजुन त्रास सहन करायचा नाही. अहो, नाही म्हटलं तरी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत बरच काम असत. थोडी झपकी घेतली त्या दरम्यान तर त्या साहेबाचं काय जातय व्यक्ती-स्वातंत्र्य म्हणुन काही असतं की नाही व्यक्ती-स्वातंत्र्य म्हणुन काही असतं की नाही थोडी पुढे-मागे का होईना पण कामं तर होतायत ना. आपणास माहिती नसेल पण इटली व फ्रांस सारख्या प्रगत राष्ट्रांमधे सुद्धा दुपारच्या झोपेची खास सुट्टी असते. त्यांस 'सिएस्टा टाईम' असे म्हणतात. आता, आपण जर का इतर बाबतीत पश्चिमी राष्ट्रांची नक्कल करु पहातो तर वामकुक्षीबद्दल इतकी उदासिनता का\nअंतरीच्या या दु:खाला वाट मात्र कुठे मिळत नव्हती. बालपणी घरच्यांचा त्रास आणि आता साहेबाचा. या दरम्यान आई-वडिलांनी अलगदपणे मला बायकोच्या हवाली केल. रविवारच्या झोपेचाही बर्याचदा काथ्याकुट होतो. आताशा एक तर कुटुंब काम सांगत किंवा पोट्टी उच्छाद मांडतात. ऑफिसमधे माझ्या सारखी अजुन बरी�� समदु:खी भेटलीत. मनं मोकळ करायला अजुन जोडीदार मिळालेत. मग आम्ही आळी-पाळीने झोपु लागलोत. पण साहेबांचा चांगलाच दरारा होता. जागरणांनी व साहेबाच्या भीतीने माझी फार तारांबळ उडु लागली. मला झोपेत जागरणाची आणि जागेपणी झोपेची स्वप्ने पडु लागलीत. एकदा तर गाडी चालवतांना मागच्याने हॉर्न वाजविला तर मी हिला विचारले की घड्याळाचा गजर असा का वाजतोय ते\nशेवटी अघटित घडलंच. आमचा हाकाट्याच नेमका झोपी गेला आणि जोशी, साहेबाच्या तावडीत सापडलेत. ऑफिसमधे दहशतीचे वातावरण पसरले. साहेबांनी, जोशींना चक्क काढुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणा नंतर आम्ही संघटित होण्यास सुरुवात केली व या आंदोलनाचा जन्म झाला. बिन-सरकारी कार्यालयांमधील मंडळीसुद्दा हळु-हळु या आंदोलनात सामिल होऊ लागलित. त्यांची परिस्थिती आमच्याहुन केविलवाणी आहे.\nआमचं म्हणणे सरळ सोट आहे. सगळ्यांनी वामकुक्षी घ्यावी असा आमचा आग्रह नाही. पण आम्ही घेतो तर आम्हांस विरोध करणेही बरोबर नाही. आमच्या मागण्या फार कमी आहेत. निदान ३३ मिनिटांची वामकुक्षीसाठी सुट्टी व वामकुक्षी घेण्यास आरामखुर्च्या एवढेच आम्ही मागतो आहोत.\nआपण सगळ्यांनी मिळुन आवाज लावला तर आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असा माझा विश्वास आहे. एवढे बोलुन मी माझी गाथा संपवितो. धन्यवाद.\nवामकुक्षी आंदोलनाचा विजय असो.......विजय असो......\n\"अहो, उठा. मनाची नाहीच तरी जनाची लाज बाळगा. ऑफिसात बरी झोप लागते तुम्हाला. कोण दिसतय स्वप्नात रंभा उर्वशी का\n\"माफ करा साहेब. काल थोडं जागरण झाल म्हणुन......\"\nसंतांचीं उच्छीष्टे बोलतों उत्तरें\nकाय म्यां पामरें जाणावें हें ॥\n---- संत तुकाराम महाराज\nआद्य शंकराचार्य - भाग १\nमला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळ...\nप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात की जोधा-अकबर चित्रपट ऐतिहासिक नाही. चित्रपटाची कथा केवळ एक प्रेम-कहाणी आहे. मी हे मान्य क...\nनिवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १\nकालच श्रावण संपला. यंदा श्रावणात सकाळी उठुन ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला होता. एका महिन्यात अख्खा ग्रंथ वाचणे, वेळ आणि बुद्धी दोहोंन...\nमहाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे विव��द नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे...\nखोलीत वातावरण तंग होत. कोपर्यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन उभा होता. ...\nआजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंद...\nनुकतच थोरल्या बाजीरावांच्या लष्करी जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक* वाचनात आले. मराठी सत्तेला साम्राज्याचे स्वरूप देणारा तसेच पुढली पन्नास ...\nसेना आणि भाजप ची युती तुटेल असे मला कधीच वाटले नाही. जाग अधिक हव्यात अशी मागणी सगळ्या राजकीय पक्षांची असते आणि असायलाही हवी. आणि या मु...\nपेशवाईचा र्हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि आरमार (भाग २)\nसेवन इयर्स वॉर मागच्या दोन लेखांमधे आपण दुष्काळाचे परिणाम, मराठ्यांच्या एका कर्तबगार पिढीचा अचानक अंत आणि भारतावर होणार्या परकीय आक...\nभारत - एक शोध (3)\nराजकारण व सामाजिक प्रश्न (14)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathimauli.blogspot.com/2007/12/", "date_download": "2021-07-25T00:41:35Z", "digest": "sha1:GUJVJQBXBYVMSTMZUN3JA3GFG3UKTRJC", "length": 31825, "nlines": 185, "source_domain": "marathimauli.blogspot.com", "title": "रुद्र शक्ति: December 2007", "raw_content": "\n घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने\nआज इतक्या वर्षांनी त्याची चाहुल लागली. इतके दिवस मी हाका मारत होते. सतत प्रश्न विचारीत होते पण उत्तर तर सोडाच पण साधी हुं का चुं नाही. शेवटी मी वाट बघण सोडल. आज इतक्या कालांतराने अपराध्यासारख माझच मनं माझ्यासमोर उभ आहे. निर्जन पडलेल्या वाड्याच्या पडक्या भींती कश्या घडलेल्या घटनांची भीषणता दर्शवितात तस माझ्या मनाच्या परतणार्या पाउलखुणा माझ्या माझ्या भूतकाळाची दयनीयता प्रदर्शित करत होत्या. जखमांवरच्या खपल्या काढत होत्या.\nमला आज लिहावसं का वाटल, कोण जाणे. डॉक्टर काका नेहमी म्हणत की जे मनात आहे ते कागदावर उतरविण्याचा प्रयत्न कर. पण ते कधी जमल नाही. हृदयात खुपलेल पात डोळ्यांना कस दिसणार आणि ते दु:ख शब्दांमधे कस मावणार आणि ते दु:ख शब्दांमधे कस मावणार पण मी आज प्रयत्न करणार. माझं शुष्क दु:ख शब्दांच्या तोकड्या आकृत्यांमधे माववण्याचा प्रयत्न करणार. आता खरं सांगायच तर प्रेमभंग कोणाचा कधी झाला नाही का पण मी आज प्रयत्न करणार. माझं शुष्क दु:ख शब्दांच्या तोकड्या आकृत्यांमधे माववण्याचा प्रयत्न करणार. आता खरं सांगायच तर प्रेमभंग कोणाचा कधी झाला नाही का पण माझ प्रेम भंगल नाही. ते मेलं. अचानकपणे. घृणास्पद रित्या.\nतो मला सोडुन गेल्यापासुन मी अनेकदा माझ्या आयुष्याची घडी परत घालण्याचा प्रयत्न केला. पण पैठणीची घडी एकदा उलगडली की पहिले सारखी थोडीच बसते. सुरुवातीला खुप रडले. काही काळाने सवय झाली रडण्याची. मग माझ्यावर इतक रडण्याची पाळी का आली म्हणुन अजुन रडले. शेवटी अश्रु संपुन गेलेत. पण दु:ख कायम राहिलं. कारण रडण म्हणजे दु:ख नव्हे. ती तर शरीराची एक प्रक्रिया आहे. खर दु:ख तर रडल्या नंतर सुरु होत. डोळ्यातुन खार पाणी वाहण थांबल्यावर अघटीताचं पात काळजात रुतु लागत. मग मनाचे कढत अश्रु झिरपु लागतात. त्यांना वाहुन जायला मुळी जागाच नसते. जखमेवर साचलेल्या पु सारखे ते काळजात साचु लागतात. ना धरवत, ना सोडवत. हे असलं ओझ घेउन जगासमोर जगण्याच ढोंग करावच लागत. या कठ-पुतलीच्या खेळातुन काही सुट मिळत नाही. काय चुकल आणि कोणाचं चुकल याचे कधीही न जुळणारे हिशोब करत मेलेल्या मनावर शरीराच ओझ लादुन आयुष्य ढकलावच लागत. विदुषकासारखे पाउडर लाउन जगासमोर हसायचे आणि आतल्या आत कुढायचे.\nप्रेम म्हणजे नक्की काय असत याचा मी बरेचदा विचार करते. शारीरिक आकर्षणा पलिकडे प्रेमाची बहुधा सुरुवात होत असावी. त्याच्या अंतरीचे रंग मला जेंव्हा मला भावले तेंव्हा मी खरी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या गुणांवर व दुर्गुणांना मी सारखच आपलंस केल, म्हणुनच मी त्याच्यावर खर प्रेम केल. त्यानीही बहुधा माझ्यावर असच प्रेम केल असावं. पण प्रेमाला संयोगाचा पूर्ण-विराम लागला नाही तर ते प्रेम का मला वाटायच कि खर प्रेम असल तर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ते तुटत नाही. मनाची समजुत घालुन कोणी मना विरुध्द जात नाही. जे तुटत ते प्रेम नसतच मुळी. आता वाटत की हे असं सगळ चित्रपटातच होत.\nआम्ही दोघांनी एक-मेकांवर निरिताशय प्रेम केल मग आमचं का जुळल नाही मग आमचं का जुळल नाही आमच्या घरीसुध्दा पसंती होती. साखरपुडा झालेला होता आणि लग्नाची खरेदीसुध्दा सुरु झाली होती. मग त्याने मला दगा का दिला आमच्या घरीसुध्दा पसंती होती. साखरपुडा झालेला होता आणि लग्नाची खरेदीसुध्दा सुरु झाली होती. मग त्याने मला दगा का दिला मला असा वार्यावर टाकुन कसा गेला\nमाझ्या आयुष्याच्या पाउलवाटा आता मी बघते तर मन भ्र��ित होत हातावरच्या 'भविष्य' रेखांसारख अगम्य आणि दारुण दिसतात त्या पाउलवाटा. गम्मतच असते, जन्मापासुन भविष्याचा नकाशा माणुस आपल्या तळहातावर घेउन, भविष्याच्याच शोधातच आयुष्यभर वणवण भटकतो. मी मात्र त्याच्या हातावरच्या रेखांवर चालायला तयार होते. पण माझ्या भविष्य रेखांनी मला बरोब्बर पकडले. विळखा घालुन गिळंकृत केले.\nमला अजुनही आमचं शेवटच बोलण आठवत. रात्री अडीच वाजता त्याने फोन केला होता. जेमतेम पाच मिनिटं बोलला असेल. मी नुसतच ऐकत होती. माझं हृदय धड-धड करत होत. \" ऐक मी काय बोलतोय ते. दोन तासांनी आम्ही एक मिशनला जाणार आहोत. मिशन कठीण आहे. परतण्याची खात्री नाही. मी पुर्ण प्रयत्न करीन. पण नाही आलो तर तु माझ्यात अडकुन राहु नकोस. प्लीज, लग्न कर. मला माहितीय की तु माझ्या शिवाय जगु नाही शकत. प्लीज, माझी राणी, तु पुन्हा संसार मांड. दुसर्या कोणाला सुखी कर. नाहीतर मी सुटणार नाही गं. काही वाईट घडल तर तू प्लीज, आपला नविन संसार मांड.\"\nहें काय असलं अभद्र बोलण झाल माझे लाड केले नाहीत, ना मला लाड करु दिलेत. लोक म्हणतात की बेपत्ता झाला. असा कसा बेपत्ता होईल माझे लाड केले नाहीत, ना मला लाड करु दिलेत. लोक म्हणतात की बेपत्ता झाला. असा कसा बेपत्ता होईल कुठे ना कुठे तरी सापडेलच ना. त्याला माझी आठवण येत नाही का कुठे ना कुठे तरी सापडेलच ना. त्याला माझी आठवण येत नाही का मग परत का येत नाहीया तो मग परत का येत नाहीया तो असा, संसार सुरु व्हायच्या आधीच का तो उठुन चालला गेला असा, संसार सुरु व्हायच्या आधीच का तो उठुन चालला गेला\nमनोबुध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोंत्रजिह्ने न च घ्राणनेत्रे\nन च व्योम भूमिर्नतेजो न वायु: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥१॥\nन च प्राणसंज्ञो न वै पंचवायु: न वा सप्तधातु: न वा पंचकोशः\nन वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥२॥\nन मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: \nन धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥३॥\nन पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ \nअहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥४॥\nन मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः \nन बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥५॥\nअहं निर्विकल्पो निराकार रुपो विभुत्वाच सर��वत्र सर्वेद्रियाणाम् \nन चासङगत नैव मुक्तिर्न मेयः चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥६॥\nLabels: तत्वज्ञान, संस्कृत रचना\nसंगणक जेंव्हा मरतो तेंव्हा\nपंगत रंगात आली असता अचानक वीज गेली कि कशी शांतता पसरते तसा माझा कंम्प्युटर 'बुप' आवाज करुन बंद पडल्यावर मला झाल 'प्लग सैल होता का 'प्लग सैल होता का बॅटरी तर खराब नाही झाली बॅटरी तर खराब नाही झाली च्यायला, अमेरिकेतही वीज जायला लागली वाटत च्यायला, अमेरिकेतही वीज जायला लागली वाटत' अश्या प्रश्नांनी मनात क्षणभरात गर्दी केली. तस बघीतल तर मी चार वर्षापुर्वीच हा कंप्युटर विकत घेतला होता पण कंप्युटर जगातील वयोमानाच्या हिशोबाने त्याने शंभरी कधीच गाठली होती. बरं त्यावर या दरम्यान बर्याच शस्त्रक्रियाही उरकल्या होत्या. शेवटल्या वेळेस मला डॉक्टरांनी (कंप्युटरचा डॉक्टर' अश्या प्रश्नांनी मनात क्षणभरात गर्दी केली. तस बघीतल तर मी चार वर्षापुर्वीच हा कंप्युटर विकत घेतला होता पण कंप्युटर जगातील वयोमानाच्या हिशोबाने त्याने शंभरी कधीच गाठली होती. बरं त्यावर या दरम्यान बर्याच शस्त्रक्रियाही उरकल्या होत्या. शेवटल्या वेळेस मला डॉक्टरांनी (कंप्युटरचा डॉक्टर) मला स्पष्ट सांगितल कि परत काही झाल तर थेट रद्दीत टाका. अहो, पण म्हणुन काय त्याने असा अचानक जीव टाकावा) मला स्पष्ट सांगितल कि परत काही झाल तर थेट रद्दीत टाका. अहो, पण म्हणुन काय त्याने असा अचानक जीव टाकावा हार्ट-फेल झाल्या सारखा. अर्थात, हार्ट-फेल होण कधीच अपेक्षित नसत. पण या अनपेक्षित धक्क्याचे परिणाम माझ्या पाकीटात भुकंप आणणार होते. नवीन लॅप-टॉप काय स्वस्त असतात हार्ट-फेल झाल्या सारखा. अर्थात, हार्ट-फेल होण कधीच अपेक्षित नसत. पण या अनपेक्षित धक्क्याचे परिणाम माझ्या पाकीटात भुकंप आणणार होते. नवीन लॅप-टॉप काय स्वस्त असतात खर्चाच्या विचाराने पाय लटपाटायची वेळ आली. कानात कुंय्...आवाज येऊ लागले. कसं तरी स्वतःला सांभाळुन मी परत एकदा बॅटरी, प्लग सगळ नीट तपासल. सगळ्या गोष्टी भौतीक जगात आप-आपल्या जागी स्थिर होत्या पर प्राण-पंछी उड गये थे\n'हात्तीच्या कंप्युटरची तर' अस काहीस पुटपुटत मी पुढे काय करायचं याचा विचार करत खोलीत फेर्या घालु लागलो नवीन कंप्युटर घेणं म्हणजे डोक्याला एक ताप आहे. तंत्रज्ञान सश्यासारख उड्या मारत पुढे जातय आणि माझ्या सारख्या कासवाच्या ���ुध्दीच्या लोकांचा या शर्यतीत मुळीच तगावा लागत नाही. कुठला कंप्युटर घ्यायचा, किती पैशे मोजायचे, काय-काय तंत्रज्ञान त्यात हव याचा हिशोब पूर्ण होई पर्यंत किमान दोन आठवडे कंप्युटर येणार नव्हता. गाणी नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, पिक्चर नाही, काहीही नाही. ठण ठण गोपाळा\nतो रविवार शोक मनविण्यात गेला. पण आठवडा जसा जसा जाउ लागला तस कंप्युटर नसल्याचे बरेचशे फायदे दिसु लागले. संध्याकाळची कामे भराभरा होऊ लागले. अन्न अधिक चविष्ट लागु लागल. कामा व्यतिरिक्त वाचन होउ लागले. आई फोन फर काय बोलतेय ते उमजायला लागलं रेडिओवरही गाणी लागतात आणि वर्तमानपत्रातुन ही बातम्या मिळतात याचा पुनःश्च शोध लागला. कंप्युटरच्या आठवणीने अधुन-मधुन गळा भरुन येतो पण ते तेवढच.\nपण या सगळ्यात काही तरी बोचत होत लाकडाची शिळक तळहातात गेली की मन कस बेचैन होत तस काही तरी रुतत होत. यावर विचार करायला संध्याकाळी बराच वेळ असतो त्यामुळे विचारांची भिंगरी फिरु लागली.\nसकाळी ऑफिस, संध्यकाळी कंप्युटर, जेवतांना कंप्युटर, रात्री झोपायच्या आधीसुध्दा कंम्प्युटरच दुसर्या दिवशी परत ऑफिस अस चक्र अव्याहत पणे चालु होत. त्यामुळे मला बहुतेक माझ्यासोबत रहाण्याची सवय राहिली नव्हती. मानवी शरीरात जरी मी वास करत असलो तरी अदृश्य वेब-जगताचा मी रहिवासी झालो होतो. कंप्युटर, इंटरनेट ही आवश्यकता तर आहेच पण त्याहुनही पुढे ते एक व्यसन होत आहे. सतत आपल इंटरनेट वायफळ संकेत-स्थळ चाळत बसायची. उपयोगी माहिती अवश्य मिळते पण त्याच्या तुलनेत फुकटचा वेळ फार जातो. हे अदृश्य वेबजगत दिसत तितक सोप नाही. या मायाजाळातही दु:खापासुन सुटका नाही. थोडा खोल विचार केला तर मला जाणवल कि हे कंप्युटरचं, इंटरनेटचं व्यसन समाजापासुन विन्मुख होण्याचे साधन तर नव्हे. किंवा दुरावत चाललेल्या समाजामुळे लोक जवळीक साधायला इंटरनेटच आधार तर घेत नाहीयात दुसर्या दिवशी परत ऑफिस अस चक्र अव्याहत पणे चालु होत. त्यामुळे मला बहुतेक माझ्यासोबत रहाण्याची सवय राहिली नव्हती. मानवी शरीरात जरी मी वास करत असलो तरी अदृश्य वेब-जगताचा मी रहिवासी झालो होतो. कंप्युटर, इंटरनेट ही आवश्यकता तर आहेच पण त्याहुनही पुढे ते एक व्यसन होत आहे. सतत आपल इंटरनेट वायफळ संकेत-स्थळ चाळत बसायची. उपयोगी माहिती अवश्य मिळते पण त्याच्या तुलनेत फुकटचा वेळ फार जातो. हे अदृश��य वेबजगत दिसत तितक सोप नाही. या मायाजाळातही दु:खापासुन सुटका नाही. थोडा खोल विचार केला तर मला जाणवल कि हे कंप्युटरचं, इंटरनेटचं व्यसन समाजापासुन विन्मुख होण्याचे साधन तर नव्हे. किंवा दुरावत चाललेल्या समाजामुळे लोक जवळीक साधायला इंटरनेटच आधार तर घेत नाहीयात समस्या दोन पैकी कुठलीही असो पण हा एकाकीपणा समाजाच्या विस्कटत चाललेल्या घडीची प्रतिमा नक्कीच आहे.\nदोन दृष्टींनी समाज झपाट्याने बदलतो आहे. एक, जागतिकीकरणामुळे व त्यान्वये, पैश्यांच्या वाढत्या हव्यासापायी, नात्या-गोत्यांचे धागे सैल व जीर्ण होता आहेत. व दुसरं म्हणजे समाज स्वत:ला एका विशिष्ट प्रतिमेत बघण्याची स्वतःवरच बळजोरी करतो आहे. या दोन कारणांचा संक्षिप्तात विचार करुया.\nनाती-गोती म्हणजे रक्ताची नाती एवढाच माझा उद्देश्य नव्हे तर शेजार-पाजार, मित्र-मंडळ व ओळखी-पाळखीतील (आणि प्राची-गच्ची) सगळ्यांचा समावेश मी 'नाती-गोती' च्या व्याख्येत करतो आहे) सगळ्यांचा समावेश मी 'नाती-गोती' च्या व्याख्येत करतो आहे मनुष्याचे व्यक्तिमत्व ही सर्व पात्रे रंगवितात. यातील चांगले कोण वाईट कोण, कोण नातेवाईक आवडतो कोण नावडतो हा मुद्दा गौण आहे. पण या सर्वांच्या बोटांचे ठशे आपल्या व्यक्तिचित्रावर उमटलेले असतात. पण व्यक्ति-स्वातंत्र्याचा विपरित अर्थ लाउन, 'मी माझ्यापुर्ताच' किंवा 'मी माझ्या कुटुंबापुर्ताच' या भावनेने आयुष्य जगणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख आहे. सगळ्यांसमोर आपल अगदी उत्तम चाललय हा आव आणायचा आणि इथे मुलं वाया बिघडता आहेत हे बघुन हतबद्ध् व्हायच. काही समस्या कौटुंबिक सीमा-रेषे पलिकडे असतात. तीथे समाजा व्यक्तिला वठणीवर ठेवतो. हे सामाजिक नियम आखलेले नसतात पण ते आवश्यक मात्र असतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हे नियम धाब्यावर बसविणे धोक्याचे आहे. व्यक्ति, कुटुंब व समाज या वेग-वेगळ्या संकल्पना नव्हेत तर एक-मेकांच्या प्रतिमा आहेत. हि भावना सगळ्यांनी जपणे आवश्यक आहे.\nप्रजातंत्र म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत तर सुदृढ व स्वयंशासित समाज हे प्रजातंत्राचे अंतिम साध्य होय.\nदुसरं म्हणजे सगळ्यांना सगळ हव याचा हव्यास. याचा अर्थ असा नव्हे की कमी साधनांमधे जगणे चांगले किंव्हा चैनीच्या वस्तु घेणे चुकिचे आहे. प्रत्येक वस्तुची, कृत्याची, विचारांची, थोडक्यात मानवी पैलुंची किंमत पैश्यात लावण्याकडे जो कल वाढत चालला आहे त्यामुळे समाज निष्प्राण व शुष्क होतो आहे. मला हे हव, ते हव, सगळ हव आणि त्यासाठी मी वाट्टेल ते करणार. त्यासाठी लागतील तर सगळी बंधन, रुढी-परंपरा, नाती-गोती मी तोडणार, या गणिताचे उत्तर कधीच बरोबर येणारं नाहीया.\nया दोन्ही कारणांमुळे व्यक्ति एकटा पडतो आहे. इंटरनेटवर वेळ तर जातोच पण जे आपल्याकडे नाही किंवा जे आपण नाही ते ही वेबदुनियेत खोटं-नाटं दाखविता येत. हि परिस्थिती भितीदायक तर आहेच पण केविलवाणीसुध्दा आहे. व यावर तोडगा आपला आपल्यालाच काढायचा आहे.\nLabels: मनोगत, राजकारण व सामाजिक प्रश्न\nसंतांचीं उच्छीष्टे बोलतों उत्तरें\nकाय म्यां पामरें जाणावें हें ॥\n---- संत तुकाराम महाराज\nसंगणक जेंव्हा मरतो तेंव्हा\nमला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळ...\nप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात की जोधा-अकबर चित्रपट ऐतिहासिक नाही. चित्रपटाची कथा केवळ एक प्रेम-कहाणी आहे. मी हे मान्य क...\nनिवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १\nकालच श्रावण संपला. यंदा श्रावणात सकाळी उठुन ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला होता. एका महिन्यात अख्खा ग्रंथ वाचणे, वेळ आणि बुद्धी दोहोंन...\nमहाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे विवाद नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे...\nखोलीत वातावरण तंग होत. कोपर्यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन उभा होता. ...\nआजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंद...\nनुकतच थोरल्या बाजीरावांच्या लष्करी जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक* वाचनात आले. मराठी सत्तेला साम्राज्याचे स्वरूप देणारा तसेच पुढली पन्नास ...\nसेना आणि भाजप ची युती तुटेल असे मला कधीच वाटले नाही. जाग अधिक हव्यात अशी मागणी सगळ्या राजकीय पक्षांची असते आणि असायलाही हवी. आणि या मु...\nपेशवाईचा र्हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि आरमार (भाग २)\nसेवन इयर्स वॉर मागच्या दोन लेखांमधे आपण दुष्काळाचे परिणाम, मराठ्यांच्या एका कर्तबगा��� पिढीचा अचानक अंत आणि भारतावर होणार्या परकीय आक...\nभारत - एक शोध (3)\nराजकारण व सामाजिक प्रश्न (14)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%87_%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A7", "date_download": "2021-07-25T01:24:47Z", "digest": "sha1:LECFORHQDLRU6EEXLCYKNGBC5E7U2RH4", "length": 7579, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताइपेइ १०१ - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. २००४ पासून इ.स. २०१० पर्यंत जगातील सर्वाधिक उंचीची इमारत [I]\nवाचनालये, कार्यालये, रिटेल इ.\n१.८० अब्ज अमेरिकन डॉलर[२]\n५०८ मी (१,६६६.७ फूट)[१]\n४४९.२ मी (१,४७३.८ फूट)\n४३८ मी (१,४३७.० फूट)[१]\nताइपेइ फायनान्सियल सेंटर कॉर्पोरेशन[१]\nअर्बन रिटेल प्रॉपर्टीज कंपनी लि.\nसॅमसंग सी ॲन्ड टी[३]\nसी.वाय. ली ॲन्ड पार्टनर्स[१]\nताइपेइ १०१ ही तैवानच्या ताइपेइ शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. पूर्ण बांधून झालेली ही जगातील सर्वांत मोठी इमारत होती. (बुर्ज दुबई ही इमारत सध्या जगातील सर्वांत उंच इमारत आहे.). ताइपेइ १०१ ची एकूण उंची ५०९.२ मीटर आहे. ह्या इमारतीत १०१ मजले असून एकूण क्षेत्रफळ ४,१२,५०० वर्ग फूट इतके आहे.\n^ माय इ गव्ह., द ई गव्हर्नमेंट एन्ट्री पॉईंट ऑफ ताइवान - ताइवान इयरबुक २००५\n^ \"द वल्र्ड्स मोस्ट एक्स्पेन्सिव्ह बिल्डिंग विल कॉस्ट $३.४५ बिलियन\". Business Insider. 13 October 2011. 29 May 2012 रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/3067/-CBSE-EXAM-10th-and-12th-supplementary-examinations-will-be-held-in-September.html", "date_download": "2021-07-25T00:49:14Z", "digest": "sha1:7BOQ5TG77NDDJWWMJG67RLZUD3OFQZMM", "length": 7067, "nlines": 59, "source_domain": "naukriadda.com", "title": "CBSE EXAM: 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nCBSE EXAM: 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार\nCBSE EXAM: 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार\nनवी दिल्ली 13 ऑगस्ट: CBSE च्या 10 आणि 12��ीच्या पुरवणी परीक्षांबाबात बोर्डाने माहिती दिली आहे. या परीक्षा या सप्टेंबर महिन्यात होणार असून त्यांच्या तारखांची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहून आढावा घेण्यात येईल आणि नंतरच तारखा घोषीत केल्या जातील असं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या तयारीच्या दृष्टीने ही माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना आता तारखांची उत्सुकता असून बोर्ड केव्हा नेमक्या तारखा जाहीर करतो याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.\nदरम्यान, सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nविविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे.\nया वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती.\nसोर्स- न्युज लोकमत 18\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-today-news-young-farmer-committed-suicide-safepur-kannad", "date_download": "2021-07-25T00:58:04Z", "digest": "sha1:YI7SCGL7KRZMEZJZXWAP3WZHZS677XMI", "length": 7920, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच!", "raw_content": "\nसतत पडणारा दुष्काळ व या वर्षी अतिवृष्टी यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.\nपत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच\nपिशोर (जि.औरंगाबाद) : सतत दुष्काळ व या वर्षी अतिवृष्टी या कारणाने शेतमालाचे झालेले प्रचंड नुकसान सहन न झाल्याने व कर्जाच्या विवंचनेतून येथील शफेपुर भागातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.28) सकाळी उघडकीस आली. शांताराम मनोज वाघ (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.\n दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून\nया बाबत अधिक माहिती अशी की, शफेपुर भागातील रहिवाशी शांताराम वाघ याची खडकी शिवारात गट क्रमांक 66 मध्ये सामायिक जमीन आहे. याच ठिकाणी वडील मनोज वाघ यांची गट क्रमांक 71 मध्ये जमीन आहे. सतत पडणारा दुष्काळ व या वर्षी अतिवृष्टी यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सोसायटीचे 28 हजार रुपये आणि बँकेचे कुटुंबाने घेतलेले 60 हजार रुपये कर्ज कसे फेडायचे\nवाचा - संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत\nया विवंचनेतून या तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. शांताराम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ व बहीण असा परिवार आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांच्यावर येथील शफेपुर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nऔरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nदोन वेळा आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित केलेल्या पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष बंद असल्याने परिसरातील मृतदेहांची अहेवलनेसोबत नातेवाईकांना सुद्धा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शवविच्छेदनासाठी येथून जवळपास अंदाजे दहा किलोमीटरचा अंतराचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा नाहक वेळ खर्च होतो सोबत त्यांना आर्थिक फटका बसत आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि येथील विद्यमान राजकीय नेतृत्व हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/39", "date_download": "2021-07-25T00:26:50Z", "digest": "sha1:IYS6BFAHJWGUXJTGYUEOO5MAWCNZDOML", "length": 4277, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भाजप आमदारच्या मुलाला 39 लाखांचा गंडा; पोलिसांत गुन्हा दाखल...", "raw_content": "\nभाजप आमदारच्या मुलाला 39 लाखांचा गंडा; पोलिसांत गुन्हा दाखल...\nयाप्रकरणी प्रणवच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आशिषकुमार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभाजप आमदारच्या मुलाला 39 लाखांचा गंडा; पोलिसांत गुन्हा दाखल...प्रदीप भणगे\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nकल्याण : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड Ganpati Gaikwad यांचा मुलगा प्रणव याला त्याच्याच फर्ममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर Software Developer म्हणून काम करणाऱ्या आशिषकुमार चौधरी Ashish Kumar Chaudhari या तरुणाने तब्बल ३९ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रणवच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आशिषकुमार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहे देखील पहा -\nप्रणव याची मायक्रोनेट एंटरप्राइजेस नावाची फर्म असून त्यात कामाला असलेल्या आशिषकुमारने शिक्षणासाठी ई आरपी सॉफ्टवेअर डेव्हलप करून शान फर्मला अधिक फायदा करून देण्याचे आश्वासन दिले. डॉ.डी वाय. पाटील संस्था आणि जळगाव विद्यापीठ यांना सॉफ्टवेअर विक असल्याबाबत बनावट ई-मेल करून जळगाव विद्यापीठाबरोब बनावट अॅग्रिमेंट करून ते प्रणवच्या फर्मकडे सादर केले.\nव्हिडिओ पाहा : SEBC भरतीत 'महाविकास'चा गोंधळ करण्याचा हेतु\nदरम्यान ईआरपी सॉफ्टवेअर तयार करण्याच्य उद्देशाने फर्मच्या बँक खात्यावरू ३९ लाख २० हजार रुपयांचा रक्कम २०१८ ते २०२० या कालावधीत आशिषकुमारने आरटीजीएसद्वां स्वतःच्या बँक खात्यात हस्तांतरित करत फसवणूक केल्याची तक्रा प्रणव याने दिली आहे. त्यानुसा कोळसेवाडी पोलिसांनी फसवणुकीच गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-bollywood-thimpark-now-open-for-public-5827019-PHO.html", "date_download": "2021-07-25T00:54:37Z", "digest": "sha1:MGBZTE4V2EZEMVVPBW7OS6YP4JQAL2RN", "length": 8380, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bollywood thimpark now open for public | नितीन देसाईंचे बॉलीवूड थीमपार्क नागरिकांसाठी खुले; पाहा त्याचे PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनितीन देसाईंचे बॉलीवूड थीमपार्क नागरिकांसाठी खुले; पाहा त्याचे PHOTOS\nमुंबई/कोल्हापूर- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणून नावाजलेले कर्तुत्ववान कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत अनोख्या ढंगात महिला दिन साजरा करण्यात आला. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून एन. डी. स्टुडीओत साकार झालेल्या अखंड बॉलीवूडचा नजराणा याची देहि याची डोळा पाहण्याचा रंजक अनुभव महिलांनी घेतला.\nएन.डी. फिल्म वर्ल्डच्या अंतर्गत, एन.डी. स्टुडिओच्या भव्यदिव्य आवारात उभारण्यात आलेल्या या मायानगरीत, मराठी अभिनेत्री मानसी नाईकने बॉलीवूडच्या 'चांदणी' श्रीदेवी यांच्या गाण्यांवर नृत्य करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. भारतीय चित्रपटसृष्टीचे हे बॉलीवूड थीमपार्क आता प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. महिला दिनाचे औचित्य साधत लोकांसमोर सादर झालेली ही फिल्मी दुनिया सिनेचाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण, आपल्या लाडक्या अभिनेत्यांचे सिनेमे, त्यांचे संवाद आणि अॅक्शन त्यांना जगता येणार आहे.\nकर्जतच्या हजारो ग्रामीण महिलांनी या महाफिल्मोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला, मनोरंजन विश्वापासून दूर असलेल्या ग्रामीण महिलांना, थीमपार्कची सफर यावेळी एन. डी. स्टुडीओत करण्यात आली. नितीन चंद्रकात देसाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भारतातील ही पहिलीच भव्यदिव्य फिल्मी दुनिया ठरत असून, केवळ हिंदी किंवा मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास या महाफिल्मोत्सवामध्ये अनुभवता येणार आहे.\nकृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडून येणार असून, फिल्मी परेडचा रोमांचदेखील प्रेक्षकांना अनुभवता येईल. तसेच या बॉलीवूड थीमपार्कात ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारण्यात आलेले राजवाडे, गड-किल्ल्यांचे सेट्स तसेच अलिशान बंगले आहेत, ज्यात प्रेक्षकांना वावरतादेखील येणार आहे. सिनेमातील जग आणि त्यातील पात्र तसेच बाजारपेठाची रंजक सफर करण्याची नामी संधी यात मिळणार आहे. या महाफिल्मोत्सवामध्ये सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकाना स्वतः सहभाग घेता येणार आहे.\nसिनेमातील पात्रांचा पेहराव आणि मेक-अप करण्याची संधी यात असून, आपल्या आवडत्या सिन���मात प्रेक्षक म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून वावरण्याची मुभा यात प्रेक्षकांना देण्यात आली आहे. तसेच, या फिल्मोत्सवात उदयोन्मुख कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उभारले जाणार असून, याची दखल बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून घेतली जाणार आहे. फिल्मी डान्स, सिंगिंग, कॉमेडी आणि खाओ जितो मुकद्दर का सिकंदर यांसारखे टेलेंट शो देखील यात असून, फिल्मोत्सवातील प्रत्येक सेक्शनमध्ये होणाऱ्या लाईव्ह प्रात्यक्षिकांमध्ये सिनेरसिकांना सहभागी होता येणार आहे. शिवाय खवय्यांसाठी शोलेतील असरानींच्या जेलमध्ये विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांची चंगळसुध्दा आहे, त्यामुळे एन. डी. स्टुडीओच्या या स्वप्नवतनगरीत येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या गरजेचा आणि मानसिकतेचा योग्य विचार करण्यात आला असल्याचे दिसून येते.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t2209/", "date_download": "2021-07-24T23:31:44Z", "digest": "sha1:2B4T2VWHY7ZM6DI6KKDR3JTUDVY5MYJL", "length": 4418, "nlines": 125, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-अशीही एक रात्र यावी...........", "raw_content": "\nअशीही एक रात्र यावी...........\nअशीही एक रात्र यावी...........\nअशीही एक रात्र यावी\nसोबत तुझ्या जी विरून जावी\nसाथ तुझी मला निरंतर मिळावी........\nएकाच त्या मृदू रात्री\nघ्यावेस तू मला मिठीत तुझ्या\nविरून जावी माझी सखोल सावली\nत्याच कोमल मिठीत तुझ्या\nमी पूर्णतः स्वतःस विसरावे\nगुलाबी स्पर्शाने तुझ्या मग\nअनाहूतपणे तू मला जागे करावे\nतू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी\nपाउल खुणा मागे सारून\nरात्र हि ती विरून जावी................\nअशीही एक रात्र यावी...........\nRe: अशीही एक रात्र यावी...........\nRe: अशीही एक रात्र यावी...........\nRe: अशीही एक रात्र यावी...........\nRe: अशीही एक रात्र यावी...........\nतू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी\nपाउल खुणा मागे सारून\nरात्र हि ती विरून जावी................\nRe: अशीही एक रात्र यावी...........\nRe: अशीही एक रात्र यावी...........\nअशीही एक रात्र यावी...........\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/910", "date_download": "2021-07-24T22:55:19Z", "digest": "sha1:CK3BXJUHW3TWNE3FBITWEBBHW7UUWUKQ", "length": 10500, "nlines": 181, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''जो देतो तो नेतो. आपली कशावर आहे सत्ता म्हणून नाशिवंताचा शोक करुं नये. जें अविनाशी आहे तें कोण नेणार म्हणून नाशिवंताचा शोक करुं नये. जें अविनाशी आहे तें कोण नेणार \n''तें अविनाशी साकार पहाण्यांतच मनाला समाधान वाटतें. मी लहान आहें आई; कोठून आणूं आध्यात्मिक समाधान \nशोकावेग ओसरला. सर्वांची जेवणें झालीं. एकदोन दिवस असेच गेले. नंतर त्या पारशी मातेकडे नयना गेली. तिची त्यांची जणूं शतजन्मांची ओळख. तिला तें घर आवडलें. तेथील वातावरण आवडलें. मणीची आई तिला एक खोली देणार होती. मणीला शिकवावें, रहावें. काय द्यायचें घ्यायचें तेंहि ठरलें.\n''तुम्हांला घरीं पाठवायला लागेल तें मागत जा. पन्नास लागोत, दोनशें लागोत'' मणीची आई म्हणाली.\nनयना बापुसाहेबांकडे आली. तिनें सारी हकीगत सांगितली. जाऊं का म्हणून तिनें विचारलें.\n''कांही हरकत नाहीं. तेथें राहणें नको वाटलें तर हें घर आहेच. केव्हांहि या. ही मुंबई आहे. जपून रहा; नानाप्रकारचीं नाना माणसें. आपण विश्वासानें चालतों. परंतु कधीं संकटातहि येतो. रंगाला सारे अनुभव आले होते. लहानशा वयांत त्यानें किती भोगलें, किती अनुभवलें.''\n''म्हणूनच तो लौकर गेला.''\nनयना मणीकडे रहायला आली. मणी अक्षै तिच्या खोलींत असायची. नयना तिला सारें शिकवी. चित्रकला विशेष विषय म्हणून शिकवी. कधीं मणीबरोबर ती फिरायला जाई. मणी समुद्राला हात जोडी. नयनाहि जोडी.\n''तुमचा का आमचा धर्म \n''आमचा धर्म सर्वांशीं अविरोधी आहे. प्रभु सर्वत्र आहे असें आम्ही मानतों. नदी पाहून, दिवा पाहूनहि नमस्कार करणारे, समुद्र पाहून, सूर्य पाहून का नमस्कार करणार नाहींत आम्हीहि अग्नीची उपासना करतों. हे अग्ने, आम्हांला यश दे, पापांतून पलीकडे ने असे मंत्र आहेत. माझे बाबा म्हणतात.''\n''ते तुम्हांला पत्र नाहीं लिहीत \n''ते माझ्यावर रागावले आहेत.''\n''माझे बाबा थोडा वेळ रागावले तरी पुन्हां मला जवळ घेतात.''\n''तूं दैवाची आहेस. चल आतां घरीं.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/you-have-any-question-about-management-368581", "date_download": "2021-07-24T23:41:13Z", "digest": "sha1:UXCV24D7KDGVOV23ISSORFY7WZTHQ34J", "length": 11509, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रश्न पडलाय का ?", "raw_content": "\nआपण चर्चा, टीका वगैरे कितीही केल्या तरी या काही महाकाव्य वा कहाण्यांमधून खूप काही शिकायलाही मिळत अ��तं याचा आपण विचार करीत नाही. आपण विचार काय, पण जे लोक सतत या विषयावर भाष्य करीत असतात ती तरी स्वतः कधी याचा अवलंब करतात का \nमहाभारताची कहाणी, त्याचे पात्र , त्याच्या घटना, या सगळ्या गोष्टींचा विचार केला की असं वाटतं बहुधा नाश आणि असंतोष या दोघांचा फारच जवळचा आणि परस्परसंबंधित असा धागा जुळलेला आहे. आपण आजपर्यंत कितीतरी विविध प्रसंग आणि व्यक्तिरेखा पाहिल्या. वयाच बंधन तोडून वागणारे, भाऊ बंधकी न पाळणारे, स्वतःचा सतत विचार करणारे, राग , लोभ, द्वेष, मद, मत्सर इत्यादी सगळे गुण असणारे आपण पाहिले, त्यांची चर्चा केली. कुठेतरी ही गोष्ट मात्र जाणवल्याशिवाय राहत नाही की, या नाशाचं कारण म्हणजे स्वत्वाचा विचार सोडून दुसर नाही. ज्यांची वय वाढली त्यांना लहानाचा हेवा आणि वचपा होता. ज्यांना आयुष्याचा विचार आणि भविष्य घडवायची तयारी करायची होती त्यांना प्रतिस्पर्धेशिवाय दुसरं काहीही दिसलं नाही. परिणाम काय तर स्वतःच्याच घरात स्वतःच्याच लोकांना स्वतःच एकमेकांनी वैरी केल. मग झालं नाही ते व्यवस्थापन आणि मिळाला नाही तो आयुष्याच्या आनंदाचा अनुभव.\nआपण चर्चा, टीका वगैरे कितीही केल्या तरी या काही महाकाव्य वा कहाण्यांमधून खूप काही शिकायलाही मिळत असतं याचा आपण विचार करीत नाही. आपण विचार काय, पण जे लोक सतत या विषयावर भाष्य करीत असतात ती तरी स्वतः कधी याचा अवलंब करतात का भाष्य सोडा, घरी एखादे काका, मामा व कोणीही ज्यांना तुम्ही जवळून पाहिलंय, जे सतत पोथ्या पुराण वाचत असतात आणि तुम्हाला ज्ञान पाजत असतात कधी तुम्ही खरंच त्यांना विचारल की ते याचा किती अवलंब करतात भाष्य सोडा, घरी एखादे काका, मामा व कोणीही ज्यांना तुम्ही जवळून पाहिलंय, जे सतत पोथ्या पुराण वाचत असतात आणि तुम्हाला ज्ञान पाजत असतात कधी तुम्ही खरंच त्यांना विचारल की ते याचा किती अवलंब करतात प्रश्न आहेत आणि खूप आहेत कारण आपल्याला उदाहरणाने धडा देणारे फार कमी आहेत. ऑफिसमध्ये समोरच्याच्या कामात चुका काढत असताना आपण काय आणि कशा प्रकारे त्या चुकांसाठी स्वतःच्या कामाचं उदाहरण ठेवून मार्गदर्शन करावं याचा आपण विचारच केलेला नसतो. घरी मुलीला कामांची सवय लागावी म्हणून सतत बोलणारी आई बहुदा हे विसरली असते की त्या वयात असताना तिच्या मागे असाच कोणी तगादा लावला असताना तिला काय कारावसं वाटत होत. व्यक्ती वेगळ���या असतात तुम्ही व्यक्तीवर वा त्याच्या शैलीवर नियंत्रण करू शकत नाही.\nफक्त काहीतरी मोठं काम करूनच आपण उदाहरण ठेवू शकतो असं नाही. तर स्वतःच्या स्वभाव आणि वागणुकीने पण आपण ते करू शकतो आणि समोरचाला अपमानित न करता आपलंस पण करता येतं याचाही कधीतरी प्रत्यय स्वतःला येऊ द्यावा लागतो. मोठ्यांनी वा ऑफिसमधल्या वरिष्ठांनी आपलं वय वा अनुभव याचा उहापोह न करता जरी आपल्या वागणुकीचं भान ठेवलं तर त्यांचा शंतनू, भीष्म, धृतराष्ट्र वा द्रोणाचार्य इत्यादी होणार नाही. त्यांचा मग राहील तो मान आणि मग होईल ते व्यवस्थापन. तसेच नवी पिढी आणि नवा ऑफिस वर्ग यांनी आधी झालेल्या प्रसंगांचा आणि अनुभवाचा आढावा घेऊन आणि चुकांचा मागोवा घेऊन जर काही मार्गदर्शन आणि काही बाबींमध्ये काही गोष्टींना नजरेआड कसे करायचे याचा विचार केला तर टाळता येईल तो कलह आणि जमायला लागेल ते व्यवस्थापन.\nअर्थातच या सगळ्या गोष्टी बोलायला वा लिहायला कितीही सोप्या असल्या तरी प्रत्यक्षात करायला कठीण आहे. ज्याची परिस्थिती त्यालाच माहिती. पण अहो प्रत्येकचं व्यक्ती मग त्याच्या ठिकाणी बरोबर जर आहे तर मग व्यवस्थापन का होत नाही. प्रत्येकाची एक वेळ असते एक काळ असतो, पण ज्या ठिकाणी जे गरजेचं आहे ते करण्याचाच मान असतो. कधी कुठे पुढाकार घ्यायचा आणि कधी कुठे माघार हे जर लक्षात आलं तर मग नक्कीच काहीतरी जमेल. प्रश्न पडला असेल हे सर्व काय ते, प्रश्न पडायलाच हवा तरच कुठे उत्तर मिळेल. शेवटी प्रत्येकाला जर घेऊन व्यवस्थापन होत असत असं आपण जर म्हणत आहोत तर मग स्वतःलाही नीट घेऊन चालता यायला हवं. आणि एखाद्याच्या मनातून स्वतःला उतरवून घेण्यात कसला शहाणपणा. कारण काही म्हणी वा जुने विचार कितीही चलनात असले तरी वळणात मात्र सत्य परिस्थितीच असते. पहा विचार करून \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/myfa/devayani-m-article-about-women-health-excercise-strong-backbone-297961", "date_download": "2021-07-25T00:48:30Z", "digest": "sha1:ITBERIPYAL3HASGXOXVGPSPRGHXIT2JF", "length": 13300, "nlines": 146, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘होम मिनिस्टर’च्या पाठीचे आरोग्य", "raw_content": "\nघर चालवणं अजिबात सोपं काम नाही, हे लॉकडाऊनमध्ये कामं वाटून घेणाऱ्या अनेक संवेदनशील पुरुषांना व मुलांना आता समजलं असावं. घरपणाचा कणा असलेल्या स्त्रीनं तिच्या पाठीची काळजी कशी घ्यायची, हे पाहू.\n‘होम मिनिस्टर’च्या पाठीचे आरोग्य\nदेवयानी एम., योग प्रशिक्षक\nऑफिसमधून अनेक जण थकून येतात, मुलं शाळेतून-ग्राउंडवरून दमून येतात. ही घराघराची कहाणी, पण त्यांचा थकवा दूर करणारी आई किंवा बायको हीसुद्धा दिवसभर राबून थकलेली असते हे फार कमी जणांच्या लक्षात येतं. कारण अनेक वर्षं आपण घरातील स्त्रीच्या वेळेला आणि कष्टाला गृहीत धरलेलं आहे. आता तर लॉकडाऊनच्या काळात रोज नवनवीन चटपटीत व गोड पदार्थ करताना ती माऊली अजून थकत आहे. वाईटात चांगले म्हणजे लॉकडाऊनमध्ये घरातील प्रत्येकाला या कष्टांची जाणीव झाली आहे (..असावी) घर चालवणं अजिबात सोपं काम नाही, हे लॉकडाऊनमध्ये कामं वाटून घेणाऱ्या अनेक संवेदनशील पुरुषांना व मुलांना आता समजलं असावं. घराच्या घरपणाचा कणा असलेल्या स्त्रीनं तिच्या पाठीची काळजी कशी घ्यायची, हे पाहू.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपाठीचा त्रास सुरू होण्याआधी...\n‘‘अगं दिवसभर काम आणि उठबस करून बराच व्यायाम मिळतो मला,’’ असं खूपदा ऐकण्यात येतं. पण घरकाम ‘exertion’ आहे ‘exercise’ नाही. खूप वेळ सलग उभं राहणं, वाकून काम करणं, बराच काळ बसून काम करणं, एकाच अवघड अवस्थेत तासंतास शरीर असणं, यामुळं पाठीचे स्नायू आखडतात. ही आखडलेली पाठ मोकळी न करता अशीच वर्षानुवर्षं वापरत राहिलो, तर मोकळे न केलेले स्नायू सुकायला लागतात आणि हळूहळू मणका सरकतो. पाठीची ठेवण बदलायला लागते आणि हे बदल कायमस्वरूपी होऊ लागतात. त्याचप्रमाणं ओट्यावर अनेक तास वाकून काम केल्यानं मानही आखडते. पाठीचा त्रास सुरू होण्याआधीच स्नायूंचं बळ वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी ‘सूर्यनमस्कार’ व कपडे पिळतो तशी पाठीला पीळ देणारी आसनं रोज करा. मानेच्या आरोग्यासाठी ‘ब्रह्ममुद्रा’ जरुरी आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमुळात पाठीचे त्रास हे स्नायूंचा कमकुवतपणा आणि लवचिकतेच्या अभावामुळं निर्माण होतात. वर्षानुवर्षं झालेली झीज, जड वजन उचलणं, एकाच बाजूवर जास्त ताण पडणं यामुळं हळूहळू पाठीच्या मणक्यांमधलं अंतर कमी होऊ लागतं. ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. हे अंतर कमी होऊ लागतं, तसतसं मणके एकमेकांवर घासू लागतात. याला स्पॉन्डीलोसिस म्हणतात. असे वेदना देणारे रचनात्मक बदल कायमस्वरूपी होऊ नयेत, यासाठी पाठीच्या स्नायूंना मोकळं करणं, ताणणं अत्यावश्यक आहे. ते विविध योगासनांतून होतं.\nपाठी���्या कण्यामधली जी गादी - ‘डिस्क’ असते, तिचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. ही डिस्क शॉकॲबसॉर्बर आहे. दिवसभराचा ताण, शारीरिक-मानसिक झीज यामुळं ही डिस्क डी-हायड्रेट होते, म्हणजे हवा कमी झालेल्या फुग्यासारखी. मणक्यातील डिस्क दोन प्रकारे री-हायड्रेट होते –\n२. विविध आसनांद्वारे त्यांचा रक्तपुरवठा वाढवून.\nअनेकदा झोपेतून उठताना अचानक पाठीत उसण भरते. त्यासाठी उठण्यापूर्वी पाठीवरच पडून पवनमुक्तासन (मान वर न उचलता) करा. यामुळे एक प्रकारचं नैसर्गिक ट्रॅक्शन मिळतं आणि पाठ रिलॅक्स होते.\nपिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nखूप काळ बसून काम करताना\nचांगल्या आरोग्यासाठी जागरुकता महत्त्वाची आहे. वाचताना, जेवताना, टीव्ही-मोबाईल बघताना, काम करताना, उभं असताना आपण शरीर कसं वेडंवाकडं ठेवतो, याकडं प्रयत्नपूर्वक पाहा. खूप वेळ बसावं लागतं, त्यांनी तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात...\n१. ताठ बसा. ताठ बसण्यानं पाठीचेच नाही, तर संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारतं, श्वसनसंस्था निरोगी राहते. कार्यक्षमता (efficiency) वाढते.\n२. कॉम्प्युटरवर काम करताना माऊसचा वापर जास्त असेल, तर हाताची कोपरे अधांतरी नसावेत.\n३. दर दोन ते तीन तासांनी ‘पर्वतासन’ करा, त्यानं पाठीचे मणके सरळ रेषेत राहतील व ‘spine re-align’ होईल.\nलक्षात ठेवण्याचे मुद्दे –\n२. बेड अतिकडक किंवा अतिमऊ नको. मध्यम स्वरूपाचा असावा.\n३. डोक्याखाली जाड उशी नसावी.\n४. अतिथंड पदार्थ किंवा पेये टाळावेत. त्यानं स्नायू व आतडी आखडतात.\n५. रोज संपूर्ण शरीर ताणणारे व पिळणारे व्यायाम आणि योगासने करणे अनिवार्य आहे.\n६. संधी मिळेल तेव्हा पाठ मोकळी करा\nपाठदुखी हे मुळात स्ट्रेसचे लक्षण आहे. स्ट्रेसमुळे स्नायूंमधील तणावही (मसल टेन्शन) वाढतं. प्राणीसुद्धा दिवसातून अनेकदा संपूर्ण शरीर छान स्ट्रेच करतात, आपणही ते शिकूया.\nपाठीच्या मणक्यासाठीची महत्त्वाची आसने\nपर्वतासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, अर्धशलभासन, उष्ट्रासन, मकरासन, मत्स्यक्रीडासन, मार्जारासन, सर्पासन, अर्धकटिचक्रासन, मर्कटासन, ताडासन, निरालंबासन, अर्धहलासन, वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, उत्तानमण्डुकासन, त्रिकोणासन, ब्रह्ममुद्रा, सूर्यनमस्कार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/30-corona-patients-died-due-to-corona-in-nashik-district", "date_download": "2021-07-25T01:01:48Z", "digest": "sha1:ERSDJTOF5BKH34BYAMH5QFMHRGYCV5Q4", "length": 7598, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे सत्र सुरुच; दिवसभरात ३० बळी", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे सत्र सुरुच; दिवसभरात ३० बळी\nनाशिक (जि. नाशिक) : जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असतांना, दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूचे सत्र सुरुच आहे. सोमवारी (ता.17) जिल्ह्यात तीस बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला. दिवसभरात एक हजार 781 पॉझिटिव्ह आढळले असतांना, एक हजार 723 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात 18 हजार 132 बाधितांवर उपचार सुरु आहेत.\nसोमवारी झालेल्या तीस मृत्यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक वीस मृतांचा समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात आठ, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये इगतपुरी व चांदवड तालुक्यात प्रत्येकी चार बाधितांनी कोरोनामुळे जीव गमावला. सिन्नर, येवला व मालेगाव ग्रामीणच्या प्रत्येकी तीन तर निफाड, दिंडोरी तालुक्यातील प्रत्येकी एका बाधितांचा मृतांमध्ये समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रालगत देवळाली कॅम्प परीसरातील आनंदनगरमधील मृताचा समावेश आहे.\nनव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये 748, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 022, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील तेरा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 197 तर नाशिक ग्रामीणमधील 452 रुग्णांचा समावेश आहे. मालेगावच्या 39 तर जिल्हा बाहेरील 35 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.\nसायंकाळी उशीरापर्यंत दोन हजार 455 रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील एक हजार 017, नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 153 तर मालेगावच्या 285 रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात एक हजार 716 रुग्ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 500 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात पाच, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तेरा रुग्ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 179, मालेगावला 19 रुग्ण दाखल झाले.\nहेही वाचा: जन्मदात्या पित्यानेच काढला मुलाचा काटा; पित्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SHUBHADA-GOGATE-COMBO-OFFER/1748.aspx", "date_download": "2021-07-25T00:38:28Z", "digest": "sha1:GCIMMRYKMWVLOOXLZCNLXHWOPEGOZ7VH", "length": 19628, "nlines": 197, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SHUBHADA GOGATE COMBO OFFER", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू ���ा क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे तुझे बाबा आहेत का तुझे बाबा आहेत का मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर ���तरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more\nटकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अड���ावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/do-you-know-the-benefits-of-drinking-caraway-tea-find-out/", "date_download": "2021-07-24T22:56:27Z", "digest": "sha1:XJ4WLQJWQFI2N3IIQOLSDEWHWXODNWDF", "length": 8684, "nlines": 97, "source_domain": "krushinama.com", "title": "कारल्याचा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nकारल्याचा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nकडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे.\nकारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे. चला तर जाणून घेऊ फायदे…..\nकारल्यातून फॉस्फरस आणि लोहासोबतच भरपूर प्रमाणात क-जीवनसत्त्व, आणि काही प्रमाणात अ-जीवनसत्त्व मिळते.\nकारल्यातील “मोमोर्डिका चॅराटिया” या संयुगामुळे युकृतातील आरोग्यकारक विकरांमध्ये (एंझायम्स) वाढ होते.\nकॅलरी, मेद आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला जातो. यामुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ राहते. कारल्याच्या रसामध्ये स्थौल्यत्व कमी करण्याचे गुणधर्म आहेत.\nकारल्यातील लोह आणि फोलिक आम्लामुळे हृदयरोग, पक्षाघात यांचा धोका कमी होतो. पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, ते शरीरातील अतिरिक्त सोडियमचे शोषण करते. त्याचा फायदा रक्तदाब स्थिर ठेवण्यात होतो.\nकारले हा नैसर्गिक उपाय असून, त्यातील अन्य वाईट परिणाम दिसत नाहीत.\nजिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू\nपुढील काही दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस\nराज्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा अधिक\nगोरा चेहरा हवा तर करा ‘हा’ घरगुती उपाय , जाणून घ्या\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुन���्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/kumpanach-shet-khat-asel-tar", "date_download": "2021-07-24T23:47:52Z", "digest": "sha1:ADXCS76ZZJ5Z67WXZ5GGUJKIAMVRCBIG", "length": 42021, "nlines": 110, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कुंपणच शेत खात असेल तर…! - द वायर मराठी", "raw_content": "\nकुंपणच शेत खात असेल तर…\nआचारसंहिता ही न्यायालयांच्या कक्षेत येत नाही. आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकतो परंतु त्याविषयी न्यायालयात सहजासहजी खटला दाखल होऊ शकत नाही. १० एप्रिलला मोदी सिनेमाच्या प्रदर्शनाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून आयोगाच्या दिशेने भिरकावली. सत्तारूढ पक्षाच्या अनेक कारवायांविरुध्द आयोगासमोर पडून असलेल्या तक्रारींमध्ये अजून एका तक्रारीची भर आयोगाच्या नाकावर टिच्चून ‘नमो वाहिनी’ ५६” छाती सर्वांवर लादत आहे. कुंपणच शेत खात असेल तर हे होणारच\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\n“पुण्यात रिक्षावाल्याला आचारसंहिताभंगासाठी अटक\n“मिरजेत गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुल करीम खांसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरवला जाणारा संगीत महोत्सव, यंदा निवडणुकीमुळे रद्द करण्यात आला आहे.”\n“प्रकाश राज यांच्याकडून प्रचारादरम्यान माईकचा वापर केल्याने आचारसंहितेचा भंग झाला.”\nया आणि अशा बातम्या सध्या वरचेवर ऐकू येत आहेत.\n१० मार्च २०१९रोजी निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आणि आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू केली. मार्च १० ते मे मध्ये निवडणुकीचे अंतिम सर्व निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू असेल. निवडणूक व्हायच्या काही काळ आधी लागू होणार्या आचारसंहिते विषयी, म्हणजे त्याचे तपशील, ती कोणाला लागू असते, तिची अंमलबजावणी कशी होते, इ.बाबत राजकीय पक्षांपासून सामान्य माणसांपर्यंत स��ळ्यांच्या मनात संभ्रम असतो.\nनियमांचा भंग न होण्यासाठी आपण काय करू नाही हे बघण्यासाठी MCCच्या वेबसाईट वर जाणे आणि इंग्रजी वाचता येणे गरजेचे आहे. कारण अन्य कोणत्याच घटनाधिकृत वा राज्य भाषेमध्ये ती आचारसंहिता प्रकाशित वा प्रदर्शित झालेली नाही. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेलात तर आचारसहिंतेविषयी वा लोकसभा निवडणुकींच्या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. रिक्षावाल्याला किंवा सामान्य साक्षर वा निरक्षर व्यक्तीला काय करावे आणि काय करू नये म्हणजे आचारसंहितेचे पालन केले जाईल हे समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची\nआचारसंहिता म्हणजे निवडणूकपूर्व काळात ठरवून दिलेली आचरणाची नियमावली / संयम प्रणाली राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका जरी केली तरी त्यात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, जात-धर्म यांचा वापर करून सांप्रदायिकता टाळणे, आर्थिक बळावर मतदारांना भुलवणे, भ्रष्टाचाराला रोखणे इ. यामागचे उद्देश आहेत. आचारसंहितेचे पालन करणे भारतासारख्या लोकशाहीसाठी खासकरून आवश्यक आहे कारण येथे सर्व प्रकारच्या विचारसरणींचे, वेगवेगळ्या अस्मितांचे आणि\nनिवडणूक आयोगाचे बोध चिन्ह\nप्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष आहेत. निवडणुकीच्या आधी पक्षीय राजकारण, स्पर्धेवर आणि कलहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आचारसंहिता हा उपाय असणे अपेक्षित आहे.\nआचारसंहिता ही केंद्र आणि राज्य शासनाशी निगडित सगळ्या समित्या, संस्था, आणि आयोगांना लागू होते. राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरही याचा स्वीकार करण्याची सक्ती असते.\nनिवडणूक आयोगाने आचारसंहितेचे काही नियम थोडक्यात स्पष्ट केले आहेत –\n– कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने समाजातील जाती-धर्म-समूहावर आधारलेले कलह वाढण्यास आपण कारणीभूत ठरणार नाही याची काळजी घ्यावी.\n– एखादा पक्ष जेव्हा विरोधी पक्षावर टीका करतो तेव्हा ती टीका त्या पक्षाच्या भूतकाळातल्या किंवा सध्याच्या धोरणे आणि कार्यक्रमांवर आधारलेली असावी. कुठल्याही नेत्याच्या वैयक्तिक आयुष्यावर टीकाटिपण्णी करू नये. ज्या गोष्टींचा त्या व्यक्तीच्या सामाजिक जीवनाशी काहीही संबंध नाही आणि ज्यासाठी काहीही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत अशा कोणत्याही गोष्टींवर भाष्य करू नये. कोणाचेही चारित्र्य डागाळेल अशी विधाने करू नयेत.\n– मते मिळवण्यासाठी कोणत्याही जात अथवा धर्मसमूहाच्या भावना भडकवू नयेत तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी सार्वजनिक प्रार्थना स्थळांचा जसे मंदिर, मस्जिद, चर्च वगैरेंचा वापर करू नये.\n– निवडणूक कायद्यानुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी काही गोष्टी प्रतिबंधित आहेत. जसे मतदारांना लाच देणे, मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरवणे, तोतया मतदार तयार करणे, मतदानकेंद्राच्या १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर सभा भरवणे आणि मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत आणणे आणि घरी पोहोचवणे.\n– समाजातील प्रत्येक व्यक्तीस शांत आणि विनासायास वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. एखाद्या राजकीय पक्षास किंवा उमेदवारास कुठल्याही व्यक्तीची मते अथवा कृती मान्य नसेल तरीही कोणत्याही परिस्थितीत तिच्या घरासमोर दंगे अथवा निदर्शने करण्याला मान्यता नाही.\n– कोणत्याही पक्षाच्या अथवा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीचा, घराचा, कंपाउंडचा स्वतःचा राजकीय कार्यक्रम राबवण्यासाठी अनधिकृतरित्या वापर करू नये. यामध्ये पक्षाचा झेंडा फडकावणे, नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावणे, नोटीस चिकटवणे, घोषणा लिहिणे इत्यादींचा समावेश होतो.\n– एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षांच्या सभांमध्ये आणि रॅलींमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांची बदनामी करणारी पत्रके छापणे, त्यांच्या सभांच्या ठिकाणी मुद्दाम गर्दी जमवणे, दुसऱ्यांनी लावलेली पोस्टर्स काढून टाकणे वगैरे गोष्टीही होता काम नयेत असे नमूद केलेले आहे.\n– सभा कशा घ्याव्यात, प्रचारफेरी कशी काढावी, मतदानकेंद्राची उभारणी, इत्यादींबाबतही बारीकसारीक सूचना केल्या आहेत. सभा घेतेवेळी पक्षाने आणि उमेदवाराने पोलिसांच्या सहकार्याने सभेची जागा ठरवावी, तेथील नियमांचे पालन करावे, त्यासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. प्रचारफेरी काढण्याआधी त्याचा मार्ग आधी ठरवून घ्यावा, त्याबद्दल स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना कल्पना द्यावी, ट्रॅफिक आणि इतर नियमांचे पालन करावे, जर अजून कोणत्या पक्षाची प्रचारफेरी त्याच मार्गावरून जाणार असेल तर गोंधळ माजणार नाही याची क���ळजी घ्यावी, कोणाच्याही प्रतिमांचे उघडपणे दहन करू नये अशा गोष्टी नमूद केल्या आहेत. मतदान केंद्रांचे नियमन करताना कुठेही पक्षाचा प्रचार केला जाणार नाही, मतदारांना दारू, खाद्यपदार्थ वगैरे वाटले जाणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे.\nयाशिवाय केंद्रातील किंवा राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्षाचे वर्तन कसे असावे यासंबंधीसुद्धा निवडणूक आयोग भाष्य करतो. मैदानासारख्या सार्वजनिक ठिकाणांवर आणि शासकीय अतिथीगृहे- सभागृहांवर अंतिम हक्क सांगू नये – तिथे इतर पक्षांचाही तेवढाच हक्क असतो याची जाण ठेवावी, अधिकृत संपर्कमाध्यमांचा व वर्तमानपत्रांचा पक्षाची जाहिरातबाजी करण्यासाठी वापर करणे टाळावे, आपल्याला मिळालेल्या शासकीय निधीचा गैरवापर करू नये इत्यादी. थोडक्यात, ‘सत्तेतील’ पक्षाने सत्तेचा गैरवापर करू नये अशी अपेक्षा येथे बाळगली आहे.\nआचारसंहिता सर्वात प्रथम १९६० साली केरळमध्ये त्यांच्या विधिमंडळाच्या निवडणुकांआधी लागू करण्यात आली होती. यात वर उल्लेखलेले बहुतेक विषय हाताळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर १९६२ सालच्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने हे ‘केरळ मॉडेल‘ अमलात आणले आणि आचारसंहिता देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला. १९७४ सालापासून ‘आदर्श आचारसंहिता‘ (MCC) निर्माण केली गेली आणि ती १९७७ सालापासून लागूही करण्यात आली. परंतु दोन वर्षांच्या आतच याबद्दल अनेक चर्चा घडू लागल्या. एक प्रमुख तक्रार अशी होती की सत्तेतील पक्ष सरकारी संपत्ती आणि सामग्रीचा गैरवापर करत आहे आणि त्याला प्रतिबंध घालण्याची कोणतीही योजना नाही. यामुळे आदर्श आचारसंहितेत बदल करण्यात आले आणि ‘सत्ताधारी पक्षाच्या जबाबदाऱ्या’ही आदर्श आचारसंहितेच्या समाविष्ट करण्यात आल्या.\nआदर्श आचारसंहितेत पुढेही सातत्याने बदल करण्यात आले. २०१४मध्ये पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत काही सूचना यात समाविष्ट केल्या गेल्या. अनेक पक्षांचे असे म्हणणे होते की जाहीरनाम्यातील मजकूर काय व कसा लिहावा याबाबत पक्षांना स्वातंत्र्य असावे. निवडणूक आयोगाने हे मान्य केले तरीही जाहीरनामा घटनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या चौकटीतच तयार व्हावा हेही स्पष्ट केले. निवडणूक आयोग हा मतदार आणि राजकीय पक्ष यांच्यातील दुवा आहे, आणि म्हणूनच स्वतं���्र आणि न्याय्य निवडणूक प्रक्रियेची नागरिकांना हमी देणे हे आयोगाचे कर्तव्य आहे असे सुद्धा नमूद करण्यात आले.\nसमाजमाध्यमांबाबत २०१३मध्ये काही सूचना करण्यात आल्या. याद्वारे प्रत्येक उमेदवाराने आपल्या खात्याचे तपशील पुरवणे बंधनकारक केले गेले. समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर केलेला खर्च आता एकूण निवडणूकीच्या खर्चाचा भाग मानला जातो. परंतु या समाजमाध्यमांवर नेमक्या कुठल्या पद्धतीच्या पोस्ट्स अथवा माहिती घालावी याबाबत कुठलीही मार्गदर्शक तत्वे दिसून येत नाहीत. म्हणून यासंदर्भात निवडणूक आयोगाने मार्च २०१९मध्ये फेसबुक, ट्विटर, गूगल, व्हॉट्सऍप वगैरे समाजमाध्यमांच्या प्रमुखांशी चर्चा केली. यात सोशल मीडियावरील राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर काही बंधने असावीत आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असावी हे मान्य केले गेले. गैर मजकुराबाबत तक्रारी आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल अशी हमी यातील बहुतेकजणांनी निवडणूक आयोगास दिली.\nआचारसंहिता ही न्यायालयांच्या कक्षेत येत नाही. आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकतो परंतु न्यायालयात सहजासहजी खटला दाखल होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाचे यासंबंधी स्पष्टीकरण असे आहे की आचारसंहितेचा काळ हा मर्यादित म्हणजेच साधारण ४५ दिवसांचा असतो; आचारसंहिते संबंधीच्या कुठल्याही तक्रारीचे निवारण जलदरित्या होणे आवश्यक असते; परंतु जर न्यायालयात खटला लढवला गेला तर ती प्रक्रिया दीर्घकाळापर्यंत चालते आणि निकाल लांबणीवर पडू शकतो. आचारसंहितेला कायद्याच्या कक्षेत आणणे शक्य नसल्याने तिची कायदेशीररित्या अंमलबजावणी होऊ शकत नाही. अगदी ९ एप्रिल रोजी मोदींवरील चित्रपटाचे होणारे प्रदर्शन रोखण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावून याचिकाकर्त्यांना निवडणूक आयोगाकडे त्यांचे गाऱ्हाणे नेण्यास सांगितले.\nभारतीय घटनेच्या भाग १५मध्ये, कलम ३२४ ते ३२९ नुसार संसदेला निवडणुकांविषयी कायदे करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याधारे १३-अध्याय असलेला ‘लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ (Representation of People Act, 1951) हा कायदा निवडणुकांची यंत्रणा कशी आखली जावी, मतदारांची आणि उमेदवारांची पात्रता, मतदारयाद्यांची तयारी, मतदारसंघांची व्याप्ती ठरवणे इ. मुद्द्यांवर नियंत्रण ठेवतो. त्यातील कलम १२३ हे निवडुकीमध्���े अंतर्गत भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचे निकष ठरवतो.\nमात्र भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याची भिस्त निवडणूक आयोगावरच असते. घटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या रूपात नियमावली जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे हक्क दिलेले आहेत.\nपण कुंपणच शेत खात असेल तर\nआयोगाच्या सत्तारूढ पक्षाभिमुख कार्यपद्धतीविषयी शंका घेत ६०० माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. “या घटनात्मक पीठाचे सर्वाधिक अवमूल्यन आताच्या काळात झाले असून निवडणूक आयुक्तांच्या कणाहीन वागण्यामुळे आयोगाची विश्वासार्हता रसातळाला जाण्याचा धोका संभवतो.”, अशा जहाल शब्दांमध्ये या माजी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसात निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा या अन्य दोन सदस्यांनी मिळून त्यांच्याकडे आलेल्या खालील काही तक्रारींविषयी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले आहेत त्यावरून त्यांचा नि:पक्षपातीपणा आणि निस्पृहता याविषयी शंका निर्माण झाली आहे.\nभारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या उपग्रहमारक क्षमतेचे श्रेय पंतप्रधानांनी गाजावाजा करत लाटले;\n‘केरळमधील वायनाड मध्ये मुस्लिम बहुसंख्येने असल्याने राहुल गांधी यांनी तो मतदार संघ निवडला’ असे प्रचारामध्ये म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकांशी धर्मकारण जोडले. त्याच वर्ध्याच्या प्रचारसभेत ‘हिंदू दहशतवाद’ असे शब्द वापरणाऱ्या काँग्रेसला हिंदूंनी शिक्षा केली पाहिजे असा आग्रहही त्यांनी केला.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी भारतीय लष्कराला ‘मोदीसेना’ असे संबोधणे;\nपुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांची कुर्बानी समोर ठेवून भाजपला निवडून द्या, मतदान करा असे लातूरच्या प्रचारसभेमध्ये पंतप्रधानांनी केलेले आवाहन;\nराजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग (जे बाबरी मस्जिद प्रकरणाच्यावेळेला उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री होते) यांनी उघड उघड ‘आपण सगळे भाजप चे कार्यकर्ते आहोत’ असे म्हणणे;\nनियमानुसार कोणतीही परवानगी न घेता नव्याने सुरू झालेल्या ‘नमो वाहिनी’तर्फे होणारे पंतप्रधानांच्या प्रचारसभांचे राष्ट्रीय पातळीवरील २४ होणारे प्रक्षेपण;\n९ एप्रिल रोजी भाजपसोडून इतर पक्षांच्या आणि मंत्र्यांच्या कार्यालयांवर घातले गेलेले आयकर विभागाचे छापे.\nउजाडलेल्या नव्या दिवसागणिक एक नवे प्रकरण समोर येते, त्याच्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार केली जाते, आणि आयोग आचारसंहिता भंग न झाल्याचा निर्वाळा देते\nह्या पार्श्वभूमीवर भारतात, ‘आचारसंहितेच्या नियमांचे पालन होते का आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई केली जाते का आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई केली जाते का ही कारवाई सगळ्यांवर सारख्या पद्धतीने होते का ही कारवाई सगळ्यांवर सारख्या पद्धतीने होते का’ अशा मूलभूत प्रश्नांचे उत्तर “नाही” असेच असू शकते.\nभारत हे एक कल्याणकारी राज्य असल्याने निवडणुका जवळ आल्यावर मतदारांना वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची खिरापत घोषित करून आपल्याकडे आकर्षित करून घेणे हे प्रत्येक पक्ष करतो. मुळात अशी खरी-खोटी वचने देणे हेच अयोग्य ठरवले गेले पाहिजे. यासंदर्भात तामिळनाडूतील २००६ सालच्या एस. सुब्रमण्यम बालाजी वि. तामिळनाडू सरकार खटल्याचे उदाहरण घेता येईल. या प्रकरणाचा संदर्भ घेतल्यास खरी खोटी वचने देण्याची जी पूर्वापार प्रथा आहे त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. परंतु ती घटनात्मक मूल्यांच्या चौकटीत बसावी अशी अपेक्षा मात्र आहे.\nआत्ताच्या घडीला जवळजवळ सगळेच नेते या ‘आदर्श आचारसंहितेचा’ कुठल्या ना कुठल्याप्रकारे भंग करताना दिसत आहेत. भाजपचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियांकावर वाईट वैयक्तिक ताशेरे ओढत आहेत. काही दिवसांपूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या फोटोंचा वापर भाजपने पक्षाचे पोस्टर बनवण्यासाठी केला. अनेकांनी याविरुद्ध आवाज उठवून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि मग ती पोस्टर्स काढून घेण्यात आली. एका जुन्या हॉलिवूड अभिनेत्रीचे फोटो सोनिया गांधींचे फोटो म्हणून फेसबुकवर फिरत होते आणि त्याच्या आधारावर नेटकऱ्यांनी त्यांचे चारित्र्यहनन केलेले आढळले. पवार आणि मोदी यांच्यात कुटुंब कलहाविषयी झालेल्या प्रेमालापाने हलक्या पातळीवरच्या प्रचाराची एक चुणूक महाराष्ट्राने अनुभवली.\nअनेकदा खाजगी वा सार्वजनिक संस्थाही या नियमांच्या तडाख्यात अडकतात. एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवर मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांचे चेहरे छापण्यात आल्याने गदारोळ झाला. एअर इंडियाने लगेचच सारवासारव करत जर आचारसंहितेचा भंग होत असेल तर ही जाहिरात लगोलग मागे घेण्यात येईल असे म्हटले. अलीकडे वाहिनींवरून प्रसारित होणाऱ्या सीरियल्समधून राजकीय पक्षांचा प्रचार होताना दिसत आहे. सामान्य माणसेही आचारसंहितेच्या आणि निवडणुकीच्या नियमांमुळे बऱ्याचदा हैराण होतात. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी हॉल बुक केल्याने अनेकांची लग्नकार्ये, समारंभ अडचणीत आले आहेत.\nयावर्षी निवडणूक आयोगाने सी- व्हिजिल नावाचे मोबाईल ऍप आणले आहे ज्याद्वारे सामान्य नागरिकांना आचारसंहितेचा भंग झाल्यास तक्रार नोंदवता येते. तक्रार मिळताच आयोगाचे ‘फ्लाईंग स्क्वाड’ कार्यरत होऊन घटनास्थळी जाते. त्याकामी ते पोलिसांचीही मदत घेऊ शकतात.\n६०० अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेल्या निर्भत्सनेचा परिणाम म्हणून कदाचित निवडणूक आयोगाने पंतप्रधानांवरच्या सिनेमाचे प्रदर्शन स्थगित केले आहे. शिवाय नमो वाहिनीला निवडणुका संपेपर्यन्त स्थगिती दिली. ह्या दोन निर्णयांमुळे जरा हायसे वाटू शकते. तरीसुद्धा बाकीची सर्व प्रकरणे कोणत्याही कारवाईशिवाय काळाच्या ओघात वाहून गेल्यात जमा आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. वर नमूद केलेल्या सर्व घटना ‘लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१च्या कलम १२३ अंतर्गत ‘भ्रष्टाचार’ ठरून त्या कायद्याचे उल्लंघन करणार्या आहेत. कलम १२३(३) अंतर्गत एखाद्या उमेदवाराने त्याच्या (किंवा मतदारांच्या) धर्माच्या आधारे मतदारांना त्याला मतदान करण्याचे आवाहन करणे हा, त्याच्या विरुद्ध उमेदवारही त्याच धर्माचा असला तरीही, भ्रष्टाचार ठरतो. सर्वोच्च न्यायालयाने १९६४मध्ये दिलेल्या कुल्तार सिंग वि. मुख्तियार सिंग, जानेवारी २०१७मध्ये दिलेल्या अभिराम सिंग वि. सी. डी. कोम्माचेन (मृत) निर्णयांच्या पुढची रेघ आखण्याची वेळ आली आहे. भाजपच्या संपूर्ण हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रसार करणार्या प्रचाराच्या वैधतेलाच आव्हान द्यायची वेळ आली आहे.\nसंध्या गोखले, फिल्ममेकर, लेखिका, घटनात्मक हक्कांसाठी लढणार्या वकील असून, काही महिन्यांसाठी ‘द वायर मराठी’च्या संपादक आहेत.\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T00:03:59Z", "digest": "sha1:P4BA45633SJOP43FTZ5C5UOME7ISEBOO", "length": 11035, "nlines": 129, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "हत्त्या आत्महत्त्या – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > Posts tagged \"हत्त्या आत्महत्त्या\"\nडॉक्टर प्रियकराने झाडली डॉ. प्रेयसीवर मोटारीतच गोळी आणि स्वतःही ……\nप्रेमाचा अंत :- मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62 वर्षीय डॉक्टरने 55 वर्षीय प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली व स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली डायरी :- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागात मोटारीच्या आत रक्ताने माखलेले दोन मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मोटारीत डॉक्टर आणि त्याच्या महिला मैत्रिणीचा मृतदेह आढळला. गोळी घालून या दोघांची हत्या करण्यात आली आहे. मोटारीमध्ये परवानाधारक पिस्तूलही आढळून आहे आहे. डॉक्टरचे नाव ओमप्रकाश कुकरेजा (वय 62) असून, सुदीप्ता दत्ता मुखर्जी (वय 55) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे. रोहिणीमध्येच सुदीप्ता मुखर्जी यांचे निर्वाण नावाचे एक नर्सिंग होम असून, त्या एमडी होत्या. ओमप्रकाश कुकरेजा त्याच नर्सिंग होममध्ये डॉक्टर\nईडीची परमबीर सिं��ांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-ed-raid-illegal-exchange-foreign-currency-327909", "date_download": "2021-07-24T23:52:02Z", "digest": "sha1:N3USXEE3HQIXO3OOLNMO5CLIISAO6SZO", "length": 7645, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाप रे..! औरंगाबादेत ईडीची कारवाई; ७ किलो सोने, ६२ लाख जप्त, वाचा सविस्तर कशी झाली कारवाई..", "raw_content": "\nऔरंगाबादेत मोठ्या केटरिंग व्यवसायिकावर ईडीची कारवाई\nघरी व कार्यालयावर एकाच वेळी छापा; १२ अधिकाऱ्यांचा समावेश\n औरंगाबादेत ईडीची कारवाई; ७ किलो सोने, ६२ लाख जप्त, वाचा सविस्तर कशी झाली कारवाई..\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील केटरिंगचा व्यवसायाची संबंधित असलेल्या व्यापाऱ्यावर गुरुवारी (ता.३०) अंमलबजावणी संचालनालयतर्फे (ईडी) ने परकीय चलन (फॉरेन एक्सचेंज)च्या बेकायदेशीर व्यवहाराच्या संशयावरुन छापा टाकला. एकाच वेळी घर आणि कार्यालय अशा तीन ठिकाणी छापा टाकून तब्बल ७ किलो सोने आणि ६२ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसे ट्विट ईडीने आपल्या अधिकृत हॅण्डवरुन केले आहे.\nप्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..\nईडीची मुंबई येथुन आलेल्या बारा अधिकाऱ्यांच्या टीमतर्फे सकाळी सहा वाजेपासून ही कारवाई केली जात होती. याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आली. काही दिवसापासून या व्यापारा विषयी गुप्त पद्धतीने माहिती काढण्यात येत होती. यावर संशय बळावल्याने मुंबईतील विशेष पथक पहाटे तीन वाजता औरंगाबादेत दाखल झाले. एका अधिकार्याने संबंधित कॅटरिंगचे कार्यालय ईडीच्या अधिकाऱ्यांना दाखवले. सकाळी सहा वाजेपासून या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत आर्थिक व्यवहार संबंधित महत्त्वाचे दस्तावेज, बिले, कागदपत्राची तपासणी केली जात आहे.\nऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...\nत्या व्यापार्याची संबंधित असलेल्या कार्यालयात अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला. या कारवाई विषयी ईडीच्या अधिकाऱ्यांची बोलण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी यावर बोलणे टाळले. कारवाई करणारे अधिकारी हे केरळ व वेगवेगळ्या राज्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nबेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका\nगेल्या वर्षी मोठ्या उद्योग समूहावर झाली होती कारवाई\nमनी लॉन्ड्रींग प्रकरणी शहरातील जालना रोड येथील कार्यालयावर शहरातील एका उद्योग स���ूहावर अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) मार्च २०१९ मध्ये कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे.\n(संपादन : प्रताप अवचार)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/history-of-coca-cola-nrng-147132/", "date_download": "2021-07-24T23:47:48Z", "digest": "sha1:CAFGUP5CPHTEREQLAUJI5VCLBUAZOHOM", "length": 14622, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "history of coca cola nrng | 'असा' झाला कोका कोलाचा जन्म; जाणून घ्या रंजक इतिहास | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nरंजक माहिती ‘असा’ झाला कोका कोलाचा जन्म; जाणून घ्या रंजक इतिहास\nभारतात कोका कोलाचा प्रवेश 1950 मध्ये झाला पण 1977 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी कंपनीने 60 टक्के भागीदारी भारतीय उद्योगाबरोबर केली पाहिजे अशी अट घातल्याने कंपनीने भारतातून त्यांचा गाशा गुंडाळला.\nकोकाकोला 135 वर्षांपूर्वी कसा अस्तित्वात (history of coca cola) आला त्याचा इतिहास मनोरंजक आहे. त्यावेळी न्युयॉर्क हार्बरवर स्टॅच्यु ऑफ लिबर्टी तयार होत होता आणि न्युयॉर्क पासून 1200 किमी दूर अटलांटा मध्ये एका घराच्या बेसमेंट मध्ये जॉन पेम्बरटन हा फार्मासिस्ट ड्रिंकचा नवीन फ्लेव्हर तयार करत होता. 8 मे 1886 च्या दुपारी त्याला एक चांगला फ्लेव्हर तयार करता आला आणि त्याने लगेच शेज���री असलेल्या जेकब फार्मसी मध्ये जाऊन हे नवीन फ्लेव्हर चे पेय सोड्यासह मिक्स करून ग्राहकांना टेस्ट करायला दिले. ग्राहकांना ते आवडले.\n‘हे’ ५ पदार्थ शिळे झाल्यावर खाणे म्हणजे गंभीर रोगांना आमंत्रण देणे\nतेव्हा पेम्बरटनचे हिशोब लिहिणाऱ्या रॉबीनसन याने या पेयाला कोका कोला नाव दिले. कारण यात कोकची पाने आणि कोलाच्या बिया वापरल्या गेल्या होत्या. त्यावेळी या पेयाच्या एका ग्लासची किंमत होती 5 सेंट.\nमात्र या पेयाची पहिली जाहिरात तयार व्हायला 29 मे 1886चा दिवस उगवावा लागला. अटलांटा मध्ये कोका कोला पाहतापाहता लोकप्रिय झाला. पहिल्या वर्षी मात्र फक्त 9 ग्लास विक्री झाल्याने 26 डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले पण 1887 पासून मात्र विक्री वाढली. आपल्या पेयाच्या विक्रीतून मिळालेला नफा पाहण्याअगोदर पेम्बरटन आजारी पडला आणि 16 ऑगस्ट 1888 ला त्याचे निधन झाले.\n29 जानेवारी 1892 पासून कोका कोला उत्पादन कंपनी सुरु झाली तिचे नाव होते ‘द. कोका कोला कंपनी’. 5 सप्टेंबर 1919 मध्ये ओर्नेस्ट बुडरफ याने ही कंपनी अडीच कोटीना खरेदी केली आणि न्युयोर्क बाजारात ती लिस्ट करण्यात आली. मिसिसिपी मध्ये कोका कोला बाटलीत भरून त्याची विक्री सुरु झाली. कोका कोलाची खूप नक्कल झाली. 12 एप्रिल 1961 रोजी कोका कोलाच्या बाटलीला ट्रेडमार्क रुपात मान्यता मिळाली. दुसऱ्या महायुद्धात कोका कोलाने खूप पैसा मिळविला.\nभारतात कोका कोलाचा प्रवेश 1950 मध्ये झाला पण 1977 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी कंपनीने 60 टक्के भागीदारी भारतीय उद्योगाबरोबर केली पाहिजे अशी अट घातल्याने कंपनीने भारतातून त्यांचा गाशा गुंडाळला. 1993 मध्ये कंपनीने पुन्हा भारतात प्रवेश केला आणि थम्स अप, लिम्का, गोल्ड स्पॉट, माझा ब्रांड खरेदी केले. कोकाकोका कसा बनला त्याची कृती आजही एका कपाटात अतिशय कडेकोट बंदोबस्तात आहे असे म्हणतात.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर ���रोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/a-knife-strikes-a-young-man-who-is-looking-at-the-groom-an-attempt-to-kill-from-prejudice-nrab-141864/", "date_download": "2021-07-25T00:45:04Z", "digest": "sha1:QYJDRVY7YOTQYHPGSWYZD4ZQJRWP35ZU", "length": 13116, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A knife strikes a young man who is looking at the groom; An attempt to kill from prejudice nrab | वरात पाहत असलेल्या तरुणावर सुरीने वार ; पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेवरात पाहत असलेल्या तरुणावर सुरीने वार ; पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न\nसांगरुन गावात १२ जून रोजी मध्यरात्री लग्नाची वरात सुरु होती. सर्व जण तेथे थांबून वरात बघत होते. यावेळी रफिक हा हातात सुरा घेऊन आला. त्याने सादिक याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात व पाठीत सुर्याने भोसकले. त्याला गंभीर जखमी केले. उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून रफिक पानसरे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे अधिक तपास करत आहेत.\nपुणे: पूर्ववैमनस्यातून लग्नाची वरात पाहत असलेल्या तरुणावर सुर्याने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. रफिक इब्राहिम पानसरे (वय ५०, रा. सांगरुन, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना १२ जून रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता सांगरुन गावात घडली. याप्रकरणी साहिल पानसरे (वय २१, रा. सांगरुन, ता़ हवेली) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याचे वडिल सादिक पानसरे व रफिक पानसरे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सादिक आणि रफिक यांचे जुन्या दर्ग्याच्या देखभालीवरुन वाद आहेत. तसेच साहिल यांच्या बहिणीला दोन वर्षांपूर्वी रफिकने शिवीगाळ केली होती. यावरुन त्यांच्यात वाद होता.\nसांगरुन गावात १२ जून रोजी मध्यरात्री लग्नाची वरात सुरु होती. सर्व जण तेथे थांबून वरात बघत होते. यावेळी रफिक हा हातात सुरा घेऊन आला. त्याने सादिक याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात व पाठीत सुर्याने भोसकले. त्याला गंभीर जखमी केले. उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून रफिक पानसरे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे अधिक तपास करत आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/farmers-in-east-haveli-oppose-ring-road-the-rate-of-affected-land-should-be-declared-nrka-141498/", "date_download": "2021-07-24T23:06:29Z", "digest": "sha1:3VJQNKULCH3KZXMXS27BCEE32I7HDGNI", "length": 18283, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Farmers in East Haveli oppose Ring Road The rate of affected land should be declared NRKA | रिंगरोडला पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचा विरोध; बाधित जमिनीचा दर जाहीर करावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेरिंगरोडला पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचा विरोध; बाधित जमिनीचा दर जाहीर करावा\nवाघोली : एमएसआरडीसीच्या पुणे पूर्व भागातील रिंगरोडला पूर्व हवेलीतील वाडेबोल्हाई, सिरसवडी, गावडेवाडी, बिवरी, कोरेगाव मूळ, प्रयागधाम, वळती, डोंगरगाव, बकोरी, पेरणे, लोणी���ंद, भावडी, तुळापुर या गावांतील रिंगरोडमध्ये जमिनी जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी जाहीर विरोध दर्शविला आहे. यामध्ये जाणाऱ्या जमिनींचा लेखी स्वरूपात दर त्वरित जाहीर करावा.\nजमिनीची सद्यपरिस्थितीची पाहणी करून योग्य तो एक रकमी दर देण्यात यावा. स्थानिक परिसराचा विकास होण्यासाठी रिंगरोडच्या दोन्ही बाजुंनी १० मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ते बांधून द्यावेत. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या जमिनींविषयी शासनाने योग्य तो निर्णय घेऊनच निर्णय घेण्यात यावे. ज्या गावामध्ये रिंगरोडचे जमिनीची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांवर महसूल प्रशासनाकडून दबाव आणला जातो. तो दबाव शासनाने शेतकऱ्यांवर टाकू नये. पूर्व हवेलीतील गावे पीएमआरडीएच्या हद्दीत येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना पाचपट मोबदला दर मिळावा. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमच्या भागातील जाणारा रिंगरोड रद्द करावा, अशा मागण्या बाधित शेतकऱ्यांनी केल्या आहेत.\nश्री क्षेत्र वाडेबोल्हाई (ता.हवेली) येथे शासकीय अधिकारी व रिंगरोड बाधित शेतकरी,ग्रामस्थ यांची बैठक बोल्हाई माता कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी पार पडलेल्या बैठकीत रिंगरोडला विरोध दर्शवित बाधित शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे निवेदन पत्र उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिले. या रिंगरोडबाबत बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांविषयी आपली बाजू मांडून मते व्यक्त केली. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी दिली.\nयाप्रसंगी हवेलीचे उपविभागीय प्रांत अधिकारी सचिन बारवकर, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, पूर्व हवेलीचे तहसीलदार चोबे, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, एमएसआरडीसी बांधकाम खात्याचे अभियंता संदिप पाटील, वाडेबोल्हाईचे तलाठी सचिन मोरे, पेरणेचे तलाठी अशोक शिंदे, पिंपरी सांडस चे तलाठी पवनकुमार शिवले,वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशाभाऊ गावडे,माजी उपसरपंच राजेश वारघडे,जोगेश्वरी विद्यालयाचे शिक्षण समितीचे अध्यक्ष विद्याधर गावडे,जि.प.चे माजी सदस्य डॉ.चंद्रकांत कोलते,पीडिसीसी बँकेचे संचालक माणिकराव गोते,पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप,वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे,सिरसवडीच्या सरपंच सीमा नामदेव गावडे,ग्रा.पं.सदस्य अमित गोते,बिवरीच्या सरपंच कविता जालिंदर गोते,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे,पंचायत समितीचे सदस्य शामराव गावडे,अ.भा.माहिती सेवा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल गावडे,केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे,मंगेश गावडे,विकास गायकवाड,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजय पायगुडे,सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे,माऊली ढवळे,बळीराम गावडे,धर्मेंद्र गावडे,संजय चव्हाण,पंडित कोलते,मानसिंग गावडे,महेंद्र झेंडे,प्रभाकर कामठे,काळूराम गोते आदी पूर्व हवेलीतील बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nया बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने लोकप्रतिनिधी म्हणून वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशा गावडे, पंचायत समितीचे सदस्य शामराव गावडे,जि.प.चे माजी सदस्य डॉ.चंद्रकांत कोलते,केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे यांनी मत व्यक्त करून मार्गदर्शन केले.\nमोजणीचे टप्प सर्व शेतकऱ्यांना सांगितले\nजे कायद्यात आहे त्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांनी नक्कीच मागणी केली पाहिजे. मोजणीचे टप्पे सर्व शेतकऱ्यांना सांगितले आहे. मंडलाधिकाऱ्यांना लेखी देण्याचे अधिकार नाहीत. याबाबत माझ्याकडून काय लेखी पाहिजे ती लेखी देण्याचे काम करू नक्कीच. त्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये यावे.\n– सचिन बारवकर, प्रांताधिकारी, हवेली.\nरिंगरोडबाबत शासकीय नियमांप्रमाणे योग्य ते होईल\nआम्ही पण शेतकरीच आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी आम्ही पण समजू शकतो. जेवढे काय आमच्या हातात आहे. तेवढे आम्ही तर करणारच आहोत. इतरत्र रिंगरोडबाबत शासकीय नियमांप्रमाणे योग्य ते होईल.\n– तृप्ती कोलते, तहसीलदार, हवेली तालुका\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्या��ालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/municipal-corporations-disaster-management-helpline-facility-started-nrpd-144813/", "date_download": "2021-07-24T23:35:31Z", "digest": "sha1:AVLAHV24KFZYB6TKQAOPEWWHZ4LX2AS7", "length": 13814, "nlines": 187, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Municipal Corporation's 'Disaster Management Helpline Facility' started nrpd | महापालिकेची 'आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन सुविधा' सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेमहापालिकेची ‘आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन सुविधा’ सुरु\nपवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना पूर आल्याने पाणी साचणारी ठिकाणे, वस्त्या ,धोकादायक भिंती, घरे, इमारती आदी ठिकाणांवर लक्ष ठेवले आहे.नागरिकांनीही अशा ठिकाणांची माहिती द्यावीत.गटार, नाले, ओढे यांवर अतिक्रमण करुन दुकान घरे बांधली असल्यास स्वत:हून काढावीत, अन्यथा महापालिकेमार्फत कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाख�� केला जाईल, असा इशाराही आयुक्त पाटील यांनी दिला आहे.\nपिंपरी: पावसाळयात पुराची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले. रस्त्यावर पाणी साठू नये, यासाठी क्षेत्रिय स्तरावर आरोग्य विभागामार्फत उघडी गटारे, सांडपाणी वाहिन्या, नाले, ओढे, भुयारी मार्ग यांची साफसफाई सुरु आहे.घनकचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित होण्यासाठी नियोजन सुरु आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कळविले आहे. पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना पूर आल्याने पाणी साचणारी ठिकाणे, वस्त्या ,धोकादायक भिंती, घरे, इमारती आदी ठिकाणांवर लक्ष ठेवले आहे.नागरिकांनीही अशा ठिकाणांची माहिती द्यावीत.गटार, नाले, ओढे यांवर अतिक्रमण करुन दुकान घरे बांधली असल्यास स्वत:हून काढावीत, अन्यथा महापालिकेमार्फत कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही आयुक्त पाटील यांनी दिला आहे.\nव्हॉट्स अॅप : ९९२२५०१४५०\nपूर नियंत्रण कक्ष : ०२०-६७३३११, २८३३११११\n‘अ’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३४०५०, ९९२२५०१४५४, ९९२२५०१४५३\n‘ब’ क्षेत्रीय कार्यालय : ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६\n‘क ‘ क्षेत्रीय कार्यालय : ०२० – ६८३३४५५०, ९९२२५०१४५७, ९९२२५०१४५८\n‘ड’ क्षेत्रीय कार्यालय : ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०\n‘इ’ क्षेत्रीय कार्यालय : ८६०५७२२७७७, ८६०५८२२७७७\n‘फ’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३५३५०, ८६०५४२२८८८\n‘ग’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०- ६८३३५५५०, ७८८७८६८५५५, ७८८७८७९५५५\n‘ह’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०- ६८३३५७५०, ९१३००५०६६६\nअग्निशमन विभाग : ०२०-२७४२३३३३, ०२० – २७४२२४०५, ९९२२५०१४७५\nआपत्ती व्यवस्थापन : ०२०- २७६७३३११५८, ८८८८८४४२१०\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/the-excitement-of-the-wai-forest-department-raiding-a-smooth-running-tempo-6-lakh-50-thousand-items-including-aptas-leaf-bags-and-tempo-confiscated-149486/", "date_download": "2021-07-25T00:41:57Z", "digest": "sha1:ZIWWSJZOOCLZEJDGMCTS52Z2DWZMOV7D", "length": 15398, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The excitement of the Wai Forest Department raiding a smooth running tempo; 6 lakh 50 thousand items including Apta's leaf bags and tempo confiscated | वाईच्या वनविभागाने सुसाट धावणाऱ्या टेंपोवर धाड टाकल्याने खळबळ; आपट्याच्या पानांची पोती व टेंपोसह ६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसातारावाईच्या वनविभागाने सुसाट धावणाऱ्या टेंपोवर धाड टाकल्याने खळबळ; आपट्याच्या पानांची पोती व टेंपोसह ६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त\nवनविभागाच���या अधिकारी व कर्मचा-यांनी टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये पोत्यात भरलेल्या आपट्याची पाने मिळून आली. या वाहतुकीसाठी आवश्यक लागणाऱ्या परवान्यांची वरील चालकांच्याकडे मागणी केली असता त्यांच्याकडे कसलाही परवाना न आढळून आल्याने वनविभाग पथकाने तत्काळ वरील दोन्ही चालकांसह टेंपोताब्यात घेतला.\nवाई: वाईच्या वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना खब-यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पसरणी घाटामध्ये सायंकाळी भरधाव वेगात आयशर टेंपोचा चित्तथरारक पाठलाग करून त्याला घाटातील सोळा नंबर एस.टी. बसथांब्यावर थोपविण्यास या पथकाला यश आले असता त्या टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये आपट्याच्या पानांनी भरलेली विनापरवाना पोती आढळून आल्याने टेंपोसह ६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करून चालकाला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वनविभागाच्या धडाकेबाज कारवाईमुळे विनापरवाना लाकूड व पानांची वाहतूक करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.\nवनविभागाचे प्रमुख अधिकारी असलेले महेश झांजुर्णे यांनी दिलेली माहिती अशी कि, वनविभागाचे महेश झांजुर्णे, वनरक्षक वैभव शिंदे, परखंदीचे सुरेश सूर्यवंशी यांना खब-यामार्फत मिळालेल्या माहितीवरून आयशर टेंपो क्रमांक G J – 15 Y 0486 या मधून आपट्याच्या पानांनी भरलेल्या पोत्यांची वाहतूक विनापरवाना होत असल्याची माहिती प्राप्त होताच या अधिकारी व कर्मचा-यांनी त्याचा पाठलाग वाईपासून सुरु केला असता हे टेंपोचालक मेहमूदखान रहीमखान पठाण व क्लीनर येयुबखान बशीरखान पठाण या दोघांच्या लक्षात येताच त्यांनी आपला टेंपो भरधाव वेगात वाई पाचगणी रस्त्यावर असलेल्या पसरणी घाटाकडे वळवून जात असताना त्याचा चित्तथरारक पाठलाग या अधिकाऱ्यांनी सुरु केल्याने अखेर घाटातील नागेवाडी गावाकडे जाणा-या १६ नंबर बस थांब्यावर हा टेंपो पळून जात असताना अडविण्यात यश आले.\nवनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये पोत्यात भरलेल्या आपट्याची पाने मिळून आली. या वाहतुकीसाठी आवश्यक लागणाऱ्या परवान्यांची वरील चालकांच्याकडे मागणी केली असता त्यांच्याकडे कसलाही परवाना न आढळून आल्याने वनविभाग पथकाने तत्काळ वरील दोन्ही चालकांसह टेंपोताब्यात घेतला. झालेल्या या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. त्याचबरोबर वरील दोन्ही व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अधिक तपास अधिकारी महेश झांजुर्णे करीत आहेत. सध्या वाई वनविभागाने विनापरवाना होत असलेल्या लाकूड व पानांच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवून गुन्हे दाखल करण्याचा सपाटा ठेवला आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/both-of-them-were-preparing-to-sell-ration-rice-on-the-black-market-police-arrested-nrka-141567/", "date_download": "2021-07-25T00:12:13Z", "digest": "sha1:TEFOBAYFJ3ICKGBRL4LA673N2BAO33BB", "length": 15377, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Both of them were preparing to sell ration rice on the black market Police Arrested NRKA | मोहोळ पोलिसांनी पकडलेला 'तो' ४०० पोती तांदूळ रेशनचा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तर���णींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसोलापूरमोहोळ पोलिसांनी पकडलेला ‘तो’ ४०० पोती तांदूळ रेशनचा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल\nमोहोळ : मोहोळ पोलिसांनी पकडलेला ‘तो’ ४०० पोती तांदूळ रेशनचा असल्याचे निष्पन्न झाले आले. याबाबत मोहोळ पोलिस कसून तपास करत कनिष्ठ वैधानिक अधिकारी, अन्न विश्लेषक जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सोलापुर यांच्याकडे पाठपुरावा करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी दोषी आढळलेल्या पंढरपूर तालुक्यातील दोघांसह एकूण ५ जणांविरोधात अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम-३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.\nयाबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक भरून रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन निघाला असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार २९ मे रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास एम एच १२ ई एफ १३७४ या क्रमांकाचा ट्रक सावळेश्वर टोळ नाक्याजवळ आल्यानंतर थांबविण्यात आला. त्यातील दोघांकडे चौकशी केली असता त्यांचे नाव हरिदास नारायण माळी व महेश हणमंत फडतरे दोघे रा. तुगंत ता. पंढरपुर असे असल्याचे त्यांनी सांगितले. या गाडीमध्ये ४०० कट्टे तांदूळ असून तो सुपे जिल्हा अहमदनगर येथील गजानन अँग्रो सेल्स यांचेकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. तांदूळ हा स्वस्त धान्य दुकानातील असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी ट्रक व त्या दोन इसमांना ताब्यात घेऊन मोहोळ पोलिस ठाण्यात हजर केले होते.\n७ जून रोजी त्या ट्रकमधील तांदळाचे नमुने दोन पंचासमक्ष घेऊन ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, ताब्यात घेण्��ात आलेल्या या ट्रकमधील ४०० कट्टे तांदूळ हे शासकीय वितरण प्रणालीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे.\nयातील सादीक जावेद कलबुर्गी रा. शेळगी रोड सोलापूर, वसीम नसरूददीन शेख रा. जोडभावी पेठ सोलापूर, अझहर महमंद कलबुर्गी रा. जोडभावी पेठ सोलापुर यांनी संगनमत करून शासकीय वितरण प्रणालीतील तांदूळ कमी किमतीत घेऊन बाहेर काळ्या बाजारात विकून ज्यादा पैसे कमविण्याच्या उद्देशाने ट्रक क्र एम एच १२ ई एफ १३७४ मधून नेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ट्रकचालक हरिदास नारायण माळी रा. तुगंत ता. पंढरपुर, क्लिनर महेश हणुमंत फडतरे रा. तुगंत ता. पंढरपुर यांना हाताशी धरून त्यांचे ४०० कट्टे शासकीय वितरण प्रणालीतील तांदुळ सुपे जि अहमदनगर येथे घेऊन जात असताना ट्रकचे किंमत अंदाजे १० लाख रूपये व ४०० कट्टे तांदूळ किंमत ४ लाख २९ हजार ५६८ रूपयांचा असा एकूण १४ लाख २८ हजार ५६८ रूपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला. अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डुणगे हे करत आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्य��ंवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_59.html", "date_download": "2021-07-25T01:00:03Z", "digest": "sha1:YKXVUEET5SQUXBHPI5I5UO4IGAQXWJSA", "length": 8111, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणत: एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.\nमुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:08:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचार�� आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/1600-crore-crop-loan-disbursement-plan-for-ya-district-during-kharif-season/", "date_download": "2021-07-25T00:01:10Z", "digest": "sha1:IRHVDFPYCKG233VKZUVD3YCGYUTE2CR7", "length": 16357, "nlines": 104, "source_domain": "krushinama.com", "title": "खरीप हंगामात 'या' जिल्ह्यासाठी १६०० कोटी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nखरीप हंगामात ‘या’ जिल्ह्यासाठी १६०० कोटी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन\nबीड – खरीप हंगाम २०२१ साठी बीड जिल्ह्यात १६०० कोटी पीक कर्जवाटपाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, कर्जमाफी झालेले शेतकरी, नवीन कर्ज मागणारे शेतकरी यांना १००% कर्ज मिळायला हवे, त्यानुसार आवश्यकता भासल्यास लक्ष्य ठरवलेली रक्कम वाढविण्यात यावी. लॉकडाऊनमुळे कर्ज प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी तलाठी, ग्रामसेवक, गटसचिव यांच्या मार्फत कर्जाचे अर्ज देणे व अर्ज व आवश्यक कागदपत्रे संकलन करणे अशी गावस्तरावरून प्रक्रिया राबवावी. असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे ���ालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.\nआज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे काका (व्हीसी द्वारे) आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, विभागीय कृषी संचालक एल.डी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा उपनिबंधक श्री. फडणीस, यांसह कृषी, महसूल, बँका, महावितरण, महाबीज, भारतीय पीक विमा कंपनी या सर्वांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसन 2019-20 मधील तूर, कापूस, भुईमूग, तीळ व तसेच 13 महसुली मंडळातील सोयाबीन पीक विम्याच्या वाटपावरून श्री. मुंडे यांनी भारतीय पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले; पीकविमा मंजुर करून 60 दिवसांच्या आत वितरित झाला आहे का याबाबत मंडळनिहाय माहिती दोन दिवसांच्या आत सादर करावी, जर 60 दिवसांच्या आत वितरण झाले नसेल तर मंजूर रकमेवर नियमाप्रमाणे व्याज शेतकऱ्यांना द्यावे असे निर्देश यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे यांनी दिले आहेत.\nशेती नुकसानीचे महसुली व कृषी कर्मचाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात यावेत किंवा त्याबरोबरीने विमा कंपनीने आपला एक प्रतिनिधी द्यावा, याबाबत कृषी मंत्री यांच्याकडेही बैठक घेऊन निर्णय झालेला आहे, याचेही अनुपालन व्हावे, असेही यावेळी श्री. मुंडे म्हणाले. आ. प्रकाशदादा सोळंके यांनी मागील बैठकीत सुचवल्याप्रमाणे सीताफळ या पिकास देखील फळपीक विमा अंतर्गत अधिसूचित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना या वर्षीपासून सीताफळाचा पीकविमा भरता येणार आहे.\nवीज जोडणी व पुरवठा\nमार्च 2021 अखेर जिल्ह्यात 13600 वीज पंपांची वीज जोडणी प्रलंबित आहे, यापैकी जवळपास 4500 जोडणीचा खर्च ऊर्जा विभागाकडून प्राप्त होणे बाकी आहे, यासाठी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल. महावितरणने सब डिव्हिजननिहाय वीज जोडणीसाठी कृती कार्यक्रम तयार करावा व प्रलंबित असलेले नवीन कनेक्शन पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावेत अशा सूचना धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.\nसुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी नवीन सबस्टेशन मंजुरी व जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढविणे यासाठी ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले.\nजिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले बियाणे, शिल्लक असलेले खते या सर्वांचा धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. यावर्षी कुठेही बियाणे किंवा खतांची टंचाई भासणार नाही याचे सूक्ष्म नियोजन करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचित केले आहे. जुनी शिल्लक खते ही जुन्या भावानेच विक्री व्हावीत तसेच लॉकडाऊनच्या काळात साठेबाजी किंवा चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी भरारी पथके नेमावित असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर नाराजी\nकर्जमाफीच्या पोटी शासनाकडून बँकांना मिळालेली रक्कम पुन्हा नव्याने कर्जवाटप करण्यासाठी वापरणेबाबत राज्य शासनाने धोरण निश्चित केलेले आहे. परंतु मागील वर्षी खरीप व रब्बी अशा दोन्हीही हंगामात काही बँकांनी अनियमितता केली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनियमितता व राजकारण केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. बँकेवर नवीन नेमलेल्या प्रशासक मंडळाने याबाबतची सखोल चौकशी करून या अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करावी, तसेच तो अहवाल सादर करावा असे निर्देश या बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.\nबांधावर खते–बियाणे वाहनाला हिरवा झेंडा\nबैठकीपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, कृषी संचालक श्री. जाधव, यांच्या हस्ते आत्मा कार्यालय, कृषी विभाग बीड यांनी सुरू केलेल्या बांधावर खते व बियाणे पुरवठा या मोहिमेच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.\nमंत्रिमंडळ निर्णय : दि. १२ मे २०२१\nचांगली बातमी – देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू – नितीन राऊत\nराज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ\nजिल्ह्यातील कृषी विमा पॅटर्नमुळे आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग���रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/learn-about-the-health-benefits-of-black-pepper/", "date_download": "2021-07-25T00:43:56Z", "digest": "sha1:VNYVZ5ZWD4SMFB43U4WXULWVHM7BXVUI", "length": 7799, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "काळ्या मिरीचा आरोग्यासाठी उपयोग, माहित करून घ्या", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\nकाळ्या मिरीचा आरोग्यासाठी उपयोग, माहित करून घ्या\nधने, मिरे, लवंग, मसाल्याचे हे पदार्थ कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण याच पदार्थांचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता मिरेचेच उदाहरण घ्या. जर सर्दी झाली असेतर चहा मध्ये मिऱ्याची पावडर घालून पिल्यावर त्याचा नक्कीच फायदा होतो.\nमिऱ्यांचं चूर्ण तुळशीचा रस आणि मधात मिसळून घेतल्याने मलेरिया नाहीसा होतो. तसेच जुनाट तपासाठी काढा फायदेशीर ठरतो. याचप्रमाणे खोकल्यासाठी मिरे, तूप, साखर, मधाचं चाटण फायदेशीर ठरतं. वासाच्या विकारांसाठी मिरे उपयुक्त ठरते. वजन कमी करण्यासाठी देखील मिरे खूप उपयुक्त ठरते. मिरे योग्य प्रमाणत आणि नियमित खाल्यान�� शरीराला भरपूर गुण मिळतात. म्हणून रोजच्या जेवणात मिरे चा वापर नक्की करा. रोज २-३ मिरे खाल्ले तर आपल्याला कोणताच आजार होणार नाही\n‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट\nराज्यात तब्बल ५९ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात तर रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ\nपेट्रोल, डिझेल सोबतच आता खतांच्या दरात वाढ केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय – जयंत पाटील\n‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे\nतोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने ‘या’ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/912", "date_download": "2021-07-24T23:06:11Z", "digest": "sha1:3L6U2MVNKRQ4C4QY2FWPR5YDX6IUQZ6I", "length": 10419, "nlines": 185, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 6| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''नयना, कां तुरुंगात खितपत पडतेस तुरुंगांत बसून का स्वराज्य येतें तुरुंगांत बसून का स्वराज्य येतें \n''तर का घरीं माशा मारुन येतें \n''मला म्हातारपणीं दु:ख नको देऊं.''\n''तुम्ही मला अनाथ केलें. माझा रंगा तुम्ही तुमच्या या मुलीला मदत देतेत तर त्याला मी वांचवूं शकलें असतें. या मुलीला विधवा केलेंत.''\n''मरणोन्मुखाजवळ लग्न लावून पुन्हां मला दोष देतेस \n''परंतु तो वांचला असता. निदान खटपट तरी आपण केली असती. आतां मला कोठले घरचे पाश भारताचे पाश तोडणें हेंच आतां काम. रंगा म्हणे, ���ारताचें स्वतंत्र पार्लमेंट रंगवीन. रंगाचा चित्रसंग्रह स्वतंत्र भारताला मी अर्पण करीन. परंतु भारत आधीं स्वतंत्र तर हवा. ज्याला जें करतां येईल तें त्यानें करावें. मला माफी मागायला काय सांगतां बाबा भारताचे पाश तोडणें हेंच आतां काम. रंगा म्हणे, भारताचें स्वतंत्र पार्लमेंट रंगवीन. रंगाचा चित्रसंग्रह स्वतंत्र भारताला मी अर्पण करीन. परंतु भारत आधीं स्वतंत्र तर हवा. ज्याला जें करतां येईल तें त्यानें करावें. मला माफी मागायला काय सांगतां बाबा \n''तूं तुझ्या पित्याला म्हातारपणीं एकटें सोडणार यासाठीं का तुला प्रेमानें वाढवलें यासाठीं का तुला प्रेमानें वाढवलें \n''पर्वत नदीला जन्म देतो. परंतु नदी सागराकडे जाते. म्हणून पर्वताला का राग येतो बाबा मुली या शेवटीं दुसरीकडेच जायच्या असतात. आणि राष्ट्राच्या कामासाठी तर सर्वांनी धांवून यावें. तुम्हीहि तुरुंगांत या.''\n''तूं नको मला शिकवायला. मी जातों. माझी मुलगी मेली म्हणून समजतों.''\nपिता उठला. तिनें त्याच्या चरणांना प्रणाम केला.\n''माझें हृदय देवाला माहीत.''\nतो वृध्द पिता गेला. नयना आपल्या खोलींत येऊन कातीत होती. ती अशान्त होती, अस्वस्थ होती. इतक्यांत इंदु, विजया, लता तिच्या खोलींत आल्या.\n''चला वर्ग घ्यायला'' इंदु म्हणाली.\n''नयनाताई, मी काढलेलें चित्र दाखवूं हंसू नका हं'' लता म्हणाली.\n''हंसण्यासारखें चित्र काढायचें नि हसूं नका म्हणायचें'' विजयानें चिडविलें.\n''लतेला नका चिडवूं'' नयना म्हणाली.\n''तुम्ही नेहमीं तिची बाजू घेता'' इंदू बोलली.\n''लतेला आधार लागतोच'' नयना हंसून उत्तरली.\n''तुमचा आधार तुरुंगापर्यंत. पुढचा बघायला हवा.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/poisonous-snakes-found-turbhe-railway-station-245382", "date_download": "2021-07-25T00:54:49Z", "digest": "sha1:U6PLUW4UBPQFJBBMZU2U6OVAXLVV6SFE", "length": 6997, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईतील रेल्वे स्थानकात घुसले विषारी साप आणि...", "raw_content": "\nमुंबईतील रेल्वे स्थानकात घुसले विषारी साप आणि...\nनवी मुंबई : वाट चुकून तुर्भे रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळामध्ये आलेल्या 2 विषारी सापांना सर्प मित्रांच्या मदतीने पकडून त्यांना जीवदान देण्याचे कार्य तुर्भे आरपीएफच्या जवानांनी केले. गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता या सापाना पकडताना पहाण्यासाठी प्रवाशांनी तुर्भे रेल्वे स्थानकावर एकच गर्दी केली होती.\nगुरुवारी सायंकाळी घोणस जातीचे 2 साप वाट चुकून तुर्भे रेल्वे स्थानकातील कोपरखैरणे बाजूकडील फलाट क्र.1 व 2 मधील रेल्वे रुळामध्ये आले होते.हे सर्प काही प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.त्यामुळे सदर साप एखाद्या प्रवाशाला चावण्याची शक्यता होती.\nमहत्त्वाची बातमी : लोकांना ढगात पाठवणारा गांजा जातोय अंतराळ यात्रेला\nया सापाची माहिती मिळताच तुर्भे अरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक पी.के. विश्वकर्मा यांनी सहाययक पोलीस उपनिरीक्षक वरेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी झालेली प्रवाशांची गर्दी बाजूला करून तात्काळ सर्प मित्रांना बोलावून घेतले.\nमहत्त्वाची बातमी : नवी मुंबई शहरातून 'का' होतायत मोलकरणी गायब \nकाही वेळातच त्याठिकाणी आलेल्या सर्पमित्र सुहास शिंदे, अजय साळुंखे आणि अर्जुन राठोड या तिघांनी रेल्वे रूळालागतं लाकडी स्लीपरच्याखाली दडून बसलेल्या दोन्ही सापांना पकडले. साप पकडण्याची ही कसरत सुमारे अर्धा तास सुरू होती. त्यामुळे बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. सर्प मित्रांनी पकडलेले दोन्ही साप घोणस या विषारी जातीचे असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पकडलेले दोन्ही साप जंगलात नेऊन सोडले. सुदैवाने सदर ठिकाणी कोणतीही दुर्घटना झाली नाही,तसेच लोकलसेवेचा देखील खोळंबा झाला नसल्याचे तुर्भे अरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक पी.के.विश्वकर्मा यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/bjp-kothrud-assembly-constituency-candidate-have-59-lakhs-51-thousand-asset-221043", "date_download": "2021-07-25T00:23:57Z", "digest": "sha1:KWDOJ6QTYQSWWP5AVD7Y7SVLA3YWIQ7Q", "length": 6360, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांकडे कोट्यवधींची मालमत्ता, पण....", "raw_content": "\nकोथरूड भागातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकूण मालमत्ता दोन कोटी 59 लाख 1 हजार जाहीर केले आहे.\nयामध्ये स्थावर मालमत्ता हा कॉलम जंगम मालमत्ता तसेच सोने आणि वाहन हे सर्व कॉलम रिकामेच आहेत.\nVidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांकडे कोट्यवधींची मालमत्ता, पण....\nकोथरूड (पुणे) : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उमेदवा��� चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीमध्ये त्यांची संपत्ती दोन कोटी 59 लाख 51 हजार रुपये जाहीर केली आहे. मात्र, पाटील यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता व स्वतःचे वाहनही नाही.\nVidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांच्या पराभवासाठी विरोधक एकवटले\nविविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना स्थावर व जंगम मालमत्ता बाबतचे विवरणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुपूर्त केले आहे. या उमेदवारांमध्ये कोथरूड भागातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकूण मालमत्ता दोन कोटी 59 लाख 1 हजार जाहीर केले आहे.\nयामध्ये स्थावर मालमत्ता हा कॉलम जंगम मालमत्ता तसेच सोने आणि वाहन हे सर्व कॉलम रिकामेच आहेत. पाटील यांच्याकडे स्थावर मालमत्ता काहीच नाही. जंगम मालमत्ता ही नाही. सोने ही दाखवण्यात आले नाही. तसेच त्यांच्याकडे चारचाकी आणि दुचाकी वाहन असल्याची माहितीही देण्यात आली नाही.\nVidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये येणार 'राज वादळ'\nपुणे शहरातील जवळपास सर्व उमेदवार प्रमुख पक्षाचे सर्व उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यातच पुण्यातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे चंद्रकांत पाटील यांची मालमत्ता ही मालमत्ता ही कोट्यवधीच्या घरात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/lifestyle/do-this-simple-yoga-to-control-your-anger", "date_download": "2021-07-25T00:52:01Z", "digest": "sha1:EAKHZD6HPVC3NXVI43GXLCPSOU4SRJ2I", "length": 5482, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा ही सोपी योगासने", "raw_content": "\nरागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा 'ही' सोपी योगासने\nरागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज १५ मिनिटे योगसने केल्यास याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.\nरागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा 'ही' सोपी योगासनेsaam tv\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nकाही लोकांना खूप राग (Anger) येतो. मात्र हे आजूबाजूच्या लोकांसाठी तसेच त्यांच्यासाठी देखील हानिकारक असू शकते. जास्त रागामुळे मानसिक त्रासदेखील (Mental Stress) उद्भवू शकतो. परंतु जर तुम्ही दररोज १५ मिनिटे योगसने (Yogasane) केल्यास तुमचे मन पूर्णपणे शांत होईल आणि तुम्ही रागावणे थांबवाल. तसेच आपल्यासाठी काय योग्य आणि काय चुकीचे आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. (Do this simple yoga to control your anger)\n- राग येण्याची सवय दूर करण्यासाठी\nदररोजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, प्रवास, धकाधकीचे आयुष्य यांमुळे आपली खुप चिडचिड होत असते. अनेकदा ही चिडचिडेपणा रागात रुपांतरित होतो. छोट्या छोट्या गोष्टींचाही राग येऊ लागतो. आपल्या अशा रागीट स्वभावामुळे अनेकदा आपलीच जवळची माणसे दुखावली जातात. मात्र या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज १५ मिनिटे योगसने केल्यास तुम्ही तुमच्या रागावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकाल.\n'सँडहर्स्ट रोड' रेल्वे स्थानकाजवळील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण\nअनुलोम-विलोम प्राणायाम हे मन आणि शरीर शांत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे करण्यासाठी, जमिनीवर ताठ बसा. आता एक हात गुडघावर ठेवा आणि डाव्या हाताच्या बोटाने डाव्या बाजूची नसिका (नाकपुडी) बंद करा आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, आणि पुन्हा डाव्या बाजूने श्वास सोडा. आता उजव्या बाजूची नाकपुडी बंद करुन डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि पुन्हा उजव्या बाजूने श्वास सोडा.\nगणेश मुद्रा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि मनाला शांत करण्यास मदत करते. गणेश मुद्रा करण्यासाठी जमिनीवर ताठ बसा आणि आपले खांदे सैल ठेवा. यानंतर, आपल्या डाव्या तळहाताला हृदयासमोर आणा. तळहात शरीराच्या बाहेरील बाजूस ठेवा. आता उजव्या तळहाताला उचलून डाव्या तळहाताजवळ आणा आणि तळवे शरीरावर ठेवा. आता दोन्ही हातांच्या बोटांना एकमेकांना अडकवा आणि या स्थितीत हळूहळू श्वास घ्या आणि सोडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/bcud/academic-section/115-circulars-related-to-academic-section/15676-regarding-the-implementation-of-the-cas-of-teachers-in-non-government-aided-colleges-under-this-university.html", "date_download": "2021-07-25T00:49:51Z", "digest": "sha1:6OMFRGMDFQC5RLKT6QMMLTXVU7KQQDR4", "length": 9044, "nlines": 186, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Regarding the implementation of the CAS of teachers in non-government aided colleges under this university", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nमहाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_89.html", "date_download": "2021-07-24T23:47:59Z", "digest": "sha1:XXI65B6GGSJXQOM25I4XUNCCQWAMLAVO", "length": 7671, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यस्तरीय चित्ररथाचे बीड येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यस्तरीय चित्ररथाचे बीड येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यस्तरीय चित्ररथाचे बीड येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्ररथाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे करण्यात आले. हा चित्ररथ राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात फिरणार असून, आजपासून त्याचा शुभारंभ करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती तळागाळातील जनतेला देण्यात येणार आहे. एका दिवशी संबंधित ५ गावात हा चित्ररथ जाणार आहे.\nया चित्ररथावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, विविध शिष्यवृत्ती योजना यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती एलईडी व ध्वनीक्षेपण यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, सहायक आयुक्त, समाजकल्याण सचिन मडावी यासह विविध मान्यवर, सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्��ा राज्यस्तरीय चित्ररथाचे बीड येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:20:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/04/blog-post_69.html", "date_download": "2021-07-24T22:51:26Z", "digest": "sha1:BWYX3XSEDZ4GFUA7YTJ5ZCLKK6TBMRLG", "length": 7035, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nराज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nगेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अंमलबजावणी करतांना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nराज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:22:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kerala-high-court-restrained-crime-branch-from-arresting-actress-sunny-leone-in-financial-fraud-case-128214635.html", "date_download": "2021-07-25T00:30:31Z", "digest": "sha1:73D6QSVXYKBKDE73OEXU5MCL3TU7B2Y6", "length": 5186, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kerala High Court Restrained Crime Branch From Arresting Actress Sunny Leone In Financial Fraud Case | दोन वर्षे जुन्या फसवणूकीप्रकरणी सनी लिओनीला होणार नाही अटक, केरळ हायकोर्टाने घेतला निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसनीला दिलासा:दोन वर्षे जुन्या फसवणूकीप्रकरणी सनी लिओनीला होणार नाही अटक, केरळ हायकोर्टाने घेतला निर्णय\nआयोजकांनी दिले नाहीत 12 लाख रुपये\nकेरळ उच्च न्यायालयाने सनी लिओनला अटक करण्यास गुन्हे शाखेवर बंदी घातली आहे. हा खटला 29 लाखांच्या आर्थिक फसवणूकीशी संबंधित आहे. सनीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकालानंतर हा आदेश आला आहे. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने सनीविरोधात तक्रार दाखल केली होती की, 2019 मध्ये पैसे मिळाल्यानंतरही व्हॅलेंटाईन डेनिमित्त परफॉर्मन्ससाठी सनी आली नव्हती.\nयाचिकेत सनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनियल यांच्या व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीने सांगितले की सनी निर्दोष आहे. सनीला कोची गुन्हे शाखेने 3 फेब्रुवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे चौकशीसाठी बोलावले होते. तिच्यावर आयपीसीच्या कलम 406 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआयोजकांनी दिले नाहीत 12 लाख रुपये\nया प्रकरणात सनीने सांगितले होते की, ती दोनदा गेली आहे पण कार्यक्रम झाला नाही. तसेच हा कार्यक्रम बर्याच वेळा रद्द करण्यात आला होता. नंतर कोची जवळील अंगमाली येथील एडलक्स इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये करण्याचे ठरले. पण आयोजकांवरच सनीचे 12 लाख रुपये कर्ज आहे.\nतक्रारदाराने दोन कोटी रुपयांची भरपाई मागितली\nसनी लिओनच्या म्हणण्यानुसार तिने तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहयोग दर्शवला आहे. यासह, तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेचीही माहिती देण्यात आली आहे. तिने त्यांच्या आणि तक्रारदारामध्ये झालेल्या व्यवहाराची कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान तक्रार करणाऱ्या शियाजने सनीला भरपाऊ म्हणून दोन कोटी रुपये मागितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/gandhi-way-of-life", "date_download": "2021-07-24T23:29:28Z", "digest": "sha1:FDPEHYWNVDSYP37RXH5ZDFALBCSH6OZW", "length": 23746, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गांधी – जगण्याचा मार्ग - द वायर मराठी", "raw_content": "\nगांधी – जगण्याचा मार्ग\nमहात्मा गांधींनी जगाला केवळ राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर जगण्याचा मार्ग दाखवला. स्वातंत्र्यलढ्यात सारा देश भारून टाकण्याची क्षमता असलेले गांधीजींचे विचार सात दशकांनंतर आजच्या तरुण पिढीला कितपत कालसुसंगत वाटतात, गांधी त्यांना आपले वाटतात की प्रॅक्टिकल असलेली आजची पिढी त्यांनाही पारखून, निवडून घेते, यावर आजच्या तरुणांच्या दोन टोकाच्या संमिश्र भावना दिसतात.\nदेशाच्या स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत स्वातंत्र्याचे एक वातावरण तयार केले. हातात शस्त्र न घेता आपल्या स्वातंत्र्याची मागणी रस्त्यावर येऊन अत्यंत शांततामय मार्गाने करायची आणि सत्ताधाऱ्यांनी लाठी मारली तर लाठी खायची, गोळी मारली तर गोळी झेलायची; पण आपली मागणी ठामपणे मांडत राहायची. असे एक जगाच्या पाठीवरचे अद्भूत तत्त्वज्ञान महात्मा गांधींनी आपल्या कृती��ून या देशातल्या लोकांसमोर ठेवले. त्याचा परिणाम असा झाला की, गांधीजींच्या या अहिंसक तत्त्वज्ञानाने साऱ्या देशात एक अहिंसक पर्व तयार झाले. आत्मिक आवाजाचे सामर्थ्य किती मोठे आहे आणि ‘सत्य’ शब्दाला किती मोठी प्रतिष्ठा आहे, याचे दर्शन घडवणारा तो काळ होता.\nमहात्माजींना न पाहिलेले, महात्माजींना न भेटलेले, महात्माजींचे भाषण न ऐकलेले असे या देशातील कोटय़वधी लोक ‘बापू सांगतात म्हणून’ सत्याचे प्रयोग करीत राहिले, अहिंसेचे प्रयोग करीत राहिले आणि स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, लाठी, गोळी खायला, रस्त्यावर उतरायला सिद्ध झाले. हे वातावरण महात्माजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानातून निर्माण झाले होते. ‘करेंगे या मरेंगे’ या दोन शब्दांमध्ये, क्रांतीचा वणवा पेटवण्याची शक्ती आहे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती होती. कोण बाबू गेनू कुठे महात्मा गांधीजींना भेटला कुठे महात्मा गांधीजींना भेटला महात्मा गांधी त्याच्या घरी कुठे गेले महात्मा गांधी त्याच्या घरी कुठे गेले पण गांधीजींच्या नेतृत्वाचा परिणाम स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणांच्या मनावर इतका जबरदस्त झाला होता, की परदेशी कपडय़ाच्या गाडीपुढे या तरुणाने उडी घेतली. रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या… बाबू गेनू अमर झाला. नंदूरबारचा शिरीषकुमार मेहता… एवढासा कोवळा जीव, पण गांधीजींच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या अहिंसक संदेशाने भारलेल्या त्या तरुणाने भारतीय स्वातंत्र्याच्या बलवेदीवर आपल्या जीवाचे फूल समर्पण केले. सगळा देश या भावनेने भारलेला होता. १९३० ते १९४७ या १७ वर्षाच्या काळात महात्माजींनी देशाला नवी प्रेरणा दिली, नवी दृष्टी दिली आणि अवघ्या दोन शब्दांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची फार मोठी शक्तीही दिली. जगात कोणताही देश असा नाही जो फक्त दोन शब्दांनी स्वतंत्र झालेला आहे आणि ते शब्द आहेत… ‘चले जाव’, छोडो भारत’… अशा दोन शब्दातून साधने नसताना अख्ख्या देशाला जागे करण्याची आणि गदगदा हलवण्याची ताकद गांधीजींच्या नेतृत्वात होती.\nराम-कृष्ण-महंमद पैगंबर-येशू ख्रिस्त-बुद्ध यांच्याप्रमाणेच गांधीजी तत्त्वज्ञ आणि महाकर्मयोगी होते. ते त्या काळच्या प्रत्येक प्रश्नाला भिडले. म्हणून हा महात्मा केवळ ‘पारायणा’चा विषय होऊ शकत नाही. त्याचे सारतत्त्व केवळ बुद्धी आणि तर्काने पक���णे हे पाऱ्याला हातात घेण्यापेक्षाही कठीण. परिणामत: ‘जो अवयव ज्याच्या हाती लागला त्या त्या आंधळ्याने त्याला संपूर्ण हत्ती मानले’ या कथेसारखी आपली अवस्था महात्मा गांधी यांच्याबाबतीत होऊ शकते.\nमहात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.\n‘गांधी नावाची हाडामांसांची व्यक्ती अस्तित्वात होती, यावर नवीन पिढीला विश्वासच बसणार नाही. कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही’ असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्सस्टाईन, म्हणाले होते. त्या काळात एका वैज्ञानिकाच्यादृष्टीने गांधींचे महत्त्व विषद केले होते. आजच्या काळातही अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्राचे माजी प्रमुख बराक ओबामा हे सुद्धा गांधींना त्यांचे आदर्श मानतात. यातूनच गांधी विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. ग्रामस्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, सर्वधर्म समभाव, एक नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी मांडलेली मते आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते.\nअनेक विद्यापीठात गांधी विचाराचा अभ्यास नव्याने सुरू झाला आहे. त्याचे महत्त्व नवीन पिढीत रुजेल आणि समजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालून उपयुक्तता तपासली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्याव��ण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतही वेळोवेळी गांधी विचाराला महत्त्व देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेच निश्चित केलेले ‘सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट गोल्स’चा आधारही गांधी विचारातच दडला आहे.\nगांधीजींचा शिक्षण विचार मन, मस्तिष्क आणि कर म्हणजेच मन, मेंदू आणि हात यांना जोडणारा होता. माणसाच्या बुद्धिमत्तेचा संपूर्ण विकास व्हावा, त्याच्या हाती निर्माणाचे सामर्थ्य यावे, श्रमप्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्याचे अंतःकरण स्वच्छ व्हावे, त्याच्या हृदयातून येणारा हुंकार आणि आतला आवाज हा त्याला स्वाभिमान आणि अस्मिता प्रदान करणारा असावा, असे गांधीजींना वाटत होते. त्यांच्या मते, हाताने श्रमदान करावे. मनाने समाजातील दुर्बलाचा विचार करावा आणि बुद्धीच्या विवेकाने संबंध राष्ट्रजीवन उजळवून टाकावे. असे स्वावलंबी शिक्षण, ओजस्वी शिक्षण गांधीजींना अभिप्रेत होते. त्यांच्या या शिक्षणामुळे व्यक्ती आणि सभोवतीचा निर्सग, शिक्षण संस्था आणि समाज, शिक्षण आणि राष्ट्रजीवन यांना एकत्रित जोडणे शक्य होणार होते. त्यामुळे गांधीजींनी मूल्याधारित शिक्षणावर भर दिला. भारतीय प्रश्नांना भारतीय उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘नयी तालीम’ या संकल्पनेतून केला आहे.\nगांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणतात. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले. एवढे सगळे स्पष्ट असूनही या देशातला गांधीवाद हा गेल्या काही दिवसांत पराभूत होताना दिसत आहे. दुर्दैवाने आज त्यांची खिल्ली उडवणाऱ्या सुमारांची बेसुमार वाढ झालेली दिसतेय. तोंडाने त्यांना प्रात:स्मर्णीय म्हणायचे, बाहेरच्या देशात त्यांचे गोडवे गायचे पण अंतःस्थ हेतू गांधींची टिंगलटवाळी करण्याचा ठेवायचा मूह में गांधींचा ‘राम’ आणि बगल में ‘नथुराम’ अशी गांधी द्वेष्ट्यांची पाताळयंत्री चाल आहे.\nगांधी विचाराचे एक तत्त्वज्ञान आहे. परदेशातल्या अनेक देशांनी या गांधीवादाच्या तत्त्वज्ञानाने अचंबित होऊन गांधींना विश्वपुरुष मानले. त्या महात्माजींना आपल्या देशातील जनता मात्र फार झपाटय़ाने विसरलेली दिसते आहे. गांधीजींना ज्याने मारले, त्या प्रवृत्तीचा गौरव होताना दिसतो आहे. त्या मारेकऱ्याची स्मारके करण्याची चर्चा होते. त्यावर नाटके येतात आणि एका खलनायकाची प्रतिमा नायकामध्ये परावर्तीत करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न होतो. दुर्दैवाने आजचे सरकार हेसुद्धा गांधीवादी विचारांना संपवण्याच्या मागे आहेत. या सरकारला आणि या प्रवृत्तीला ही गोष्ट स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, असा प्रयत्न करणारे संपतील; पण गांधीवाद नावाचा विचार कधीही संपू शकणार नाही. गांधींना मारणारे मेले; पण गांधींजी विचारांच्या रूपाने जिवंत आहेत. गांधीजींनी देशाला जो महामंत्र दिलेला आहे, त्या महामंत्रातून या देशाला मिळणारी स्फूर्ती आणि ऊर्जा ही देशाची शाश्वत ऊर्जा आहे.\nम्हणूनच आजही समाजमाध्यमावर ‘Knowing Gandhism’ या नावाने तरुणांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असलेला ग्रुप कार्यरत आहे. ह्या तरुणांनी गांधीजींना प्रत्यक्ष पाहीले नसले तरी त्यांच्या चित्रफितीतून, पुस्तकातून त्यांची भेट घडली आहे. त्यामुळे या तरुणांच्या जीवनात समाजकारणाची एक नवी उर्मी संचारली आहे. त्यांनी गांधी पचवल्यामुळे ते गांधीजींचा द्वेष करणाऱ्यांशीही प्रेमाने आणि करुणेनेच बोलतात, पण त्याचवेळेस गांधी विचार ठामपणे मांडतात. यावरून गांधी विचार किती शाश्वत आहेत हेच सिद्ध होते.\nमी आणि गांधीजी – ३\nतेलंगणा : ५० हजार वाहतूक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%9D_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T01:24:00Z", "digest": "sha1:7V4L67B4N2FMC2I7XT7RA7AOJ3SB6J7H", "length": 6160, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अब्देलअझीझ बु���ेफ्लिका - विकिपीडिया", "raw_content": "\n२ मार्च, १९३७ (1937-03-02) (वय: ८४)\nअब्देलअझीझ बुतेफ्लिका (फ्रेंच: Abdelaziz Bouteflika, अरबी: عبد العزيز بوتفليقة; जन्म: २ मार्च १९३७) हे उत्तर आफ्रिकेतील अल्जीरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. सुमारे १५ वर्षे सत्तेवर असलेला बुतेफ्लिका आजवरचा सर्वाधिक काळ पदावर असणारे राष्ट्राध्यक्ष आहे. १९७० च्या दशकामध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रे आमसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९३७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०२१ रोजी २३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-07-25T01:26:09Z", "digest": "sha1:SI2CVSCBZWESYWVLWZFHLXHO5BN3HWR5", "length": 4456, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "म्यानमार क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\n(म्यानमार क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/913", "date_download": "2021-07-24T23:14:38Z", "digest": "sha1:BVAQEWCXZAFQ5RCWOCSJ54AOVK7BDCRK", "length": 10737, "nlines": 180, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''बघ हं विजया'' लता रागावून म्हणाली.\nत्या सत्याग्रही मुली जरा गंमत करित होत्या.\n''आज नको वर्ग, मला आज बरें नाहीं. तुम्ही जा, वाचा, वादविवाद करा'' नयना म्हणाली.\nसर्व मुली गेल्या. लता तेथेंच बसली.\n''कोण आलें होतें भेटायला नयनाताई \n''माफी मागून सुटून ये''\n''त्यांना घरीं कोणी नाहीं \n''ते एकटेच आहेत. माझ्यावर त्यांचा जीव. परंतु माफी का मागायची त्यांचे म्हातारपण आहे. मी त्यांच्या इच्छेविरुध्द सारें केलें. परंतु मी वाईट कांहीच केलें नाही. प्रभूला का माझें करणें आवडलें नाहीं त्यांचे म्हातारपण आहे. मी त्यांच्या इच्छेविरुध्द सारें केलें. परंतु मी वाईट कांहीच केलें नाही. प्रभूला का माझें करणें आवडलें नाहीं त्यानें रंगाला कां न्यावें त्यानें रंगाला कां न्यावें माझें हृदय शुध्द आहे. देवाला न आवडणारें मी कांहीहि केलें नाहीं. लता, तूं पुढें काय करणार माझें हृदय शुध्द आहे. देवाला न आवडणारें मी कांहीहि केलें नाहीं. लता, तूं पुढें काय करणार \n''मी तुमच्या भारतचित्रकलाधामांत येईन. मी तेथें शिकेन.''\n''लते, सारी स्वप्नें हीं. मला वाटे माझे वडील मुलींसाठी सारें देतील. त्यांतून संस्था काढूं. रंगाला आनंद वाटेल, त्याचा आत्मा फुलेल, देहासहि बरें वाटेल. परंतु सारीं स्वप्नें भंगली. रंगा गेला. त्याची ध्येयें मी कशीं प्रत्यक्षांत आणूं मी एक सामान्य स्त्री. लता, कोठें आहे भारतचित्रकलाधाम मी एक सामान्य स्त्री. लता, कोठें आहे भारतचित्रकलाधाम रंगाच्या खोलीवर पाटी होती. त्या लहानश्या जागेंत तो आपलें ध्येय फुलवित होता.''\n''परंतु कधीं ती संस्था जर प्रत्यक्ष सुरु झाली तर मी येईन.''\n''ये. मी तुझी वाट पाहीन.''\nत्या दिवशीं रात्रीं नयनाला अद्भुत अनुभव आला. ती आपल्या कोठडींत एकटीच होती. रंगानें योजिलेल्या चित्रांपैकी एक ती तयार करित होती. एकाएकीं तिला संस्फूर्त वाटलें. आपल्यामध्यें कोणी तरी शिरत आहे असें वाटलें. आपल्या बोटांत कोणी तरी घुसत आहे असें तिला वाटलें. ती जरा बावरली, घाबरली. परंतु ओरडली नाहीं. तों काय आश्चर्य समोर तिला रंगा दिसला. ती बघत राहिली. ती त्याला भेटायला धांवली. कोठें आहे तो समोर तिला रंगा दिसला. ती बघत राहिली. ती त्याला भेटायला धांवली. कोठें आहे तो तो छायामय होता, स्वप्नमय होता. ती पुन्हां आपल्या आसनावर बसली. तिची जणूं समाधि लागली. तिला स्वत:चें भान जणूं नव्हतें. रात्रभर ती जागी होती. अपूर्व चित्र तिनें तयार केलें.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3119", "date_download": "2021-07-24T23:32:44Z", "digest": "sha1:74NT35SFN4XED7ROCAF4HPJ5D4SYHV3A", "length": 13745, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धक्कादायक :- गिट्टि खदाणीतील पाण्यात डुबुन अनुश ठाकरे या ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > वरोरा > धक्कादायक :- गिट्टि खदाणीतील पाण्यात डुबुन अनुश ठाकरे या ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू \nधक्कादायक :- गिट्टि खदाणीतील पाण्यात डुबुन अनुश ठाकरे या ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू \nचरूर खटी मधील या गिट्टि क्रशर खदाणीच्या पाण्यात पडून आजपर्यंत पाच जणांचा म्रूतू गिट्टि क्रशर मालकांवर कारवाई करण्याची मागणी,\nवरोरा तालुक्यातील चरूरखटी या गावातील शिवारात जवळपास ३० वर्षापासून ४० एकरमधील गिट्टि क्रशर च्या खदाणी असून त्या खदाणी चे खड्डे ३० ते ३५ फूट असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. या खड्ड्यात पडून अनुश ठाकरे नावाचा ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी म्रूतू झाल्याची धक्कादायक घटना घडली.\nकिरण ठाकरे यांच्या शेता शेजारीच हया गिट्टि खदाणी असल्याने दिनांक १५ मे ला सायंकाळ च्या वेळेस त्यांचा मुलगा अनुश हा कधी शेतात आला हे त्यांना कळले नसतांना अचानक मृतकाचे वडील शेतात बैलबंडीत माती भरून गेले.आणि माती खाली करून बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता, काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मृतकाचे वडील पाणी असलेल्या खडुयाकडे वळले तर मृतक विद्यार्थी बालक 30 फूट खड्डयात पडल्याचे लक्षात आले आणि त्यातच तो मरण पावला.\nही घटना 15 मे ला सायंकाळी 6.00 वाजताचे सु���ारास घडली.\nरात्रो 11.30 ला ग्रामस्थांच्या सहकार्यांनी बालकाचा मृत्यू देह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. मृतक बालकांचे वडील,आजोबा ,शेतीकामात असतांना मृतक बालक शेतात आले हे कुणालाही माहीत नव्हते . बालक शेतात आला आणि नकळत खड्ड्यात पडून पाण्यात बुडून त्याचा करुण अंत झाला यामुळे चरूरखटी गावात शोककळा पसरली आणि सर्वानी हळहळ व्यक्त केली मात्र गिट्टि खदाणीतील खड्ड्यात पडून आजपर्यंत पाच व्यक्तींचा म्रूतू झाल्याने हे खड्डे जीवघेने ठरत असल्याने या गिट्टि क्रशर मालकांवर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस करीत आहे.\nसनसनिखेज:- लॉक डाऊनमधे एसीसी सिमेंट कंपनीतील सळाखीचा घूग्गूस येथील बांधकामात वापर \nतक्रार :- कोटबाळा गावकऱ्यांनी दिली राशन दुकानदार सुभाष लालसरे यांची तहसीलदारांकडे तक्रार,\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्या�� मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T01:27:49Z", "digest": "sha1:2NGRO5FBHLFVV3BP3KPSCSXVIDCG7ZR2", "length": 6651, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भरतपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n२७° १३′ १२″ N, ७७° ३०′ ००″ E\n५,०६६ चौरस किमी (१,९५६ चौ. मैल)\n५०३ प्रति चौरस किमी (१,३०० /चौ. मैल)\nहा लेख राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्याविषयी आहे. भरतपुर शहराच्या माहितीसाठी पहा - भरतपुर.\nभरतपुर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र भरतपुर येथे आहे.\nअजमेर • भिलवाडा • टोंक • नागौर\nभरतपूर • धोलपूर • करौली • सवाई माधोपूर\nबिकानेर • चुरू • गंगानगर • हनुमानगढ\nजयपूर • अलवार • झुनझुनुन • दौसा • सिकर\nजोधपूर • जालोर • जेसलमेर • पाली • सिरोही • बारमेर\nबरान • बुंदी • कोटा • झालावाड\nउदयपूर • चित्तोडगढ • डुंगरपूर • बांसवाडा • रजसामंड • प्रतापगढ\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी १२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन ���पण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/914", "date_download": "2021-07-24T23:22:04Z", "digest": "sha1:GOVKZTTQOW72RL73BX2CGKL7QQ2WHWDR", "length": 10372, "nlines": 180, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 8| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''नयनाताई, रात्रीं झोंपलां नाहीं वाटतें किती सुंदर चित्र, खरेंच किती छान.''\n''लते, हें रंगानें काढलेलें चित्र आहे. बोटें माझीं, प्रेरणा त्याची. माझ्या बोटांत कोणी तरी शिरला होता, घुसला होता. मला खोलींत रंगा दिसला. आणि मी हें चित्र रंगवित बसलें. मी माझ्या व्दारा रंगाच सारें करित होता. मी जणूं त्याच्या हातांतील साधन बनलें होतें, माध्यम बनलें होतें.''\n''नयनाताई, रंगाजवळ तुमचें चिरलग्न लागलेलें आहे. ते तुमच्याशीं एकरुप आहेत. तुमच्या बोटांत आतां दोघांची कला. तुमच्या चित्रांत दोघांचे गुण उतरतील. तुम्ही दु:खी निराश नका होऊं. उठा, तोंड धुवा.''\nएके दिवशीं मणी नि तिची आई नयनाला भेटायला आलीं होतीं.\n''नयना, हीं माझीं नवीन चित्रें. तुम्ही सुटल्यावर आमच्याकडे या. आमचें घर तुमचें. मीं तुमच्या खोलींतच बसतें, निजतें. तुमची खोली मी सजवली आहे. लौकर या.''\n''मणी, हीं इतकीं फळें कशाला \n''तुमच्या मैत्रिणींना, सर्व सत्याग्रही भगिनींना''\n''बध्दाने आपवा माटे'' मणीची आई म्हणाली. भेट चालली होती. तों एकदम नयना सुटल्याची बातमी आली. तयारी करा, तयारी करा, असें येऊन शिपायी म्हणाला.\n''आमच्या मोटारींतूनच तुम्हांला नेऊं. किती छान आम्ही वेळेवर आलों. नाहीं नयनाताई आम्ही वेळेवर आलों. नाहीं नयनाताई \nमणि नी तिची आई बाहेर जाऊन वाट बघत बसलीं. नयनानें सारें आंवरलें. तिनें सर्वांचा निरोप घेतला. तिनें लता, विजया, इंदु वगैरेंना चित्रें भेट म्हणून दिलीं.\n''नयनाताई, माझें हें घड्याळ तुम्हांला घ्या. तुमच्या हातांत सुरेख दिसतें. मिनिटा मिनिटाला माझी आठवण येईल.''\nलतेनें आपलें घड्याळ नयनाच्या हातांत बांधलें. त्या जणूं दोघी बहिणी झाल्या होत्या.\nनयना सुटली. बाहेर मणि होती. ती धांवली. तिनें नयनाच्या गळ्यांत पुष्पहार घातला, हातांत गुच्छ दिला.\n''कोठून आणलींस हीं फुले \n''मोटारीनें पटकन् जाऊन आणलीं.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1635", "date_download": "2021-07-24T22:36:31Z", "digest": "sha1:D6E3BZA6MKGOM7JKK7JLXCI23B6OLCUG", "length": 13194, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "श्री शिवाजी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > श्री शिवाजी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली \nश्री शिवाजी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली \nप्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-\nश्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूरा येथे ग्रंथालय, समाजशास्त्र विभाग व रासेयो यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली कार्यक्रमआयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डाॅ संजय लाटेलवार यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे सर्व समावेशक, संपुर्ण भारत सुजलाम सुफलाम होईल, संपुर्ण भारतातील लोकांचे कल्याण होईल असे होते असे मत व्यक्त केले. तसेच दुसरे मार्गदर्शक म्हणून प्रा. विश्वास शंभरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून चिकित्सक दृष्टिकोन स्विकारावे विभुतीपुजक बनू नये असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एस. एम. वारकड उपस्थित होते. तसेच मंचावरती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. राजेश खेराणी उपस्थित होते.\nयाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डाॅ. राजेंद्र मुद्दमवार, डाॅ संतोष देठे, प्रा. मनिष पोतनुरवार, प्रा. युवराज जांभुळकर, प्रा. नागनाथ मनुरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षेतत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सारीका साबळे, ग्रंथपाल यांनी केले तर आभार प्रा. विठ्ठल शा. आत्राम समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी मानले.\nत्या पोलीस एन्काउंटरमध्ये ठार केलेले आरोपी खरंच पळाले का \nभाजपची लहर संपली, अनेक राज्यातून भाजप होणार हद्दपार \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने ���िल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2823", "date_download": "2021-07-24T23:51:33Z", "digest": "sha1:SQYDX3HLDX2FHLPDBIA7CMGZMKR6XESX", "length": 13616, "nlines": 145, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धक्कादायक :- बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या दोन हजार रुपयासाठी दलाल घेताहेत ही रक्कम ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > धक्कादायक :- बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या दोन हजार रुपयासाठी दलाल घेताहेत ही रक्कम \nधक्कादायक :- बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या दोन हजार रुपयासाठी दलाल घेताहेत ही रक्कम \nबांधकाम कामगारांची आर्थिक लुबाडणूक थांबवा गौतम गेडाम यांची प्रशासनाकडे मागणी \nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे दिनांक २४ मार्च पासून संचारबंदीसदृश परिस्थितीत आहे. पण हातावर आणून-पानावर खाणाऱ्या जनतेचा रोजगार हिरावला गेला आहे.\nलॉक-डाउनमुळे लाखो मजूर इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे अडकून पडले आहे.चालता चालता मृत्यू ओढावल्याच्याही संख्या खूप आहेत.भुखमारीच्या संख्याही खूप आहे. त्यामुळे अश्या प्रसंगी कोणीही उपाशीपोटी राहु नये म्हणून बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली. परंतु बांधकाम कामगारांकडून दलाली खाल्याशिव्याय तेही दोन हजार रुपये सहजा सहजी बांधकाम कामगारांना मिळू न देण्याचा चंगच काही दलालांकडून बांधला गेला आहे.\nबांधकाम कामगारांना दोन हजार रुपये मिळवून देण्यासाठी दलाल लोक एक फॉर्म भरून घेत आहेत. त्या फॉर्म चे तीनशे ते चारशे रुपये घेत आहेत.\nअश्या पध्दतीने टाळूवरचे लोणी खाण्याचे याही परिस्थितीत प्रकार ते दलाल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते गौतम गेडाम यांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे.\nअगोदरच याच दलालांनी दोन दोन हजार रुपये घेऊन बोगस बांधकाम बोगस लाभार्थीची निवड केली होती.\nया दलालांचे कामगार आयुक्त कार्यालयात लागेबांधे असल्याचे दिसून येत आहे. किशोर जोरगेवार आमदार नसतांना त्यांनी खूप जोरदारपणे या दलालांविरोधात आवाज बुलंद केला होता. आता किशोर जोरगेवार आमदार आहेत त्यामुळे ते अशा सर्वच दलालांवर आणि कामगार आयुक्त ऑफिस मधील संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करिता समोर येईल का अशी रास्त अपेक्षा चंद्रपुर शहरातिल जनता व्यक्त करीत आहे.\nसणसणीखेज :- भद्रावतीमधे येणाऱ्या नागरिकांनी केले जिल्हाबंदीचे उल्लंघन \nदखलपात्र :-अल्ट्राटेक मुख्य प्रवेशद्वारा जवळ रेड झोन ऑरेंज झोन जिल्ह्यातील वाहनांची गर्दी\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/center-collects-additional-rs-80000-crore-from-maharashtra-on-fuel-mathematics-presented-by-mla-rohit-pawar/", "date_download": "2021-07-24T23:44:23Z", "digest": "sha1:7BDHBRCPNORAGEZAQPNPEIV6CF7O74N5", "length": 9724, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधनावर केंद्राने महाराष्ट्रातून वसूल केले अतिरिक्त 80 हजार कोटी; आमदार रोहित पवार यांनी मांडले गणित – Dainik Prabhat", "raw_content": "\nइंधनावर केंद्राने महाराष्ट्रातून वसूल केले अतिरिक्त 80 हजार कोटी; आमदार रोहित पवार यांनी मांडले गणित\nमुंबई – केंद्र सरकारने उत्पादनशुल्क आणि अन्य वाढीतून इंधनावर जी कर आकारणी केली आहे, त्यातून एकट्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षांत तब्बल 80 हजार कोटी रुपये अतिरिक्तवसुली केली आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाकडून गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारने जादाचे 27 हजार रुपये वसूल केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nपवारांनी म्हटले आहे की, आजही सन 2014 च्या तुलनेत कच्चा तेलांचे आंतरराष्ट्रीय दर निम्म्याने कमी आहेत. सन 2014 मध्ये पेट्रोलवर प्र���िलिटर 9 रुपये 5 पैसे आणि डिझेलवर 3 रुपये 56 पैसे इतका कर आकारला जात होता.\nआज केंद्र सरकारकडून पेट्रोलवर तब्बल 32 रुपये 90 पैसे प्रतिलिटर इतका कर आकारला जात असून, डिझेलवर केंद्र सरकारकडून प्रतिलिटर 31 रुपये 80 पैसे इतका कर आकारला जात आहे. सन 2014 च्या तुलनेत केंद्राच्या पेट्रोलवरील करात साडेतीनशे टक्के आणि डिझेलवरील करात तब्बल नऊशे टक्के वाढ करण्यात आली आहे.\nवर्षभरात देशात पेट्रोलची 4 हजार कोटी लिटर आणि डिझेलची 9350 कोटी लिटर इतकी विक्री होते. सन 2014-15 साली केंद्र सरकारला पेट्रोलमधून 70 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. तो आता दरवर्षी तीन लाख कोटींच्यावर गेला आहे. इंधनावर अतिरिक्त कर आकारून केंद्र सरकारने सहा वर्षांत तब्बल आठ लाख कोटी रुपये जादा वसूल केले असून, त्यातील दहा टक्के रक्कम महाराष्ट्रातून वसूल झाली असे समजले तरी ही रक्कम 80 हजार कोटी रुपये इतकी होते, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे | ओतूरला भरवस्तीत मोबाईल टॉवरला आग\nउत्तर प्रदेशातील स्थितीचा भाजपने घेतला धसका; अखिलेश यांचा दावा\nJEE Main 2021 : पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा; नंतर देता येणार परीक्षा\n पुणे-बंगळुरु महामार्ग अजूनही बंद; राज्यात पावसामुळे भीषण परिस्थिती\n जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून; औरंगाबाद येथील घटना\n पावसामुळे मुक्या जिवांचे हाल; पाण्यात रात्रभर अडकल्या तब्बल १००० ते १२००…\nBreaking : परमबीर सिंहांनी दोन कोटी स्वीकारले; ‘या’ ६ जणांसह दुसरा…\nअफगाणिस्तानात हिंदू, शीखांच्या जीवाला धोका\n पन्हाळा भागातील तीन रस्ता आणि चार रस्त्याची परिस्थिती\n महाडमध्ये विदारक परिस्थीती; भारतीय नौदलाचे जवान दाखल\n#video | कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून नदीपात्रात 36667 क्युसेक पाण्याचा विसर्ग\n#video | मांजरी बुद्रुक येथील पूल पाण्याखाली; पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nJEE Main 2021 : पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा; नंतर देता येणार परीक्षा\n पुणे-बंगळुरु महामार्ग अजूनही बंद; राज्यात पावसामुळे भीषण परिस्थिती\n जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून; औरंगाबाद येथील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/us-election-results-2020-live-biden-overtakes-trump-pennsylvania-369227", "date_download": "2021-07-24T23:47:20Z", "digest": "sha1:76HEVYXWRCOUKI7HHANOMWIQ24NPQ54C", "length": 7872, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | US Election 2020 : ट्रम्प यांना धक्का; पेन्सिल्वेनियात आघाडीमुळे बायडेन यांचा विजय निश्चित", "raw_content": "\nअध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी आवश्यक असलेल्या २७० इलेक्टोरल वोटच्या दिशेने बायडेन यांची वाटचाल सुरू आहे.\nUS Election 2020 : ट्रम्प यांना धक्का; पेन्सिल्वेनियात आघाडीमुळे बायडेन यांचा विजय निश्चित\nUS Election 2020 : वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याच गळ्यात विजयी माळ पडेल, अशी चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी असलेल्या जॉर्जियामध्ये बायडेन आघाडीवर असून बायडेन यांच्या समर्थकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.\n- बायडन-ट्रम्प लढाईत अमेरिकेनं रचला इतिहास; मोडला 120 वर्षांपूर्वीचा विक्रम\nपेनसिल्वानियामध्येही बायडेन यांनी ट्रम्प यांना मागे टाकल्याचे हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. येथे विजय मिळाल्यास बायडेन याचा व्हाईट हाऊसचा रस्ता आणखी मोकळा होणार आहे. मतमोजणी अद्याप बाकी आहे, मात्र सीएनएन आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार, बायडेन यांनी प्रतिस्पर्धी ट्रम्प यांना ५५०० मतांनी मागे टाकले आहे. बायडेन यांच्याकडे २५३ इलेक्टोरल मते असून व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना २७० हा जादूई आकडा पार करावा लागणार आहे.\n- 'बायडेन फ्रॉम मुंबई', अमेरिकेच्या बायडेन यांचा भारतात नातलग असल्याचा किस्सा ऐकलात का\nजर पेनसिल्वानिया आणि आणखी २० इलेक्टोरल मते जिंकल्यास बायडेन या मोठ्या लढाईत विजयी होतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१६च्या निवडणुकीत पेनसिल्वानियाममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. जॉर्जिया आणि नेवाडा या प्रमुख राज्यांमध्येही बायडेन आघाडीवर आहेत. ट्रम्प यांना जॉर्जियामध्ये विजय मिळविणेही तितकेच आवश्यक आहे. कारण हा भाग रिपब्लिकनचा गड म्हणून ओळखला जातो. पण इथेही बायडेन आघाडीवर असल्याचे दिसून येते. बायडेन यांच्याकडे ९१७ मतांची आघाडी आहे.\nअध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी आवश्यक असलेल्या २७० इलेक्टोरल वोटच्या दिशेने बायडेन यांची वाटचाल सुरू आहे. त्यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनमध्ये विजय मिळविला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-ipl-auction-92345", "date_download": "2021-07-24T22:56:00Z", "digest": "sha1:BG3ODBXAYZTBKS7VTEZP45H4P4KW2YSO", "length": 6715, "nlines": 141, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आयपीएल लिलावात हजारवर खेळाडू", "raw_content": "\nलिलावात एकंदर १ हजार १२२ खेळाडू\nआंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेले ८३८ खेळाडू\nपरदेशातील २८२ खेळाडू, त्यात ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक ५८; तर आफ्रिकेतील ५७\nलिलावात अफगाणिस्तान, आयर्लंड या कसोटी दर्जा मिळालेल्या देशातील खेळाडूही.\nया लिलावात अमेरिका, स्काटलॅंडचाही सहभाग\nपायाभूत रक्कम दोन कोटी असलेल्या ३६ खेळाडूंत १३ भारतीय\nआयपीएल लिलावात हजारवर खेळाडू\nमुंबई - इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली असून त्यात हजारहून जास्त खेळाडू आहेत. आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लिलाव २७ आणि २८ जानेवारीस बंगळूरला होणार आहे.\nया लिलावात जगभरातील खेळाडू आहेत. त्यात अर्थातच युवराज सिंग, गौतम गंभीर, आर अश्विन, अजिंक्य रहाणे यांना जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव, केएल राहुल, मुरली विजय, हरभजन सिंग यांना किती किंमत लाभते, याकडेही लक्ष असेल. आंतरराष्ट्रीय खेळाडूत ख्रिस गेल आणि बेन स्टोक्स आहेत. इंग्लंड कर्णधार जो रुट प्रथमच या लिलावात असेल. यापूर्वी केवळ इऑन मॉर्गन, केविन पीटरसन, जेसन रॉय, सॅम बिलिंग्ज आणि स्टोक्स हेच इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळले आहेत. सर्वाधिक पायाभूत रक्कम दोन कोटी असलेल्या खेळाडूत धवन, रहाणे, विजय यांच्यासह युझवेंद्र चाहल, केदार जाधव, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्पा आहेत.\nगतस्पर्धेत चमक दाखवून बासील थंपी, कृणाल पंड्या यांची पायाभूत रक्कम अनुक्रमे तीस आणि चाळीस लाख आहे. थंपीची गतवर्षी गुजरात लायन्सने ८५ लाखास खरेदी केली होती. त्याने त्या वेळी ११ विकेट घेतल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/915", "date_download": "2021-07-24T23:25:46Z", "digest": "sha1:LDHOO5UVO5RKI5T2XJMOKXXEDYDXYGAW", "length": 10349, "nlines": 185, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 9| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमोटार निघाली. परंतु नयना खिन्न होती, दु:खी होती.\n''तुम्ही मुंबईला येतांना आमच्याकडे \n''नाहीं; मला घरीं गेलें पाहिजे. वडील आजारी आहेत. ते मरणशय्येवर आहेत.''\nपुण्याच्या स्टेशनवर मणि नि नयना, दोघी उभ्या होत्या.\n''तरीहि अशा वेळेस कोणी जवळ असावें असें वाटतें.''\n''मला वाटलें तर मी बोलावीन.''\nनयना सातारकडे गेली. मणि नि तिची आई मुंबईला. गाडींत नयना विचारमग्न होती. पित्याचें शेवटचें दर्शन तरी होईल कीं नाहीं किती प्रेमानें त्यांनी वाढवलें. सार्या आठवणी येत होत्या. ती घरीं आली. त्या मोठ्या वाड्यांत शान्तता होती. हलकेच ती घरांत शिरली. सकाळची वेळ होती. घरांत दूरची एक आजीबाई होती.\n तुझ्यासाठी कंठी प्राण धरुन आहेत.''\nनयना वडिलांच्या शयनागारांत गेली. तो वृध्द पिता तेथें नयनाची नि मृत्यूची वाट पहात पडून होता. ती पित्याजवळ बसली. तिनें हळूच हांक मारली.\n''बाबा, मी आलें आहे. मी सुटलें.''\n''मलाहि आतां सुटूं दे'' डोळे उघडून म्हणाले.\n''मी तुमच्यासाठीं काय करुं \n''आतां कांही करायचें राहिलें नाहीं. वर्तमानपत्रांत तुझा पति गेल्याचें वाचलें. मला किती दु:ख झालें असेल नयना, जाणूनबुजून तूं दु:खाच्या डोहांत उडी घेतलीस. आणि मीहि तुला वेळेवर मदत दिली नाहीं. मीहि अपराधी. माझें मन मला खातें. तुम्ही मुलीला विधवा केलेंत तूं म्हणालीस. क्षमा कर पित्याला. त्याचें मरण इतक्या जवळ असेल याची मला काय बरें कल्पना नयना, जाणूनबुजून तूं दु:खाच्या डोहांत उडी घेतलीस. आणि मीहि तुला वेळेवर मदत दिली नाहीं. मीहि अपराधी. माझें मन मला खातें. तुम्ही मुलीला विधवा केलेंत तूं म्हणालीस. क्षमा कर पित्याला. त्याचें मरण इतक्या जवळ असेल याची मला काय बरें कल्पना तूं मला नंतर कधीं पत्रहि लिहिलें नाहींस. तुरुंगांत गेल्यावर लिहिलेंस. असो. आज तूं पुन्हां प्रेमानें पित्याजवळ आलीस. दुरावलेलीं पितापुत्रीचीं हृदयें पुन्हां जवळ आलीं. मला सारें मिळालें बाळं. तूं सारें जीवन कसें कंठणार तूं मला नंतर कधीं पत्रहि लिहिलें नाहींस. तुरुंगांत गेल्यावर लिहिलेंस. असो. आज तूं पुन्हां प्रेमानें पित्याजवळ आलीस. दुरावलेलीं पितापुत्रीचीं हृदयें पुन्हां जवळ आलीं. मला सारें मिळालें बाळं. तूं सारें जीवन कसें कंठणार \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/order-to-8-schools-de-recognized", "date_download": "2021-07-25T00:56:33Z", "digest": "sha1:E5IEQJKVL6RVOXXV37SZWCEZRWJADP6U", "length": 6674, "nlines": 34, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मनमानी कारभार करणाऱ्या 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश... (पहा व्हिडीओ)", "raw_content": "\nमनमानी कारभार करणाऱ्या 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश... (पहा व्हिडीओ)\nलॉकडाऊन संकटात अनेक खासगी शाळांनी फीसमध्ये भरमसाठ वाढ केली होती तसेच फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सामावून न घेणे, आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे अशा कृत्यांनी विध्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ केला होता.\nमनमानी कारभार करणाऱ्या 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश... (पहा व्हिडीओ)Saam Tv\nमुंबई - लॉकडाऊन संकटात अनेक खासगी शाळांनी फीसमध्ये भरमसाठ वाढ केली होती तसेच फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सामावून न घेणे, आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे अशा कृत्यांनी विध्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ केला होता. Order to 8 schools de-recognized\nअशा ८ शाळांचे नाहरकत प्रमाणपत्रचरद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालयाकडे सादर केलेला आहे. यामध्ये नवी मुंबई विभागातील एकूण ५ शाळा मुंबईतील २ आणि पनवेलमधील एका शाळेचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक), रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून शिफारशींसह पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.\nगेल्यावर्षीपासून शाळा आणि पालकांमध्ये शुल्कवाढीवरून वाद सुरू आहेत. त्याबाबत अनेक प्रकरणांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शाळा आणि पालकांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये असे आदेश न्यायालयाने देऊनही शाळांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी पालकांकडून सातत्याने होत आहेत.\nया आहेत त्या ८ शाळा :\nन्यू हॉरायझन पब्लिक स्कूल, नेरुळ\nरायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा\nसेंट लॉरेन्स स्क��ल, वाशी\nतेरणा ऑर्चिड इंटरनॅशनल, कोपरखैरणे\nबिल्लाबोंग इंटरनॅशनल स्कूल, मालाड\nन्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली\nउत्पादनाचा खर्च लक्षात घेता यंत्राच्या साह्याने शेती करणे ही काळाची गरज - कृषी विभाग\nशिक्षण रोखणाऱ्यांना दे धक्का-\nलॉकडाऊन Lockdown कालावधीत फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यास तगादा लावणेफी न भरल्यामुळे निकालपत्र रोखून ठेवणे, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे, फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे तर मालाड आणि संताक्रूज मधील बिल्लाबोंग शाळेने शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील २५ विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश देणे बंधनकारक असतानाही हे प्रवेश नाकारल्याचे समोर आले आहे .\nत्यामुळे या ८ शाळांवर कारवाईचा बडगा उगारत या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव ही सादर केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/uttarakhand-flood-uttarakhand-glacier-disaster-live-updates-chamoli-dhauli-ganga-flood-latest-photo-today-news-glacier-burst-triggers-flood-in-uttarakhand-128210677.html", "date_download": "2021-07-24T23:45:16Z", "digest": "sha1:UPJKZIZIM3R7O6RTKWQE4COAMX6BCWAS", "length": 5153, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uttarakhand Flood; Uttarakhand Glacier Disaster Live Updates | Chamoli Dhauli Ganga Flood Latest Photo Today News | Glacier Burst Triggers Flood In Uttarakhand | आतापर्यंत 29 लोकांचे मृतदेह आढळले, NTPC च्या बोगद्यात अडकलेल्या 35 कामगारांचे बचावकार्य युद्धपातळीवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्तराखंडमध्ये बचावकार्याचा तिसरा दिवस:आतापर्यंत 29 लोकांचे मृतदेह आढळले, NTPC च्या बोगद्यात अडकलेल्या 35 कामगारांचे बचावकार्य युद्धपातळीवर\nचमोली जिल्ह्याच्या तपोवनमध्ये रविवारी ग्लेशियर तुटल्याने ऋषिगंगा आणि धौलीगंगाची पाणी पातळी वाढली होती\nवेगाने आल्या पाण्याने आणि दगडांनी ऋषिगंगा पावल प्रोजेक्ट आणि NTPC चे प्रोजेक्ट उद्धवस्त झाले होते\nउत्तराखंडच्या चमोलीमध्ये तपोवन च्या NTPC बोगद्यामध्ये अडकलेल्या 35 लोकांना काढण्याचे काम सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. अडीच किलोमीटर लांब या बोगद्यामध्ये पाण्यामुळे दलदलीचे स्वरुप आले आहे. यामुळे, बचावकार्यात अडचणी येत आहेत. ITBP अधिकारी अपर्णा कुमार यांनी सांगितले की, बोगद्यातून रात्रभर चिखलाचा ढिगारा काढून घेण्यात आला आहे. आतापर्यंत आम्ही बोगद्यात अडकलेल्या कोणत्याही मजुरांशी संपर्क साधू शकलो नाही.\nरविवारी झालेल्या दुर्घटनेत तपोवनमधील खासगी कंपनीच्या ऋषिगंगा वीज प्रकल्प व NTPC प्रकल्प साइटला सर्वाधिक नुकसान झाले होते. 3 दिवसांच्या बचाव कार्यात प्रथमच ऋषिगंगा प्रकल्पस्थळावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सोमवारी बचाव पथकाने तपोवन परिसरातून 26 मृतदेह आणि 5 मानवी अवयव ताब्यात घेतले होते. बोगद्यात अडकलेल्या कामगारांसह 171 लोक येथून बेपत्ता आहेत. चमोली येथे झालेल्या अपघातानंतर 197 लोक बेपत्ता आहेत.\nठिकाण किती लोक बेपत्ता\nतपोवन ऋत्विक कंपनी 121\nयामधील 29 लोकांचे मृतदेह मिळाले आहेत, तर 177 लोकांचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/916", "date_download": "2021-07-24T23:32:12Z", "digest": "sha1:CO72BYIHRMT2N2MFVACACRTRUBKEFZQD", "length": 13109, "nlines": 172, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''त्यांचें ध्येय वाढवून. मी एकटी नाहीं बाबा. ते माझ्याजवळ आहेत. मला समोर दिसतात. मी चित्र काढायला बसलें तर कोणी तरी माझीं बोटें धरित आहे, कोणी बोटांत शिरत आहे असें वाटतें. मी एकटी नाहीं. आणि त्यानीं भारतचित्रकलाधाम संस्था माझ्या स्वाधीन केली आहे. तेंच आमचें चिमुकलें बाळ. तें मी वाढवीन. तुम्ही मुलीला आशीर्वाद द्या. बाबा, तुमचें किती प्रेम मी तुम्हांला सोडून गेलें. परंतु मी कृतघ्न नव्हतें. मुलींचे जीवन दुसर्यासाठी असतें. मला जो आवडला, माझ्या जीवनांत जो भरलेला होता, त्याला मी तें अर्पण केलें. रंगाच्या आईजवळ मी एकदां म्हटलें होतें 'आई, मी तुमच्या रंगाजवळ लग्न लावीन.' त्या हंसल्या व म्हणाल्या 'रंगा गरीब, तूं श्रीमंत' परंतु त्यांचे हंसूं गेलें नि डोळ्यांत आंसवें आली. मरतांना मला म्हणाल्या 'रंगाला सुखी कर.' त्यांच्या त्या शब्दांत का अधिक अर्थ होता मी तुम्हांला सोडून गेलें. परंतु मी कृतघ्न नव्हतें. मुलींचे जीवन दुसर्यासाठी असतें. मला जो आवडला, माझ्या जीवनांत जो भरलेला होता, त्याला मी तें अर्पण केलें. रंगाच्या आईजवळ मी एकदां म्हटलें होतें 'आई, मी तुमच्या रंगाजवळ लग्न लावीन.' त्या हंसल्या व म्हणाल्या 'रंगा गरीब, तूं श्रीमंत' परंतु त्यांचे हंसूं गेलें नि डोळ्यांत आंसवें आली. मरतांना मला म्हणाल्या 'रंगाला सुखी कर.' त्यांच्या त्या शब्दांत का अधिक अर्थ होता रंगाची आई मा���्या खाटेवर होती. मीच शुश्रूषा केगली. जणूं मी त्यांची लहानशी सून झाले होतें. बाबा, अशा रीतीनें रंगा माझ्या जीवनांत शतधाग्यांनीं गुंफिला गेला, विणला गेला, भरला गेला. तो अल्पायुषी ठरला. प्रभूची इच्छा. तुम्ही मजवर रागावूं नका. माझें चुकलें असलें तर क्षमा करा. एकदां ज्याला मन दिलें त्यालाच नको वरुं तर कोणाला रंगाची आई माझ्या खाटेवर होती. मीच शुश्रूषा केगली. जणूं मी त्यांची लहानशी सून झाले होतें. बाबा, अशा रीतीनें रंगा माझ्या जीवनांत शतधाग्यांनीं गुंफिला गेला, विणला गेला, भरला गेला. तो अल्पायुषी ठरला. प्रभूची इच्छा. तुम्ही मजवर रागावूं नका. माझें चुकलें असलें तर क्षमा करा. एकदां ज्याला मन दिलें त्यालाच नको वरुं तर कोणाला असो. मी शान्त असेन. कर्तव्य करित राहीन. तुम्हां सर्वांना स्मरेन, अश्रूंची तिलांजलि देत जाईन.'' ती असें म्हणून उठली. पित्याच्या थंडगार चरणांना तिनें कढत अश्रूंनीं भिजविलें. तो वृध्द गहिंवरला. उठूं लागला.\n''उठूं नका बाबा, पडून रहा.''\n''नयना'' एवढेंच तो म्हणाला नि पुन्हां पडला. तिनें पित्याला मांडी दिली.\n''नयना, तुझ्या ध्येयबाळासाठीं सारी इष्टेट मी करुन ठेवली आहे. हे सारें मीच कमावलेलें. तुझ्या संस्थेला सारें दिलें आहे. वाटलें तर या वाड्यांतच संस्था आणा. येथें आपला सुंदर चित्रसंग्रह आहे. सातारा महाराष्ट्राचें हृदय. शौर्य नि वैराग्य यांचे आजुबाजूचें वातावरण. जवळ माहुली. संगम. तुला वाटलें तर इकडे संस्था आणा. नाहीं तर हा वाडा विकून टाका. योग्य तें करा. रंगाला मी वांचवूं शकलों नाहीं. परंतु त्याचें ध्येयबाळ मरुं नये म्हणून मी शक्य तें सारें केलें आहे. त्या ध्येयबाळाला वाढव. सुखी समाधानी रहा. तुझें जीवन ध्येयपूजेनें कृतार्थ होवो. पित्याचें प्रेम, पित्याचे आशीर्वाद मागावे नाहीं लागत. ते सदैव मिळतच असतात बाळ. ये, जवळ ये.''\nतिनें डोकें खाली केलें. त्यानें आपले वरदहस्त, ते वत्सल हात तिच्या डोक्यावर ठेवले.\n''कृतार्थ हो'' तो म्हणाला.\nखोलींत आणखी मित्रमंडळी आली. आजीबाई मधून येई. परंतु अत:पर सारें शान्त होतें. वडील देवाकडे गेले. शान्तपणें त्यानीं देह सोडला. आत्मा परमात्म्यांत मिळाला. नयनानें सुनंदाआईंना, मणीला सविस्तर पत्रें लिहिलीं. ती त्या वाड्यांत एकटी फिरे. लहानपणच्या आठवणी. आईच्या, वडिलांच्या तैलचित्रांसमोर उभी राही नि रडे. तिला एकाकी वा��े. सारे बंध तुटले. असें कसें माझें जीवन परंतु बंध आहेत. सुनंदा आहे, ताई आहे, मणि आहे, आणि तो पंढरी परंतु बंध आहेत. सुनंदा आहे, ताई आहे, मणि आहे, आणि तो पंढरी तो असेल का जिवंत तो असेल का जिवंत का जपान्यांच्या ताब्यांत गेला, मारला गेला \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-difficulty-facing-by-widow-of-martyred-jawans-5670355-NOR.html", "date_download": "2021-07-24T23:24:24Z", "digest": "sha1:ESXXA6X63B5XQQUCWQ26OZAQG5WHNCTC", "length": 7312, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "difficulty facing by Widow Of Martyred Jawans | EXCLUSIVE: शहीद जवानांच्या विधवांची परवड; नोकरी मिळण्यासाठी सुरू आहे धडपड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nEXCLUSIVE: शहीद जवानांच्या विधवांची परवड; नोकरी मिळण्यासाठी सुरू आहे धडपड\nवय २० ते २५, हातात एक-दोन मुलं, काहींना सासर-माहेरचा आधार, काहींना तोही नाही. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरून, कुणी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत आहे तर कुणी फिजिकल फिटनेससाठी परिश्रम घेत आहेत. खंबीरपणे त्या झटत आहेत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी. या कथा आहेत राज्यातील २० वॉर विडोज अर्थात शहीद जवानांच्या पत्नींच्या. कुपवाडा, उरी अतिरेकी हल्ला व काश्मिरातील हिमस्खलनात शहिदांच्या या पत्नी. सरकारी सेवेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून वर्षभरापासून झगडत आहेत.\nसरकारदरबारी वारंवार अर्ज-विनंत्या करूनही त्यांच्या मागण्या अपूर्णच आहेत. शहीद जवानांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी आवर्जून उपस्थित झालेल्या एकाही नेत्याने त्या दिवसानंतर या विधवांचा जगण्याचा झगडा कसा सुरू आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांना नोकरीची का गरज आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केलेला नाही. वीस ते पंचवीस वयोगटांतील आणि शैक्षणिक पात्रतेत बसणाऱ्या फक्त २० ते २५ वॉर विडोज सरकारकडे नोकरीसाठी अर्ज-विनंत्या करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सैनिक कल्याणमंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्यापर्यंत पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्याप एकीलाही नोकरी न मिळाल्याने त्यांचा संघर्ष सुरूच आहे. शहीद जवानांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावे अ��ाही जीआर आहे, परंतु त्याचीही अंमलबजावणी होत नसल्याने या विधवांच्या अडचणी जास्तच वाढल्या आहेत. यापैकी बहुतेकींची पाच ते पंधरा या वयोगटांतील मुले आहेत. त्यामुळे त्या जीआरची अंमलबजावणी झाली तरी त्यांना दिलासा मिळू शकतो, असे कुलकर्णी म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना संपर्क करून याबाबतची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.\nवणवण करावी लागणे शरमेचे\nसीमेवर शहिदांच्या या विधवा दुर्गम भागातील आहेत. तिथे शिक्षण, रोजगाराची साधने नाहीत. त्यांची मुले ५ ते १५ वयोगटातील आहेत. वीरमाता, वीरपत्नींना रोजगारासाठी वणवण, विनंती अर्ज घेऊन शासनदरबारी चकरा मारायला लागणे ही सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे.\n- प्रमोद कुलकर्णी, सचिव, माजी सैनिक संघटना\nसैनिक कल्याण बोर्डाच्या विनंतीवरून आम्ही त्यांचा ग्रुप केला. पतीच्या वीरमरणानंतर त्या कोसळून गेल्या. आम्ही त्यांना त्या धक्क्यातून बाहेर काढले. मात्र, पेन्शन वा सासर, माहेरच्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरीची त्यांची मागणी रास्त आहे.\n- ज्योत्स्ना गर्गे, वेल्फेअर ऑफ आर्मी वॉर विडोज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-tips-for-health-5907411-PHO.html", "date_download": "2021-07-25T00:17:12Z", "digest": "sha1:4ZGDDJN2GU4YIBZXOAWVZ37VKETGMT5W", "length": 2941, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tips for health | Health: लठ्ठ लोकांनी खाऊ नयेत हे 7 पदार्थ, होतील मोठे फायदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nHealth: लठ्ठ लोकांनी खाऊ नयेत हे 7 पदार्थ, होतील मोठे फायदे\nप्लस साइज लोकांनी आपल्या डायटवर योग्य प्रकारे लक्ष न दिल्यास लठ्ठपणा वाढतो. वजन वाढल्यामुळे अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. यामुळे मेदांता हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन डॉ. रुपश्री जायसवाल लठ्ठ लोकांना काही पदार्थ अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात. त्या अशाच 7 पदार्थांविषयी सांगत आहेत...\nपुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्लस साइज लोकांनी कोणत्या गोष्टी अव्हॉइड कराव्यात...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिल��ले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/more-than-208-teachers-and-vcs-wrote-letter-to-pm-modi-said-left-wing-spoiling-atmosphere-of-educational-institutions-across-the-country-126500623.html", "date_download": "2021-07-25T00:04:28Z", "digest": "sha1:3DS5X5IZBNVDHT3KGLTYAXMT22TAYKDG", "length": 7502, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "More than 208 teachers and vc's wrote letter to pm Modi; Said Left wing spoiling atmosphere of educational institutions across the country | 208 शिक्षक आणि कुलगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहीले पत्र, 'लेफ्ट विंगने देशभरातील शिक्षण संस्थांचे वातावरण खराब केले' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n208 शिक्षक आणि कुलगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहीले पत्र, 'लेफ्ट विंगने देशभरातील शिक्षण संस्थांचे वातावरण खराब केले'\nपत्र लिहणाऱ्यांमध्ये हरि सिंह गौर, सरदार पटेल यूनिव्हर्सिटी, बिहार सेंट्रल यूनिव्हर्सिटीचे व्हीसी सामील\nनवी दिल्ली- जेएनयू हिंसाचारामुळे देशभरातील 200 पेक्षा जास्त विद्यापिठातील शिक्षक आणि कुलगुरूंनी आज(रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहीले. यात लेफ्ट विंगच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील शिक्षण संस्थांमधील वातावरण खराब केल्याचा आरोप लावला आहे. या पत्राचे शीर्षक \"शिक्षण संस्थांमध्ये वामपंथीविरोधातील विधान' असे दिले आहे.\nशिक्षकांशिवाय पत्र लिहण्यात हरी सिंह गौर यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू आरपी तिवारी, दक्षिण बिहार सेंट्रल यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू एचसीएस राठौर, सरदार पटेल यूनिव्हर्सिटीते वीसी शिरीष कुलकर्णी सामील आहेत.\nमोदींना लिहीलेल्या पत्रातील काही बाबी\n\"आम्ही खूप निराशेने हे बोलत आहोत की, विद्यार्थी राजकारणाच्या नावाने डाव्यांचा एजेंडा स्विकारत आहेत. नुकतच जेएनयू ते जामिया, एएमयू ते जादवपूरपर्यंतच्या घटना आपल्याला इशारा देत आहेत की, डाव्यांचे अॅक्टिविस्ट शिक्षणाचे वातावरण खराब करत आहेत.\"\n\"वाम पंथींच्या शिकवणीमुळे सार्वजनिकरित्या विधान करणे अवघड झाले आहे.''\n\"अशा मागण्यात, ज्यातून काहीच मार्ग काढता येत नाही, त्यावरुन आंदोलन करणे आणि लोकांना त्रास होईल अशा घटना घडवून आणण्याचे काम डावे करत आहेत.\"\n\"अशा राजकारणामुळे गरीब आणि दिनदुबळ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांवर त्याचा मोठा परिणाम पडतो. अशा विद्यार्थ्यांमुळे गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.\"\nहिंसेमागे केंद्र सरकारचा हात- काँग्रेस कमेटी\nकाँग्रेसची फॅक्ट फायंडिंग कमेटीने सांगितले की, जेएनयू कँपसमध्ये 5 जानेवारीला झालेल्या हिंसाचारामागे केंद्र सरकारचा हात आहे. कमेटीने यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू एम जगदीश कुमार यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. आज समितीने सोनिया गांधींना आपली रिपोर्ट दिली.\nराष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्षांना रक्ताने लिहिले पत्र\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र; माजी आमदाराच्या उमेदवारीत संभ्रम झाल्यामुळे दर्शवली नाराजी\nमॉब लिंचिंग प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहणाऱ्या 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nचाेराने देवाला पत्रात लिहिले, माझा गुन्हा माफ कर, नंतर दानपेटीतून चोरली रक्कम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/890", "date_download": "2021-07-24T23:05:13Z", "digest": "sha1:ZQWU33M7OJ3JPKMYK64EMKSD2PJC3JMQ", "length": 10565, "nlines": 183, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 8| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nताईच्या हातांत तें पत्र होतें. शेवटीं तिनें त्या पत्राचे तुकडे तुकडे केले. त्या पत्रांत एक फोटो होता. तो तिनें फाडला. तुकडे करुन ती रडत बसली. मागून ते जुळवूं बघत होती \nरंगाचीं चित्रें संपत आलीं होती. रंगपंचमीच्या दिवशीं रात्रीं तें शेवटचें चित्र तो रंगवित होता. रात्रभर कर्ममग्न होता. कुंचल्याचा शेवटचा स्पर्श करुन तो उठला. प्रभूच्या समोर दंडवत् त्यानें लोटांगण घातलें. एक जीवनकार्य पार पडलें होतें. तो हेलावला होता. त्यानें ती सारी चित्रसृष्टि पाहिली. वसिष्ठ-विश्वामित्रांपासून तो महात्माजींपर्यंतचा भारती इतिहास तेथें होता. ठळक ठळक दिव्य प्रसंग.\nपरंतु इतक्यांत दृष्ट वार्ता कानीं आली कीं शेटजींची हृदयक्रिया बंद होऊन ते अकस्मात् देवाघरीं गेले. रात्रीं निजले ते निजले. सकाळीं नोकर उठवायला गेला तों सारा खेळ खलास. डॉक्टरांनीं हृदय थांबलें म्हणून निर्वाळा दिला. रंगा लगबगीनें गेला. त्यानें त्या साधकाला प्रणाम केला. रंगाचें शेवटचें चित्र तिकडे संपलें नि इकडे जीवनखेळ संपला \nमुंबईहून शेटजींची कौटुंबिक मंडळी आली. सारे विधि झाले. शेटजीनीं मृत्युपत्र केलें होतें कीं नाहीं कोणास ठाऊक त्यांच्या मुलानें मंदिराची कांही व्यवस्था केली. रंगा त्यांना भेटला. त्यांनींच बोलावलें होतें.\n''तुमचें कांही देणें आहे का तुम्ही काढलींत तीं चित्रें तुम्ही काढलींत तीं चित्रें \n''तुम्ही मुंबईस याल चित्रें काढायला \n''नाहीं. मी धंदेवाईक नाहीं.''\n धंदा काय वाईट असतो आमचा तर दिवसरात्र धंदा असतो.''\n''म्हणून तर लक्षाधीश होतां.''\n''तुम्ही व्हाल लक्षाधीश. मुंबईस चला. आम्ही सांगूं तशी काढा चित्रें.''\n''ठीक. तुमचें कांही देणें \n''सारें चुकतें झालेलें आहे.''\n''तुमच्याकडे अधिक दिले आहेत कीं काय शिल्लक नाहीं ना रक्कम शिल्लक नाहीं ना रक्कम \n तुम्ही सांगाना खरी वार्ता''\n''मी येतों. बसा आपण.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/coronas-jerk-townspeople-seven-more-positive-307162", "date_download": "2021-07-25T00:54:32Z", "digest": "sha1:UH6NTI6SQV64IOUUTKUGN7H66AN75BIR", "length": 7107, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नगरवासियांना कोरोनाचा हिसका...आणखी सात जण पॉझिटिव्ह", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा आकडा सुफरफास्ट वेगाने वाढला. शासन-प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनेची वेळोवेळी जनजागृती केली. सुरवातीला समज, तर त्यानंतर अनेकांवर कारवाई केली. मात्र, मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत.\nनगरवासियांना कोरोनाचा हिसका...आणखी सात जण पॉझिटिव्ह\nनगर ः जिल्ह्यात कोरोनाचा परिस्थिती काहिसी आटोक्यात येती न येती तोच कोरोनाचा वेग भलताच वाढताना दिसतो. आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी सात जणांना बाधा झाली. त्यात केडगाव तीन, संगमनेर दोन, कल्याण रोड (नगर शहर), राहाता येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा 258 वर पोचला असून जिल्हावासियांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.\nहेही वाचा ः आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा, हैप्पीवाला बर्थ डे नडला\nलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा आकडा सुफरफास्ट वेगाने वाढला. शासन-प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनेची वेळोवेळी जनजागृती केली. सुरवातीला समज, तर त्यानंतर अनेकांवर कारवा��� केली. मात्र, मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत.\nअवश्य वाचा ः नगरच्या संशोधकांचे इस्त्रोसाठीचे उड्डाण रखडले या कारणाने\nनागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कल्याण रोड (नगर शहर) येथील 55 वर्षांची महिला, केडगाव येथील 29 वर्षांची व्यक्ती, 16 वर्षांची मुलगी, तर बारा वर्षांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय खंडोबा चौक (राहाता) येथील 13 वर्षांची मुलगी, संगमनेर शहरातील 30 वर्षांची व्यक्ती तसेच मुंबईहून संगमनेर येथे आलेली 24 वर्षांच्या युवतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-vijay-hazare-one-day-cricket-competition-99336", "date_download": "2021-07-25T00:52:06Z", "digest": "sha1:GJBE24DCTWAZ2IBX3RIILEX5VZA2CAJD", "length": 8731, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईचा जेतेपदाचा दुष्काळ कायम", "raw_content": "\nमुंबईचा जेतेपदाचा दुष्काळ कायम\nमुंबई - देशांतर्गत स्पर्धेतील मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर कायमच राहिला. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत मुंबईला बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रविरुद्ध हार पत्करावी लागली. देशांतर्गत स्पर्धेतील स्टार; तसेच विश्वकरंडक कुमार विजेत्या संघाचा कर्णधार संघात असूनही मुंबईला सव्वादोनशेही धावा करता आल्या नाहीत. तिथेच त्यांची हार निश्चित झाली.\nमहाराष्ट्राने जणू मुंबईला उत्तम सांघिक खेळ कसा करावा, हेच दाखवले. महाराष्ट्रविरुद्ध डाव न संपल्याचे समाधानच मुंबईस लाभले. सूर्यकुमार यादव सोडल्यास कोणासही अर्धशतक करता आले नाही. दिल्लीच्या पालम येथील एअर फोर्स मैदानावरील खेळपट्टीवरून चेंडू कमी वेगाने येत होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या फलंदाजांनी पारंपरिक आक्रमकतेस मुरड घातली. अर्थात, लक्ष्य अवघड नसल्यामुळे त्यांचे काम सोपे होते. त्यांनी मुंबईला कोणतीही संधी न देता सात विकेट आणि १९ चेंडू राखून बाजी मारली.\nमध्यमगती गोलंदाज प्रदीप दाढेने मुंबईला हादरे दिले; तसेच ऑफ स्पिनर प्रशांत कोरे आणि डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव यांनी आक्रमणाची कोणतीही संधी दिली नाही. पृथ्वी शॉला आक्रमक आणि बचावाची योग्य सांगड घालता आली नाही. सलामीस बढती दिल्यानंतरही आदित्��� तरे फार काही करू शकला नाही.\nश्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे मुंबईचे स्टार फलंदाज १२ षटके एकमेकांच्या साथीत होते; पण त्यांना ४७ धावाच जोडता आल्या. त्यावरून महाराष्ट्राच्या अचूक गोलंदाजीची कल्पना येईल. त्याचबरोबर मुंबई फलंदाजांच्या मर्यादांची. सूर्यकुमार यादव आणि शम्स मुलानीने ४८ धावा जोडत आशा दाखवल्या; पण यादव परतला त्याचवेळी मुंबईच्या आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या आशा संपल्या.\nऋतुराज गायकवाडला टिपत मुंबईने सुरुवात चांगली केली; पण श्रीकांत मुंढे आणि राहुल त्रिपाठीने दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावा जोडत पायाभरणी भक्कम केली. हे दोघे तीन चेंडूत परतले; पण अंकित बावणे-नौशाद शेखने मुंबईला कोणतीही संधी दिली नाही.\nमुंबई - ९ बाद २२२ (पृथ्वी शॉ १२ चेंडूंत २ चौकार, आदित्य तरे १६- २४ चेंडूंत ३ चौकार, सिद्धेश लाड ५, श्रेयस अय्यर ३५- ५५ चेंडूंत ३ चौकार, सूर्यकुमार यादव ६९- ८८ चेंडूंत ७ चौकार, शम्स मुलानी २२, शुभम रांजणे १८, धवल कुलकर्णी नाबाद २३, प्रदीप दाढे १०-०-५७-३, प्रशांत कोरे १०-०-३४-२) पराजित वि. महाराष्ट्र - ४६.५ षटकात ३ बाद २२४ (ऋतुराज गायकवाड १२, श्रीकांत मुंढे ७०- ९५ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार, राहुल त्रिपाठी ४९- ७३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार, अंकित बावणे नाबाद ३७- ६० चेंडूंत १ चौकार, नौशाद शेख नाबाद ५१- ४० चेंडूंत ५ चौकार, शिवम मल्होत्रा ६-०-२९-१, शम्स मुलानी १०-०-४५-१).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/four-dead-accident-karnataka-balakot-248793", "date_download": "2021-07-25T00:52:51Z", "digest": "sha1:NVSPLDGLNNYXI2RDFYIZW77YSOSEJ55M", "length": 7114, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...", "raw_content": "\nविजापूर जिल्ह्यातील गोटे व खाजी बिळगी गावातील रहिवासी कार गाडीने धारवाड येथील न्यायालयीन कामासाठी जात असताना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील शिरोळ गावानजीक आले बेळगावहून गुलबर्गाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या कार गाडीला जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.\nभल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...\nमांजरी : विजापूर येथून धारवाडला न्यायालयीन कामासाठी जात असताना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील शिरोळ गा��ाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात जागीच चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली.\nहे पण वाचा - मटण खाताय, मग ही बातमी वाचाच ; मृत कोंबड्या, मेंढ्याच्या मटणाची विक्री\nहनुमंत गुनगार (२१), बाळापा शिगाडी (२४), सिद्धराय तेली (३६), रियाज जालगेरी (२५ ) अशी अपघाता ठार झालेल्यांची नावे आहेत. हे सवर् विजापूर जिल्ह्यातील गोटे व खाजीबिळगी गावातील रहिवासी आहेत.\nहे पण वाचा - एक न्यारं गाव ; त्याचं शेळकेवाडी नाव\nयाबाबत मुधोळ पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी, विजापूर जिल्ह्यातील गोटे व खाजी बिळगी गावातील रहिवासी कार गाडीने धारवाड येथील न्यायालयीन कामासाठी जात असताना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील शिरोळ गावानजीक आले बेळगावहून गुलबर्गाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या कार गाडीला जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, कारमधील सर्वच मृतदेह बाहेर काढताना पोलिसांना खूप परिश्रम घ्यावे लागले. घटनास्थळी मुधोळ पोलिसांनी भेट देऊन घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/uncle-raped-niece-was-sentenced-14-years-hardlabor-crime", "date_download": "2021-07-24T23:34:14Z", "digest": "sha1:X36ABWFXIAJIKR44YOS4PM62BYRDTKQA", "length": 7535, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाला १४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा", "raw_content": "\nभाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाला १४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा\nपुणे - भाची घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार (Rape) करणा-या मामास न्यायालयाने १४ वर्ष सक्तमजुरी (Hardlabor) आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. यू. मालवणकर यांनी हा निकाल (Result) दिला. आत्याचार झाले तेव्हा भाची दहा वर्षांची होती. (Uncle Raped Niece was Sentenced 14 Years Hardlabor Crime)\nहडपसर परिसरात ११ डिसेंबर २०१६ रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर आरोपीला मुलीच्या घरच्यांनी व शेजा-यांनी मारहाण करीत पोलिसांत हजर केले होते. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील सुन���ल हांडे यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. ३१ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली होती. त्या धुणेभांडीचे काम करता. घटनेच्या काही दिवसांपुर्वीच शिक्षा सुनावलेली व्यक्ती फिर्यादी यांच्या घराशेजारी त्याच्या आर्इ आणि बहिणीसह रहायला आला होता. रोजी दुपारी तक्रारदार महिला आरोपीच्या घरी पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने घराचा दरवाजा उघडला असता त्याची दहा वर्षाची भाची घाबरून रडत-रडत घराबाहेर पडली. तक्रारदार महिलेने याबाबत तिला घरी नेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने मामाने माझ्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने मुलीच्या वडिलांचा फोन नंबर मिळवून त्यांना ही घटना सांगितली. त्यामुळे ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केले.\nहेही वाचा: पुणे : गुन्हेगार दवाखान्यातून फरार; पोलिसांना हलगर्जीपणा नडला\nमुलीचा वैद्यकीय अहवाल ठरला महत्त्वाचा :\nमुलीच्या वैद्यकीय तपासणीत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. पिडितेचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वपूर्ण मानत न्यायालयाने आरोपीला बलात्कार व पोस्को कायद्यानुसार दोषी ठरवत १४ वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रूपाली माळी यांनी केला. न्यायालयीन कामकाजात त्यांना पोलीस कर्मचारी ए. एल. गायकवाड यांनी मदत केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/corona-vaccination-only-in-five-hundred-rupees-in-badlapur-by-shivsena-a95", "date_download": "2021-07-24T22:58:06Z", "digest": "sha1:XWW4UKOAOHOCT6A2AFY53PF22UB3SWG6", "length": 2941, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शिवसेनेतर्फे बदलापुरात ५०० रुपयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम", "raw_content": "शिवसेनेतर्फे बदलापुरात ५०० रुपयांत करोना प्रतिबंधक लसीकरणअजय दुधाणे\nशिवसेनेतर्फे बदलापुरात ५०० रुपयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम\nबदलापूरात संवेग फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखेतर्फ करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे.\nबदलापूर - संवेग फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखेतर्फ करोना प्रतिबंधक लसीकरण corona vaccination सुरू करण्यात आले आहे. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे shivsena leader waman mhatre यांच्या पुढाकारातून बदलापूरातील आपटेवाडी aptewadi येथे असलेल्या साई शुभमंगल का���्यालयात हे लसीकरण आहे. खाजगी रुग्णालयात ही लस 750 रुपयांत दिली जाते, मात्र इथं ही लस फक्त 500 रुपयात नागरिकांना मिळणार आहे. भावेश म्हात्रे यांच्यातर्फे हे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. corona vaccination only in five hundred rupees in badlapur by shivsena\nहे देखील पहा -\nतीन दिवस सुरू राहणाऱ्या या शिबिराच्या पहिल्या दिवशी 600 नागरिकांनी लस घेतली. विशेष म्हणजे बदलापूर मधील सर्व पत्रकारांना free vaccine for journalists या लसीकरण शिबीरात मोफत लस दिली जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/22.html", "date_download": "2021-07-24T23:17:48Z", "digest": "sha1:XWTROAMMGUGQE52JP7JUOBBYE54NHRUQ", "length": 5932, "nlines": 49, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "निर्भया प्रकरणातील चारही आरोपींनी 22 जानेवारीला फाशी - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Desh-Videsh / Slide / निर्भया प्रकरणातील चारही आरोपींनी 22 जानेवारीला फाशी\nनिर्भया प्रकरणातील चारही आरोपींनी 22 जानेवारीला फाशी\nBY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |\n2012 मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मंगळवारी चार दोषींना फाशीचे वॉरंट जारी केले. या चौघांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येईल. यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाच्या न्यायाधीशांनी चारही दोषींवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी माध्यमांनाही आत जाऊ दिले नाही. सुनावणी दरम्यान निर्भयाची आई आणि दोषी मुकेशची आई न्यायालयात रडली. महत्त्वपूर्ण म्हणजे निर्भया प्रकरणात अक्षय, मुकेश, विनय आणि पवन या चारही दोषींना यापूर्वीच फाशी देण्याचा निर्णय न्यायलयाने दिला आहे.\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक���षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A", "date_download": "2021-07-25T01:28:01Z", "digest": "sha1:J26EDXU3FOGMOQUOO3WM7CRHT5XGQG3Y", "length": 5741, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुक पोमेर्सबाच - विकिपीडिया", "raw_content": "\n(लूक पोमर्सबाच या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव लुक ऍन्थोनी पोमेर्सबाच\nजन्म २८ सप्टेंबर, १९८४ (1984-09-28) (वय: ३६)\nउंची १.७८ मी (५ फु १० इं)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\n११ डिसेंबर २००७ वि न्यू झीलँड\n२००८–०९ किंग्स XI पंजाब\n२०११–सद्य बंगलोर रॉयल चॅलेंजर्स\nटि२०आ प्र.श्रे. लिस्ट अ टि२०\nसामने १ ३० ३३ ३५\nधावा १५ २,१११ ५९९ ६२४\nफलंदाजीची सरासरी १५ ४०.५९ २१.३९ २२.२८\nशतके/अर्धशतके – ४/१६ १/१ –/२\nसर्वोच्च धावसंख्या १५ १७६ १०४* ७९*\nचेंडू – २५५ १८ –\nगोलंदाजीची सरासरी – २६.८० – –\nएका डावात ५ बळी – – – –\nएका सामन्यात १० बळी – – – –\nसर्वोत्तम गोलंदाजी – १/४ ०/१६ –\nझेल/यष्टीचीत ०/– ३६/– १८/– १६/–\n१९ मे, इ.स. २०१२\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८४ मधील जन्म\nइ.स. १९८४ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२८ सप्टेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nकिंग्स XI पंजाब माजी खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/3975/NHM-Sangli-Recruitment-2021.html", "date_download": "2021-07-24T23:06:56Z", "digest": "sha1:LCOKXVFUFRPWCCVH22U4TLHRNFWPJH3W", "length": 5396, "nlines": 86, "source_domain": "naukriadda.com", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 125 जागांसाठी भरती", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 125 जागांसाठी भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम. पदाच्या 125 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 मे 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 125\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग , दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 May 2021\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग , दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3805/Recruitment-in-ESIC-2020-.html", "date_download": "2021-07-24T23:52:37Z", "digest": "sha1:4M3EXIQG37SUNGTLBDHELQUIV3OLV7G2", "length": 4598, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "ESIC मध्ये भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nESIC मध्ये भरती २०२०\nफुल टाइम / पार्ट टाइम स्पेशलिस्ट या पदासाठी एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन येथे एकूण ०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखतची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहिती खाली दिली आहे.\nएकूण पदसंख्या : ०९ जागा\nपद आणि संख्या :\nफुल टाइम / पार्ट टाइम स्पेशलिस्ट\nपीजी डिग्री किंवा समकक्ष\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nअधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in\nमुलाखत तारीख : २९/०१/२०२१.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा\nमहिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/891", "date_download": "2021-07-24T23:13:43Z", "digest": "sha1:OKPDKR23XPVJ6GTHRM4QW3BBCDCPMLGW", "length": 11239, "nlines": 177, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 9| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरंगा निघून गेला. त्या धनंपूजकांचा वारा त्याला सहन होईना. शेटजी शेवटीं प्रेमाची देणगी देणार होते. परंतु रंगाच्या तोंडून शब्दहि बाहेर पडला नाहीं. तो रामभक्त गेला. या माकडांना कशाची किंमत \nअपरंपार श्रमानें रंगा आजारी पडला. सुनंदा त्याच्याजवळ बसे. कांही दिवसांनी त्याला बरें वाटलें. त्यानें घरावर '' भारत चित्रकलाधाम '' म्हणून स्वत:च्या हातानें रंगवून लिहून पाटी लावली. एका खोलीत भिंतीवर त्यानें स्वत:चीं व इतर कांही चित्रें लावलीं. कांही बोधवाक्यें होतीं.\nअमेरिकेंत चित्रकलेचें एक जागतिक प्रदर्शन भरणार म्हणून त्यानें वाचलें. आपणहि त्याच्यासाठीं चित्रें तयार करावीं असे त्याच्या मनानें घेतलें. भारत-दर्शन म्हणून त्यानें एक योजना तयार केली. भारतांतील रम्य ग्रामीण जीवन; भारतांतील निसर्ग; भारतांतील ध्येयें; भारतांतील दारिद्र्य; नवभारताचीं समाजवादी स्वप्नें; अनेक कल्पना त्यानें मनासमोर मांडल्या. नवभारताच्या निर्मात्यांची कांही चित्रें. ती महान् योजना होती. तो त्या योजनेवर खपूं लागला.\nपरंतु ते श्रम त्याला झेपत ना. त्यानें पुन्हां आंथरुण धरलें.\n''रंगा, किती रे श्रमायचें. हळूहळू नाहीं का करतां येणार \n''आई, जगांत हळूहळू करुन कसें चालेल मृत्यु तर झपाट्यानें येत असतो. त्याच्या आंत आपलें कार्य पुरें व्हायला हवें.''\n''आपणच मृत्यूला ओढून आणतों.''\nअलीकडे ताई रंगाजवळ बोलत नसे. ती दूर असे, दूर बसे. ती गंभीर झाली होती रंगाला त्यामुळें ���रें वाटे. परंतु तिनें बोलावें, आनंदी असावें, असें त्याच्या मनांत येई. मनांत प्रसन्नता फुलण्यापूर्वीची ती वेदना असेल असा तो तर्क करी; पहांटेपूर्वीचा तो अंधार असेल असें मनांत म्हणे.\nजगांतील महायुध्द पेटलें. ठिणगी पडली. भराभरा घटना घडूं लागल्या. रशिया जर्मनीचा करार झाला. इंग्लंड, फ्रान्स, पोलंड-सर्वत्र मारणमरण सुरु झालें. अमेरिका तटस्थ होती. हिंदुस्थानचें काय तो युध्दाच्या आगींत ओढला गेला.\n ती परत आली असेल का \n''काय रे रंगा, तिचें पत्र नाहीं आलें ना तुला तूंच म्हणाला होतास कीं ती युरोपांत गेली आहे म्हणून.''\n''तिचें पत्र नाहीं. रंगावर रुसली रागावली असेल. परंतु तिचे बाबा थांबणार नाहींत. ते तिला घेऊन निघाले असतील.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/918", "date_download": "2021-07-24T23:38:12Z", "digest": "sha1:BNLGEGIEVMTYKNIWJOCUZKXJFHYLVHG5", "length": 10703, "nlines": 178, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 12| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''आजी, आज मी जातें'' नयना म्हणाली.\n''मी येथें एकटी कशी राहूं \n''भय्या आहे. मी लौकरच येईन. सुनंदा, ताई, यांना घेऊन येईन. आतां भारतचित्रकलाधाम येथेंच सुरु करुं.''\n''तुला योग्य तें तूं कर. मला आधार दे म्हणजे झालं.''\n''मी तुला दूर कशी लोटीन बाबांचे तूंच तर सारें केलेंस.''\nमणि आणि नयना निघालीं. मुंबईस मणीकडे एक दिवस राहून नयना दुधगांवला आली. सुनंदा आईनें तिला पोटाशीं घेतलें.\n''आई, जागांत मला कोणी नाहीं. जन्म देणारी आई लहानपणींच गेली. जीवनाचा अर्थ देणारा रंगा लगेच गेला. ज्यानें वाढवलें ते बाबा गेले.''\n''मी आहें तुला, ताई आहे; सर्वांच्या प्रेमळ स्मृति आहेत. रंगाचीं चित्रें आहेत. ध्येयें आहेत. सभोंवतालचा समाज आहे. नयना, आपण कधींच एकटीं नसतों. मनांत डोकावून बघ. तेथें रंगा आहे. खरें ना मनुष्याचा हाच मोठेपणा आहे कीं तो एकटा असून अनेकांचा होतो, अनन्ताचा होतो, विश्वाचा होतो.''\n''आई तुम्ही कोठल्या शाळेंत असें बोलायला शिकल्यात \n''रंगाच्या वासुकाकांच्या. त्यांची थोर शिकवण. नयना, मला तरी कोण आहे परंतु मी तुम्हां सर्वांची आहें. आजुबाजूच्या शेजार्यांची आहें. तूं कलावान् तूं नुसते चित्रांतच रंग भरणारी नाहींस. अनेकांच्या जी��नांतहि रंग भरायचे असतात. तें चित्र कशासाठीं परंतु मी तुम्हां सर्वांची आहें. आजुबाजूच्या शेजार्यांची आहें. तूं कलावान् तूं नुसते चित्रांतच रंग भरणारी नाहींस. अनेकांच्या जीवनांतहि रंग भरायचे असतात. तें चित्र कशासाठीं दुसर्यांना आनंद देण्यासाठीं, त्यांच्या हृदयाला पोंचण्यासाठी. खरेंना दुसर्यांना आनंद देण्यासाठीं, त्यांच्या हृदयाला पोंचण्यासाठी. खरेंना तुझीं चित्रें विश्वाच्या जीवनांत रंग ओततील. रंगा म्हणे, 'माझें चित्र एखादा अमेरिकन घेईल. तेथील बंधुभगिनी माझें चित्र पाहतील. त्यांचा आत्मा भारताशीं बोलेल. माझें चित्र जगाला एकत्र आणील. पौर्वात्य पाश्चिमात्य हृदयें जोडील. केवळ पूर्व, केवळ पश्चिम असेंनाहीं. मानवी हृदय, मानवी आत्मा एकच आहे.'\n''त्यांच्या सारखें का मला सांगतां येणार आहे ते गच्चींत बसत. रंगाला भारतीय प्रसंग सांगत. याच्यावर चित्र काढ म्हणत, विवरण करीत. ती अमृतवाणी होती. मी त्या वाणीची वेडीवांकडी पलेट.''\n''वेडीवांकडी मुरली, परंतु विश्वाला रमविते.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3718", "date_download": "2021-07-24T23:52:16Z", "digest": "sha1:4MGNGGQKTXAVBT7EAV45W4BIOLIDNTI5", "length": 16552, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "खळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > Breaking News > खळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे ब��ंधकाम सुद्धा अवैध\nभारतीय पुरातत्व विभागाचा डॉ. मंगेश गुलवाडे यांना नोटीस, मग मनपाकडून बांधकामाला परवानगी दिली कशी \nमनपाचा भ्रष्ट कारभार भाग – १६\nचंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार आता शहरातील जनतेच्या जिव्हारी लागण्याची वेळ आली असून सत्ताधाऱ्यांना वाट्टेल ते सूट देवून सर्वसामान्यांना वेठीस धरल्याने शहरवाशीयांमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे. एकीकडे गोरगरीबांच्या झोपड्या तोडायला यांना न्यायालयाच्या आदेशाची सुद्धा आवश्यकता लागत नाही तर श्रीमंत आणि सत्ताधारी यांचे अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश असताना सुद्धा मनपा प्रशासन ते बांधकाम तोडत नाही तर मग चंद्रपूर महानगर पालिकेत कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न आता पडायला लागला आहे असा प्रश्न आता पडायला लागला आहे एरव्ही सुसंस्कृत पक्ष म्हणून मिरविनाऱ्या भाजप पक्षाची सत्ता चंद्रपूर महानगर पालिकेत असताना त्याच भाजप पक्षातील महापौरांच्या नातेवाईकांचे अवैध बांधकाम आणि मोक्याच्या जागेवर अतिक्रमण असेल, एवढेच काय भाजपच्या शहर अध्यक्षांच्या रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध असेल तर मग भाजप ला शहरातील मोक्याच्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम करण्यासाठी सत्ता देवून खुली सूट शहरातील जनतेने दिली का एरव्ही सुसंस्कृत पक्ष म्हणून मिरविनाऱ्या भाजप पक्षाची सत्ता चंद्रपूर महानगर पालिकेत असताना त्याच भाजप पक्षातील महापौरांच्या नातेवाईकांचे अवैध बांधकाम आणि मोक्याच्या जागेवर अतिक्रमण असेल, एवढेच काय भाजपच्या शहर अध्यक्षांच्या रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध असेल तर मग भाजप ला शहरातील मोक्याच्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम करण्यासाठी सत्ता देवून खुली सूट शहरातील जनतेने दिली का हा गंभीर प्रश्न आहे.\nमहापौर राखी कंचर्लावार यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार, दीर राजेंद्र कंचर्लावार, दत्तू कंचर्लावार यांचे शहरातील मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण व अवैध बांधकाम हे चव्हाट्यावर आल्यानंतर आता चक्क भाजप शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचे रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध असल्याचे शिक्कामोर्तब भारतीय पुरातत्व विभागाने नोटीस देऊन केल्याने एकच खळबळ उडाली असून जर एवढे मोठे रूग्णालयाचे बांधकाम पुरातत्व विभागाने बेकायदेशीर व भारतीय पुरातत्व संरक्षित कायद्याचा भंग क���णारे आहे असे म्हटले आहे मग चंद्रपूर महानगर पालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागाने डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला परवानगी दिली कशी हा यक्ष प्रश्न उभा राहतो, खरं तर भाजप ची चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता आता शहरातील जनतेसाठी नवी ताणाशाही निर्माण करणारी ठरू पाहत आहे असेच म्हणावे लागेल कारण सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवायचा आणि सत्ताधारी यांना खुली सूट देवून वाट्टेल तिथे अतिक्रमण व अवैध बांधकाम याची मुभा द्यायची त्यासाठी मनपा प्रशासन जणू आंधळे, बहीरे आणि मुके करून टाकायचे ही कसली अराजकता हा यक्ष प्रश्न उभा राहतो, खरं तर भाजप ची चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता आता शहरातील जनतेसाठी नवी ताणाशाही निर्माण करणारी ठरू पाहत आहे असेच म्हणावे लागेल कारण सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवायचा आणि सत्ताधारी यांना खुली सूट देवून वाट्टेल तिथे अतिक्रमण व अवैध बांधकाम याची मुभा द्यायची त्यासाठी मनपा प्रशासन जणू आंधळे, बहीरे आणि मुके करून टाकायचे ही कसली अराजकता आता ह्या सर्व चक्रव्यूहातून शहरातील जनतेला बाहेर निघायचे असेल तर जनआंदोलन करण्याची गरज आहे कारण ज्या नगरसेवकांना शहरातील जनतेने निवडून दिले ते नेमके मनपा सभागृहात काय करताहेत आता ह्या सर्व चक्रव्यूहातून शहरातील जनतेला बाहेर निघायचे असेल तर जनआंदोलन करण्याची गरज आहे कारण ज्या नगरसेवकांना शहरातील जनतेने निवडून दिले ते नेमके मनपा सभागृहात काय करताहेत हेच कळत नाही त्यामुळे आता येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा त्याची कामे महानगर पालिकेत चुटकीसरशी व्हावी यासाठी लढवय्या कार्यकर्त्यांना पुढे करण्याची गरज आहे.\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-iranian-woman-gets-two-years-jail-for-removing-headscarf-irani-women-can-not-do-10-things-5826928-PHO.html", "date_download": "2021-07-24T23:47:52Z", "digest": "sha1:NP23IZCUIOJ7BUOJ325YSFHG4NYWOWYW", "length": 2824, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Iranian Woman Gets Two Years Jail For Removing Headscarf, Irani Women Can Not Do These 10 Things | हिजाब काढल्याने 2 वर्षांची कैद, य��थे महिला करू शकत नाहीत ही 9 कामे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिजाब काढल्याने 2 वर्षांची कैद, येथे महिला करू शकत नाहीत ही 9 कामे\nइंटरनॅशनल डेस्क - इराणमध्ये एका महिलेला सर्वाजनिक ठिकाणी हिजाब घातला नसल्याने 2 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या महिलेला सुरुवातीचे 3 महिने पॅरोल सुद्धा मिळणार नाही. इराणमध्ये गेल्या वर्षभरात केवळ हिजाब आणि बुर्खा घातला नाही म्हणून 30 महिलांना अटक करण्यात आली आहे. या निमित्त इराणमध्ये महिलांवर किती निर्बंध आहेत आणि इराणमध्ये अशी कोणती कामे आहेत जी महिलांना करता येत नाहीत याची माहिती घेऊन आलो आहे.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, इराणमध्ये ही कामे करू शकत नाहीत महिला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-mla-dr-5829033-NOR.html", "date_download": "2021-07-25T00:53:15Z", "digest": "sha1:TSJXLBJH2NNB3CYRS4PEDQG55EHMJWU5", "length": 8576, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MLA Dr. Patangrao Kadam Tribute to in Legislative Assembly | पतंगराव कदम यांनी शिक्षणाचे विश्व निर्माण केले- मुख्यमंत्री; विधानसभेत श्रद्धांजली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपतंगराव कदम यांनी शिक्षणाचे विश्व निर्माण केले- मुख्यमंत्री; विधानसभेत श्रद्धांजली\nमुंबई- डॉ. पतंगराव कदम हे एक प्रयत्नवादी व्यक्तिमत्त्व होते. सांगलीतील आपल्या मूळ गावातून फक्त १५ रुपये घेऊन पुण्याला आलेल्या पतंगरावांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर शिक्षणाचे विश्व उभे केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. विलक्षण मोकळा स्वभाव व धाडसी व्यक्तिमत्त्वाच्या पतंगरावांनी कायमच सामाजिक बांधिलकी जपत मार्गक्रमण केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल मांडलेल्या शोकप्रस्तावादरम्यान ते बोलत होते.\nमुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांसह अनेक ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. पतंगराव यांनी वडिलकीच्या नात्याने केलेले मार्गदर्शन कायमच आपल्याला बळ देऊन गेले, अशी भावना विखे पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या शेजारची त्यांची मोकळी खुर्ची पाहिल्यानंतर गहिवरून येते, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता, तर शंभर- दीडशे वर्षे जुन्या शिक्षण संस्था असलेल्या पुण्यात १९ वर्षांचा एक तरुण येतो काय व भारती विद्यापीठाची स्थापना करतो काय हे सर्वच स्वप्नवत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी पतंगरावांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, पतंगराव हे जेवढे प्रभावी राजकारणी होते, तेवढेच सच्चे समाजसेवकही होते. त्यांच्या निधनाने राज्याची फार मोठी हानी झाली आहे.\nबाकावरचा शेजारी गेला : चव्हाण\nबाकावर माझ्या शेजारी गेली साडेतीन-चार वर्षे बसणारे पतंगराव आता या जगात नाहीत, यावर विश्वास बसत नसल्याची भावना काँग्रेसचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली, तर एखाद्याने किती मोठे स्वप्न पाहावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पतंगराव कदम, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की, राज्यात खासगी विद्यापीठाचा कायदा अस्तित्वात नसतानाही त्यांनी विद्यापीठ उभारण्याचे पाहिलेले स्वप्न हे त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची साक्ष देते.\nअशी हिंमत कुणी करणार नाही\nसार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनीही या शोकप्रस्तावावर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पतंगरावांचे अकाली जाणे ही मनाला चटका लावून जाणारी अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारातील कर्तृत्ववान व्यक्तीला महाराष्ट्र मुकल्याचे ते म्हणाले. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, वयाच्या विशीत एखादी शाळा काढण्याची कुणी हिंमत करणार नाही, तिथे त्या वयात पतंगरावांनी थेट विद्यापीठ काढण्याचे स्वप्न पाहिले.\nदिलीप वळसे पाटील, शिवाजीराव नाईक, अमित देशमुख, मिणचेकर आदी सदस्यांनीही भावना व्यक्त केल्या. शोकप्रस्तावाच्या अखेरीस अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/cricket-us-jaishankar-slams-pakistan", "date_download": "2021-07-24T23:51:56Z", "digest": "sha1:POCYBFSELWA3VT3LS6WMOAI4E5IOZ32F", "length": 6189, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’\nनवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा भारत व पाकिस्तानदरम्यानचा महत्त्वाचा व वास्तववादी प्रश्न आहे. हा दहशतवाद दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या दोन देशांमध्ये चर्चेची शक्यता नाही. अशा वातावरणात भारत-पाकिस्तानदरम्यान क्रिकेटचे सामनेही अशक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी न्यू यॉर्क येथे केले. पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने होऊ नये अशी देशातील जनतेची भावना आहे असेही ते म्हणाले.\nउरी, पठाणकोट, पुलवामा अशा घटनांचा उल्लेख करत जयशंकर यांनी दहशतवाद, आत्मघाती हल्ले, हिंसाचार अशा वास्तवात ‘टी ब्रेक’ म्हणून उभय देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळवले गेले तर त्याने लोकभावनेचा अनादर केल्यासारखे होईल. लोकशाहीत लोकभावना महत्त्वाच्या असतात. अशा वेळी रात्री दहशतवाद व दिवसा क्रिकेट असा संदेश मी देऊ इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nजयशंकर यांनी पाकपुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर कडक शब्दांत टीका केली. दहशतवाद हा पाकिस्तानच्या सरकारचा एक धोरणात्मक भाग आहे. त्यामुळे या देशाशी चर्चा करता येणे अशक्य आहे, असे त्यांनी सांगितले.\n४६ दिवस तुरुंगात कोंडल्यासारखे\nप्रश्न: आपले आणि आमदारांचे – ३\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/892", "date_download": "2021-07-24T23:21:09Z", "digest": "sha1:KF626CMD64PO6MBHGEDQL5RH2NEZLKJU", "length": 9647, "nlines": 183, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरंगाला फारच थकवा आला. तो वेळ जात नसे म्हणून थोंडें काम करी. परंतु लगेच थके. पुन्हां पडून राही.\nएके दिवशी अकस्मात् पं��री आला. रुबाबदार लष्करी पोषाखांत तो होता.\n''काय रे, मरत पडलास वाटतें.''\n''तूंहि मरायला चाललास ना \n''मरायला नि मारायला. जागांत दुसरें आहे काय \n''पंढरी, तुला कोठें पाठवणार आहेत \n''अरें तें का आम्हांला सांगतात कोणी म्हणतात इराणांत, कोणी म्हणतात अफ्रिकेंत. हरि जाणे. तुला शेवटची मिठी मारायला आलों आहें. रंगा. हें तूं दिलेलें भारतमातेचें चित्र. हें खिशांत असतांना मरण येऊं दे. कोठेहि मेलों तरी भारतमाता जवळ आहे. या कोण कोणी म्हणतात इराणांत, कोणी म्हणतात अफ्रिकेंत. हरि जाणे. तुला शेवटची मिठी मारायला आलों आहें. रंगा. हें तूं दिलेलें भारतमातेचें चित्र. हें खिशांत असतांना मरण येऊं दे. कोठेहि मेलों तरी भारतमाता जवळ आहे. या कोण \n''ही ताई. तुला पुरणपोळी केली होती. यांच्याकडचाच पाटावरवंटा आणला होता.''\n''त्यांची ती छोटी लिली. मोठी गोड मुलगी.''\n''ती मुलगी गेली. ताईचे यजमान गेले. ती येथें असते. भावाजवळ बहीण आहे. दुर्दैवी बहीण.''\n''रंगा, जगांत कोण सुदैवी आहे अरे तुला मी गालिचा आणला आहे. त्या अफगाणानें दिलेला. तो तुझ्याकडे ठेव. तुला सर्व जगाचें प्रेम हवें असतें. होय ना. मी सार्या वस्तु तुझ्याकडे घेऊन आलों आहे. सुंदर सुंदर कलात्मक वस्तु. मला तूंच एक आहेस. तुझें घर तेंच माझें. जिवंत कधीं आलों परत तर भेटूं.''\n''माझाहि काय नेम पंढरी \n''जागांत कशाचाच नेम नाहीं.''\nपंढरी रंगाचा हात हातांत घेऊन बसला.\nपंढरी उठला. त्यानें लष्करी पोषाख उतरला. धोतर शर्टमध्यें तो किती सुरेख दिसत होता.\n''पंढरी तुझी प्रकृति सुधारली. जरा गोरा झालास.''\n''थंड हवा. फळांचा आहार. निश्चिन्त जीवन.''\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/919", "date_download": "2021-07-24T23:41:10Z", "digest": "sha1:IN2ORXXSE7UN3ACAVOZMR34D3J6Y5ROH", "length": 12394, "nlines": 175, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | स्वातंत्र्याच्या युध्दांत 13| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनयना दु:ख विसरली. पुढील योजना करुं लागली. परंतु ताई म्हणाली ''रंगाला हें गांव आवडे. येथें नदीतीरी अपूर्व शोभा. पलीकडे तो नेहमीं हिरवागार असणारा डोंगर. तो धबधबा तें रामरायाचें मंदीर. रंगाचीं तेथील अव्दितीय चित्रें तें रामरायाचें मंदीर. रंगाचीं तेथील अव्दितीय चित्रें आपण येथील नदीतटाक��ं भारतकलाधाम बांधूं. तें मंदीर आपल्या संस्थेच्या आवारांत आणतां आलें तर पाहूं. आपणच मंदिराचीं पुजारी होऊं. हल्लीं तेथें व्यवस्थाहि नीट नसते. संस्था व्यवस्था ठेवील. नयनाताई, तो सातारचा वाडा विका. वाईट नका वाटून घेऊं. शेवटीं ध्येयासाठी जगायचें ना आपण येथील नदीतटाकीं भारतकलाधाम बांधूं. तें मंदीर आपल्या संस्थेच्या आवारांत आणतां आलें तर पाहूं. आपणच मंदिराचीं पुजारी होऊं. हल्लीं तेथें व्यवस्थाहि नीट नसते. संस्था व्यवस्था ठेवील. नयनाताई, तो सातारचा वाडा विका. वाईट नका वाटून घेऊं. शेवटीं ध्येयासाठी जगायचें ना तुमच्या वडिलांचा तो कलावस्तूंचा संग्रह येथें आणूं. आपण नवीन भव्य संस्था उभारुं.''\n''ताई, वाडा विकून कितीसे पैसे येतील \n''आपण कांही दिवस थांबूं. युध्द संपूं दे. पंढरी येऊं दे.''\n''माझ्या स्वप्नांत. मी येतों म्हणाला.''\n''आई, तुमचें काय मत \n''मला ताईचें म्हणणें भावना नि विचार दोन्ही दृष्टीनें योग्य वाटतें. मला आशा आहे. युध्द संपल्यावर जागतिक प्रदर्शन भरेल. रंगाचीं चित्रें तेथें पाठवूं. मला वेडी आशा वाटते कीं तीं चित्रें भारताचें नांव करतील.''\n''कदाचित् भारतमाता तुमच्या तोंडानें बोलत असेल'' नयना म्हणाली. दुधगांवलाच रंगाचें स्मारक, ती भारतचित्रकलाधाम संस्था सुरु करायचें ठरलें. नयना रंगाच्या भारतदर्शनांतील उरलेली चित्रें काढित बसे.\nतिकडे आजीबाई होती. नयना एकदां गेली व तिला घेऊन आली. वाड्याची देखरेख भय्या करी. एका खोलीत तो राही. बागेला पाणी घाली. वाडा विकण्याचा विचार वडिलांच्या मित्रांच्या कानांवार घालून नयना आली होती.\nहिंदी स्वातंत्र्याचा लढा मंदावला होता. परंतु तिकडे आझाद सेनेचा रोमांचकारी लढा सुरु झाला. नेताजी सुभाषबाबू यांनी शून्यांतून विश्व निर्माण केलें. कैद केलेल्या हिंदी शिपायांना मुक्त करुन त्यांची मुक्तिसेना त्यानीं उभी केली. स्वतंत्र सरकारची घोषणा केली. स्वतंत्र नाणें पाडलें. अंदमान निकोबार बेटांना शहीद बेटें नांवे दिलीं. हिंदु मुसल्मान शीख सारे एकत्र आणले. त्यांना चलगानें दिलीं. जयहिंद मंत्र दिला. चलो दिल्ली ध्येय दिलें. हिंदु मुसलमान व्यापार्यांनीं लाखों काय, कोटि कोटि खजिने दिले. फुलांचे हार, नेताजींच्या स्पर्शानें दिव्य झालेले, लाखों रुपयांना जात. लहान मुली बंदुका घेऊन चालूं लागल्या. मरणाचा डर गेला. रंगूनला नेता���ी आले. रंगून मुक्त झालें. शेवटच्या मोंगल बादशहाच्या कबरेचें नेताजीनीं दर्शन घेतलें. हिंदुमुस्लीम ऐक्याची ते मूर्ति बनले. ते जेव्हां बोलत तेव्हां नवीन पैगंबरच बोलत आहे असें मुस्लीम तरुणांस वाटे. ती दिव्य दैवी प्रभा होती. भारतांच्या मुक्तिध्यासाचें तें तेजोवलय होतें. नेताजी म्हणजे विवेकानंद, चित्तरंजन, खुदीराम-सर्वांची जणुं मूर्ति \nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/centres-new-agricultural-policy-is-benefit-of-farmers-state-president-vasudev-nana-kale-nanded-news", "date_download": "2021-07-24T23:30:38Z", "digest": "sha1:TRT7Z5J7TY4VXYQQDB4SXQFDT4LJF23P", "length": 6777, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "केंद्राचे नवे शेती धोरण शेतकरी फायद्याचेच- प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे", "raw_content": "\nकेंद्राचे नवे शेती धोरण शेतकरी फायद्याचेच- प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे\nकिसान संवाद यात्रेच्या निमित्ताने श्री. काळे शुक्रवारी (ता. नऊ) नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी वसंतनगर येथे खासदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत संवाद साधला.\nकिसान संवाद यात्रेत श्री. काळे\nसाम टीव्ही न्यूज नेटवर्क\nनांदेड ः देशातील सर्व घटकांतील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मोदी सरकारने नवीन शेती धोरण जाहीर केले. हे धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. विरोधी पक्ष या धोरणाविषयी संभ्रम निर्माण करत असल्याने शेतकरी चिंतेत आहे, असे मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी व्यक्त केले.\nकिसान संवाद यात्रेच्या निमित्ताने श्री. काळे शुक्रवारी (ता. नऊ) नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी वसंतनगर येथे खासदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, काॅंग्रेसशासीत राज्याकर्त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. परिणामी शेतकऱ्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होता. आज आपल्याला परदेशातून अन्नधान्य मागवावे लागत असल्याची खंतही श्री. काळे यांनी व्यक्त केली आहे.\nहेही वाचा - पावसाचे कमबॅक..तीन आ��वड्यानंतर जळगावात हजेरी\nदेशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने २०२०-२१ मध्ये एक लाख २३ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली. तसेच माती परीक्षण योजनेतून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करुन जैविक खताकडे ते वळले आहेत. कमीत कमी पाण्यामध्ये शेतकी करता यावी म्हणून सूक्ष्म सिंचन प्रकल्प योजनाही मोदी सरकारने आणली. त्याचा असंख्य शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे, हे मी सांगण्याची गरज नसल्याचेही श्री. काळे यांनी स्पष्ट केले आहे.\nपूर्वीपासूनच सुरु असलेली पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये मोदी सरकारने सुधारणा केली आहे. याची प्रभावी अमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याची आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी विरोधी निकष लावून विमा कंपन्यांचे गल्ले भरण्याचे काम केले आहे. परिणामी ७० ते ७५ टक्के शेतकरी हे पिकविम्यापासून वंचित राहिले आहे. जिल्ह्यात केळी आणि उस हे मुख्य पीक आहे. त्यामुळे राजकारण न करता केळी तसेच उस उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे, साखर कारखाने टिकले पाहिजेत यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचेही श्री. काळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खासदार प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर भोयर, मकरंद कोरडे, भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले, बाबुराव केंद्रे, रंगनाथ सोळुंके आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahaupdates.com/author/smit-m/", "date_download": "2021-07-24T22:37:17Z", "digest": "sha1:L62XECZI6CBH273T5P4WLYXD6OMQOB6E", "length": 3465, "nlines": 36, "source_domain": "mahaupdates.com", "title": "Smital Mane, Author at Maharashtra Updates", "raw_content": "\nलग्नाच्या पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा वाचून हादरून जाल \nआजकाल लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट झाला आहे. पूर्वीच्या क�Read More…\nराज्यात पुन्हा एकदा कोरोनामुक्त रुग्णांचा विक्रमी उच्चांक \nराज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संRead More…\nया देवळात चोरी कराल तर होईल ‘पुत्ररत्नाची’ प्राप्ती\nआपल्याला कोणी चेष्टेत जरी चोर म्हंटल तरी खूप राग येतो का�Read More…\nरात्री झोपण्यापूर्वी जरूर करा ‘या’ गोष्टी , होतील आरोग्यदायी फायदे \nरात्रीची झोप नीट झाली की दुसऱ्या दिवशीची सकाळ आनंददायी जRead More…\nकोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे-अमित देशमुख\nपुणे जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सूक्ष्म निय�Read More…\nआता माणसाचा न्याय होईल ���ो निसर्गाच्या कोर्टातच\nLeave a Comment on आता माणसाचा न्याय होईल तो निसर्गाच्या कोर्टातच\nआता न्याय होईल तो निसर्गाच्या कोर्टातच कारण, माणसांनी बनRead More…\n“खरेदी करा आपल्या माणसांकडून, आपल्या शहरात”, मा. खासदार धनंजय महाडिक यांचे भावनिक आवाहन\nदुकानं सुरु – बंद हा खेळ थांबवा अन्यथा आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा इशारा\nकोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्चित\nगोकुळमध्ये विरोधकांचा सत्ताधाऱ्याना दे धक्का \nआमदार रोहित पवारांना पडली कृष्णराज महाडिकांची भुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/product/kannada-casting-off-evil-eye-using-camphor-black-udid-betel-leaf/", "date_download": "2021-07-25T00:23:48Z", "digest": "sha1:YZXJIT43R6S4P37LRFWBENIO6JIGTUQU", "length": 14684, "nlines": 321, "source_domain": "sanatanshop.com", "title": "ಕರ್ಪೂರ, ಕಪ್ಪು ಉದ್ದು, ವೀಳ್ಯದೆಲೆ, ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ದೃಷ್ಟಿ ಹೇಗೆ ತೆಗೆಯಬೇಕು ? – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्स��� अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/893", "date_download": "2021-07-24T23:24:55Z", "digest": "sha1:4J4NQX7RYVZNOI6SSF5DURR3T2QUR4TW", "length": 9300, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 11| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसुनंदानें पंढरीसाठी मेजवानी केली.\n''शेवटची मेजवानी'' तो म्हणाला.\n''परत सुखरुप ये'' सुनंदा म्हणाली.\nसायंकाळीं ताईबरोबर पंढरी राममंदीर, धबधबा सारें बघायला गेला. मंदिरांतील चित्रें पाहून तो तन्मय झाला.\n''रंगा जादुगार आहे'' तो म्हणाला\n''तुमच्या मित्राची तुम्ही करालच स्तुति.''\n''तुम्हीहि त्याची स्तुति कराल. बहिणीला भावाची स्तुति का आवडत नाहीं \n''भाऊ आजारी आहे. तुम्ही पत्र पाठवा.''\n''आम्हांला पत्रें कशीं पाठवतां येणार \n''ते तुमची आठवण काढीत, नयनाची काढीत. ते फार थकले आहेत.''\n''युरोपांतून आली कीं नाहीं कळलें नाहीं''\n''तिचें रंगावर प्रेम आहे.''\n''शिपायी वाटेल तेथें प्रेम करतो''\n''इतका प्रेमवेडा मी नाहीं''\nती दोघें बोलत येत होती.\n''तुम्हांला जगांत कोणी नाहीं, मला कोणी नाहीं.\nआपण समदु:खी आहोत. मलाहि मरावें वाटतें.''\n''रंगा आहे. तो तुम्हांला कांही कमी पडूं देणार नाहीं.''\n''माझें आयुष्य प्रभु त्यांना देवो.''\nपंढरी, ताई घरीं आली. रात्रीच्या गाडीनें पंढरी जाणार होता, मित्र कडकडून भेटले.\n''रंगा, जिवंत रहा. काळजी घे.''\n''तूं सुखरुप परत ये. राजीनामा कां देत नाहींस \n''ते गोळी घालतील, तुरुंगांत टाकतील. आणि जगण्यांत तरी काय राम आहे \nपंढरी निघाला. तो सुनंदाआईच्या पायां पडला. त्याचे डोळे भरुन आले. सर्वांचेच भरुन आले.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/5470", "date_download": "2021-07-24T23:38:22Z", "digest": "sha1:RTKCEFGETGPX3F2SPZRKJVAD5YBNLEWZ", "length": 22046, "nlines": 190, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "कर्जोद जि.प.उर्दू शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता य���दीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome जळगाव कर्जोद जि.प.उर्दू शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न\nकर्जोद जि.प.उर्दू शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न\nतालुक्यातील कर्जोद येथील जि. प. उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमच सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.\nविद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील उपजत कलगुणांची त्यांनाच नव्याने ओळख होण्यासाठी आणि त्यांच्यात स्नेह, समर्पण व एकीची भावना वाढीस लागावी. शहरी भागापेक्षा कमी संधी ही ग्रामीण भागात उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी या संधीचं जास्तीत जास्त सोने करावं, यासाठी येथील अवघ्या सहा सात महिन्या पूर्वी आलेले या शिक्षकांनी या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुराण शरीफची तीलावत पठण करण्यात आली तयानंतर नात ए पाक पठण करण्यात आले आणि मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत-सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील सरपंच सकीना अकबर तडवी ह्या होत्या तर उदघाटन सामाजिक कार्यकर्ते मनोज अरविंद पाठक यांनी केले दीपप्रज्वलन सौ भागयश्री पाठक , नूतन मैडम, राजू तडवी शफीउद्दीन शेकख, हाजी सरफराज शेख,आसिफ शेख जमील शेख यांनी केले .\nइयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या १३० विद्यार्थ्यांकडून संस्कुर्तिक व नात गायनासह, जातीय सलोखा, कौमी एकता, सादरीकरण करीत\nकार्यक्रमात रब्बे कौंनैन मेरे दिल क�� दुआ ए सूनले, खवाजा तेरी बस्ती मे रहमत बरस्ती, माँ बाप बडे अनमोल हे , तसेच हिंदू मुस्लिम एकता, जातीय सलोख्यावर गीत , स्कूल चले हम, पर्यावरण वाचवा नाटक, मूक नाटक, दारूबंदी नाटक असे विविध गाणी व नाटीका विद्यार्थ्यांनी सादर करून त्यांच्या कलाविष्काराचे दर्शन उपस्थितांना घडविले, उपस्थित पाहुणे व पालक यांनी बक्षिसाचा वर्षाव करून चिमुकल्यांना प्रोत्साहित केले.\nतसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रावेर उर्दू केंद्र प्रमुख कमाल शेख, गजाला तबस्सुम शेख, इरफान शेख,मगावाचे सरपंच , उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती उपअध्यक्ष आरिफ शेख, सदस्य अल्ताफ शेख आसिफ मेम्बर यांनी मेहेनत घेतली.\nया कार्यक्रमात सिरतुलनबी या विषयावर भाषण झाली त्यात पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या भाषणचे जज्ज म्हणून अनिस मलीक, सईद शेख,अखतर शेख,इरफान खान यांनी काम पाहिले.\nसाजिद शेख, हाजी अ सत्तार , हाजी गफ्फार, ताजु उस्ताद, अश्फाक शेख, रईस भाई, राजू अरमान, अकिल शेख, नईम साथी, अ साजिद\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यपक रईस शेख यांनी तर सुत्रसंचालन शाफिक शेख यांनी व आभार हानीफ जनाब व जावेद जनाब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याधपक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nPrevious articleगडचिरोली जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टीची कार्यकारणी\nNext articleमारुती बावडे यांना राज्य शासनाचा पुरस्कार प्रदान\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आं��ोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/6064", "date_download": "2021-07-25T00:47:06Z", "digest": "sha1:ZOGVX5GGWNWO5RIVB74CLXC467TEIVJT", "length": 18192, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "बासष्ट वर्षाच्या वृद्धाने अल्पवयीन बालकासोबत केले अनैसर्गिक कृत्य.! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे म��र्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महत्वाची बातमी बासष्ट वर्षाच्या वृद्धाने अल्पवयीन बालकासोबत केले अनैसर्गिक कृत्य.\nबासष्ट वर्षाच्या वृद्धाने अल्पवयीन बालकासोबत केले अनैसर्गिक कृत्य.\nवर्धा , दि. २४ :- जिल्ह्यातील सेलु येथील जोशी नगरात एका किराणा दुकानदाराने दु कानात आलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन बालकासोबत दुपारचे सुमारास अनैसर्गिक कृत्य केल्याच्या तक्रारीवरून किराणा दुकांदारावर विविध कलमासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.\nसेलू येथील जोशी नगर येथील दुकानदार जगन श्रीपत इंगळे वय 62 याने दुकानात चाकलेट घेण्यास आलेल्या एका अल्पवयीन मुलास टकाटक चे लालच देऊन घरातील आतल्या खोलीत नेले व तेथे बेड वर उताणे झोपवून अनैसर्गिक कृत्य केले.घरी आल्यानंतर आईने विचारले की तूला दोन रुपये दिले होते मग हा पाच रुपये किमतीचा टकाटक तूझे कडे आला कसा. विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता घडलेला प्रकार मुलाने आईला सांगितल्या नंतर घटनेची तक्रार सेलू पोलिसात नोंदविण्यात आली.तक्रारीवरून सेलू पोलिसांनी आरोपी जगन श्रीपत इंगळे याला अटक करून भा द वि च्या 377 भा.द.वी. R/W 6,10,13 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार निलेश गाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक सौरभ घरडे पुढील तपास करीत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस उप अधिक्षक पियुष जगताप यांनी सेलु पो.स्टे. ला भेट दिली.\nPrevious articleरताळी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरात अनेक रुग्णांची तपासणी\nNext articleरेती भरलेला ट्रक पलटि होवुन दबुन दोन जागीच ठार\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्��ात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/ghulam-nabi-azad-retirement-speech-parliament-today-latest-news-and-updates-128210891.html", "date_download": "2021-07-25T00:37:32Z", "digest": "sha1:QM4NU4VQEP5CMCOAQSP6T6X4KBW3G7VQ", "length": 8091, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ghulam Nabi Azad Retirement Speech; Parliament Today Latest News And Updates | दहशतवादी हल्ल्यातील लोकांच्या मृत्यूबद्दल म्हणाले - विमानतळावर मुलांनी माझे पाय पकडले, मी ओरडलो - 'हे अल्लाह, हे तू काय केले' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींनंतर आझाद यांनाही अश्रू अनावर:दहशतवादी हल्ल्यातील लोकांच्या मृत्यूबद्दल म्हणाले - विमानतळावर मुलांनी माझे पाय पकडले, मी ओरडलो - 'हे अल्लाह, हे तू काय केले'\nमंगळवारी राज्यसभेत पंतप्रधान मोदी ज्या दहशतवादी घट���ेची आठवण करून रडले, त्याच घटनेची आठवण करत गुलाम नबी आझादही भावूक झाले. त्यांचेही डोळे पाणावले. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्या गुजरातच्या पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली होती याबाबत गुलाम नबी यांनी सांगितले. गुलाम नबींचे शब्द जशास तसे…\n'नोव्हेंबर 2005 मध्ये मुख्यमंत्री झालो... त्यानंतर काश्मीरमध्ये जेव्हा दरबार उघडला तेव्हा गुजरातमधील माझ्या भावंडांच्या बलिदानाने माझे स्वागत करण्यात आले. तेथे अशाप्रकारे स्वागत करण्याचा अतिरेक्यांचा हा मार्ग होता. त्यांना सांगायचे होते की आम्ही आहोत, तुम्ही गैरसमजात राहू नका. निशात बागेत बसवर लिहिले होते की ते गुजरातचे आहेत. त्या बसमध्ये 40-50 गुजराती पर्यटक होते. त्यावर ग्रेनेडचा हल्ला झाला. बारापेक्षा अधिक पर्यटकांचा त्यात मृत्यू झाला. मी तत्काळ तेथे पोहोचलो. मोदीजी संरक्षणमंत्र्यांशी बोलले, मी पंतप्रधानांशी बोललो.'\n'मी विमानतळावर पोहोचलो तेव्हा कुणाची आई, कुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलांनी रडत माझे पाय पकडले. तर मीही जोरात ओरडलो, हे देवा हे तू काय केलंस मी या मुलांना, त्यांच्या बहिणींना काय उत्तर देऊ, जे फिरण्यासाठी येथे आले होते आणि आज मी त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्त करत आहे.' (हे सांगताना आझाद भावूक झाले)\n'आज आम्ही अल्लाह आणि देवाला प्रार्थना करतो की, या देशातून दहशतवाद संपायला हवा. अनेक सुरक्षा कर्मचारी, पॅरामिलिट्री आणि पोलिस कर्मचारी ठार झाले. गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो आई आणि मुली विधवा झाल्या. काश्मिरची परिस्थिती ठीक व्हावी.'\nत्या दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी पीडितांना भेटतानाचे व्हिडिओ पहा, पंतप्रधान आणि गुलाम नबी या घटनेवर भावूक झाले...\nमोदी आणि शाहांना म्हणाले - तुम्ही काश्मिरला पुन्हा आशियाना बनवा\nआझाद पुढे म्हणाले की, 'काश्मिरी पंडित भावंडांसाठी एक शेर म्हणायचा आहे. मी जेव्हा विद्यापीठात जिंकायचो, तेव्हा काश्मिरी पंडीत मला सर्वाधिक मते देत होते. मी माझ्या वर्गमित्रांना भेटलो तेव्हा मला वाईट वाटते. कारण ते काश्मिरी पंडित आहेत, जे घरातून बेघर झाले. त्यांच्यासाठी एक शेर - गुजर गया वो छोटा सा जो फसाना था, फूल थे, चमन था, आशियाना था न पूछ उजड़े नशेमन की दास्तां, न पूछ कि चा��� तिनके मगर आशियाना तो था.'\nतुम्ही दोघे (मोदी आणि शाह) इथे बसलेले आहाता, तुम्ही पुन्हा त्याला आशियाना बनवा. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी त्यांनी पुन्हा एक शेर सादर केला. दिल ना उम्मीद तो नहीं, नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम, मगर शाम ही तो है बदलेगा न मेरे बाद भी मौजूं-ए-गुफ्तगू, मैं जा चुका होऊंगा, फिर भी तेरी महफिल में रहूंगा.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://krushinama.com/remarkable-performance-of-police-during-corona-crisis-ajit-pawar/", "date_download": "2021-07-25T00:42:43Z", "digest": "sha1:XFENMNOHGWLXK3XTFFDF4T67RDAK3ZQV", "length": 15162, "nlines": 103, "source_domain": "krushinama.com", "title": "‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – अजित पवार", "raw_content": "\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\nअतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा – बच्चू कडू\n‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – अजित पवार\nपुणे – ‘कोरोना’ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.\nउपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या आवारामध्ये पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने उभारण्यात आलेल्या बाणेर रोड व पाषाण रोड येथील दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक पी.एस. रवी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ��ोलीस दल नेहमीच तत्पर असते. कोरोनाचे संकट परतवण्यासाठी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून पालन व्हावे या करीता प्रयत्न करीत असतात. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास दंड वसुलीची गरज पडणार नाही.\nपोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे. पोलीस दलावर नागरिकांचा प्रचंड विश्वास असून लाचखोरी, भ्रष्टाचार व खंडणी अशा अप्रवृत्तीला बळी पडता कामा नये. पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल्या.\nपर्यावरणाचा विचार करता, काळाची गरज लक्षात घेता स्वतंत्र सीएनजी पेट्रोल पंप व चार्जिंग स्टेशन उभारणीवर भर दिला पाहिजे. राज्य शासनाने इलेक्ट्रीकल वाहनाच्या वापराकरिता अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. वीजेची गरज लक्षात घेता, सोलारची व्यवस्था करुन वीजेवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रदूषणाचा विचार करता पेट्रोल पंपावर पीयूसी सेंटरची व्यवस्था करावी,असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.\nगृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात जवळपास 700 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पोलीस दलातील शिपाई पोलीस आजमितीला सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवानिवृत्त होतो. यापुढे उपनिरीक्षक पदावर सेवानिवृत्त झाला पाहिजे, असा प्रस्ताव गृह विभागाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. यामुळे शासनाच्या आर्थिक तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी सेवेत वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी देण्याच्या प्रयत्न आहे.\nगृह विभाग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नागरिकांचे मित्र म्हणून भूमिका बजावत असताना त्याकडून प्रेम व आस्था मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.\nपोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मान पदक प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, अशोक धुमाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस हवालदार संतोष बगाड व पोलीस शिपाई सुलतान डांगे यांचा समावेश आहे.\nकर्तव्यावर कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती\nउपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते कर्तव्यावर कार्यरत असतांना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यामध्ये पोलीस शिपाई रोहित वायकर, धनंजय भोसले, धनंजय आगवणे, ओंकार भोसले, राहुल कदम, तुषार दराडे व तुषार भोसले यांचा समावेश आहे.\nकार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.\n‘या’ जिल्ह्यात आजपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू\nदेशातील सर्व राज्यांमध्ये आजपासून दुधाचे नवीन दर लागू\nसुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’\nकधी ऐकले आहे का जांभळाच्या बियाचे फायदे, जाणून घ्या\nभाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल\nहे आहेत पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ……\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nआदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे\nआपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर\nजिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/894", "date_download": "2021-07-24T23:31:18Z", "digest": "sha1:MWGDWD3ELMDQWICMKH36T4AKCWQC6MRG", "length": 9355, "nlines": 185, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 12| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''ताई, निराश नका होऊं. रंगा बरा होईल. आनंदी असा.''\n''मी स्टेशनवर येतें. तुम्हांला निरोप देतें. हे बरें असते तर स्वत:च आले असते.''\n''भाऊचें काम बहीण पार पाडील'' पंढरी म्हणाला.\nटांगा आला. ताई पंढरी टांग्यांत बसली. सुनंदा रंगा दारांत होतीं. गेला टांगा. रंगाला एकदम घेरी आली. सुनंदानें कसातरी आधार देऊन त्याला आंथरुणावर निजविलें. ती त्याच्याजवळ बसून राहिली. थोड्यावेळानें त्याने डोळे उघडले.\n''बरें वाटतें आतां आई.''\n''तू थकलास हो रंगा.''\nस्टेशनांत गाडी आली. दुसर्या वर्गाच्या डब्यांत पंढरी बसला. ताईनें डबा बघितला.\n''मी दुसर्या वर्गाचा डबा कधीं पाहिला नव्हता. पंखा आहे वाटतें.''\n''साहेबाच्या डब्याला सारें असतें'' त्याने पंखा सुरु केला.\n''तुमचा फोटो नाहीं एखादा \nत्यानें स्वत:चे दोनचार फोटो काढून दिले. नंतर खिशांतून एक फोटो त्यानें हळूच काढला. तो हातांत लपवून म्हणाला :\n''यांत कोण असेल ओळखा.''\n''एखादी सुंदर काश्मीरी नारी.''\nत्या फोटोंत रंगा नि तो दोघे होते. तो लहानपणचा फोटो होता.\n''हा असतो माझ्या जवळ नेहमी. आणि भारत मातेचा. रंगा नि भारतमाता. दोनच माझीं नातीं.''\n''जपा, सुखरुप परत या'' ती म्हणाली.\n''माझ्या रंगाला जपा'' तो म्हणाला.\nती खालीं उतरली. तो गाडींतून बघत होता. निघाली गाडी, गेली. ताई एकटीच पायीं चालत आली. घरीं सुनंदा रंगाजवळ होती.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/union-budget-2021-kya-mahnga-kya-hua-sasta-union-budget-full-datail/", "date_download": "2021-07-24T23:59:32Z", "digest": "sha1:IVDNZLYFSQX4K7TI7XV3G47PR5MMQRL3", "length": 9310, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IMP NEWS Budget 2021 : कोणत्या वस्तू होणार ‘महाग’, कोणत्या ‘स्वस्त’ ? पाहा संपूर्ण यादी – Dainik Prabhat", "raw_content": "\nIMP NEWS Budget 2021 : कोणत्या वस्तू होणार ‘महाग’, कोणत्या ‘स्वस्त’ \nनवी दिल्ली – बजटमध्ये कोणत्या वस्तु महागणार व कोणत्या स्वस्त होणार यावर सर्वात जास्त लक्ष असते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना अनेक वस्तुंच्या किंमती वाढणार असल्याचे तर काही वस्तुंच्या किंमती कमी होणार असल्याचे सांगितले आहे.\nBudget_2021 | अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर सोन्याच्या दरा��� ‘मोठी’ घट; वाचा आजचे दर…\nया अर्थसंकल्पात मोबाईल पार्ट्स मधील सुटमध्ये कपात केली आहे. याचा परिणाम मोबाईल फोन महाग झाला आहे. तसेच मोबाईल चार्जर देखील महाग झाले आहे. तर नायलाॅनचे कपडे स्वस्त झाले आहेत. रत्नांच्या किंमती वाढणार आहेत. पाॅलिस्टर कपड्यांच्या किंमती स्वस्त होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार व कोणत्या स्वस्त होणार संपूर्ण लिस्ट.\nया वस्तु महागल्या –\nमोबाईल पार्ट्स वरील सुट कपात\nया वस्तु झाल्या स्वस्त –\nनायलाॅन चे कपडे स्वस्त होणार\nस्टील ची भांडी स्वस्त होणार\nड्राय क्लिनिंग स्वस्त होणार\nपाॅलिस्टर चे कपडे स्वस्त\nसोलर लालटेन स्वस्त होणार\nटॅबलेटवर वाचण्यात आले बजट –\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी इतर वेळेपेक्षा वेगळ्या पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्प कागदा ऐवजी टॅबलेटवर सादर केला. यावेळचा अर्थसंकल्प कागदावर प्रिंट करण्यात आला नाही. अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी डिजिटल स्वरूपात उपलब्ध केला जाणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकृषी कायदे संमत होताना शरद पवार कुठे होते \nBudget_2021 | अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर सोन्याच्या दरात ‘मोठी’ घट; वाचा आजचे दर…\nसोनं आणखी महागले ; आज पुन्हा झाली सोने दरात वाढ\nआता घामाच्या साह्याने चार्ज होणार स्मार्टफोन; अमेरिकेतील वैज्ञानिकांनी शोधले अनोखे…\nGold – Silver Rates : सोन्याच्या दरात घट; जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर\nGold – Silver Rates : सोने – चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या लेटेस्ट दर\nGold Rate : सोन्याच्या दरात अल्प वाढ; पाहा लेटेस्ट दर\nसत्तूराने मारहाण करून मोबाईल हिसकाविला\nGold Price : सोने व चांदीच्या दरात भरीव वाढ\nGold – Silver Price : सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या लेटेस्ट दर\nPune : गहाळ झालेले मोबाईल अचानक मिळाल्याचा आनंद\nगुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोडवर; बारामतीतील लाला पाथरकर स्थानबद्ध\nआमदार दिलीप मोहिते यांनी यंत्राद्वारे केली भात लागवड\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nबांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय\nकोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित\nसोनं आणखी महागले ; आज पुन्हा झाली सोने दरात वाढ\nआता घामाच्या साह्याने चार्ज होणार स्मार्टफोन; अमेरिकेतील वैज्ञानिकांनी शोधले अनोखे उपकरण\nGold – Silver Rates : सोन्याच्या दरात घट; जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-25T00:56:49Z", "digest": "sha1:X7DLSV2KRZZSVMCB655I7SNBCYSAORUB", "length": 12009, "nlines": 118, "source_domain": "navprabha.com", "title": "हृदयरोगी आणि लसीकरण | Navprabha", "raw_content": "\n(कार्डिओ-थोरॅसिक सर्जन) कोविड १९ला दूर ठेवण्यासाठी हृदयरोग्यांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. घरच्या घरी व्यायाम करणे, ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे, सर्व प्रकारची धान्य आणि डाळी यांचे सेवन करणे आवश्यक आहे.\nया महामारीच्या काळात साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. लस हे व्हायरसविरूद्ध लढण्याचे शस्त्र आहे असे म्हणायला हरकत नाही. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. कोविड १९चा संसर्ग मध्यंतरीच्या काळात खूप वाढला होता. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. शासनाच्या वतीने विविध टप्प्यांवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक तसेच कोमॉर्बिड व्यक्तींचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.\nहृदयरोगी तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींनी लसीकरण करावे की नाही याबाबत अजूनही शंका दिसून येतात. अनेकांना याबाबत अनेक शंका असून केवळ अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे. कोविड लस ही हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे. हृदयविकार व स्ट्रोक असलेल्या लोकांनी ही लस घ्यावी व कोविड १९ला प्रतिबंध करावा, असे आवाहन केले जात आहे. कोविड १९ मुळे हृदयविकाराच्या रुग्णांना गुंतागुंत होण्याचा धोका अधिक जास्त असतो. म्हणून वेळीच लसीकरण केल्यास तीव्र गुंतागुंत टाळणे शक्य होते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखमीचे घटक, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आदी समस्या असलेल्या व्यक्तींनीदेखील लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे सामान्य दुष्परिणाम म्हणजे वेदना, ताप येणे किंवा मळमळ होणे असे आहेत. हृदयरोग्यांनादेखील हेच दुष्परिणाम जाणवतील. ही लक्षणे २ दिवसांपर्यंत टिकू शकतात. तर त्यामुळे घाबरून जाऊ नका. ज्या रुग्णांची नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झाली आहे त्��ांनी मात्र कमीतकमी महिनाभर थांबणे आवश्यक आहे.\nलसीकरणानंतर आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि हातांची स्वच्छता… कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. शिवाय खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल धरावा. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे. कोविड १९ला दूर ठेवण्यासाठी हृदयरोग्यांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. घरच्या घरी व्यायाम करणे, ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे, सर्व प्रकारची धान्य आणि डाळी यांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ, मसालेदार, तेलकट आणि जंक फूड यांचे सेवन टाळा. योग आणि ध्यान करून तणावमुक्त राहा.\nगोव्याच्या बर्याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...\n>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द\nदूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले\nराज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...\nसुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले\nसुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...\nगोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप\nगोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...\nकोरोनाची ३री लाट ः मुलांसाठी सुवर्णप्राशन\nडॉ. मनाली पवार आता हा कोरोना मुलांना बाधित करणार असेल, तर तसे घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम...\nवैद्य स्वाती अणवेकर(म्हापसा) कोणताही आजार बरा करायचा असेल तर औषध, योग्य आहार, दिनचर्या, ह्या सोबतच योग, व्यायाम आणि...\nयोगसाधना ः ५११अंतरंग योग ः ९६ डॉ. सीताकांत घाणेकर आज ह्या कठीण प्रसंगी नकारात्मक विचार...\nबायोस्कोप फ्लॅट … ब्लॉक … अपार्टमेंट\nप्रा. रमेश सप्रे ‘तुमची (भारतीय) संस्कृती नि आमची (पाश्चात्त्य) संस्कृती यातला महत्त्वाचा फरक एका वाक्यात सांगायचा झाला तर...\nयोगसाधना - ५१०अंतरंग योग - ९५ डॉ. सीताकांत घाणेकर भारतीय साहित्यात व संस्कृतीत अनेक श्लोक आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/895", "date_download": "2021-07-24T23:34:33Z", "digest": "sha1:U7XWTJLDM7VFFSMT7DII2LDA3RAHXCRH", "length": 9917, "nlines": 184, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चित्रकार रंगा | भारत-चित्रकला-धाम 13| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n''बरें नाहीं का वाटत \n''ते फार थकले आहेत. मी बसूं त्यांच्याजवळ \n''आतां डोळा लागला आहे. नीज तूं. मीहि पडतें.''\nकांही दिवस गेले. दुधगांवच्या स्टेशनवर एक मुलगी उतरली.\n''येथें भारत चित्रकलाधाम कोठें आहे'' तिनें टांगेवाल्याला विचारलें.\n''आहे माहीत, बसा. तो रंगारी ना राममंदिरांत चित्रें काढणारा. फार छान चित्रें बघा. जो येतो तो बघायला जातो. ते आजारी आहेत म्हणतात. माझा पोरगा त्यांच्याकडून चित्रें आणतो. फार चांगला माणूस. बसा.''\nटांगेवाल्यानें घराशीं टांगा आणला. ताईनें बाहेर येऊन पाहिलें. ती चकित झाली.\n'' तिनें पुढें होऊन विचारलें.\nसामान आंत आणण्यांत आलें. टांगा गेला. रंगा पडून होता. ती आलेली व्यक्ति एकदम रंगाजवळ जाऊन बसली नि रडूं लागली. अश्रु आंवरत ना.\n''रंगा, काय रे होतें \nतो उठूं लागला. तो थरथरत होता. तिनें त्याला झोंपवलें. तो डोळे मिटून पडला होता. ती त्याच्या केसावरुन हात फिरवित होती. त्याला थोपटित होती. मध्यें ती वांकली. तिनें आपलें डोकें त्याच्या डोक्यावर ठेवलें.\n''नयना, ये बाळ. रडूं नको. रंगा बरा होईल. तूं युरोपांतून कधीं आलीस मला काळजी वाटत होती. पत्र तरी पाठवायचें एखादें मला काळजी वाटत होती. पत्र तरी पाठवायचें एखादें \n''मी पत्र पाठवलेलें मिळालें नाहीं \nनयना उठून घरांत गेली. जणूं तिचेंच घर. दुपारचीं जेवणें झालीं. युरोपांतून आणलेलीं चित्रें ती रंगाला दाखवित होती. सुंदर फोटो होते. तिकडच्या हकीगती सांगत होती. रंगा ऐकत होता. सुनंदाहि खालीं चटयीवर बसून एकीकडे चरखा कातीत ऐकत होत्या.\nभारताची दिगंत कीर्ति 1\nभारताची दिगंत कीर्ति 2\nभारताची दिगंत कीर्ति 3\nभारताची दिगंत कीर्ति 4\nभारताची दिगंत कीर्ति 5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/rare-coin-found-mool-chandrapur-363686", "date_download": "2021-07-25T00:52:40Z", "digest": "sha1:33JFYMWCQFAEVZRLDXJPNVUUVEZDMUV2", "length": 11868, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | VIDEO : चंद्रपूरचा संबंध थे�� ब्रिटेनशी? मूल तालुक्यात सापडले तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचे नाणे", "raw_content": "\nजिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध भागात ऐतिहासिक खाणाखुणा विखुरलेल्या आहेत. टँसिओवेनसच्या नाण्याच्या उपलब्धतेमुळे या इतिहासात आता नव्याने भर पडली आहे.\nVIDEO : चंद्रपूरचा संबंध थेट ब्रिटेनशी मूल तालुक्यात सापडले तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचे नाणे\nचंद्रपूर : रोमन साम्राज्याचा शिरकाव ब्रिटेनमध्ये होण्यापूर्वी दक्षिण-पूर्व ब्रिटेनमध्ये कटूवलाऊनी या सेल्टिक जमातीचे राज्य होते. या जमातीचा दुसरा राजा टँसिओवेनस हा इ.स.पूर्व २५ ते इ.स.१० दरम्यान राज्य करीत होता. या राजाचे नाणे ब्रिटन आणि युरोपमधील वेगवेगळ्या प्रांतात आढळून येतात. आता हेच नाणे चंद्रपुरातील मूल तालुक्यातील खालवपेठ येथील विश्वनाथ गोसाई ठाकरे यांच्या संग्रही आढळून आले आहे. त्यामुळे चंद्रपूरचा संबंध थेट ब्रिटेनच्या पूर्वइतिहासासोबत जोडला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nजिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध भागात ऐतिहासिक खाणाखुणा विखुरलेल्या आहेत. टँसिओवेनसच्या नाण्याच्या उपलब्धतेमुळे या इतिहासात आता नव्याने भर पडली आहे. दोन हजार वर्षांपूर्वी ब्रिटेनमध्ये होऊन गेलेल्या राजाचे अतिशय दूर्मिळ नाणे चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मूल तालुक्यातील विश्वनाथ गोसाई ठाकरे यांच्या संग्रहात सापडले आहे. विश्वनाथ ठाकरे यांना नाणी संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या राजघराण्यांची, त्यांच्या राजांची नाणी आहेत. ब्रिटेनच्या राजाचे नाणे त्यांचे आजोबा गोविंदा विठू ठाकरे यांनी संग्रह करून ठेवले होते. संग्रहात असलेले हे नाणे टॅसिओवेनस ( इ.स.पूर्व २५ - इ.स.१०) या राजाचे असल्याचे अभ्यासक सांगतात.\nहेही वाचा - VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात...\nया नाण्याच्या वरच्या बाजूस 'TASCIV' (टॅसिव्ह) ही अक्षरे कोरलेली असून ती राजाचे नाव सूचित करतात. तसेच नाण्याच्या खालच्या बाजूस 'VER' म्हणजेच व 'वरलेमिओ' हे राजधानीचे ठिकाण सूचित करतात. हे नाणे गोलाकार असून १० ग्रॅम वजनाचे आहे. भारताच्या कुठल्याच भागावर टॅसिओवेनस राजाचे अंमल नव्हता. एखादे नाणे संग्रहक ब्रिटिश अधिकारी चंद्रपुरात कार्यरत असताना त्यांच्याकडी��� नाणे हरविले असावे आणि विश्वनाथ ठाकरे यांच्या पूर्वजांना सापडले असावे, अशी शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे.\nरोमन साम्राज्याचा शिरकाव ब्रिटेनमध्ये होण्यापूर्वी दक्षिण-पूर्व ब्रिटनमध्ये कटूवलाउनी या सेल्टिक जमातीचे राज्य होते. या जमातीचा दुसरा राजा टँसिओवेनस (इ.स.पूर्व २५ - इ.सन १०) याचे अतिशय दूर्मिळ प्रकारचे हे नाणे असून प्रामुख्याने ब्रिटेन व युरोपमधील वेगवेगळ्या प्रांतात ही नाणी आजवर आढळून आली आहेत. टँसिओवेनस याने आपली राजधानी वरलेमिओ येथे आणली, आणि तेव्हापासून आपल्या नावाची नाणी पाडण्यास त्याने सुरुवात केली. ब्रिटेनमध्ये रोमन साम्राज्यकाळास सुरुवात होण्यापूर्वीचा काळ लोहयुगीन काळ म्हणून ओळखला जातो. टँसिओवेनस हा याच लोहयुगीन काळातील राजा समजला होतो. त्याच्या नाण्यावरील घोड्याची प्रतिमा ही लोहयुगात असलेले घोड्याचे महत्व अधोरेखित करते.\n- अमित भगत, इतिहास अभ्यासक, मुंबई\nहेही वाचा - डोक्यावर पदर, ना पाहुण्यांच्या बैठकीत जाण्याची मुभा; तरीही देशमुख घराण्यातील महिला सायकल दुरुस्ती...\nफेसबुकने उलगडला इतिहास -\nमूल तालुक्यात येणाऱ्या खालवसपेठ येथे किशोर गेडाम शिक्षक पदावर कार्यरत असताना या नाण्याचे छायाचित्र त्यांनी फेसबुकवर टाकले होते. फेसबुकवरील छायाचित्र पुण्यात वास्तव्यास असलेले विनय लोणारे यांनी पाहिले. लोणारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक झाडे यांच्याशी संपर्क साधला. निलेश झाडे यांनी मुंबई येथील इतिहास अभ्यासक अमित भगत यांना नाण्याचे छायाचित्र पाठविले. त्यांनी पुरविलेल्या माहितीमुळे या नाण्याचा अपरिचित इतिहास उजेडात आला.\nमला बालपणापासून नाणी संग्रह करण्याचा छंद आहे. माझ्या संग्रहात अनेक जुनी नाणी आहेत. हे प्राचीन नाणे मला घरीच सापडले होते. माझ्या आजोबांनी ते जतन करून ठेवले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.policewalaa.com/news/8145", "date_download": "2021-07-25T00:52:13Z", "digest": "sha1:BRMZSU7JA3PIZGN5Z6K5SMUB3XR7CK3G", "length": 18169, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "यावल येथे कोरोणाचा संशयित आढळला | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसप���) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमहाराष्ट्राला बौद्धिकतेचे अधिष्ठान – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर\nयवतमाळ जिल्हातील तिवसा गावातील निकेस धनराज राठोड या तरुणाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\nमुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nMPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\nभररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nइंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश\nराष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा\nमांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”\n१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nसादिया बी शेख हनीफ दहावी परिक्षेत 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत\nकेमिस्ट असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी गोविंदा महाजन यांची निवड\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nघनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी\nशिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते सुसज्ज अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nप्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome जळगाव यावल येथे कोरोणाचा संशयित आढळला\nयावल येथे कोरोणाचा संशयित आढळला\nयावल शहरात कोरोना चा 28 वर्षीय तरुण संशयित ताब्यात घेण्यात येऊन त्याला यावल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथे सरकारी रुग्णालयात ॲम्बुलन्स ने पाठवण्यात आले सदरचा तरुण हा मुंबई येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे खाजगी ठेकेदाराकडे कामाला मजूर म्हणून कामाला होता तो एक महिन्यापासून शहरात आलेला होता त्याचे लक्षणे तसं दिसत नव्हते नंतर सहा सात दिवसापासून मुंबईला गेल्याने पुन्हा तो परत आला त्याच्यावर संशय बळावल्याने मुंबईहून जळगावला याबाबत कळविण्यात आले व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पोलिसांची संपर्क करून सदरच्या तरुणाला यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणाचा शोध घेऊन ताब्यात घेऊन सरकारी दवाखान्यात आणले असता त्याला प्राथमिक उपचार डॉक्टर बीबी बारेला डॉ प्रल्हाद पवार सुर्यकांत पाटील यांच्यासह आदींनी तपासणी केली व जळगांव येथे वैद्यकीय महाविद्यालयात पुढील तपासणी करता हलविण्यात आले.\nPrevious articleसाप्ताहिक संपादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास बागडी यांची बिनविरोध निवड\nNext articleदुबईहुन जालन्यात आलेले ते चार जण रुग्णालयात दाखल ,\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक��रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप\nखिर्डी खु.येथे अवैधरित्या तलवार बाळगल्याने निंभोरा पोलिसांनी एकास केली अटक\nशासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक...\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nनिराधारांना मिळणार दिव्या फाऊंडेशनचा आधार कौतुकास्पद उपक्रम – गणेश शिंगणे\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nहिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,\nअंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151531.67/wet/CC-MAIN-20210724223025-20210725013025-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}