diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0076.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0076.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0076.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,437 @@ +{"url": "https://marathiboli.in/marathi-kavita-khabardari/", "date_download": "2021-07-24T21:17:01Z", "digest": "sha1:KOGPSRTDGF3FKE7YHU355JYWZGV6WJ5L", "length": 8478, "nlines": 245, "source_domain": "marathiboli.in", "title": "खबरदारी - Marathi Kavita Khabardari - marathiboli.in", "raw_content": "\nलेखक – विजयकुमार देशपांडे\nअसे वाटले असेल तुला –\nतू जाऊ नकोस –\nजिवाची घालमेल होतेय …\nखबरदारी घेत आहे मी \nNext articleमराठीबोली कथा आणि कविता स्पर्धा – २०१८ दिवाळी – निकाल\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \nMarathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय\nAniket Vishwasrao – अनिकेत विश्वासराव\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3", "date_download": "2021-07-24T21:10:38Z", "digest": "sha1:PMZ7NV2OZOQAN5VLXON3G2HKVKS3YTEI", "length": 2868, "nlines": 70, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "कोण - Wiktionary", "raw_content": "\n२ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/mission-oxygen-of-mahagenco-will-provide-1000-cylinders-daily", "date_download": "2021-07-24T19:51:17Z", "digest": "sha1:KRR2AELXANTBHL7QFXTEZQZSMXQ5GE4U", "length": 8289, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महानिर्मितीचं मिशन ऑक्सिजन; कोराडी वीजकेंद्रातून होणार दररोज १ हजार सिलिंडर्सचा पुरवठा", "raw_content": "\nमहानिर्मितीचं मिशन ऑक्सिजन; कोराडी वीजकेंद्रातून होणार दररोज १ हजार सिलिंडर्सचा पुरवठा\nनागपूर ः कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना महानिर्मितीने मिशन ऑक्सिजनची आखणी केली आहे. त्याअंतर्गत कोराडी वीजकेंद्रातून दररोज १ हजार जम्बो सिलिंडर्स ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. कोराडीसोबतच अन्य वीजकेंद्रांद्वारेही नियोजनबद्ध कार्यक्रम राबविला जाणार आहे.\n घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव\nऔष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू तयार होऊ नयेत, यासाठी पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अशा प्लांट मधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. आवश्यक अभ्यासानंतर मिशन ऑक्सिजन आरंभिल्यात आले आहे.\nत्या अंतर्गत खापरखेडा, कोराडी, पारस व परळी या वीजकेंद्रांमधील ओझोनायझेशन प्लांटमधून त्या परिसरातील गंभीर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पूरक पुरवठा करण्यासाठी गतिमान पावले उचलली जात आहेत. खापरखेडा व पारस वीज केंद्रातील सध्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट नजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून ऑक्सिजन निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्राद्वारे प्रति तास ४२ घनमीटर या क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे प्रति तास ५० घनमीटर या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा साध्य केला जाणार आहे.\nहेही वाचा: नागपूरकरांनो, बाधितांची संख्या घटतेय; ७२ तासांत तब्बल २१ हजार २४५ रुग्णांची कोरोनावर मात\nएक ते दीड महिन्यातच या ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण व्हावी यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढच्या टप्प्यात कोराडी, पारस व परळी वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग, बॉटलींग प्लांट उभारून ऑक्सिजन सिलिंडर निर्मितीचे नियोजन आहे. या टप्प्यात कोराडी वीज केंद्राद्वारे दररोज तब्बल १ हजार २ जम्बो सिलिंडर्स, पारस वीज केंद्राद्वारे प्रतिदिन १२८ सिलिंडर्स, परळी वीज केंद्राद्वारे २१६ सिलिंडर्स ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. महानिर्मितीच्या खापरखेडा वीज केंद्राने ३० एप्रिल रोजी सामाजिक जाणिवेतून २५ ऑक्सिजन सिलिंडर कोरोना रुग्णांसाठी भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/maratha-reservation-mp-sambhajiraje-chhatrapati-wrote-a-letter-to-cm-uddhav-thackeray/316276/", "date_download": "2021-07-24T19:46:10Z", "digest": "sha1:MSRSFQ2IMWYKHRRIKJWYBWC7KR75SVS6", "length": 13996, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maratha Reservation MP Sambhajiraje chhatrapati wrote a letter to cm uddhav thackeray", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र ...अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु; संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा\n…अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु; संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nतळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका\nरात्रभर संपर्क साधून जयंत पाटील यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा, प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांशी चर्चा\nराज्यातील पूर परिस्थितीवर केंद्राचं लक्ष, NDRFच्या २६ टीम, ४ हेलिकॉप्टर्स, लष्कर दाखल\nसत्तेच्या नावाखली भ्रष्टाचार करणं हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंचा घणाघात\nगेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nमराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. मात्र एक महिना पूर्ण होऊन देखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. संभाजीराजे यांनी पत्राद्वारे राज्य सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे.\nकाय लिहिलं आहे पत्रात\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या. आरक्षणाइतक्याच या मागण्या महत्त्वपूर्ण असून या मागण्यांच्या पूर्ततेनंतर मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीस हातभारच लागणार आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजास वेठीस न धरता थेट लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मूक आंदोलनाचा पर्याय निवडला. १६ जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर राज्य शासनाने आम्हाला मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीस निमंत्रित केले. १७ जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण, राज्याचे महाधिवक्ता यांचेसह राज्यातील प्रमुख समन्वयक व संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nया बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मंत्रीगणांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असता, उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करणेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कालावधी मागितला होता. याबाबत राज्य शासनाचे वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करणेसाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे मा. अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण यांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून, संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू.\nमागील लेखIndia Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या रुग्णसंख्येत वाढ; रिकव्हरी रेट ९७.२८ टक्क्यांवर\nपुढील लेखनिर्बंध उठवा, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील – संदीप देशपांडे\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/team-india-practice-affected-by-delhi-pollution/", "date_download": "2021-07-24T20:58:32Z", "digest": "sha1:DK4ESPRD5P2CTW74BGYVY2LSIQ7NGXPK", "length": 16894, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीम इंडियाच्या सरावाला प्रदूषणाचा फटका; नवी दिल्लीतील वातावरण ठरतेय मारक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्य�� बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nटीम इंडियाच्या सरावाला प्रदूषणाचा फटका; नवी दिल्लीतील वातावरण ठरतेय मारक\nहिंदुस्थान–बांगलादेश यांच्यामध्ये येत्या 3 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पण या सामन्यावर नवी दिल्लीतील वायुप्रदूषणाचा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र लढत ‘डे–नाइट’ होणार असल्यामुळे यावर तितकासा परिणाम होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले असले तरी खेळाडूंच्या सरावावर मात्र फरक पडणार आहे. सकाळच्या सत्रात खेळाडूंना प्रदूषणाचा फटका बसू शकतो.\nहिंदुस्थानचा संघ 31 ऑक्टोबरला नवी दिल्लीत पोहचणार आहे. त्यानंतर 1 व 2 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे सराव सेशन होणार आहे. प्रदूषणाकडे लक्ष ठेवून संघव्यवस्थापनाने दुपारी 2 ते 5 या वेळेत सराव करण्याचे ठरवले आहे. मात्र शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांमध्ये वातावरण कसे असते यावरही सरावाचे सत्र ठरवण्यात येणार आहे अशी माहिती पुढे देण्यात आली.\nदिल्ली शहरात खराब वातावरण हा चिंतेचा विषय बनला आहे. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) खराब दिसत होता. सूत���रांच्या माहितीनुसार मागील गुरुवारी दिल्ली विद्यापीठाचा एक्यूआय 357 होता. हा एक्यूआय अतिशय खराब मानला जातो. खराब वायुप्रदूषणावर आमचे नियंत्रण नाही आणि सामना दिवाळीच्या एक आठवडय़ानंतर असता तर तेव्हापर्यंत स्थिती नियंत्रणात आली असती. आम्हाला दिवाळीनंतर दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना आहे, पण सामना एक आठवडय़ानंतर हवा होता, असे बीसीसीआयच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.\n…तर फिटनेसचा सराव जिममध्ये करणार\nप्रदूषणामुळे नेटमध्ये सराव करायला मिळाला नाही तर टीम इंडियाचे खेळाडू जिममध्ये फिटनेससाठी सराव करतील, असे सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले. तसेच आगामी दिवसांमध्ये नवी दिल्लीत सूर्य तळपल्यास सरावावर परिणाम होणार नाही. खेळाडूंना पूर्ण सराव करता येणार आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोल���स कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-october-2020/", "date_download": "2021-07-24T21:17:34Z", "digest": "sha1:Q6YW5VOU7Q4AZU7X3KASSNNRHV5UO2CH", "length": 14153, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 28 October 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nआंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिवस दरवर्षी 28 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.\nजम्मू-काश्मीरच्या उधमपुरातील ध्रुवा शहिद स्मारक येथे नॉर्दन कमांडने 27 ऑक्टोबरला 74 वा पायदळ दिन पारंपरिक पुष्पहार सोहळ्यासह साजरा केला.\nबांगलादेशातील रामगडला भारतातील सब्रमला जोडणारा 1.8 किलोमीटर लांबीचा फेनी पूल यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.\nभारत आणि अमेरिकेदरम्यान नवी दिल्ली येथे तिसरा द्विपक्षीय 2+2 मंत्रिमंडळाचा कार्यक्रम झाला आणि बीईसीएच्या महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर स्वाक्षरी केली.\nदोन विभागांमधील पोस्टल शिपमेंटशी संबंधित टपाल खाती आणि यूएसपीएस पोस्टल सर्व्हिस, यूएसपीएस यांनी इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजसाठी करार केला आहे.\nश्री गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राने उच्चस्तरीय समिती स्थापन केली.\nउपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या भागीदारीत नाट्य तरंगिणी यांनी आयोजित केलेल्या ‘परमपरा मालिका 2020-नॅशनल फेस्टिव्हल ऑफ म्युझिक अँड डान्स’ या व्हर्च्युअल फेस्टिवलची सुरूवात केली.\nकेंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते आदिवासी कल्याणसाठी दोन केंद्रे सुरू झाली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. या वर्षाच्या परिषदेचा विषय म्हणजे “जागृत भारत, समृद्ध भारत”.\nHDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि 26 वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आदित्य पुरी हे भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेतून सेवानिवृत्त झाले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/max-woman-talk/tv9-marathi-pune-reporter-pandurang-raykar-death-panduranga-you-have-reached-the-dead-line-by-leaving-your-baby-behind/16399/", "date_download": "2021-07-24T21:12:41Z", "digest": "sha1:RLEHV3Y2I7LRC6QTJ52ZAO7TW7WKFTOM", "length": 7672, "nlines": 62, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "पांडुरंगा तुझी कच्ची बच्ची मागे ठेऊन ‘डेड लाईन’च गाठलीस रे!!!", "raw_content": "\nHome > Max Woman Talk > पांडुरंगा तुझी कच्ची बच्ची मागे ठेऊन ‘डेड लाईन’च गाठलीस रे\nपांडुरंगा तुझी कच्ची बच्ची मागे ठेऊन ‘डेड लाईन’च गाठलीस रे\nडोळे उघडून नीट पहा काय दिसतंय समोर तुला\nडेड लाईन डेड लाईन आणि फक्त डेड लाईन.... पाच ची, सहा ची, की सात ची\nतुझ्या नसण्याची ब्रेकिंग ऐकल्या पासून माझं अक्षरशः ह्रदय पिळवटून येतंय\nखर सांगते खुप गैरसमज होते माझे बूम घेऊन अहोरात्र बातम्यांचा पाठलाग करणाऱ्या जमाती बद्दल. फारसं काही माहीतच नव्हतं तुमच्या बद्दल. परग्रहावरचीच ॲटिट्यूड वाली जमात वाटायची ही. पण महाराष्ट्र प्रदेश ची प्रवक्ता झाले साधारणतः सात वर्षापूर्वी आणि मग ही हाडामासा ची माणसे काय काय दिव्यातून जातात हे अगदी जवळून पाहीलं. या क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा त्या साठी जीवाची बाजी लावणारे असंख्य पत्रकार. प्रिंट मीडियात ही तेच आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया मध्ये पण तेच.\nलोकशाहीचा चवथा स्तंभ हा. त्याच्या पाया खालची खुर्चीच काढून घेतलीय आपण आणि तो लटकतोय फासावर रोजचाच.\nमुंबई ला टॉक शो च्या निम्मीताने सतत जायला लागले. किती लोक भेटेल संजय आवटे, आशिष जाधव, रवि आंबेकर, निखील वागळे, अजित चव्हाण, प्रसाद काथे, गिरीश निकम, निखीला, महेश म्हात्रे, मंदार फणसे,राजेंद्र हूंजे,मिलींद भागवत, विशाल परदेशी, उदय निरगुडकर, ज्ञानदा, नम्रता, प्रसन्ना खुप मोठी लिस्ट आहे. सगळे प्रचंड मेहनत करणारे स्डडिओ च्या गोगांटात कसलाही ताण न जाणवू देता सतत ब्रेकिंग चा रतीब घालणारे. तर स्डडिओ बाहेर फिल्ड वर ब्रेकिंगसाठी चे मटेरियल गोळा करणारी दूसरी टीम कॅमेरामन आणि बातमीदार यांची एक कोअर टीम. काही लोकांना पूर्ण जिल्हा कव्हर करायचा असतो अगदी बातमी च्या मागे सुसाट पळायचे त्यात परत आपल्याच चॅनेल ला ही बातमी दाखविल्याची वेगळी न्यूज. कोविड चा विळखा... तुटपुंजा पगार आणि प्रचंड वेगाने धावणे.. कोण कुठली गांजाडी रिया आणि ती चे दोस्त पण ती घरातून बाहेर पडतानाचे एस्लूक्यूजिव्ह दाखवायला सकाळी सात पासून भर पावसात फुटपाथ वर गर्दी करायची. ती बाई एक वाजता घरा बाहेर पडणार मग तीच्या गाडीच्या बाहेर जीवाच्या आकांताने रिया मॅम एक मिनीट म्हणत पळायचे....\nनाशिक मध्ये मी पहाते मुकूल, आकाश,चंदन, विठ्ठल, योगेश खरे,रवि बागूल, बाग, कपिल, प्रांजल, वैद्य, किती तरी जण या डेड लाईन च्या मागे धावतात.\nएका in between line बातमी साठी ची तासन तासा ची प्रतीक्षा ...\nपांडूरंग आज तुझा नंबर लागला .मी अनेक वर्षांपासून तुला ओळखते. एखादा टॉक शो चांगला झाला की हमखास येणारा तुझा फोन. मॅम मस्त बोलल्यात. ओरडून बोलायची खरंच गरज नसते म्हणून मिळणारे तुझे कॉम्लिमेंट. लोकांच्या प्रश्नां साठी बूम घेऊन पळणारा तु तुझ्या वर वेळ आली तेंव्हा एक अॅम्बूलन्स पण तुझ्या साठी महाग झाली. ब्रेकिंग द्यायच्या नादात अक्षरशः तु डेड लाईनच गाठलीस मागे ठेऊन तुझी कच्ची बच्ची.\nखरं सांग आज पंधरा सेकंदा च्या बातमी मधील तुझी घेतलेली दखल हेच मेडल मिरवायचे का तुझ्या परिवाराने...\nलेखीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्त्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/tags/Tamil%20Nadu", "date_download": "2021-07-24T21:34:46Z", "digest": "sha1:N7642ERFOR2CGJY4DSK4KZDRTU7INYOS", "length": 3651, "nlines": 59, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "Read all Latest Updates on and about Tamil Nadu", "raw_content": "\nआता मंदिरात दिसणार महिला पुजारी\nतामिळनाडूमध्ये महिला मंदिरात पुजारी बनू शकतात. यासंदर्भात माहिती देताना तामिळनाडूचे मंत्री पीके शेखर बाबू म्हणाले की, 'ज्या स्त्रिया मंदिरात पुजारी बनू इच्छितात त्यांनी अर्ज करावा. मुख्यमंत्री एमके...\nFact Check : चिदंबरम यांची सून भाजपच्या प्रचारात \nतमिळनाडू राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचा माहौल आहे. याच तापलेल्या वातावरणात भाजपचं एक ट्वीट चर्चेला आलं. 28 मार्चला भाजपच्या सोशल मीडिया टीमने ट्विटरवर एक पाच मिनीटांचा व्हिडीओ शेअर केला. या...\nनो जात नो धर्म, तामिळनाडूच्या Adv. स्नेहा ठरल्या देशातील पहिली जात धर्म मुक्त महिला\nआपल्या देशात साधारणपणे आपल्या जाती धर्मावर लोक मोठ्या प्रमाणात प्रेम करताना दिसतात. मात्र, कोणी जर हे जात धर्म सोडून निधर्मी होत असेल तर... होय असं घडलं आहे. तामिळनाडू मधील तिरुप्पुत्तुर येथील 35...\nसंतापजनक : गावकऱ्यांनी जाळला अन्नाच्या शोधात आलेला हत्ती\nतामिळनाडूमधील मसिनागुडी गावात आलेल्या हत्तीवर गा���कऱ्यांनी पेटता टायर फेकल्याने हत्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. तामिळनाडूमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. गावात आलेल्या हत्तीला हुसकावून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/take-stern-action-against-hospitals-that-refuse-treatment-guardian-minister-jayant-patil-gave-the-order-nrdm-135980/", "date_download": "2021-07-24T21:23:54Z", "digest": "sha1:P45SFK4HFZ2T2PH4YE7DYGM3NSIWVEAD", "length": 16791, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Take stern action against hospitals that refuse treatment; Guardian Minister Jayant Patil gave the order nrdm | उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा; पालकमंत्री जयंत पाटलांनी दिले आदेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसांगलीउपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा; पालकमंत्री जयंत पाटलांनी दिले आदेश\nकोरोना रुग्णाला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.\nसांगली : कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णास रुग्णालयात बेड शिल्लक असतानाही दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्ण���ला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.\nपालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जवळपास साडेसहा ते सात हजार कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असून, तो सध्या 17.35 टक्क्यांवर आला आहे. होम आयसोलेशनमध्ये सुमारे 8 हजार 500, तर कम्युनिटी आयसोलेशनमध्ये 1 हजार 650 रुग्ण आहेत. सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी यापुढेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा. तसेचं सद्यस्थितीत जिह्यात एकूण 4 हजार 320 बेडसंख्या असून, यामध्ये 861 आयसीयूमधील बेड्सची, तर 3 हजार 459 ऑक्सिजनेटेड बेडची संख्या आहे. दरम्यान आयसीयू बेडची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासकीय इमारती वापरात आणाव्यात, त्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासह सर्व उपचार यंत्रणा सज्ज ठेवावी. आयसीयूमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना प्रशिक्षण द्या. कोणत्याही स्थितीत रुग्ण दगावू देणार नाही, अशी जिद्द त्यांच्यात निर्माण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.\nफळ, भाजीपाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल; पण कोरोना संसर्गाची ही वेळ अशी आहे की, सर्वांनीच यामध्ये संयमाने सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशास अनुसरून जिल्ह्यातही निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी महानगरपालिकेने कम्युनिटी आयसोलेशनसाठी यंत्रणा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.\nतिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा आतापासूनच सुसज्ज ठेवा. या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन उपचारासाठी लागणारी औषधे वेळेत खरेदी करून ठेवा. यासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सच्या सूचनांनुसार सर्व कार्यवाही करा. अशा सूचनाही जयंत पाटलांनी दिल्या आहेत.\nराज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत; रोहित पवारांचा भाजपला टोला\nसर��व वॉडॅमध्ये सीसीटीव्ही बसवा\nकोविड रुग्णांसंबंधीची सर्व माहिती पोर्टलवर अद्ययावत ठेवावी. सर्व वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व ते पोर्टलला जोडण्यात यावेत. बेड इन्फॉर्मेशन सिस्टिम अधिक सक्षम करा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नादुरुस्त व्हेंटिलेटर्सबाबत आढावा घेऊन सदरचे व्हेंटिलेटर्स त्वरित दुरुस्त करून घ्या. जिल्ह्यात जे ऑक्सिजन प्लाण्ट उभारणी प्रक्रियेत आहेत, त्यांची कामे गतीने पूर्ण करून घ्या, असे निर्देशही त्यांनी दिले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-24T19:52:17Z", "digest": "sha1:732F54QE5TOXBY2TEEZHF5TLOKDRQEDX", "length": 8167, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "पोलिसांच्या नाकावर टिच्चून चहाच्या टपरीवरील विदारक चित्र! VIDEO सोशल मिडियावर व्हायरल -", "raw_content": "\nपोलिसांच्या नाकावर टिच्चून चहाच्या टपरीवरील विदारक चित्र VIDEO सोशल मिडियावर व्हायरल\nपोलिसांच्या नाकावर टिच्चून चहाच्या टपरीवरील विदारक चित्र VIDEO सोशल मिडियावर व्हायरल\nपोलिसांच्या न��कावर टिच्चून चहाच्या टपरीवरील विदारक चित्र VIDEO सोशल मिडियावर व्हायरल\nसिडको (नाशिक) : सिडकोतील तरुणाई कुत्ता गोलीच्या अधीन होत असल्याचा खळबळजनक प्रकार ‘सकाळ’ने समोर आणला. आता अंबड पोलिसांच्या नाकावर टिच्चून लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ताने औद्योगिक वसाहतीमधील एका चहाच्या टपरीआड देशी दारूची सर्रास अवैध विक्री होत असल्याचे विदारक चित्र येणाऱ्या-जाणाऱ्यांना बघायला मिळत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याचा VIDEO सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.\nचहाच्या टपरीत अवैध दारूची विक्री , video व्हायरल\nदुसरीकडे अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अंबड पोलिसांच्या नाकावर टिच्चून अंबड औद्योगिक वसाहतीतील एका चहाच्या टपरीत राजरोस अवैधरीत्या देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याकडे पोलिस प्रशासन डोळेझाक करताना दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा प्रकार एका लोकप्रतिनिधीच्या वरदहस्ताने सुरू असल्याचे बोलले जात असून, याबाबतची सत्यता समोर आणण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.\nहेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA' गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी\nअंबड पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी\nया संदर्भात अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कमलाकर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते या संदर्भात अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. तरीदेखील याबाबत गोपनीय शाखेतर्फे शोध घेऊन या प्रकारात सत्यता आढळल्यास नक्कीच कारवाई करू, असे सांगितले. हा प्रकार दिवसाढवळ्या राजरोस मुख्य रस्त्याच्या कडेला सुरू असतानादेखील पोलिसांना माहिती नसावा, याबाबत नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nहेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ\nPrevious Postऑफलाइन बांधकाम परवानगी बंद होणार; ऑनलाइन पद्धतीने मिळणार परवानगी\nNext Postनाशिक जिल्ह्यातील २५ खाटांचा विस्तार ९७० ऑक्सिजन खाटांपर्यंत; सार्वजनिक आरोग्याचे बळकटीकरण\nMini Lockdown : नाशिकमधून मिनी लॉकडाऊनचा ग्राऊंड रिपोर्ट, सरकारने दिलेल्या निर्बंधांचं पालन होतंय\nसुताचे भाव वाढल्याने यंत्रमाग उद्योग बॅकफूटवर; किलो��ागे ५० रुपयांनी वाढ\nNashik : लसीचा डोस आणि स्टील शरीराला चिकटण्याचा काहीही संबंध नाही : डॉ. तात्याराव लहाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/sachin-tendulkar-mumbai-cricket-association-meeting/", "date_download": "2021-07-24T20:29:39Z", "digest": "sha1:PR2JIPDOMKVPFTN56CWDLRPABMT5DLWO", "length": 16761, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "…तर मुंबई क्रिकेटचा विकास होईल, सचिन तेंडुलकरच्या ‘एमसीए’ला सूचना | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\n…तर मुंबई क्रिकेटचा विकास होईल, सचिन तेंडुलकरच्या ‘एमसीए’ला सूचना\n‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने मुंबईतील क्रिकेटमध्ये सुधारणा आणण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) नव्या कार्यकारिणीला काही सूचना केल्या आहेत. गुरुवारी जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत सचिन तेंडुलकर याने काही महत्त्वाच्या मुद्यांवर दृष्टिक्षेप टाकला. यामध्ये मुंबईतील शालेय स्तरापासून रणजी क्रिकेटपर्यंतच्या सर्वच विषयावर चर्चा झाली. मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी शिस्त व पारदर्शकता महत्त्वाची भूमिका बजावेल असे सचिन तेंडुलकरकडून यावेळी सांगण्यात आले. अशी माहिती अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडून देण्यात आली.\nमहिला क्रिकेटपटूंना सर्वोत्तम सुविधा द्या\nपुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटवरही लक्ष केंद्रित करायला हवे. त्यांच्या स्पर्धाही वाढवायला हव्यात. तसेच महिला क्रिकेटपटूंनाही सर्वोत्तम सुविधा द्यायला हव्यात. टॉयलेट, चेजिंग रूम या महत्त्वाची गोष्टींची उत्तम सुविधा असलेल्या स्टेडियममध्येच त्यांचे सामने खेळवावेत, असे सचिन तेंडुलकरने सांगितले.\nबीसीसीआयच्या स्पर्धांनुसार वेळापत्रक निश्चित करावे\nबीसीसीआयचा वर्षाचा कार्यक्रम पाहूनच मुंबईतील स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करावे. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या स्पर्धांमध्य��ही आपला फॉर्म कायम ठेवता येईल आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुंबईला जेतेपद पटकावता येईल ही सूचनाही यावेळी देण्यात आली.\nएमसीएकडून शालेय स्पर्धांचे आयोजन व्हावे.\nपायाभूत सुविधांवर जोर द्यावा.\nछोटय़ा गटातील खेळाडूंना मोठय़ा स्टेडियममध्ये खेळण्याची संधी द्यावी.\nआंतर क्लब गटातील सामन्यांमध्ये किमान एक खेळाडू 19 वर्षांखालील संघाचा असावा.\nरणजी जिंकून गतवैभव मिळवण्यासाठी योजना असाव्यात.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/kisan-app-alert-after-storm-13348", "date_download": "2021-07-24T21:27:53Z", "digest": "sha1:LXDYJ4XUKWK5FGTW44OII4JX3JNKTCO5", "length": 7014, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वादळ गेल्यावर किसान अ‍ॅप अलर्ट !", "raw_content": "\nवादळ गेल्यावर किसान अ‍ॅप अलर्ट \nबुलढाणा : बदलत्या काळानुसार शेतकरी Farmer देखील बदलत आहे. पूर्वी शेती Farming आणि हवामानाचे Weather अंदाज शेतकरी स्वतः लावायचा. आता मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने Technology हवामान तसेच शेतीविषयक सल्ल्याची माहिती ऑनलाईन Online मिळू लागली. Kisan App Alert After Storm\nशेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवामानाची माहिती, कृषीविषयक मार्गदर्शन व सल्ले प्राप्त व्हावेत याकरिता कृषी विभागाने 'किसान अ‍ॅप' Kisan App सुरू केले आहे. त्याचा बऱ्याच प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना होत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट Alert प्राप्त होत आहेत. त्यामुळे सल्ल्यांऐवजी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे.\nहे देखील पहा -\nकिसान अ‍ॅपद्वारे हवामान बदल , अतिवृष्टी, वातावरणाची स्थिती , पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी करावयाचे नियोजन आदी माहितीचे महत्वपूर्ण संदेश दिले जातात. Kisan App Alert After Storm\nही माहिती शेतकऱ्यांसाठी आत्यंतिक उपयुक्त ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या अ‍ॅपद्वारे दिले जाणारे संदेश एक -दोन दिवस उशिरा मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे केवळ अ‍ॅप नावापुरतेच आहे कि काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तसेच वादळ वारे गेल्यानंतर अलर्ट मिळाल्याचे समोर आले आहे.\nकिसान अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणारी माहिती :\nजिल्हा परिसरातील कृषी निविष्ठा व्यापारी, विक्री केंद्रे यांची माहिती अ‍ॅपमध्ये देण्यात येते. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे बाजारभाव/दर देण्यात येतात. त्यामुळे दर माहित होणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होते. पिकांवर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक संरक्षणाबद्दल तज्ञांच्या माध्यमातून सल्ला व मार्गदर्शनपर माहिती देण्यात येते. Kisan App Alert After Storm\nमात्र सध्या माहिती व अपडेट वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम तयार होत आहे. हवामान स्थिती, त्यामुळे वातावरणात होणारे बदलाचे अपडेट वेळेत मिळणे आवश्यक आहे. अपडेट वेळेत मिळू लागल्यास शेतीचे आगामी नियोजन करण्यास सोयीस्कर होईल.\nबाजारभाव वे��ेवर तसेच दररोज अपडेट झाल्यास माल विक्रीसाठी नेता येईल,व शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळता येईल. पिकांवर येणारे विविध रोग याबाबत पीक संरक्षण सल्ला वारंवार अपडेट करण्यात आला तर फायदा होईल तसेच बंदी असलेली कीटकनाशके देखील कळतील. Kisan App Alert After Storm\nराजीनामा देऊन जर आरक्षण मिळणार असेल तर उद्या देतो - छत्रपती संभाजीराजे\nसतत होणारे हवामान बदल शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असते. त्यामुळेच हवामान बदलात सतर्कता महत्त्वाची आहे. वेळोवेळी वातावरण बदलाचे संदेश मिळाल्यास पिकांची काळजी घेण्यास शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरेल.\nपरंतु गेल्या काही दिवसांपासून या अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती वेळेवर अपडेट होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.त्यामुळे अ‍ॅप उपयुक्त असले तरी वेळेवर माहिती मिळत नसल्यास त्याची उपयुक्तता कमी होईल अशी परिस्थिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/gokul-will-declare-two-rupees-hike-for-milk-rates-it-will-gift-for-farmers-491286.html", "date_download": "2021-07-24T21:16:32Z", "digest": "sha1:UYXHF24Z2NY2YECN3AJFG5SLJOYCMP4O", "length": 18290, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगोकुळची सत्ता हाती येताच दूध उत्पादकांसाठी भेट, हसन मुश्रीफ-सतेज पाटलांचं ‘ठरलंय’\nदूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन लवकरच पूर्ण होणार आहे. गोकुळच्या दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाकडून दोन रुपये दरवाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोल्हापूर : गोकुळची सत्ता हाती येताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन लवकरच पूर्ण होणार आहे. गोकुळच्या दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाकडून दोन रुपये दरवाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील दूध दरवाढीची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवेळी दिलं होतं दरवाढीच आश्वासन देण्यात आलं होतं. (Gokul will declare two rupees hike for milk rates it will gift for farmers )\nसत्ता येताच आश्वासन पूर्तीसाठी नेत्यांचे प्रयत्न\nगोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेट��्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं यावरून आम्ही निवडणूक आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत, असं आश्वासनं सतेज पाटील यांनी गोकुळच्या विजयानंतर दिलं होतं. पाटील यांनी त्यावेळी दूधदर वाढीसाठी थोडा वेळ मागून घेतला होता. “आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. गोकुळ दूध संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असे निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील म्हणाले होते.\nगोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला आहे 39 रुपये तर गाईच्या दुधासाठी 26 रुपये दर देत आहे. यादरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणखी दोन रुपये वाढवून देण्यात येणार आहेत.\nमुंबईत गोकुळचं दूध महागणार\nगोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना दूध खरेदी दरात दोन रुपये वाढवून देण्यात येणार असले तरी लगेचच सर्वत्र दूध विक्रीच्या दरात वाढ होणार नसल्याची माहिती आहे. मुंबई शहरात मात्र दूध विक्री दरात वाढीबाबत चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.\nगेल्या महिन्यात झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक (Mahadevrao Mahadik) आणि आमदार पी एन पाटील गटाच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं.\n‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ\nडोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nChhatrapati Sambhajiraje | आमची टीम करते आहे, मी पण मदतीसाठी कोल्हापुरात जाणार : छत्रपती संभाजीराजे\nनवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील शौचालये बंद; ग्राहक, हमाल आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल\nअमरावती विभागात सरासरी 130 टक्के पाऊस, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान\nमहाराष्ट्र 15 hours ago\nकृष्णा नदीचं पाणी सांगलीत शिरलं, तर कोल्हापूरजवळ हायवे अजूनही बंद, 20 किमीची भलीमोठी रांग\nअन्य जिल्हे 16 hours ago\nपश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता\nअन्य जिल्हे 18 hours ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे4 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-क���यना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/eating-pulses-in-the-diet-is-beneficial-for-health-440985.html", "date_download": "2021-07-24T20:19:11Z", "digest": "sha1:MXILKRBQLF4U2JBP7D57DKK6KWAKSWHV", "length": 15831, "nlines": 259, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआहारात डाळी खाणे टाळताय\nडाळी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या शरीराला जे घटक, प्रथिने पाहिजे असतात. ते आपल्याला डाळीतून मिळतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : डाळी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या शरीराला जे घटक, प्रथिने पाहिजे असतात, ते आपल्याला डाळीतून मिळतात. मात्र, अनेक लोक डाळी खाणे टाळतात हे अतिशय चुकीचे आहे. आपण आहारात जास्तीत-जास्त डाळींचा समावेश केला पाहिजे. डाळी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासाठी प्रत्येकवेळी जेवनामध्ये टाळींचा समावेश केला पाहिजे. (Eating pulses in the diet is beneficial for health)\n-डाळ पचवणे खूप सोपे आहे. दररोज डाळ खाण्याने शरीर सक्रिय राहते. डाळींमुळे केवळ प्रथिनेंची कमतरताच नाही, तर ते लोहाची कमतरता देखील पूर्ण होते. अशा कित्येक घटक डाळींमध्येही आढळतात जे कर्करोग रोखण्यास उपयुक्त आहेत.\n-डाळीमध्ये कमी प्रमाणात चरबी आहे. यासह, खनिजे, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर समृद्ध डाळी असतात, जे पचन करण्यास उपयुक्त आहेत. डाळ खाल्ल्यानंतर पोट बर्‍याच वेळासाठी भरलेले राहते, त्यामुळे भूक जाणवत नाही. यामुळे वजन देखील वाढत नाही.\n-शाकाहारी आहारात डाळींना प्रोटीनचा राजा म्हणतात. एक कप डाळ खाल्ल्यास 18 ग्रॅम प्रथिने मिळतात. हे प्रोटीनचे एक उत्तम माध्यम आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात कोलेस्ट्रॉल आढळत नाही.\n-डाळ पचवणे खूप सोपे आहे. दररोज डाळ खाण्याने शरीर सक्रिय राहते. डाळींमुळे केवळ प्रथिनेंची कमतरताच नाही, तर ते लोहाची कमतरता देखील पूर्ण होते. अशा कित्येक घटक डाळींमध्येही आढळतात जे कर्करोग रोखण्यास उपयुक्त आहेत.\n-या डाळी सहज पचण्याजोग्या असतात. यामध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे आपले पचन सुधारते. हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करत नाही आणि कर्करोग रोखण्यासाठी देखील प्रभावी आहे.\nSide Effect | केसांना ब्लीच करताय सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो\nPapaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय… तर थांबा अगोद�� हे वाचा\nSkin Care | कोरड्या त्वचेने हैराण क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’ क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nदही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर\nSkin Care :सुंदर त्वचेसाठी लसूण सर्वाधिक उपयोगी, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्याच\nमोसंबीच्या सालीचे ‘हे’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nलाईफस्टाईल फोटो 2 days ago\nArgan Oil Hair Mask : सुंदर आणि चमकदार केसांसाठी आर्गन तेलाचे ‘हे’ हेअर मास्क लावा\nAvocado Face Pack : अॅवकाडोचे ‘हे’ 4 फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर\nलाईफस्टाईल फोटो 2 days ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पा��ी एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-on-connection-of-flood-in-europe-and-mumbai-situation-498364.html", "date_download": "2021-07-24T19:50:01Z", "digest": "sha1:QIOP4GHTIMB7WQESEIRXYDWNITEFSSL6", "length": 13289, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल\nयुरोप सारखा पाऊस मुंबईत झाल्यास मुंबईचं काय होईल याची शक्यता जरा धरली तरी थरकाप होईलल. याच निमित्ताने महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल याची शक्यता जरा धरली तरी थरकाप होईलल. याच निमित्ताने महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल यावरील हा खास आढावा.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nSpecial Report | मुंबईत थोडा अधिक पाऊस झाला तरी शहराची तुंबई होते. मात्र, आता हेच चित्र युरोपातील अनेक देशांमध्येही दिसलीय. हे अंगावर काटा आणणारं चित्र पाहून अनेकांना मुंबईची आठवण येईल. मात्र, युरोपात मुंबईच्या कितीतरी पट पाऊस झाल्यानं ही परिस्थिती ओढावली. तेथील लोक यामागे जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) असल्याचं मानतात. त्यामुळे असा पाऊस मुंबईत झाल्यास मुंबईचं काय होईल याची शक्यता जरा धरली तरी थरकाप होईलल. याच निमित्ताने महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल याची शक्यता जरा धरली तरी थरकाप होईलल. याच निमित्ताने महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे 2 hours ago\nWorli | वरळीत ललित अंबिका इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू एक गंभीर जखमी\nचंद्रपुराच्या पावसाची भीषणता, कुठे नदीत जोडप्याचा मृतदेह, तर कुठे में���पाळ दोन दिवस जंगलात अडकला\nअन्य जिल्हे 4 hours ago\nVideo | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे1 hour ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nपुरात अडकलेल्या युवकांना बाहेर काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी पुढे सरसावले, नदीपात्रात उतरुन तरुणांना जीवनदान\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2007/06/blog-post.html", "date_download": "2021-07-24T20:57:38Z", "digest": "sha1:CWILJVSZILSI6G6TC6GKGVH2XAXXJB43", "length": 10615, "nlines": 254, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: तुझ्यात आहे", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nबुधवार, ६ जून, २००७\nजमवायची शक्ती तुझ्यात आहे\nसृजनशील युक्ती तुझ्यात आहे\nप्रयत्नशील वृत्ती तुझ्यात आहे\nजमवायची शक्ती तुझ्यात आहे\nतेव्हा मन जरा खचतं\nतुला जमेल विश्वास ठेव\nसद्विवेक बुद्धी तुझ्यात आहे\nजमवायची शक्ती तुझ्यात आहे\n- तुषार जोशी, नागपूर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nIqbal ५ जून, २००७ रोजी ६:१२ PM\nTushar Joshi ८ जून, २००७ रोजी ९:५५ AM\nमैने इस कविता का हिन्दी अनुवाद अपने शब्दचित्र चिठ्ठे पर रखा है\nUnknown ९ जून, २००७ रोजी ११:०० AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/07/blog-post_23.html", "date_download": "2021-07-24T20:53:59Z", "digest": "sha1:5WYMOC3ZWZK2PJPYDQX5GYAEEQ27HGJV", "length": 6724, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजजाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान\nजाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान\nपंढरपूर रिपोर्टर..: महाराष्ट्र असुरक्षित झाला असून विविध प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वत्र अशांतता पसरली आहे. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे ‘पांडुरंगा राज्यात सुख, शांती नांदो राज्यात सुख, शांती नांदो’अशी प्रार्थना वारकरी अनिल जाधव यांनी विठुरायाच्या चरणी केली. दरवर्षी मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. मात्र काही संघटनांनी फडणवीस यांना पूजा करु देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी पुजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथमच शासकीय पूजा करण्याची संधी वारकऱ्यांना मिळाली. हा मान जाधव दाम्पत्याला मिळाला.\nआषाढी वारी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मानाचे वारकरी अनिल जाधव व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. शासकीय महापूजेनंतर मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भपसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राणा जगजितसिंह पाटील, दिग्विजय सिंह, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोनि श्रीकांत पाडुळे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/09/1283746827438-zhong-shanshan-of-china-become-asia-s-richest-person-mukesh-ambani-holds-2nd-position-82375285472657323/", "date_download": "2021-07-24T20:16:25Z", "digest": "sha1:NLV5WNE7QDZD4Z6GESBVGM5UBNEF3NYY", "length": 14525, "nlines": 176, "source_domain": "krushirang.com", "title": "बाटलीबंद पाणी विकणार्‍या ‘या’ माणसाने अंबांनींना सोडले पाठ��मागे; वाचा, आशिया खंडात नंबर 1 असणार्‍या उद्योजकाची कहाणी | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nबाटलीबंद पाणी विकणार्‍या ‘या’ माणसाने अंबांनींना सोडले पाठीमागे; वाचा, आशिया खंडात नंबर 1 असणार्‍या उद्योजकाची कहाणी\nबाटलीबंद पाणी विकणार्‍या ‘या’ माणसाने अंबांनींना सोडले पाठीमागे; वाचा, आशिया खंडात नंबर 1 असणार्‍या उद्योजकाची कहाणी\nअंबानी म्हटले की आपल्या चेहर्‍यासमोर येतो असा चेहरा जो आशिया खंडात अव्वल श्रीमंत व्यक्ती आहे. मात्र आता एका बाटलीबंद पाणी विकणार्‍या माणसाने अंबांनींना पाठीमागे टाकले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index) मुकेश अंबानी यांना मागे टाकत चीनचा एक बडा उद्योजक झोंग शशान हे आशियातील क्रमांक १ चे व्यक्ती बनले आहेत.\nब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार आता चिनी व्यापारी झोंग शशान हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला आहे. यासह ते जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत माणूसही ठरले आहेत. झोंग हे बाटलीबंद पाणी आणि कोरोना लस यासारख्या व्यवसायांशी संबंधित आहे. त्यांचा व्यवसाय पत्रकारिता, मशरूम लागवड आणि आरोग्यासाठी विस्तृत आहे. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी 70.9 अब्ज डॉलर्सवरून वाढून 77.8 अब्ज डॉलरवर गेली आहे.\nBloomberg Billionaires Index च्या एका नवीन अहवालानुसार, इतक्या वेगाने कोणाच्याही संपत्तीत वाढ होण्याची ही सर्वात पहिली नोंद आहे, मागच्या वर्षीपर्यंत ते चीनच्या बाहेर फारसे लोकांना माहितीही नव्हते. झोंग शशान यांनी इतकी मोठी झेप घेतली आहे की त्यांनी थेट आशियातील सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी आणि चीनमधील श्रीमंत अलिबाबाचा जॅक मा यांनाही मागे सोडले आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती यावर्षी 18 अब्ज डॉलर्सने वाढली आहे आणि ते 76.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर पोहोचले आहेत.\n‘लोन वुल्फ़’ (एकटा लांडगा) म्हणून ओळखल्या जाणार्‍या झोंगला दोन कारणांनी यश मिळाले. प्रथम, एप्रिलमध्ये त्यांनी बीजिंग वांताई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइज कंपनीत( Beijing Wantai Biological Pharmacy Enterprise Co.) लस बनवली. तसेच बाटलीबंद पाणी बनवनारी नोंगफू स्प्रिंग कंपनीही खूप लोकप्रिय झाली. हाँगकाँगमधील ही सर्वात लोकप्रिय कंपन्यांपैकी एक बनली. न��न्गफूच्या शेअर्सच्या सुरूवातीपासूनच 155% वाढ झाली. आणि Wantai ने 2,000 टक्क्यांहून अधिक उडी घेतली आहे.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nही आहेत इन्व्हेस्टसाठीची महत्वाची क्षेत्र; वाचा, कारण माहिती आहे पैशांच्या वाढीची..\nबाब्बो.. गुड न्यूजच की.. हफ्ते मे 4 दिन काम 3 दिन आराम; पहा काय होतोय निर्णय ते\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/mpsc-civil-services-2017-2576/", "date_download": "2021-07-24T21:33:45Z", "digest": "sha1:7MVKUFNYUF4TUZ7YHU4A6RWHMMGQP5PV", "length": 4523, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - महाराष्ट्र लोकस���वा आयोगामार्फत 'राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१७' जाहीर - NMK", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१७’ जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१७’ जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व त्याची सद्यस्थिती आयोगाने प्रसिद्ध केली असून उमेदवारांना ती सबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)\nमहाऑनलाईन भरती प्रक्रिया प्रवेशपत्र (युजरनेम/ पासवर्ड शिवाय)\nअकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांच्या ७० जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bjp-mla-ashish-shelar-slam-maharashtra-congress-president-nana-patole", "date_download": "2021-07-24T21:27:33Z", "digest": "sha1:IKURSENMWQH55YPHTEFO62W6LAIALRKN", "length": 8695, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं - आशिष शेलार", "raw_content": "\n'माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी'\nनाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं - आशिष शेलार\nमुंबई: भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. रेमडेसिव्हीरच्या काळ्याबाजाराला केंद्र सरकार जबाबदार आहे, या नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी आशिष शेल���र यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, \"नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही.\" 'माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद' अशी टीका शेलार यांनी केली. (bjp mla Ashish shelar slam maharashtra congress president nana patole)\nतीन लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन पडून आहेत, त्याबद्दल नाना पटोले बोलले आहेत, याकडे पत्रकारांनी शेलारांचे लक्ष वेधले, त्यावर त्यांनी मी माहिती घेऊन बोलेन असे उत्तर दिले. केंद्र सरकारच्या नियोजन शुन्यतेमुळे कोरोना वाढतो आहे, मृत्यु वाढत आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. \"स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडता येणार नाही. नाना पटोलेंनी हातसफाई करु नये\" असे शेलार म्हणाले.\nहेही वाचा: परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास पोलीस महासंचालकांचा नकार\nअदर पुनावाल प्रकरणावर म्हणाले\n\"मला धमक्या मिळत आहेत आणि सत्य बोललो तर माझं शीर कापलं जाईल\" असं खळबळजनक विधान सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी लंडनच्या 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. या संदर्भात आज भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. (bjp mla Ashish shelar slam maharashtra congress president nana patole)\nहेही वाचा: चांगली बातमी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर\nत्यावर ते बोलताना म्हणाले की, \"अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे.\"\n\"केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. आज यावर राजकारण करायचं नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे असे शेलार म्हणाले. \"या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं\" असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/migrant-workers-data-never-collected-nashik-marathi-news-429676", "date_download": "2021-07-24T20:00:24Z", "digest": "sha1:JLQNXBJBZYNNVCO7LDEJYXV6VR4YDG6R", "length": 13873, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्थलांतरित मजुरांचा ‘डेटा’ झालाच नाही संकलित! निम्मे मजूर घरी परतल्याचा अभ्यासकांचा अंदाज", "raw_content": "\nकोरोनानं गेल्या वर्षभरात काहीच शिकवलं नाही काय असा गंभीर प्रश्‍न स्थलांतरित मजुरांच्या अनुषंगाने तयार झाला आहे. स्थलांतरित मजुरांची नोंद होऊन त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोचवण्यासाठीच्या राष्ट्रीय पोर्टलचा बराच गाजावाजा झाला. प्रत्यक्षात महाराष्ट्र सोडाच, पण देशातील कुठल्याही राज्यात स्थलांतरित मजुरांचा ‘डेटा’ अद्याप संकलित झाला नाही.\nस्थलांतरित मजुरांचा ‘डेटा’ झालाच नाही संकलित निम्मे मजूर घरी परतल्याचा अभ्यासकांचा अंदाज\nनाशिक : कोरोनानं गेल्या वर्षभरात काहीच शिकवलं नाही काय असा गंभीर प्रश्‍न स्थलांतरित मजुरांच्या अनुषंगाने तयार झाला आहे. स्थलांतरित मजुरांची नोंद होऊन त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोचवण्यासाठीच्या राष्ट्रीय पोर्टलचा बराच गाजावाजा झाला. प्रत्यक्षात महाराष्ट्र सोडाच, पण देशातील कुठल्याही राज्यात स्थलांतरित मजुरांचा ‘डेटा’ अद्याप संकलित झाला नाही. अशातच, कोरोना फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पाठोपाठ ‘वीकेंड लॉकडाउन’ लागू करत आणखी कडक उपाययोजनांची चर्चा सुरू झाल्याने आतापर्यंत राज्यातून निम्मे मजूर आपल्या घरी परतल्याचा स्थलांतरित मजुरांच्या अभ्यासकांचा अंदाज आहे.\nराज्यातून निम्मे मजूर घरी परतल्याचा अभ्यासकांचा अंदाज\nगेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये खायला अन्न नाही, घरी परतण्यासाठी वाहने-रेल्वे उपलब्ध नाही म्हणून पायपीट करत स्थलांतरित मजूर आपापल्या घरी पोचले. त्याबद्दलची वेदना देशवासीयांना झाली. किमान त्यापासून धडा घेऊन स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍न मार्गी लागत असताना रोजगाराची शाश्‍वती दिली जाईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा स्थलांतरित मजुरांवर अवलंबून असलेल्या व्यवसाय-उद्योगांची होती. पण तसे न घडल्याने दयेवर जगण्याची तयारी नसल्याने घरी जाण्यासाठी निघालेल्या स्थलांतरित मजुरांचा विदारक प्रश्‍न मुंबईप्रमाणेच नाशिकसह राज्यातील इतर महानगरांमधील रेल्वेस्थानकावर पाहायला मिळाला. ���िल्लीमधून स्थलांतरित मजूर परतू लागले आहेत.\nहेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात\nराज्यात पथदर्शक प्रकल्प म्हणून नाशिक जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला होता. मनरेगातंर्गत स्थलांतरितांचे स्वतंत्र रजिस्टर तयार होऊ शकले असते. पण ते तयार झाले नाही. एवढेच नव्हे, तर स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीचे प्रशिक्षण देऊनही नोंदींचा दुष्काळ राहिला. मुळातच, स्थलांतरित मजुरांच्या प्रश्‍नासंबंधी काम करणाऱ्या संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार राज्यात २५ ते ३० लाख मजुरांची माहिती संकलित झाली होती. मग प्रश्‍न उरतो तो अशा मजुरांविषयी नेमकं काय धोरण स्वीकारण्यात आले, याबद्दल संबंधित संस्था अनभिज्ञ आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण अधिक आहे. याच पार्श्‍वभूमीवर स्थलांतरित मजुरांच्या ‘डेटा’ संकलनासाठीच्या राष्ट्रीय पोर्टलमध्ये ‘डेटा एंट्री’ करण्याच्या सूचना महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आसाम, गुजरात राज्याला देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. स्थलांतरित मजुरांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांच्या म्हणण्यानुसार देशभरातून रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या कष्टकऱ्यांची संख्या २८ कोटींच्यापुढे आहे. त्यावरून हातावर पोट असणाऱ्यांची हेळसांड कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किती गंभीर आहे, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.\nहेही वाचा - काळजी घ्या नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू\nनिती आयोगाच्या राज्यांना सूचना\nस्थलांतरित मजुरांचा अभ्यास झाल्यावर दिशा फाउंडेशनतर्फे त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यात एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ते म्हणजे, किमान वेतनाची तफावत २५० ते ८०० रुपयांपर्यंत दिवसाला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर किमान वेतनाचा दर वाढल्यास किमान निम्मे स्थलांतरण कमी होण्याचा अंदाज संस्थेने वर्तवला आहे. ही बाब गांभीर्याने घेत निती आयोगाने स्थलांतरित मजूर होणाऱ्या राज्यांना किमान वेतनाचे पुनर्विलोकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच्या आधारे रोजगारावर राज्य सरकारने गुंतवणूक वाढवल्यास स्थलांतरणाचा प्रश्‍न हलका होण्यास मदत होईल, असा विश्‍वास दिशा फाउंडेशनला वाटत आहे.\nस्थलांतराचा प्रश्‍न कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी रोजगाराचे दीर्घकालीन धोरण राज्य सरकारांना स्वीकारावे लागेल. त्यासाठी पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील. याशिवाय राष्ट्रीय पोर्टलवर दीड महिन्यात स्थलांतरित मजुरांची ‘डेटा एंट्री’ सुरू झाल्यावर नेमकी आकडेवारी पुढे येण्यास मदत होईल.\n-अंजली बोऱ्हाडे, दिशा फाउंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/pawar-modi-meet-will-fruitful-for-state-government-bhujbal/317489/", "date_download": "2021-07-24T20:27:58Z", "digest": "sha1:6G7637OSHNZWEDXAQ6O2ZOAMCO32A3BS", "length": 9708, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pawar-Modi meet will fruitful for state government : Bhujbal", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक पवार-मोदींची भेट परिस्थिती सावरणारी, बिघडवणारी नव्हे\nपवार-मोदींची भेट परिस्थिती सावरणारी, बिघडवणारी नव्हे\nपालकमंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय चर्चांना दिला पूर्णविराम\nबोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात\nविहिरीत आढळला मृतदेह, खूनाचा प्रकार उघडकीस\n‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरणास पेट्रोल डिलर्स असोसिएशनचा विरोध\nनाशिककरांनो, वीकेंड लॉकडाऊन कायम\nपोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राज्यातील संपूर्ण राजकारण तर्कवितर्कांमुळे ढवळून निघाले आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र या भेटीतून स्थिरतेचे संकेत दिल्याने राजकीय फोडण्यांना पूर्णविराम मिळाला.\nजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भेटीबाबत भाष्य केले. २०१४ मध्ये पवार-मोदी यांच्या भेटीनंतर ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते आणि त्यावेळचे राजकीय नाट्य आजही सर्वांना माहित आहे. त्यामुळे या भेटीमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या भेटीबाबत तुम्हाला काय वाटते, या प्रश्नावर भुजबळांनी आपली भूमिका व्यक्त केली. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट ही सहकार क्षेत्रासंदर्भात होती. त्यामुळे या भेटीमुळे काहीही बिघडणार नाही. याउलट राज्यात स्थिरता येईल. सरकार ५ वर्षे टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nचंद्रकांत पाटलांना दिला टोला\nराज्य सरकारवर टिका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही पालकमंत्री भुजबळांनी चांगलाच टोला दिला. भाजपातील नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि नागपूरातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत त्या ठिकाणचे नागरिक काय म्हणतात एकदा बघा. हे सरकार आमचं आहे, तुमचं नाही. आणि थोड्याफार कुरबुरी तर चालूच असतात, अशा शब्दांत भुजबळांनी चंद्रकांत पाटलांना आधी स्वपक्षातील अंतर्गत समस्या सोडवण्याचा सल्ला दिला.\nमागील लेखcovid vaccination: वृद्ध, दिव्यांग, गतिमंद असलेल्या नागरिकांचे होणार लसीकरण\nपुढील लेखMumbai Corona Update : गेल्या २४ तासात ४६६ नवे रूग्ण तर ८०६ जणांनी केली कोरोनावर मात\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/law-against-love-jihad-in-karnataka-too-the-fourth-bjp-ruled-state-to-bring-this-law-60601/", "date_download": "2021-07-24T21:08:46Z", "digest": "sha1:DORI3QRPTRX3YJTIBM3GF6SGUJQRWNY7", "length": 12620, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Law against Love Jihad in Karnataka too; The fourth BJP-ruled state to bring this law | भाजपशासित आणखी एक राज्य लव्ह जिहाद विरोधात कडक पाऊल उचलणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nLove Jihadभाजपशासित आणखी एक राज्य लव्ह जिहाद विरोधात कडक पाऊल उचलणार\nबंगळुरू : भाजपशासित आणखी एका राज्याने लव्ह जिहाद विरोधात पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएन अश्वथ यांनी राज्यात लव्ह जिहादच्या संबंधातील घटना रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लव्ह जिहाद सोबत कर्नाटकात गोहत्या बंदी कायदाही केला जाणार असल्याचे, त्यांनी सांगितले.\nकर्नाटकमध्ये लग्नासाठी होणाऱ्या धर्म परिवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सप्ष्ट केले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरयाणा पाठोपाठ लव्ह जिहाद विरोधात कायदा करणारे कर्नाटक चौथे भाजपाशासित राज्य ठरणार आहे.\nबऱ्याच राज्यांनी लव्ह जिहादशी संबंधित बिले आधीच सादर केली आहेत, तर काही राज्यात आणण्याची तयारी आहे. आम्ही ‘लव्ह जिहाद’विरूद्ध विधेयक आणि गोहत्येवर पूर्णपणे बंदी आणण्याची तयारी करीत आहोत. कर्नाटकात लव्ह जिहादविरूद्ध कायदा होईल, असे राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनीही गुरुवारी सांगितले होते.\nबसवराज बोम्मई म्हणाले होते की, कर्नाटकात लव्ह जिहाद विरोधात कायदा होईल. या कायद्यासाठी उत्तरप्रदेशात आणलेल्या अध्यादेशाची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे, जेथे लव्ह जिहादविरोधात अध्यादेशास मंजूरी दिली आहे. त्याशिवाय मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात या विषयावर कायदा करण्याची तयारी सुरू आहे.\n३१ मार्चपर्यंत पहिली ते आठवीची शाळा बंद पण… कोणी घेतलाय हा मोठा निर्णय\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पि���मध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/marathi-news-what-next-future-raj-thkarey-8573", "date_download": "2021-07-24T21:01:42Z", "digest": "sha1:UZHHU3D7IXIBSZT3KD3FA33I72YTTW3K", "length": 3812, "nlines": 18, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | कसं असेल राज ठाकरेंचं 'राज'कीय भविष्य...?", "raw_content": "\nVIDEO | कसं असेल राज ठाकरेंचं 'राज'कीय भविष्य...\nमहाराष्ट्रातल्या बदलत्या सत्तासमीकरणांमुळे राज ठाकरेंच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्न विचारला जाऊ लागलाय..कसं असेल राज ठाकरेंचं भवितव्य..पाहूया सविस्तर विश्लेषण...\nउद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी घेतलेली गळाभेट सध्या चांगलीच चर्चेत आहे..ही गळाभेट म्हणजे नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशा चर्चा रंगल्यात.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण बदलेल काय, असंही बोललं जातंय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा सवाल केला जातोय..मात्र, राजकीय संबंध वेगळे आणि कौटुंबिक संबंध वेगळे असं म्हणत या मुद्द्यात काहीच तथ्य नसल्याचं बोललं जातंय.\nमहाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांपैकी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्तेत आहेत.त्यामुळे सत्तेबाहेर असलेल्या भाजपसोबत जाणं हा मनसेसमोर पर्याय आहे. मात्र, भाजपवर ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी टीका केलीय, ते पाहता, भाजपच त्यांना सोबत घे���ार का, हा सवाल निर्माण होतो.\nमनसेची स्थापना होऊन 13 वर्ष झालीत. 2009मध्ये मनसेला 13, 2014 ला एक आणि 2019 लाही एकच आमदार निवडून आलाय. त्यामुळे विधिमंडळातली मनसेची ताकत नसल्याबरोबरच आहे. असं असलं तरी राज ठाकरेंचा करिश्मा मोठा आहे. उद्धव ठाकरेंप्रमाणे त्यांनाही सत्तेचा सोपान चढायचा असेल तर मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. पक्षसंघटनेची बांधणी करावी लागेल. अन्यथा मनसेचं काही खरं नाही, अशीच भावना आज व्यक्त केली जातेय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/sarkar.html", "date_download": "2021-07-24T20:10:05Z", "digest": "sha1:XTZ3JZ2ORJ2ZD7MO7JBKR6T724D3F54P", "length": 4936, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी 30 तारखेला | Gosip4U Digital Wing Of India राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी 30 तारखेला - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी 30 तारखेला\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी 30 तारखेला\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी 30 तारखेला होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.\nतसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास घाडीत कोणत्याही पक्षात मतभेद नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.\n30 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटपही त्याच दिवशी होईल, असं भुजबळ म्हणाले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 कॅबिनेट मंत्री फक्त मंत्रिमंडळात आहेत. शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे 6 मंत्री आहेत.\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून 10 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री असे प्रत्येकी 13 आणि काँग्रेसकडून 10 जणांचा समावेश मंत्रिमंडळ विस्तारात केला जाणार आहे.\nगृहमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याचं बोललं जातंय. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याची चर्चा आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/09/vdojh.html", "date_download": "2021-07-24T20:20:20Z", "digest": "sha1:PYUZIMJNG7FAOWJ2EFDMF7HQJDOFRHQG", "length": 2257, "nlines": 35, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इयत्ता पहिलीसाठी मुळाक्षरांची ओळख ध्वनिचित्रफित - झ", "raw_content": "\nइयत्ता पहिलीसाठी मुळाक्षरांची ओळख ध्वनिचित्रफित - झ\nइयत्ता पहिलीसाठी मुळाक्षरांची ओळख\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-new-trend-of-gift-4423759-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:51:08Z", "digest": "sha1:MXK2TAUTDIU6ENOWC2POMKZWX3QJIFOE", "length": 6999, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "new trend of gift | भेटवस्तू देण्याचाही बदलतोय ‘ट्रेण्ड’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभेटवस्तू देण्याचाही बदलतोय ‘ट्रेण्ड’\nनाशिक- आपले स्नेही, आप्तस्वकीयांना दिवाळीची भेट म्हणून दिल्या जाणार्‍या भेटवस्तूंतही वेगाने बदल होत असून, विविध बँका, मॉल्स व नामांकित दालनांच्या गिफ्ट कूपन्सची चलती दिसून येत आहे. व्यावसायिक जगताकडून दिल्या जाणार्‍या पारंपरिक भेटवस्तूंची जागा आता सुकामेवा, मिठाईच्या बॉक्सबरोबरच हेल्थ कार्ड व गिफ्ट व्हाउचर्सने घेतली आहे.\nदिवाळीत विविध व्यावसायिकांकडून आपले कर्मचारी, आप्त व मित्रांना भेट देण्यासाठी सुकामेवा, मिठाईचे बॉक्स दिले जात असल्याचे वर्षानुवर्षे पाहायला मिळते. मात्र, काही वर्षांपासून त्यात बदल होत असल्याचे चित्र आहे. शहरात खर्‍या अर्थाने मॉल कल्चर रुळले असून, बिग बझार, मोर, पॅन्टालून्स, रिलायन्स ट्रेन्झ यांसारख्या मॉल्समधून पाहिजे त्या मूल्यांचे विविध गिफ्ट व्हाउचर्स उपलब्ध आहेत. ज्या मॉलचे जितक्या किमतीचे व्हाउचर आहे, त्या किमतीची खरेदी ग्राहक करू शकतो. शर्ट, टी-शर्ट, जीन्स, पॅन्ट्स, बेल्ट, साड्या, ���ोबाइल्स, तसेच किराणा व दिवाळीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करता येतात. नानाविध वस्तूंचे पर्याय भेट स्वीकारणार्‍याला उपलब्ध होतात. ज्यामुळे मनपसंत खरेदी करता येते.\nरिलायन्स ट्रेन्झ, बिग बझार, पॅन्टालून्स, मोर, ईझी डे यांसह विविध नामांकित मॉल्सकडून दिवाळीनिमित्त आकर्षक गिफ्ट व्हाउचर्स बाजारात आली आहेत. स्टेट बॅँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बॅँक यांसारख्या काही बॅँकांनीही याच संकल्पनेवर आधारित गिफ्ट कार्ड्स बाजारात आणली आहेत. सोनी गिफ्ट्ससारख्या शहरातील काही नामांकित भेटवस्तूंच्या दालनांनीदेखील आता ही संकल्पना स्वीकारली आहे. या दालनासह शहरातील काही महत्त्वपूर्ण गिफ्ट दालनांमध्येदेखील अगदी 100 रुपयांपासून व्हाउचर्स उपलब्ध आहेत.\nहाताळायलाही असते अधिक सोपे\nज्या व्यक्तीला भेट द्यायची आहे, त्याला त्याची आवडती वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य गिफ्ट व्हाउचर्समुळे मिळते. मिठाई, ड्रायफ्रूट्सचे बॉक्स हाताळायला थोडे अवघड असतात.मात्र, गिफ्ट कार्ड हे भेटकार्डासह पाकिटातही देता येऊ शकतात. त्यामुळे त्याला अधिक पसंती मिळत आहे. सुरेश माळी, अध्यक्ष, अंबड इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन\nगिफ्ट व्हाउचरला कॉर्पोरेट्सकडून पसंती\nगिफ्ट व्हाउचरला कॉर्पोरेट्स क्षेत्राकडून चांगली पसंती मिळत आहे. अन्य कुठलेही गिफ्ट देण्याऐवजी आता व्हाउचर गिफ्ट देण्याचा ट्रेण्डही नागरिकांमध्ये हळूहळू रुजत चालला आहे. एकंदरीतच नाशिककरांचा दिवाळीची भेट देण्याबद्दलचा दृष्टिकोनही आता काळानुरूप बदलत चालला आहे. नितीन मुलतानी, संचालक, सोनी गिफ्ट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-vastu-tips-for-money-4437979-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:18:36Z", "digest": "sha1:IGOTEWVD6YOGPWRGKDE5I475CNIFXOK4", "length": 1997, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vastu Tips For Money | PICS : घरामध्ये या 9 वस्तू ठेवल्यास दूर होईल आर्थिक अडचण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPICS : घरामध्ये या 9 वस्तू ठेवल्यास दूर होईल आर्थिक अडचण\nघरातील सुख-शांती आणि धनामध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात तासेच्ज आरोग्यही चांगले राहते.\nयेथे जाणून घ्या सहा अशा वस्त��, ज्या तुम्हाला मालामाल करतील..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-november-2018/", "date_download": "2021-07-24T19:50:47Z", "digest": "sha1:PAX2BZTGDZ2H5MSSANLBSOABHCW7GWQD", "length": 10576, "nlines": 103, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 07 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nदेशभरात 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागृती दिवस साजरा करण्यात आला.\n5 नोव्हेंबर रोजी यूपी सरकारने लखनऊच्या इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमला ‘भारत रतन श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम’ असे नाव दिले गेले.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादला अयोध्या असे नाव दिले आहे.\nICICI बँकेने ऍमेझॉन पे सह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉंच केले आहे.\nT20 क्रिकेट मध्ये 4 शतके झळकावणारा रोहित शर्मा प्रथम फलंदाज ठरला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-17-crops-included-cropsap-maharashtra-44417", "date_download": "2021-07-24T20:31:59Z", "digest": "sha1:MLGIVQWNEW6R2R3Y72PUDMWCHWASAS4V", "length": 17562, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi 17 crops included in cropsap Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश\n‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश\nशनिवार, 19 जून 2021\nशेतकऱ्यांना या पिकांवरील कीड-रोगाच्या नियंत्रणावरील शास्त्रोक्त सल्ला देण्यासाठी यंदा २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.\nपुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) प्रकल्पात १७ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या पिकांवरील कीड-रोगाच्या नियंत्रणावरील शास्त्रोक्त सल्ला देण्यासाठी यंदा २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.\n‘क्रॉपसॅप’ प्रकल्पामुळे कापूस, सोयाबीन,भात, तूर, मका, ज्वारी, ऊस, हरभऱ्यावरील कीड-रोगाचे ३४ जिल्ह्यांत ९० उपविभागांत सर्वेक्षण होईल. आंबा, केळी, मोसंबी, संत्रा, चिकू, काजू ही फळपिके आणि भेंडी, टोमॅटो या दोन भाजीपाला पिकांचाही प्रकल्पात समावेश आह���. प्रकल्पातील गावे निवडण्याची जबाबदारी कृषी सहायकांकडे देण्यात आली आहे.\nराज्यात यापूर्वी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, उसावरील हुमणी, मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्या वेळी क्रॉपसॅपचा चांगला उपयोग या कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी झाला. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यभर घेतल्या जात असलेल्या पीकनिहाय शेतीशाळांमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करता येते, असा दावा कृषी विभागाचा आहे.\n‘क्रॉपसॅप’ प्रकल्पावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. राज्यात एक जूनपासून कापूस, मका, सोयाबीन, भात, मका, ज्वारी, ऊस, तूर आणि हरभरा पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापनाचे काम करण्यात आले आहे. कीडनियंत्रणासाठी या प्रकल्पातून उसासाठी ३० जूनपर्यंत, तुरीसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत आणि हरभऱ्यासाठी नोव्हेंबरपर्यंत फेरोमेन सापळे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.\nऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान क्रॉपसॅप प्रकल्पातील समाविष्ट गावांमध्ये दोन बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याकरिता कृषी विद्यापीठांकडून ऑनलाइन प्रशिक्षिण दिले जाईल. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात एका कृषी विज्ञान केंद्रांकडे जबाबदारी दिला जाणार आहे. कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाची प्रात्यक्षिके घेण्यासाठी जुलैत गावे आणि शेतकऱ्यांची निवड करण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे.\nराज्यात कपाशी बियाणे विक्रीची सुरुवात करण्यासाठी यंदा कालावधी निश्‍चित केला गेला होता. तसाच, काढणीसाठी देखील कालावधी ठरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी डिसेंबरपर्यंत कपाशी काढून हंगाम संपविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एक जानेवारीपासून कपाशी उत्पादक पट्ट्यात फरदड निर्मूलनाची मोहीम हाती घेतली जाईल. क्रॉपसॅप प्रकल्पाच्या अंमलबजावणीची दिशा ठरविणाऱ्या बैठका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जुलैत होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपुणे कापूस सोयाबीन तूर ऊस गुलाब बोंड अळी शेती शाळा कृषी विभाग कृषी विद्यापीठ\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) प���िसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...\n‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...\nमहाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....\nरत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...\n‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...\nमराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...\nसोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्य��� काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...\nराज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...\nराज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/as-president-dr-atmaram-kumbharde/316769/", "date_download": "2021-07-24T19:49:00Z", "digest": "sha1:VR767WH3NCTHMSNFI5S7SVPFYUGO7IJV", "length": 10886, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "As president Dr. Atmaram Kumbharde", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक अध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे\nअध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे\nजिल्हा परिषद, पंचायत समिती असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर\nकंटेनर – कारची भीषण धडक, अपघातात ३ ठार\nकारवर कोसळले झाड, तीन शिक्षक जागीच ठार\nईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून १९ गुन्हेगार तडीपार\n‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार\n …म्हणून दारुच्या पार्टीतच मित्राचा केला खून\nगेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nः जिल्हा परिषद, पंचायत समिती असोशिएशनच्या विभागीय बैठकीत जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाली असून, जिल्हाध्यक्षपदी डॉ.आत्माराम कुंभार्डे व कार्याध्यक्षपदी संजय बनकर यांची निवड झाली आहे.\nजिल्हा परिषद पंचायत समिती असोशिएशनचे प्रदेशाध्यक्ष कैलास गारे-पाटील, कार्याध्यक्ष उदय बने, महिला प्रदेशाध्यक्षा अमृता पवार, कोकण अध्यक्ष सुभाष घरत, राज्य संघटक दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.१५) संघटनेची बैठक झाली. यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारांसह विविध विषयांबाबत केंद्रीय पंचायत राजमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अमृता पवार यांनी नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी घोषीत केली. यात डॉ. आत्माराम कुंभार्डे (जिल्हाध्यक्ष) जिल्हा परिषद ��भापती संजय बनकर (कार्याध्यक्ष), यशवंत शिरसाठ (प्रसिध्दी प्रमुख), सिध्दार्थ वनारसे, समाधान हिरे, कावजी ठाकरे, उदय जाधव, सुरेश कमानकर (उपाध्यक्ष), महेंद्र काले (संघटक), दीपक शिरसाठ (सरचिटणीस), नयना गावित (महिला जिल्हाध्यक्षा), जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर (महिला जिल्हा कार्याध्यक्षा), सिमंतिनी कोकाटे, सुनिता चारोस्कर, सविता पवार, पुष्पा धाकराव, कविता धाकराव (महिला जिल्हा उपाध्यक्ष), तालुकाध्यक्ष पुढीलप्रमाणे प्रविण गायकवाड (येवला), शिवा सुरासे (निफाड), रमेस बोरसे (नांदगाव), अरूण पाटील (मालेगाव), नितीन आहेर (चांदवड), साधना गवळी (सटाणा), गिताजंली पवार-गोळे (कळवण), एन. डी. गावित (सुरगाणा), भास्कर गावित (पेठ), भास्कर भगरे (दिंडोरी), मोतीराम दिवे (त्र्यंबकेश्वर), रत्नाकर चुंभळे (नाशिक), हरिदास लोहकरे (इगतपुरी), वैशाली खुळे (सिन्नर), नूतन आहेर (देवळा). याचा समावेश आहे. बैठकीस प्रदेश पदाधिकारी निलीमा पाटील, गोरख बोडके, रूपाजंली माळेकर, विनायक माळेकर यांसह नवनिर्वाचीत कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन अभिजीत साबळे यांनी केले.\nमागील लेखसरकारमध्ये तीन पक्ष एकत्र, पण पक्षासाठी जे करायचं ते काँग्रेसनं करावं – प्रफुल्ल पटेल\nपुढील लेखकोरोना महामारीदरम्यान गृहनिर्माण क्षेत्रात तेजी; घरांच्या मागणीत ५३ टक्क्यांनी वाढ\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nमुंबईत आजही कोरोना लसीकरण बंद\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n पृथ्वीवरील ‘या’ १० ठिकाणी सर्वाधिक दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_31.html", "date_download": "2021-07-24T20:56:05Z", "digest": "sha1:MULZPMPWVE75M3JJJXLIO44R3QDH23DS", "length": 9438, "nlines": 52, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कोल्हापुर येथिल अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजकोल्हापुर येथिल अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती...\nकोल्हापुर येथिल ��ंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती...\nकोल्हापूर रिपोर्टर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजार्यांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, त्या निर्णयाकडे पाठ फिरवत एकाही विद्यमान पुजार्यांने पगारी नियुक्तीसाठी अर्ज केलेला नाही. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने पुजारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आलेल्या ११७ अर्जांमध्ये ६ महिलांचा समावेश आहे. या अर्जांच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया कशी राबवायची यासाठी बुधवारी मुंबईत बैठक घेण्यात आली.\nश्री अंबाबाई मूर्तीला घागरा-चोली नेसवण्याच्या प्रकारानंतर कोल्हापुरात जनआंदोलन झाले आणि त्याची दखल घेत शासनाला मंदिरातील पारंपरिक पुजा—यांचे अधिकार संपुष्टात आणून पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करावा लागला. दि. २८ मार्चला दोन्ही सभागृहांनी त्यास मंजुरी दिली व दि. १२ एप्रिलला त्याचे गॅझेट झाले. मात्र, शासनाने अद्याप कायद्याची अधिसूचना (प्रसिद्धीकरण) दरम्यान, विधि व न्याय खात्याने देवस्थान समितीलाच स्वतंत्र समिती स्थापन करणे व पगारी पुजारी नियुक्तीची प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. त्यानुसार समितीकडे आजवर ११७ अर्ज आले असून त्यात ६ अर्ज महिला उमेदवारांचे आहेत.\nसमितीने केलेल्या अभ्यासानुसार मंदिरात ११ प्रमुख पुजारी व ३५ सहाय्यक पुजारी अशा एकूण ५५ पुजारी व सेवेकº—यांची आवश्यकता असल्यामुळे वरिष्ठतेनुसार मंगळवारपासून (दि. १९) तीन दिवस तीन टप्प्यात मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधीचा समावेश आहे. अंबाबाईच्या धार्मिक विधींचे ज्ञान असलेल्या अर्जदारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे सध्या अर्जांची छाननी सुरू आहे.\n१) २ ते ३ शिफ्टमध्ये पुजा—यांची नियुक्ती\n२) आगामी काळात मंदिर सुरक्षेसाठी १०० पोलीस, १०० सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर, वीज बचतीसाठी सोलर प्लँट.\n३) कंट्रोल रूम नगारखान्यात\n४) नव्या समितीसाठी जागेचा शोध\nमुलाखतीद्व��रे निवड झालेल्या पुजाºयांना देवीच्या धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंबाबाईच्या नित्यपूजा विधींसह मंत्रपठण, धार्मिक विधी, साडी पेहराव, नैवेद्य, सण उत्सवातील विशेष पूजा, काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतचे सर्व विधी त्यांच्याकडून करवून घेतले जातील. शिवाय संबंधित व्यक्तीचे सामाजिक जीवन, वर्तणूक, वयोमर्यादा, पावित्र्याचे पालन याची माहिती काढण्यात येणार आहे. त्या निकषाला पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी न्याय विधि खात्याला मंजुरीसाठी पाठविली जाईल. किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन दिले जाईल.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/india-post-recruitment-2021-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2021-07-24T21:23:26Z", "digest": "sha1:IV2EWDUBFL62AB63LB5XBFMVCUJLEIJF", "length": 3217, "nlines": 42, "source_domain": "ominebro.tech", "title": "India Post Recruitment 2021 | मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदांच्या जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nIndia Post Recruitment 2021 | मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदांच्या जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2mswD9i\nएकूण जागा – 16\nपदाचे नाव – कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)\nशैक्षणिक पात्रता – (i)10 वी उत्तीर्ण (ii) जड & हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट – 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे ��ूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत\nअर्ज शुल्क – नाही\nअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A, S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-400018\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2021 आहे.\nमूळ जाहिरात – PDF\nIndia Post Recruitment 2021 | मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदांच्या जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-471-cusecs-water-released-vishnupuri-44286?tid=3", "date_download": "2021-07-24T21:10:34Z", "digest": "sha1:VLNVQRINY6MLEPPGGWTGM6O5M7UNAK7Y", "length": 14203, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi 471 cusecs of water released from Vishnupuri | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्ग\n‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्ग\nमंगळवार, 15 जून 2021\nगोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून ४७१ क्सुसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी झालेला पावसामुळे सोमवारी पहाटे १२.४५ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला.\nनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून ४७१ क्सुसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी झालेला पावसामुळे सोमवारी पहाटे १२.४५ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला. पाण्याचा येवा सुरू असल्याने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे पूर नियंत्रण अधिकारी अर्जून सिंगणवाड यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली.\nनांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक असलेल्या विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण जलाशयात यंदा जूनमध्ये पहिल्यांदाच पाण्याचा येवा सुरू झाला. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शनिवारी प्रकल्पात ९४ टक्के पाणीसाठा झाला होता. यानंतर रविवारी पाऊस झाला. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात येवा वाढला.\nपरिणामी सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजता प्रकल्पाचा सात क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला. यातून ४७१ क्सुसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सध्या पाण्याचा येवा सुरू असल्याने दरवाजा उघडा असल्याची माहिती कार्यक���री अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली.\nनांदेड nanded पाणी water विभाग sections पूर floods डॉक्टर doctor ऊस पाऊस\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/04/shoaib-akhtar.html", "date_download": "2021-07-24T20:05:32Z", "digest": "sha1:B4AA5RC45BOTPDCGEQGLUCKP5R5SR6SH", "length": 7954, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "आमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही - शोएब अख्तर | Gosip4U Digital Wing Of India आमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही - शोएब अख्तर - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona देश-विदेश आमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही - शोएब अख्तर\nआमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही - शोएब अख्तर\nआमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही - शोएब अख्तर\nसध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताचा पारंपरिक शेजारी म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानातही सध्या करोनामुळे भीषण परिस्थिती तयार झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे. यावेळी शोएबने भारताकडे पाकिस्तानसाठी व्हेंटिलेटर तयार करण्याची विनंती केली.\n“भारताने आमच्यासाठी १० हजार व्हेंटिलेटर बनवावेत…पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही.” शोएब पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता. यावेळी बोलत असताना शोएबने भारतात समालोचक म्हणून काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. “भारतामधील लोकांनी मला जे प्रेम दिलंय त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहीन. मी आतापर्यंत भारतात जेवढी कमाई केली, त्याच्या ३० टक्के रक्कम मी तिकडच्या गरीब लोकांमध्ये दान केली आहे. कित्येकदा टिव्ही स्टुडीओत काम करणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांनाही मी मदत केली आहे. माझा ड्रायव्हर, वॉचमन सगळ्यांची काळजी मी घ्यायचो. अनेकदा मी सायन, धारावीमध्ये त्यांच्या घरी गेलो आहे. जर मी या देशात काम करतोय तर तिकडच्या माझ्या सहकाऱ्यांना माझ्याकडून थोडी मदत व्हावी असा माझा हेतू असायचा.”\nनुकतच शोएबने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याची मागणी केली होती. “सध्याचा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी असा पर्याय सुचवतो आहे. या सामन्यांचा निकाल काय लागेल याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. विराट कोहलीने शतक झळकावलं तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावल्यानंतर भारतामधील चाहते खुश झाले पाहिजेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळे या सामन्यांना टिव्हीवर चांगली प्रेक्षकसंख्या लाभेल. यामधून मिळणारा निधी हा दोन्ही देशांच्या सरकारने करोनाविरुद्ध लढ्यात वापरावा.”\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-hold-tired-%E2%80%98frp%E2%80%99-nanded-44290?tid=3", "date_download": "2021-07-24T20:18:00Z", "digest": "sha1:SJ6CGLTGTKGSMRMNXM5GA2UUYIRLNPST", "length": 15209, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Hold for tired ‘FRP’ in Nanded | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेडमध्ये थकीत ‘���फआरपी’साठी धरणे\nनांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणे\nमंगळवार, 15 जून 2021\nऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीच्या मागणीसाठी नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी धरणे आंदोलन केले.\nनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीच्या मागणीसाठी नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी धरणे आंदोलन केले. यावेळी अधिकारी उपस्थित असल्यामुळे खुर्चीला निवेदन देण्यात आले.\nनांदेड सहसंचालक कार्यालय (साखर) अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना ऊस गाळप झालेल्या उसाची पूर्ण रक्कम मिळाली नाही. काही कारखान्यांनी अग्रिम देऊन शिल्लक रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यामुळे साखर सहसंचालकांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले, परंतु शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळाली नाही. यामुळे शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयाला घेराव घातला. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी निवेदन खुर्चिला डकविले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये बालाजी करकुले, एकनाथ माचनवाड, माधव शाहिरे, सीताराम गव्हाणे, दिगंबर करकुले, तुकाराम माचनवाड, नागोराव घारके, विश्वंभर माचनवाड, दत्ता बुचडे, दत्ता गुंडे, संजय गव्हाणे, नवनाथ गायकवाड, अमृता जंगमवाड आदी शेतकरी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र शुगर या कारखान्याचे शेतकऱ्यांची देणी असलेले एक कोटी रुपये परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पडून आहेत. ती रक्कम तत्काळ मागून घ्यावी. तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाकी परभणी जिल्हाधिकारी देऊन सदरचे पैसे शेतकऱ्याला तत्काळ मिळून देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत���रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्��्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/w-factor/why-womens-response-to-maratha-reservation-was-stopped-by-the-media/4088/", "date_download": "2021-07-24T19:43:17Z", "digest": "sha1:LRRFG3CRFUBO3LF7JVJLVSNBLKL3OFLB", "length": 3616, "nlines": 51, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "मराठा आरक्षणावर माध्यमांनी महिला आमदारांच्या प्रतिक्रिया का टाळल्या ?", "raw_content": "\nHome > Max Woman Talk > मराठा आरक्षणावर माध्यमांनी महिला आमदारांच्या प्रतिक्रिया का टाळल्या \nमराठा आरक्षणावर माध्यमांनी महिला आमदारांच्या प्रतिक्रिया का टाळल्या \nआरक्षणासाठी मराठा समाजातील महिलांनी मोठं योगदान दिलेलं आहे. लाखोंच्या मोर्चांचं नेतृत्वही महिलांनीच केलं होतं. त्यामुळं हे मोर्चे अभूतपूर्व असे निघाले होते. मराठा क्रांती मोर्चांनी अांदोलनांचा एक आदर्शच उभा केला होता. त्यावेळी मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या महिलांना माध्यमांनी प्रसिद्धीही दिली होती. मात्र, आज मुंबई उच्च न्यायालयानं जेव्हा राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळी माध्यमांनी विधिमंडळातील महिला आमदारांच्या प्रतिक्रिया घेतल्याचं फारसं दिसलं नाही. त्यामुळं आज जेव्हा न्यायालयाचा निर्णय आला त्यावेळी विधानभवनामध्ये सर्वपक्षीय पुरूष आमदारांच्या प्रतिक्रिया घेण्यातच माध्यमांच्या प्रतिनिधींनी धन्यता मानली. मात्र, मॅक्सवुमनच्या टीमनं यासंदर्भात महिला आमदारांशी संवाद साधला. भारती लवेकर, देवयानी फरांदे आणि दीपिका चव्हाण या महिला आमदारांनी यासंदर्भात maxwoman ला प्रतिक्रिया दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/amaravati-corona-virus-patient-death-in-nagpur/", "date_download": "2021-07-24T21:10:21Z", "digest": "sha1:QG7DJ52THOEDZANZGAA2XCQZFKTL3JDO", "length": 16209, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमरावतीतील नागरिकाचा नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू, एका नव्या रुग्णाची नोंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nअमरावतीतील नागरिकाचा नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू, एका नव्या रुग्णाची नोंद\nअमरावती येथील रुक्मिणीनगर भागात राहणार्‍या ६५ वर्षीय पुरुषाच्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पहाटे ६ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे अमरावतीत कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १७ झाली आहे. तर आज सकाळी आलेल्या अहवालात येथील सराफा बाजारात राहणार्‍या २४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाग्रस्ताची संख्या २५८ झाली असून आज दुपारपर्यंत एकच रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्याचे आशादायी चित्र होते.\nनागपूर येथे दगावलेल्या इसमाला सारीचा आजार झाल्यामुळे नागपूर येथील रुग्णालय भर्ती करण्यात आले होते. २ जून रोजी त्याची चाचणी घेण्यात आली त्यात सदर इसमाची चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना कोविड वार्डात भर्ती करण्यात आले होते मात्र त्यांचे आज सकाळी निधन झाले.\nदरम्यान २५८ पैकी प्रत्यक्षात ९३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. यापैकी ४ जण नागपूर येथे उपचार घेत आहे. सध्या १४८ रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ३४३ नागरिकांनी तपासणी करण्यात आली तसेच आतापर्यंत ४ हजार ९२७ जणांची थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले त्यापैकी ४ हजार ४९० जणांचे अहवाल निगेटिव आले आहे. तर २७० जणांचे अहवाल पॉजीटीव आले आहे. सध्या ६० नागरिकांचे अहवाल प्रलंबित असून १२१ नमूने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nVideo – चंद्रपूर वीज केंद्रातील नाल्यात दोन वाघांचे दर्शन झाल्याने खळबळ\nहैद्राबाद मार्ग बंद, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय\nयेत्या काही दिवसांत विदर्भातही शिवसेनेची ताकद अधिक वाढलेली दिसेल\nताडोबात आढळला वाघाचा मृतदेह, कारण अस्पष्ट\nवन अधिकारी बनून बल्लारपूरच्या व्यापाऱ्याला 15 लाखांचा गंडा, आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक\nकलिंगडाच्या बियांपासून भक्कम पेस्ट, नागपूर व्हीएनआयटीच्या संशोधकांची कमाल\nअरुण गवळी होणार पदवीधर\nचंद्रपूर – आई बनली दुर्गा, बिबट्याच्या मुखातून मुलीला वाचवले\nरवी राणा यांच्या निवडणूक खर्चाप्रकरणी उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस\nगडचिरोलीत पत्नी आणि मुलीने सुपारी देऊन केला पोलीस कर्मचाऱ्य़ाचा खून, पोलिसांकडून अटक\nVideo – जेवणावरून झाला वाद, बायको आणि सुनेचा खून करून पोलिसांकडे दिली कबुली\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-eastern-railway-recruitment-2018-9733/", "date_download": "2021-07-24T19:57:06Z", "digest": "sha1:KGQADC2T74CT7K34K45AO6JRA4TLJUJY", "length": 6378, "nlines": 78, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या २९०७ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nभारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या २९०७ जागा\nभारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या २९०७ जागा\nभारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१८ आहे.\nप्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण २९०७ जागा\nहावडा- ६५९ जागा, सियालदह- ५२६ जागा, मालदा- २०४ जागा, आसनसोल- ४१२ जागा, कांचरपाडा- २०६ जागा, लिलुआ- २०४ जागा आणि जमालपूर- ६९६ जागा\nशैक्षणि�� पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०० /- रुपये असून अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस नाही.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण २४ जागा\nवाशीम येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०१४ जागा\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेष अधिकारी पदाच्या एकूण १८१ जागा\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या एकूण १९३४ जागा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १०० जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या भरपूर जागा\nभारतीय रेल्वे भरती बोर्ड यांच्या मार्फत विविध पदांच्या ३५२७७ जागा\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या १९३७ जागा\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या ४२९ जागा (मुदतवाढ)\nराष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदाच्या २६० जागा (मुदतवाढ)\nनवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kokan-news-marathi/cm-directs-to-prepare-a-plan-to-encourage-agricultural-start-ups-and-farmers-26063/", "date_download": "2021-07-24T19:44:51Z", "digest": "sha1:S5JX2HQRLXKJHUGOPNISE3ZZZNZYBOMN", "length": 16309, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "CM directs to prepare a plan to encourage agricultural start-ups and farmers | कृषीविषयक स्टार्ट अप्स, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nनिर्देशकृषीविषयक स्टार्ट अप्स, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश\nशेतीमध्ये आता विकेल तेच पिकेल हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन राज्यातील कृषीविषयक स्टार्ट अप्सना ( Agricultural start ups) तसेच शेतकरी कंपन्या आणि गटांना कशा रीतीने प्रोत्साहन देता येईल याचा कालबद्ध आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज कृषी, सहकार व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.\nमुंबई : शेतीमध्ये आता विकेल तेच पिकेल हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन राज्यातील कृषीविषयक स्टार्ट अप्सना ( Agricultural start ups) तसेच शेतकरी कंपन्या आणि गटांना कशा रीतीने प्रोत्साहन देता येईल याचा कालबद्ध आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज कृषी, सहकार व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.\nते आज वर्षा येथे परिषद सभागृहात कृषी विभागाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे,मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पणन प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी सचिव एकनाथ डवले आदींची उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात विकेल ते पिकेल या धर्तीवर विभागवार पिकांचे नियोजन व्हावे तसेच त्याअनुषंगाने विपणन व्यवस्था व्हावी असा आराखडा तयार करावा. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन होणे फार महत्वाचे आहे. त्याच्या पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळणारी यंत्रणा उभी राहिल्यास शेतकऱ्यास व्यक्तिगत फायदा होईल आणि नफा मिळेल.\nकृषी व्यवस्थापनास प्राधान्य देणार कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेता येईल. कृषी अभ्यासक्रमात प्रामुख्याने कृषी व्यवस्थापन आणि विपणन विषयक अभायासावर भर देण्यात यावा त्याचप्रमाणे प्रयोगशील आणि होतकरू, तरुण शेतकऱ्यांना या मोहिमेत समावून घ्यावे असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. एवढेच नाही तर व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांत देखील शेतीविषयक व्यवस्थापन शिकविले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.\nविविध कृषी योजनांची सांगड घालणार\nराज्यात अंदाजे सुमारे ५० हजारच्या आसपास शेतीविषयक लहान, मोठे स्टार्ट अप्स असतील. तसेच ३०६४ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ७८ हजार शेतकऱ्यांचे गट आहेत. यांना चालना देण्यात येईल. यासाठी कृषी विभागाच्या स्मार्ट, पोकरा, आत्मा यासारख्या अर्थ सहाय करणाऱ्या योजनांची सांगड विकेल ते पिकेल मोहिमेशी करण्यात येईल. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती राहील. आत्माचे प्रकल्प संचालक विविध पिक आराखडे तयार करतील अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.\nकाढणी पश्चात पायाभूत सुविधा वाढवा\nकेवळ पिक उत्पादन नव्हे तर काढणी पश्चात व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गोदाम, शीतगृह इत्यादी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक कशी वाढेल याचेही व्यवस्थित नियोजन करावी तसेच केंद्राच्या कृषी धोरणाचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल ते पाहावे. पिक मूल्य साखळी कशी जास्तीतजास्त मजबूत करता येईल ते पाहण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभ��जपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/4-lakh-people-to-be-surveyed-under-tb-eradication-program-till-now-1-lakh-people-have-been-investigated-61547/", "date_download": "2021-07-24T19:27:30Z", "digest": "sha1:JB2RE5HTYMME2GXTQN2BK3CFTITUYAZF", "length": 13775, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "4 lakh people to be surveyed under TB eradication program; Till now 1 lakh people have been investigated | क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्ग ४ लाख लोकांचे होणार सर्वेक्षण; आता पर्यंत १ लाख लोकांची तपासणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमहाराष्ट्रक्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्ग ४ लाख लोकांचे होणार सर्वेक्षण; आता पर्यंत १ लाख लोकांची तपासणी\nक्षयरोगाचे उच्चाटन करण्य��साठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. देशात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातही सर्वेक्षण केले जात आहे.\nपिंपरी: केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग ( TB )निर्मूलन कार्यक्रमांतर्ग पिंपरी चिंचवडमधील १ लाख जणांची क्षयरोगाची तपासणी करण्यात आली असून यामध्ये क्षयरोगाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या सर्वेक्षणसाठी एकूण ७३ जणांची टीम कार्यरत आहे. एक ते ३१ डिसेंबर पर्यंत एकूण ४ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णावर आरोग्य विभागाच्या वतीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. हि तपासणी करण्यात येणार आहे.\nक्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने central Government पाऊल उचलले आहे. देशात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातही सर्वेक्षण केले जात आहे. डिसेंबर महिन्यात चार लोकांची तपासणी करण्याचा आरोग्य विभागाचा उद्देश आहे. शहरातील झोपडपट्टी विभाग, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आदीसह विविध भागात तपासणी केली जाणार आहे. ७३ जणांची टीम यासाठी कार्यरत आहे. या मध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, क्षयरोग कर्मचारी व व्हॉलेंटियर आदींचा यामध्ये समावेश आहे.\nदोन आठवडे पेक्षा अधिक दिवस खोकला असल्यास व वजन कमी झालेल्यांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या घशातील बेडके तपासणीसाठी घेतले जात आहेत. तसेच एक्सरे देखील काढले जात आहेत. हि तपासणी मोफत केली जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केले जात आहेत. या बाबत माहिती देताना शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी बाबासाहेब होडगर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. आता पर्यंत एक लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर त्वरित उपचार केले जात आहेत. एकूण ४ लाख लोकांचे सर्वेक्षण एका महिन्यात पूर्ण करणार आहे. तपासणी मोफत केली जात आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो ग���लरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/beed-farmer-earn-50-lakh-by-selling-custor-apple/", "date_download": "2021-07-24T19:35:15Z", "digest": "sha1:LNEJ2L65K3UTK67JPQPXTNFFN3MBHFPA", "length": 17033, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "बीडच्या सीताफळांनी दिल्लीकरांना जिंकलं, शेतकऱ्यांची यशस्वी कहाणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्राव���े\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nबीडच्या सीताफळांनी दिल्लीकरांना जिंकलं, शेतकऱ्यांची यशस्वी कहाणी\nबीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तंत्रशुद्ध पद्धतीने सीताफळांची शेती करून वर्षाकाठी ५० लाखाची कमाई केली आहे. धैर्यशील साळुंके असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी पिकवलेल्या सीताफळांना पुणे मुंबई सोबतच दिल्लीतील बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साळुंकेनी राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.\nबीड जिल्ह्यातील धैर्यशील सोळुंके या प्रयोगशील शेतकऱयाने पारंपरिक आणि नगदी पिकांना फाटा देत १० एकरच्या जमिनीत गोल्डन जातीच्या सीताफळाची बाग उभारली. सोळुंके यांनी परिश्रम पूर्वक ३ वर्ष बाग जोपासली त्यानंतर गेल्यावर्षी पासून त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळू लागले. गेल्या वर्षी पुणे मुंबईच्या बाजारात सीताफळ विक्रीतून लाखोंचा नफा झाल्यानंतर त्यानी यावर्षी सीताफळं दिल्लीच्या बाजारात विक्री साठी पाठवली आहेत.\nदिल्लीच्या बाजारपेठेत साळुंकेच्या सीताफळांना १२० रूपये किलोचा भाव मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात त्यांना ४५ टन सीताफळांचे पीक घेतले असून त्यातून त्यांना सर्व खर्च वगळता ५० लाख रूपये नफा मिळणार आहे. सीताफळांची वाढती मागणी लक्षात घेऊन साळुंखेंनी आणखी २० एकरात सीताफळ लागवड केली आहे. येत्या दोन वर्षांत नव्या बागांतील झाडांना सीताफळ आल्यानंतर त्यांचे उत्पन्न दोन कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.\n‘दरवर्षी शेतीचे उत्पादन घटत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमोडत आहे, यातून शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एक पिक पद्धत सोडून वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. फळांच्या बागा हा एक उत्तम पर्याय आहे. फळ बागांमध्ये सुरवातीचे काही वर्ष मेहनत घ्यावी लागते मात्र नंतर १०० वर्ष या बागांमधून आपल्याला फायदाच होणार आहे’, धैर्यशील सोळुंके यांनी सांगतात.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वि���रण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/saraw29.html", "date_download": "2021-07-24T21:45:25Z", "digest": "sha1:2JSSRGMSPCBNN2ZCLPR5AXIT7A4ET3CF", "length": 6643, "nlines": 139, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: ऑनलाईन सराव प्रश्नसंच २९", "raw_content": "\nऑनलाईन सराव प्रश्नसंच २९\nऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा\nजि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर\n1. मैदानावर प्रत्येक ओळीत समान विद्यार्थी याप्रमाणे ५२५ विद्यार्थी २५ ओळीत उभे केले आहेत, तर त्यातील ७ ओळीतील विद्यार्थी किती \n2. एका वाचनालयात ४५ पुस्तकांचे १२ गठ्ठे आहेत. त्यातील पुस्तके ९० विद्यार्थ्यांना समान वाटली तर प्रत्येकाला किती पुस्तके मिळतील \n3.एका माठातून तीन सेकंदामध्ये दोन थेंब गळतात, तर एका तासात किती थेंब गळतील \n4. १ क्वींटल = किती ग्रॅम \n5. एका बागेत ४५४५ झाडे होती. त्यातील निलगिरीची ६५२ झाडे तोडली आणि आंब्याची नवीन २४२ झाडे लावली तर आता बागेत एकूण झाडे किती असतील \n6. 'ambulance' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाशी संबंधित आहे \n7. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा \n8. तुम्ही तुमच्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्याल \n9. April नंतर येणारा महिना कोणता \n या वाक्यात विरामचिन्ह कोणते आले आहे \n11. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा किती साली घेण्यात आली \n12. ..... म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार.\n13. जिंजी किल्ला कोणत्या शहराच्या दक्षिणेस आहे \n14. सोन्याचे छत्र शिवाजी महाराजांनी कोणाला अर्पण केले \n15. शायिस्ताखान कोठे तळ ठोकून राहिला होता \n16. स्पर्शाचे ज्ञान देणारे इंद्रिय कोणते \n17. महाराष्ट्राची राजभाषा कोणती \n18. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती \n19. आपल्या देशातील मुख्य व्यवसाय कोणता \n20. गोफणीचा वापर करुन कोणाला पळवून लावले जाते \nरविवारचा सराव (५० प्रश्न)\nरविवारचा सराव (५० प्रश्न)\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-october-2018/", "date_download": "2021-07-24T19:32:34Z", "digest": "sha1:HOQKEWNRDUDCGVAUUMQWZYQAOEXTBT4B", "length": 13025, "nlines": 103, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 28 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nमेरकॉम कम्युनिकेशन्स इंडियाच्या अहवालानुसार भारताने 4.9 GW सौरऊर्जा स्थापित केली असून, जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर बाजार म्हणून त्याचे स्थान मजबूत केले आहे. अहवालानुसार, चीनने यादीतील सर्वोच्च स्थान मिळ��िले आहे.\nभारतीय दूरसंचार उद्योग डिसेंबर 2019 पर्यंत देशात 1 दशलक्ष वाय-फाय हॉटस्पॉट सादर करणार आहे. इंडियन मोबाइल काँग्रेस 2018, ‘भारत वाई-फाई’ या दशलक्ष हॉटस्पॉटसाठी देशव्यापी कॉमन इंटर-ऑपरेशनल प्लॅटफॉर्म असेल, ज्याची मालकी दूरसंचार सेवा प्रदाते, इंटरनेट सेवा प्रदाते आणि व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर्सनी केली असेल आणि त्यांच्या मार्फत ऑपरेट केले जाईल.\nनॉन-बँकिंग वित्तीय कंपनी कॅपिटल फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीएफसी बँक आपले नाव ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ मध्ये बदलणार आहे.\nइस्राइल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) ने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) च्या सहकार्याने भारतीय नौदलाच्या सात युद्धपद्धतींसाठी एअर मिसाइल (एलआरएसएएम) सिस्टमवर अतिरिक्त बराक -8 लाँग रेंज सर्फेस पुरवण्यासाठी $777 दशलक्ष किमतीच्या करारावर हस्ताक्षर केले.\nGoogle ने मागील दोन वर्षांत लैंगिक उत्पीडनाच्या कारणास्तव, व्यवस्थापनासह 48 लोकांना कामावरून काढून टाकल्याचे कंपनी कर्मचार्यांना ईमेल पाठविले आहेत.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://studyabroadnations.com/mr/", "date_download": "2021-07-24T21:08:54Z", "digest": "sha1:CODJ4EHOGJLJFCH444HDOVHCAXU2YG5B", "length": 26129, "nlines": 235, "source_domain": "studyabroadnations.com", "title": "परदेश नेशन्सचा अभ्यास करा", "raw_content": "\nपरदेश नेशन्सचा अभ्यास करा\n2021 आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक शिष्यवृत्ती | परदेशातील संधींचा अभ्यास करा शिक्षण अनुदान आणि निधी |\nकॅनडा मध्ये अभ्यास | प्रवेश | शिष्यवृत्ती | फी | अनुदान आणि कर्ज\nजाहिराती आणि प्रायोजित पोस्ट\nGrabmyessay विचारणा students्या विद्यार्थ्यांना मदत करेल “माझे व्याख्याता\".\nशीर्षलेखन पुनरावलोकन अशी एक जागा आहे जिथे आपल्याला सर्वोत्तम निबंध लेखन सेवा सापडेल.\nसाइटवर नवीन निबंध सेवा शोधा निबंधक आणि उच्च-गुणवत्तेची लेखन मदत मिळवा.\nआमच्या नवीन आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती गटात सामील व्हा\nआमचा स्कॉलरशिप टेलिग्राम आणि व्हॉट्स अॅप ग्रुप थेट आहे.\nकोणत्याही चालू शिष्यवृत्ती कार्यक्रमाची नवीनतम माहिती मिळवा आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह जगभरातून शिष्यवृत्तीवर गप्पा मारा.\nआमच्यात सामील व्हा आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती टेलीग्राम गट (चर्चा सक्षम)\nसामील व्हा आमच्या आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती व्हॉट्सअॅप ग्रुप (चर्चा सक्षम नाही)\nTwitter वर अनुसरण करा परदेशातील संधी आणि शिष्यवृत्तीवरील आमची ताजी ट्वीट्स पाहण्यासाठी.\nपरदेश मार्गदर्शकांसाठी उपयुक्त अभ्यास\nजगातील सर्वोत्तम 15 मसाज थेरपी स्कूल\nनॉर्वे मधील शीर्ष 13 विनामूल्य विद्यापीठे\nक्युबा मधील 13 सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शाळा\nओंटारियो मधील शीर्ष 15 अभियांत्रिकी विद्यापीठे\nउच्च स्वीकृती दरांसह 13 कॅनेडियन विद्यापीठे\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अर्ज फीशिवाय यूएसएमधील 5 विद्यापीठे\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडामधील 11 सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शिष्यवृत्ती\nजगातील 15 सर्वोत्कृष्ट कला शाळा\nयूएसए मधील बेस्ट ट्यूशन फ्री युनिव्हर्सिटी आणि प्रत्येकासाठी कसे अर्ज करावे\nपरदेशात अभ्यास करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 25 शिष्यवृत्ती\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये ट्यूशन फ्री विद्यापीठांची यादी\nआफ्रिकेतील शीर्ष 15 सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी विद्य��पीठे\nएमटीएन शिष्यवृत्ती अर्ज | विनामूल्य मागील प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड करा\nकॅनडामधील शीर्ष 15 हक्क न मिळालेल्या शिष्यवृत्ती\nशिष्यवृत्तीसह कॅनडामधील 5 सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी शाळा\nकॅनडामधील 10 आर्ट स्कूल शिष्यवृत्तीसह\nकॅनडामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी 10 सर्वोत्कृष्ट स्नातक शिष्यवृत्ती\nअर्ज फीशिवाय सीएससी अंतर्गत चीनी विद्यापीठांची यादी\nविद्यार्थ्यांसाठी शीर्ष 15 तीव्र आजार शिष्यवृत्ती\nशीर्ष 8 एहलर डॅन्लोस सिंड्रोम शिष्यवृत्ती\nनायजेरियातील 15 सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर शिष्यवृत्ती\nकॅनडामधील शीर्ष 15 हक्क न मिळालेल्या शिष्यवृत्ती\nकॅनडामधील 10 आर्ट स्कूल शिष्यवृत्तीसह\nअर्ज फीशिवाय सीएससी अंतर्गत चीनी विद्यापीठांची यादी\nविद्यार्थ्यांसाठी शीर्ष 15 तीव्र आजार शिष्यवृत्ती\nशीर्ष 8 एहलर डॅन्लोस सिंड्रोम शिष्यवृत्ती\nशीर्ष 11 सेरेब्रल पाल्सी शिष्यवृत्ती\n2020/2021 फेडरल सरकार नायजेरिया बीईए शिष्यवृत्ती - येथे अर्ज करा\nपरदेशात कमी शिक्षण विद्यापीठे\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी युरोपमधील 15 स्वस्त विद्यापीठे\nजगातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी स्वस्त विद्यापीठे आणि कसे अर्ज करावे\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी दक्षिण आफ्रिकेतील शीर्ष 3 स्वस्त विद्यापीठे\nकॅनडामधील 10 स्वस्त ऑनलाइन एमबीए\nविनामूल्य ट्यूशन स्टडी टिप्स\nथेट आणि ऑनलाइन पोकर दरम्यान फरक\nजगातील सर्वोत्तम 15 मसाज थेरपी स्कूल\nहाफ टाईम मध्ये निबंध लिहिण्याचा एक गुप्त दृष्टीकोन\nनॉर्वे मधील शीर्ष 13 विनामूल्य विद्यापीठे\nजगातील सर्वोत्तम 15 मसाज थेरपी स्कूल\n30 सर्वोत्कृष्ट व्यावसायिक ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्रांसह उत्कृष्ट 4 ऑनलाईन मास्टर पदवी अभ्यासक्रम\n300+ मुद्रण करण्यायोग्य प्रमाणपत्रांसह विनामूल्य ऑनलाईन अभ्यासक्रम\nसर्वात स्वस्त ऑनलाइन सिव्हील अभियांत्रिकी पदवी कार्यक्रम\nशीर्ष 2 विनामूल्य ऑनलाइन सेलिंग अभ्यासक्रम\nमुलांसाठी शीर्ष 21 सर्वोत्कृष्ट कोडिंग वेबसाइट\nप्रमाणपत्रांसह 50 हार्वर्ड विनामूल्य ऑनलाईन अभ्यासक्रम\nशिक्षकांसाठी 17 विनामूल्य ऑनलाईन सीपीडी\nप्रमाणपत्र सह 12 विनामूल्य ऑनलाइन इंग्रजी चाचणी\nऑनलाईन 13 विनामूल्य स्ट्रक्चरल डिझाईन कोर्सेस\nप्रमाणपत्रांसह 27 विनामूल्य ऑनलाइन सुरक्षा अभ्यास��्रम\nआपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आपल्यासाठी विनामूल्य शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आपला खंड सूचित करा\nपदवीधर | मास्टर्स | पीएचडी | पोस्टडॉक शिष्यवृत्ती\nजुलै 23, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nथेट आणि ऑनलाइन पोकर दरम्यान फरक\nगेमप्लेमध्ये आणि त्याच्या ऑनलाइन समकक्ष विरूद्ध लाइव्ह पोकरमध्ये वापरल्या जाणार्‍या धोरणांमध्ये फरक आहे. पोकर सुरू जरी\nजुलै 20, 2021 इझे थडडियस\nजगातील सर्वोत्तम 15 मसाज थेरपी स्कूल\nमसाज थेरपिस्ट होण्यात स्वारस्य आहे या लेखामध्ये सूचीबद्ध केलेल्या आणि स्पष्ट केलेल्या सर्वोत्कृष्ट मसाज थेरपी स्कूलसाठी अर्ज करा. या\nजुलै 19, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nहाफ टाईम मध्ये निबंध लिहिण्याचा एक गुप्त दृष्टीकोन\nनिबंध लेखन नेहमी जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याचे वर्ग, विषय आणि पर्वा न करता नेहमीच भितीदायक आणि भयानक ठरते.\nजुलै 18, 2021 चिमा गॉडस्विल\nनॉर्वे मधील शीर्ष 13 विनामूल्य विद्यापीठे\nबर्‍याच युरोपियन देशांमध्ये पदवी मिळवणे विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाग आहे. यामुळे बहुतेक परदेशी विद्यार्थी शोधतात\nजुलै 18, 2021 चिमा गॉडस्विल\nक्युबा मधील 13 सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शाळा\nअमेरिका, युरोप, कॅनडा इत्यादी ठिकाणी जाऊन वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी जाणारे अनेक विद्यार्थी, क्युबा हा आणखी एक महान देश आहे\nजुलै 17, 2021 चिमा गॉडस्विल\nओंटारियो मधील शीर्ष 15 अभियांत्रिकी विद्यापीठे\nया लेखात, आपल्याला ओंटारियो कॅनडा मधील सर्वोच्च अभियांत्रिकी विद्यापीठांची एक विस्तृत यादी आढळेल. मध्ये अनेक विद्यापीठे\nजुलै 17, 2021 चिमा गॉडस्विल\nउच्च स्वीकृती दरांसह 13 कॅनेडियन विद्यापीठे\nकॅनडाच्या विद्यापीठांमध्ये अभ्यास करण्यासाठी अर्ज करणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी नेहमीच घाबरून जातात की शाळा त्यांना तात्पुरती प्रवेश देईल की नाही. हे\nजुलै 17, 2021 इझे थडडियस\n250+ हार्ड बायबल ट्रिव्हिया प्रश्न आणि उत्तरे\nयेथे बायबलमधील कठीण प्रश्न आणि उत्तरे आहेत जी आपल्याला बायबल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि ठराविक बायबलसंबंधी स्पष्टीकरण देण्यास मदत करतात\nजुलै 17, 2021 इझे थडडियस\n30 सर्वोत्कृष्ट व्यावसायिक ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nयेथे सर्वोत्कृष्ट ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत ज्यात आपण भाग घेऊ शकता आणि आपण आनंदित व्हा. आहेत\nजुलै 17, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अर्ज फीशिवाय यूएसएमधील 5 विद्यापीठे\nतुम्हाला माहिती आहे की अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्काशिवाय विद्यापीठे आहेत\nजुलै 17, 2021 चिमा गॉडस्विल\nऑनलाइन ब्रह्मज्ञानशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळविण्याचे 11 मार्ग\nया लेखामध्ये, आपल्याला वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांद्वारे ऑफर केलेल्या ब्रह्मज्ञानशास्त्रात अनेक विनामूल्य डॉक्टरेट डिग्री मिळतील\nजुलै 17, 2021 इझे थडडियस\nप्रमाणपत्रांसह उत्कृष्ट 4 ऑनलाईन मास्टर पदवी अभ्यासक्रम\nविनामूल्य मास्टर पदवी कशी मिळवायची ते पहात आहात येथे सर्वोत्कृष्ट नि: शुल्क ऑनलाइन मास्टर्स दर्शविणारा मार्गदर्शक आहे\nजुलै 17, 2021 इझे थडडियस\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडामधील 11 सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शिष्यवृत्ती\nकॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी बर्‍याच वैद्यकीय शिष्यवृत्ती आहेत ज्यांना आम्ही इतरांपैकी सर्वोत्तम मानतो\nजुलै 17, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nऑनलाईन होस्टिंग मायक्रोसॉफ्ट Datक्सेस डेटाबेसचे मुख्य फायदे\nमायक्रोसॉफ्ट orक्सेस किंवा ज्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस calledक्सेस म्हटले जाते ते डेटाबेस सॉफ्टवेअर आहे जे व्यक्तींसाठी तसेच बनविलेले असते\nजुलै 17, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nगणितज्ञांसाठी करीयरचे सर्वोत्तम पर्याय\nवित्त, तंत्रज्ञान, विमानचालन, विज्ञान आणि दळणवळणात गणिताचा समावेश केला जाऊ शकतो. बहुतेक विद्यार्थी ठेवतात\nजुलै 17, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nमुलीला विचारायला खोल प्रश्न\nजर आपण एखाद्या महिलेला थोडे परंतु चांगले जाणून घेत असाल तर हे सखोल प्रश्न आपल्याला खूप मदत करतील. या\nजुलै 17, 2021 इझे थडडियस\nजगातील 15 सर्वोत्कृष्ट कला शाळा\nयेथे जगातील सर्वोत्तम आर्ट स्कूलची एक विस्तृत यादी आहे. कलेमध्ये खूप उत्कटता असते\nजुलै 17, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nआपल्याला चेक इंजिनबद्दल माहित असणे आवश्यक आहे\nमाझे चेक चेक इंजिन काय आहे चेक इंजिन लाइटला याव्यतिरिक्त खराबी पायलट लाइट आणि म्हणून संबोधले जाते\nजुलै 17, 2021 ओकपारा फ्रान्सिस\nयूएसए मधील बेस्ट ट्यूशन फ्री युनिव्हर्सिटी आणि प्रत्येकासाठी कसे अर्ज करावे\nखाली यूएसए मधील शीर्ष ट्यूशन फ्री युनिव्हर्सिटीची यादी आहे आणि आपण प्रवेशासाठी कसे अर्ज करू शकता\nजुलै 17, 2021 चिमा गॉडस्विल\nशीर्ष 13 वै��्यकीय बिलिंग आणि कोडिंग ऑनलाइन कोर्सची किंमत\nवैद्यकीय बिलिंग आणि कोडिंगसाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांची आवश्यकता आहे जे आयटीमध्ये कुशल आहेत आणि त्यांच्याकडे डोळ्यांसमोर तपशीलांचे उच्च स्तर आहेत. हे\n1 2 3 ... 46 पुढील पोस्ट»\nयापेक्षा चांगल्या सेवा कशा असतील\nझेड निबंध - सानुकूल निबंध लेखन सेवा.\nआम्ही फक्त मूळसह काम करतो निबंध लेखक आपणास उत्तम निबंध मिळेल याची खात्री करण्यासाठी. मिळवत आहे तुमचा कागद संपला सोपे आहे. कसे ते शोधा.\nआमच्या नवीन आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती गटात सामील व्हा\nकोणत्याही चालू शिष्यवृत्ती कार्यक्रमाची नवीनतम माहिती मिळवा आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह जगभरातून शिष्यवृत्तीवर गप्पा मारा.\nआमच्यात सामील व्हा आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती टेलीग्राम गट (चर्चा सक्षम)\nसामील व्हा आमच्या आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती व्हॉट्सअॅप ग्रुप 2 (चर्चा सक्षम केली नाही)\nTwitter वर अनुसरण करा परदेशातील संधी आणि शिष्यवृत्तीवरील आमची ताजी ट्वीट्स पाहण्यासाठी.\nटिप्पण्या लोड करीत आहे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-panji-goa-cm-manohar-parrikar-stable-now-confirms-mla-sidharth-kuncalienker-4722", "date_download": "2021-07-24T21:40:23Z", "digest": "sha1:5DKZTNZ2Y3J3S37XUDOCGGGO4IIWN3J5", "length": 4635, "nlines": 17, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर\nपणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. त्यांना भेटून आलेले माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनीही मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थीर असल्याचीच माहिती दिली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार उत्तररात्री अडीच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा रक्तदाब कमालीचा कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनल्याची माहिती प्रसारीत झाली होती. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी अनेकांनी उत्तर रात्री तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी धाव घेतली होती. मात्र त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी मिळालेली नव्हती. त्यापैकी काहीजण मुख्यमंत्र्यांच्या मुलाला भेटून घरी परतले होते.\n��काळी ही माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना समजताच त्यांनी मुख्यमंत्र्यांची सदनिका असलेल्या इमारतीखाली डेरा टाकला होता. मात्र कोणीही अधिकृतपणे माहिती देत नव्हता. त्यामुळे प्रकृतीविषयीच्या अफवा जन्माला येण्यास सुरवात झाली होती. अखेरीस सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून ट्विटरच्या माध्यमातून प्रकृती स्थीर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कुंकळकर यांनीही तशीच माहिती दिली.\nपर्रीकर हे स्वादुपिंड्याच्या आजाराने गेले वर्षभर आजारी आहेत. अमेरीकेत, मुंबईत आणि दिल्लीतही त्यांच्यावर उपचार कऱण्यात आले आहेत. गेले चार महिने ते घरीच उपचार घेत आहेत. मध्यंतरी त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला होता त्यावेळीही त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती प्रसारीत झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF_%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-07-24T21:48:25Z", "digest": "sha1:R2X7ZBQECQN3UOPJ23CAEW6KYBSDSN4N", "length": 4327, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ - विकिपीडिया", "raw_content": "२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ\nमुख्य पान: २००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट अ\nमुख्य पान: २००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट ब\n२००९ आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०२० रोजी ००:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-07-24T21:05:47Z", "digest": "sha1:K4RQOGAYF5SM4B3AH4ZDWMLF5H3YDTLX", "length": 4320, "nlines": 75, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अजानवृक्ष - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार���थी शब्द\nया शब्दाचा अपभ्रंष . कोणी अर्जुन वृक्ष याचापण असाच अपभ्रंष करतात. याला विदर्भात आजनवृक्ष असेही नाव आहे.\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.\nअजानवृक्ष,अंजन वृक्ष व अर्जुन वृक्ष हे तिन्ही वृक्ष परस्परा॓पासून भिन्न आहेत. अजानवृक्ष -'Ehretia laevis', अंजन वृक्ष -Hardwickia binata अर्जुन वृक्ष -Terminalia cuneata\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१९ रोजी ०५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF", "date_download": "2021-07-24T21:22:56Z", "digest": "sha1:46QJDHQRQLH45G7K3HA2GLT46AUZUL76", "length": 3363, "nlines": 79, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अप्रिय - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ : जो प्रिय नाही असा.\nइतर भाषेत उच्चार :इंग्रजी -\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०२१ रोजी ०८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:28:16Z", "digest": "sha1:HJID4NP73BUVONQANJUFLNWPPKDZ6PYT", "length": 4077, "nlines": 127, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:मराठी भाषा - Wiktionary", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► मराठी शब्द‎ (१० क, १०२ प)\n► मराठी शब्दसूची‎ (रिकामे)\n\"मराठी भाषा\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०१७ रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-confusion-about-khandesh-pilgrimage-year-38036", "date_download": "2021-07-24T20:57:13Z", "digest": "sha1:F7PBJISJ3NX5FB36KI2AW3PRLXEQJ7OX", "length": 15954, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Confusion about Khandesh pilgrimage this year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशातील यात्रोत्सवांबाबत यंदा संभ्रम\nखानदेशातील यात्रोत्सवांबाबत यंदा संभ्रम\nमंगळवार, 10 नोव्हेंबर 2020\nसारंगखेडा, जि. नंदुरबार : सद्य परिस्थितीत खानदेशातील विविध प्रसिद्ध यात्रा भरणार की नाही, याविषयी कोणीही नेमकेपणाने सांगू शकत नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे.\nसारंगखेडा, जि. नंदुरबार : कार्तिकी एकादशी नंतर यात्रांना सुरवात होते. यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खानदेशातील लाखाहून अधिक व्यावसायिकाच्या अर्थकारणावर यात्रांचा प्रभाव आहे. समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सद्य परिस्थितीत खानदेशातील विविध प्रसिद्ध यात्रा भरणार की नाही, याविषयी कोणीही नेमकेपणाने सांगू शकत नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे.\nदरवर्षी कार्तिकी नंतर महिन्याभरात खानदेशातील सर्वात मोठी यात्रा सारंगखेडा (ता.शहादा) येथे भरते. यात्रे बरोबर गेल्या पाच वर्षांपासून चेतक फेस्टिव्हल भरविला जातो. याच्या नियोजनासाठी तीन महिने अगोदरच जिल्हास्तरीय बैठक होते.\nकोरोनामुळे सारंगखेडा यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोणतीही बैठक आतापर्यंत झाली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. येथील यात्रोत्सवाला साडे चारशे वर्षाची परंपरा आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यांतून घोडे खरेदी, विक्रीसाठी अश्वप्रेमी येतात.\nकोरोनामुळे मोठ्या उद्योगांवर संकट आले. हजारो लोक बेरोजगार झाले. त्याच बरोबर छोटया व्यावसायिकांनाही धक्का बसला आहे. या वर्षी यात्रा नाही भरली, तर आगामी वर्षभर आर्थिक व्यवस्था कशी करावयाची, अशा विवं��नेत व्यावसायिक आहेत. कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसांत कमी झाला, तर कार्तिकीनंतर भरणाऱ्या यात्रोत्सवांचा विचार होऊ शकेल. अन्यथा, गर्दीमुळे संसर्ग पुन्हा पसरू नये, यासाठी धोका न पत्करता यात्रोत्सव रद्द होऊ\nखानदेशात सारंगखेडासह विखरण, शिरपूर, आमळी, बोरीस, तळोदा, शिंदे, मंदाणे, मुडावद, बहादरपूर, अमळनेर, धुळे, चोरवड, वायपूर आदी ठिकाणच्या यात्रा प्रसिद्ध आहेत. याशिवाय नवरात्र, चैत्र महिन्यात एकवीरादेवी, पेडकाईदेवी, मनुदेवी, बिजासनीदेवी, धनदाईदेवी, इंदाशीदेवी, धनाई पुनाई देवी, आशापुरीदेवी, भटाईदेवी आदी देवींच्या यात्रा ही प्रसिद्ध आहेत.\nनंदुरबार nandurbar खानदेश विषय topics कोरोना corona बेरोजगार आग धुळे dhule नवरात्र\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्���ंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/no-party-has-the-right-to-sell-remdesivir-rajendra-shingne", "date_download": "2021-07-24T19:29:50Z", "digest": "sha1:JLM7QW5FPMER6JPCUGOXCET6FPE7DVEM", "length": 7497, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ''कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नाही''- राजेंद्र शिंगणे", "raw_content": "\n''कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नाही''- राजेंद्र शिंगणे\nमुंबई: महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे रेमडेसिवीरवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु आहेत. भाजपच्या नेत्यांनी आम्ही ब्रूक फार्माकडून रेमडेसिवीर विकत घेण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून परवानगी घेतल्याचा दावा करत होते. मात्र आता दाव्यावर राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.\nकोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्या��ा अधिकार नसल्याचं सांगत भाजपमधील काही लोकांनी त्यांच्या पुरवठादाराकडून ते विकत घेण्यासाठी संपर्क केला होता. ते माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा विभाग रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारात गुंतलेल्यांवर कारवाई करेल, असं भूमिका राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे.\nतसंच राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी रात्री एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, रेमडीसीविर इंजेक्शन चा पुरवठा आणि साठा यावरून उलट सुलट तर्क लावल्या जात आहे आणि यावरून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे. कुठलाही पक्ष हा वैयक्तिक रित्या इंजेक्शन साठा खरेदी करू शकत नाही, त्यांना तो सरकारला द्यावा लागतो.\nहेही वाचा: लॉकडाऊनचा फटका; रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासी मिळेना\nतसंच पुढे ते म्हणतात की, भारतीय जनता पक्ष रेमडीसीविर विकित घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम आणि सोशल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिकरित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकार लाच द्यावे लागतील.\nचार दिवसांपूर्वी राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर भाष्य केलं होतं. काही कंपन्यांनी मे महिन्यात इंजेक्शनचा पुरवठा करु असं सांगितलं. दरम्यान २१ तारखेनंतर रेमडेसिवीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.\nहेही वाचा: तब्बल ५१ लसीकरण केंद्र बंद, एक दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/politics.php", "date_download": "2021-07-24T19:39:12Z", "digest": "sha1:4RXXMUBIZAYKQRSFGUQ77PXMIG7YEZYX", "length": 8986, "nlines": 80, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : राजकारण", "raw_content": "\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nइस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत.\nदेवेंद्र फडणवीस: महा���ाष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध.\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nवेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत.\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nसाताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय.\nजम्मू काश्मीरमधल्या नेत्यांच्या आमंत्रणाने राजकीय प्रकियेला चालना\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकेंद्र सरकारच्यावतीने जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांना चर्चेचं आमंत्रण देण्यात आलं होतं. बडे नेते या बैठकीला हजर होते. किरकोळ मतभेद असले तरी काश्मीरमधे राजकीय प्रक्रिया सुरू करून निवडणुका घ्यायला सर्वच पक्ष उत्सुक आहेत. पण राजकीय प्रक्रिया आणि निवडणुकांची चर्चा सुरू होताच पाकिस्तानात अस्वस्थता पसरलीय. दुसरीकडे ड्रोनच्या मदतीने बॉम्बहल्ले केले जातायत.\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nअजित पवारांच्या जरंडे��्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nजम्मू काश्मीरमधल्या नेत्यांच्या आमंत्रणाने राजकीय प्रकियेला चालना\nइराणची वाटचाल पुन्हा मूलतत्त्ववादाच्या दिशेनं\nकेनेथ कौंडा: ब्रिटिशांची सत्ता मोडीत काढणारे आफ्रिकन गांधी\nराष्ट्रपतींच्या पगारावर खरंच टॅक्स लागतो\nतिसऱ्या आघाडीची बिकट वहिवाट\nकपिल पाटील : आंदोलक आमदाराचा पंधरा वर्षाचा प्रवास\nराम तेरी गंगा मैली हो गई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/business", "date_download": "2021-07-24T20:54:49Z", "digest": "sha1:5KAPVSFWMY3VEENTLC6W7GSTS75GHB3V", "length": 10732, "nlines": 112, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "बिझनेस", "raw_content": "\nरिया पाटिल चंद्रा 'द पॅड वुमन'\nमासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या साधनांवर आजवर जगात फारसं संशोधन झालेलं दिसत नाही. कप, सॅनिटरी पॅड आणि फारतर टॅम्पुज व्यतिरिक्त महिला आता पर्यावरणपुरक साधनांकडे वळतायत. 'पर्यावरण पुरक सॅनिटरी पॅड' असं...\nमहिलांनो रोजगारासाठी पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करा\nसध्याच्या काळात रोजगार कुठे, कसा, कधी मिळेल यांची चिंता प्रत्येक व्यक्तीला सतावत असते. विशेष करून महिला स्वत्व निर्माण करून रोजगार, व्यवसाय करण्याच्या संधीच्या शोधात असतात. अशातच मॅक्सवुमनच्या...\nट्रॅक्टरचे स्टिअरिंग आणि संसाराची ड्रायव्हर सीट सांभाळणारी सविता\nसविता कुंभार यांच्या पतीची तब्येत अचानक बिघडली. त्यांना मांडीवर घेताच त्यांचा बांध फुटला आणि त्यांनी टाहो फोडला. वयस्कर सासू- व्यतिरिक्त घरात कुणी नव्हतं. अचानक काय झालं काही समजत नव्हतं. पाहता पाहता...\nसोन्याच्या भावात विक्रमी घसरण, गुंतवणूकीसाठी योग्य काळ\nकोरोना काळात सोन्याच्या दराने 56 हजार प्रतितोळा ऐतिहासिक वाढीची उंची गाठली होती. आज त्याच सोन्याचा भाव प्रतितोळा 46,500 रुपये इतका झाला आहे. सहा महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये 9 ते 10 हजार इतकी घसरण...\nप्रिती झिंटाने विकत घेतला शाहरुख खान\nआयपील 2021च्या लिलावाला जोरदार सुरुवात झाली. पंजाब किंगस् संघाने तामिलनाडूमधील शाहरुख खान याला 5.25 करोडला विकत घेतलं आहे. पंजाब किंगस्ची मालकीण प्रिती झिंटाने शाहरुख खानवर 5.25 करोड रुपयांची मोठी...\nलोकहो व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय त्या निमीत्ताने आपल्या आजुबाजूचे मित्र/मैत्रीणी त्यांचे प्लान बनवत असतात. आणि या कपलच्या घोळक्यात तुम्ही एकटेच 'सिंगले' असता. अशा वेळी या ��ोळक्यात पापाच्या परिचा मुडऑफ...\nUnion Budget 2021 : अर्थसंकल्पात महिलांसाठी काय\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पण या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय तरतूद आहे हा प्रश्न सध्या विचारला जातोय. त्यामुळे आम्ही सांगतोय या अर्थसंकल्पात महिलांना...\nअखेर WhatsApp ची माघार..\nWhatsApp या सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅपनं मागील काही दिवसांपासून नवं गोपनीयता धोरण लागू करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. यासाठी युझर्सना हे धोरण स्वीकारण्यासाठीचं आवाहनही करण्यात आलं. ...\nआता ९ तास नाही, १२ तास करा काम: मोदी सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत\nमोदी सरकार आल्यापासूनच देशातील कामगारांच्या दृष्टीने महत्वाचे पण तितकेच जाचक निर्णय घेताना दिसत आहे. येत्या एप्रिल 2021 पासून तुमची ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी अर्धात इपीएफ आणि कामांच्या...\nCSR अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी ५ कोटींची निधी\nमुलीच्या सक्षमीकऱणासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी RBL बॅंकेने सीएसआर अंतर्गत 5 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उभारला आहे. याचा लाभ २०१९मध्ये हैदराबादमधील फतेहनगर येथे बँकेने वंचित...\nयोगीजी बॉलिवूडचे ठीक आहे, उत्तर प्रदेशात महिला सुरक्षेचे काय\nएखादे राज्य किती प्रगत आहे ते त्याच्या आर्थिक श्रीमंतीवरुन ठरत नसते. तर त्या राज्यातील सामाजिक परिस्थिती कशी आहे यावर त्या राज्याची प्रगत ठरवता येते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी...\nमहिला बचतगटांना स्टॉल्सची प्रतीक्षा\n'दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही फराळ बनवला पण तो विकण्यासाठी आम्हाला स्टॉल मिळत नाहीय. सॉलच्या मागणिसाठी आम्ही रोज पालिकेला मागणी करतोय पण पालिका प्रशासन काहीच प्रतिसाद देत नाहीय..' ही प्रतिक्रीया आहे....\nबीड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा; एमआयएमच्या आसमा शेख यांचा आरोप\nआदिती तटकरे ग्राउंड झिरोवर\nमोठ्या भावाच्या मृत्यूनंतर विधवा वहिनीशी लग्न\nभारताचं ऑलिम्पिक पदक खातं उघडलं; मीराबाई चानू ने पटकावलं सिल्व्हर\nभारताचं ऑलिम्पिक पदक खातं उघडलं; मीराबाई चानूने पटकावलं सिल्व्हर\nमोठ्या भावाच्या मृत्यूनंतर विधवा वहिनीशी लग्न\nझिका व्हायरसचा गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका, कसं कराल संरक्षण\nजिज्ञासा : म���िलांच्या ड्रेसचा खिसा आणि त्यामागचं राजकारण, जाणून घ्या..\nपप्पा माझ्या मम्मीचे : ज वी पवारांना लेकीच्या अनोख्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/15/1456-15-vitta-ayog-gramapanchayat/", "date_download": "2021-07-24T20:23:41Z", "digest": "sha1:TRBN24YPPKZBL7T5G32BRE3BIWFAW3IV", "length": 14577, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "गुड न्यूज : ग्रामपंचायतीला अच्छे दिन; आला की वित्त आयोगाचा 1,456 कोटींचा निधी..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nगुड न्यूज : ग्रामपंचायतीला अच्छे दिन; आला की वित्त आयोगाचा 1,456 कोटींचा निधी..\nगुड न्यूज : ग्रामपंचायतीला अच्छे दिन; आला की वित्त आयोगाचा 1,456 कोटींचा निधी..\nकृषी व ग्रामविकासट्रेंडिंगताज्या बातम्या\nराज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 1,456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीचा वापर करुन गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nराज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष 2020-21 करिता एकुण 5 हजार 827 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यापैकी यापुर्वी 4,370 कोटी 25 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला होता, तो जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे. आता उर्वरित 1,456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी मिळाला असून यामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर असलेला संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. आता प्राप्त झालेल्या बंधीत (टाईड) निधीमधून स्वच्छतेशी संबंधीत कामे, हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, पर्जन्य जल संकलन (रेन वॉटर हार्वेस्टींग) तसेच पाण्याचा पुनर्वापर (वॉटर रिसायकलिंग) यासंदर्भातील कामे करता येऊ शकतील.\n80 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना\nया योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक 80 टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढणार आहे. उर्वरीत निधीपैकी 10 टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर 10 टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nIPL 2021 : म्हणून कोहलीने काढला खुर्चीवरच राग; व्हायरल झालाय व्हिडिओ\nरेमडीसीव्हीर, बँक हफ्ते, GST व उद्योगांसह कॉमन मॅनच्या ‘त्या’ समस्यांसाठी ठाकरेंनी लिहिले मोदींना पत्र..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-ratnagiri-recruitment/", "date_download": "2021-07-24T20:03:20Z", "digest": "sha1:4RVNKFFL2SNR6X2O4SHIF7LM7G3EICGN", "length": 12543, "nlines": 132, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Ratnagiri Recruitment 2018 - Umed MSRLM Ratnagiri Bharti 2018", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत रत्नागिरी येथे विविध पदांची भरती\nप्रभाग समन्वयक: 44 जागा\nप्रशासन व लेखा सहाय्यक: 06 जागा\nडाटा एंट्री ऑपरेटर: 06 जागा\nपद क्र.2: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) Tally (v) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जुलै 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nलेखी परीक्षा: 19 ऑगस्ट 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2018\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:VolkovBot", "date_download": "2021-07-24T21:19:37Z", "digest": "sha1:SMSONGR4MKAGTPSQVKY2ZHQA5QEKQ3XF", "length": 3821, "nlines": 156, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "सदस्य:VolkovBot - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २००८ रोजी ०८:३६ ���ाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/10/surat-based-stpl3d-3d-prints-world-s-smallest-replica-of-the-statue-of-unity/", "date_download": "2021-07-24T20:52:36Z", "digest": "sha1:MNMYQT72UCIBQKN57J2NNDVFHCNK3K3M", "length": 5138, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तुम्ही पाहिली आहे का स्टॅच्यू ऑफ यूनिटीची सर्वात छोटी थ्रीडी प्रतिकृती - Majha Paper", "raw_content": "\nतुम्ही पाहिली आहे का स्टॅच्यू ऑफ यूनिटीची सर्वात छोटी थ्रीडी प्रतिकृती\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / थ्रीडी प्रिंटेड प्रतिकृती, सुरत, स्टॅच्यू ऑफ यूनिटी / February 10, 2020 February 10, 2020\nगुजरातमधील सुरत येथील 8 मित्रांनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीची सर्वात छोटी थ्रीडी प्रिंटेड प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती 13 मिमी उंच आणि 0.8 ग्रॅम वजनाची आहे. म्हणजेच या प्रतिकृतीचे वजन 1 ग्रॅमपेक्षाही कमी आहे.\nही थ्रीडी प्रतिकृती एसटीपीएल थ्रीडी कंपनीने तयार केली आहे. ही सुरत येथील एक कंपनी असून, ही कंपनी आर्ट, इंजिनिअरिंग, मेडिकल, डिझाईन आणि मार्केटिंग मैन्यफॅक्चरचे काम करते.\nवडोदरा येथील सरदार सरोवर डॅमजवळील 182 मीटर उंचीच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तुलनेत ही प्रतिकृती केवळ 13 मिमी आहे. ही प्रतिकृती अवघ्या 30 ते 35 मिनिटात बनविण्यात आली आहे. 3डी ग्लासद्वारे ही प्रतिकृती स्पष्ट दिसते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/10/people-in-that-age-group-in-the-state-are-deprived-of-a-second-dose-of-covaxin/", "date_download": "2021-07-24T19:42:04Z", "digest": "sha1:S3AD54YKIZUKPLR6FC2R5O2S4XNJPDLV", "length": 11696, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यात ‘त्या’ वयोमर्यादेतील लोक ‘कोव्हॅक्सिन’च्या दुसऱ्या डोसपासून वंचित! - Majha Paper", "raw_content": "\nराज्यात ‘त्या’ वयोमर्यादेतील लोक ‘कोव्हॅक्सिन’च्या दुसऱ्या डोसपासून वंचित\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोना प्रतिबंधक लस, कोरोना लसीकरण, कोव्हॅक्सिन, महाराष्ट्र सरकार, राज्य आरोग्य विभाग / May 10, 2021 May 10, 2021\nमुंबई – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाला रोखण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. पण त्यातच आता महाराष्ट्रात ४५ वयापुढील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन चार आठवडे उलटून गेलेले जवळपास साडेपाच लाख लोक कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. पण या लोकांसाठी केंद्र सरकारकडून अद्याप कोव्हॅक्सिनच्या लसीचा साठा देण्यात आलेला नसल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे साडेपाच लाख लसी ताबडतोब उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.\nभारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन व सीरम कंपनीची कोव्हीशिल्ड या दोन लसी भारतात आजघडीला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्पुटनिक ही रशियाची लस आगामी काळात उपलब्ध होणार आहे. सध्या कोव्हॅक्सिनची उत्पादन क्षमता दीड कोटी तर कोव्हीशिल्डची क्षमता सहा कोटी आहे. या दोन्ही कंपन्यांना केंद्र सरकारने अनुक्रमे दीड हजार कोटी व तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळे या कंपन्यांकडून आगामी काळात सहा कोटी व दहा कोटी लसींचे उत्पादन होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.\nसध्याचे या लसींचे एकूण उत्पादन लक्षात घेता १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. तत्पूर्वी फ्रंटलाईन वर्कस तसेच ४५ वयापुढील लोकांना लस देण्याचे केंद्राचे धोरण होते. सध्या महाराष्ट्रात ४५ वयापुढील ९,३९,५७५ लोकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.\nयातील ५,४०,०५६ लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला, त्याला आता चार आठवडे उलटून गेले असून अनेकांचे सहा आठवडे झाले आहेत. हे साडेपाच लाख लोक दुसरा डोस कधी मिळेल या प्रतिक्षेत असून अद्याप केंद्र सरकारकडून कोव्हॅक्सिनच्या लसींचा पुरवठा करण्यात न आल्यामुळे ४५ वयापुढील लोकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ७ मे २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भुषण यांना पत्र लिहून तातडी���े कोव्हॅक्सिनच्या साडेपाच लाख लसी पाठविण्याची विनंती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केली आहे.\nराज्य सरकारने ४५ वयोगटापुढील लोकांना लस देताना लसींचा कोणताही बफर साठा करू नये, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारनेही कोव्हॅक्सिनचा कोणताही साठा केला नव्हता. डॉ प्रदीप व्यास यांनी याची स्पष्ट जाणीव करून देत आता पहिला डोस घेऊन चार आठवडे उलटलेल्या साडेपाच लाख लोकांसाठी तात्काळ कोव्हॅक्सिन लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन चार आठवडे ते सहा आठवडे पूर्ण झालेल्या लोकांना लसीचा दुसरा डोस देण्याबाबतचे धोरण सर्वोच्च प्राधान्याने सुस्पष्ट करावे, असेही डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.\nकेंद्राकडून कोणत्या वेळेत किती लशींचे डोसेस महाराष्ट्राला मिळतील, लस उत्पादक कंपन्यांकडून राज्य सरकार किती किमतीला किती प्रमाणात लस घेऊ शकते आदी काही मुद्द्यांवर अजूनही केंद्राकडून स्पष्टता मिळत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nराज्यातील ४५ वयापुढील किती लोकांचे लसीकरण झाले व त्यातील किती लोकांना चार आठवड्यानंतर लस द्यावी लागणार हे वेळोवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आले होते, तरीही केंद्राकडून तरीही केंद्राकडून कोव्हॅक्सिनच्या पुरेशा लसी न मिळाल्यामुळे साडेपाच लाख लोक दुसऱ्या लसीकरणापासून वंचित आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/24/supreme-court-orders-10th-and-12th-verdicts-before-july-31/", "date_download": "2021-07-24T21:01:43Z", "digest": "sha1:Z22M4OJRJCZLH2MR66XIHEZC2NQQB4HM", "length": 11431, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाचे दहावी, बारावीचे निकाल ३१ जुलैपूर्वी लावण्याचे आदेश - Majha Paper", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयाचे दहावी, बारावीचे निकाल ३१ जुलैपूर्वी लावण्याचे आदेश\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आयसीएसई, दहावी-बारावी परीक्षा, सर्वोच्च न्यायालय, सीबीएससी / June 24, 2021 June 24, 2021\nमुंबई – एकीकडे देशातील अनेक राज्यांनी निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामध्ये दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने देखील सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर त्यापाठोपाठ आयसीएसई बोर्डाने देखील तसाच निर्णय जाहीर केला आहे.\nपण, आता सर्व बोर्डांच्या मूल्यांकनाच्या पद्धती निरनिराळ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र निकालाची चिंता लागली आहे. कारण याच गुणांच्या आधारावर पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच सर्व राज्यांमधील बोर्डांना मूल्यांकनानंतरचे निकाल ३१ जुलैपूर्वी लावण्याचे आदेश दिल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिलासा ठरला आहे.\nकाही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका रद्द ठरवत निर्णय योग्यच असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या ३०:३०:४० फॉर्म्युल्यावर आक्षेप घेणारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. ती याचिका देखील रद्द ठरवत न्यायालयाने मूल्यांकनाची पद्धती योग्य असल्याचे म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्यांमधील बोर्डांना ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याचे निर्देश दिले आहेत.\nप्रत्येक राज्यामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याची वेगवेगळी पद्धती असू शकेल. त्यामुळे यासंदर्भात येत्या १० दिवसांमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे, त्याची माहिती देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता या सर्व मूल्यांकन प्रक्रियेमध्ये एकसूत्रता न���ली तरी सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. तसेच, निकाल ३१ जुलैपूर्वी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी देखील पुढील प्रवेश आणि शिक्षण प्रक्रिया सुलभ होऊ शकणार आहे.\nमूल्यमापनाच्या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रीलियम परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील. दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nदरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून या प्रकरणानंतर सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज हा ठराव पारित केल्यानंतर आता अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधातील आपला पवित्रा भाजप अधिक आक्रमक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरून देखील विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकता आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/video-cleaning-workers-become-nurs-9436", "date_download": "2021-07-24T20:44:29Z", "digest": "sha1:SE3PM6LAQTI7X4PMJNGUTVIR3YZQVXNR", "length": 3630, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | सफाई कामगार बनली परिचारिका !", "raw_content": "\nVIDEO | सफाई कामगार बनली परिचारिका \nगजानन भोयर, साम टीव्ही वाशिम\nअंगावर काटा आणणारं हे दृष्य आहे वाशिमच्या जिल्हा सामान्य रूग्णालयतलं...इथं रूग्णांच्या जिवाशी कसा खेळ खेळला जातोय तुम्हीच पाहा...ही एक सफाई कामगार महिला आहे. जिच्या हातात एरव्ही झाडू असतो पण या व्हिडीओत ही महिला नर्सची भूमिका बजावतीय.\nविशेष म्हणजे या सफाई कामगार महिलेच्या बाजुला एक परिचारिका असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. असं असतानाही एका सफाई कामगार महिलेच्या हाती इंजेक्शन देऊन रूग्णांच्या जिवाशी खेळ केला जातोय. 25 जानेवारीला हा सगळा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय.\nज्यावेळी ही सफाई कामगार महिल इंजेक्शन देण्यासाठी आली तेव्हा रूग्ण महिलेनं त्याला विरोध केला.\nमात्र हा विरोध झुगारून आपल्याला त्याच महिलेच्या हातून इंजेक्शन देण्यात आलं असा आरोप रूग्ण महिलेनं केलाय.\nहा जीवघेणा प्रकार उघड झाल्यानंतर रूग्णालय प्रशासन खडबडून जागं झालंय. याप्रकरणी कंत्राटी महिला कामगाराला कामावरून काम करण्यात आलंय. तसच प्रसुती वॉर्डात काम करणाऱ्या नर्सची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलंय.\nआता चौकशीअंती दोषींवर कारवाई होईलही. पण यातून सरकारी रूग्णालयांमधली अनास्था कधी संपणार हा प्रश्न उरतोच. स्वत:ची जबाबदारी झटकून रूग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अधिकारी वर्गावर जोवर दट्ट्या पडत नाही तोवर असे प्रकार सुरूच राहणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/wait-babasahebs-memorial-was-finally-over-9289", "date_download": "2021-07-24T21:12:55Z", "digest": "sha1:ZFDTR7JLD2NC6RPCOKYQPZURYHHAHEOW", "length": 3570, "nlines": 17, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO| बाबासाहेबांच्या स्मारकाची प्रतीक्षा अखेर संपली", "raw_content": "\nVIDEO| बाबासाहेबांच्या स्मारकाची प्रतीक्षा अखेर संपली\nवैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई\nगेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हं आहेत...10 ऑक्टोबर 2015 रोजी या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं..मात्र, त्यानंतर अद्याप तिथं काहीही काम झालेलं नाही..\nया स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढवली जा��ाराय..त्यामुळे हा पुतळा 350 फूट उंचीचा होईल. हा पुतळा कांस्य धातूचा असेल..चबुतऱ्याची उंची 100 फूट असेल..इंदू मिलच्या सुमारे 125 एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणाराय...या स्मारकासाठी 1089 कोटी 95 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलीय..या स्मारकात महाडच्या चवदार तळ्याची प्रतिकृती असेल..\nस्मारकाची इमारत ग्रीन बिल्डिंग प्रकारातली असेल. या ठिकाणी वेगवेगळी सभागृहं असतील. या स्मारकात संशोधनाची सोय असेल. महत्त्वाचं म्हणजे एक उच्च दर्जाचं ग्रंथालय या स्मारकात उभारलं जाईल..स्मारक उभारताना निसर्गाची हानी होऊ देणार नाही, याचीही ग्वाही अजित पवारांनी दिलीय..\nहा प्रकल्प केवळ एक पिकनिक स्पॉट होऊ नये..जगभरातल्या संशोधकांना अभ्यासासाठीचं एक उत्तम केंद्र व्हावं, अशी अपेक्षा सरकारच्या घोषणा पाहता केली तर चुकीचं ठरू नये..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/nitin-raut-says-wcl-inflicts-heavy-financial-blow-on-mahanirmithi-499727.html", "date_download": "2021-07-24T20:41:12Z", "digest": "sha1:IHZNKHRXK5OS2LTZ4SGRMNZXC7WVWP6U", "length": 20434, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nडब्ल्यूसीएलमुळेच महानिर्मितीला मोठा आर्थिक फटका; नितीन राऊत यांचा दावा\nवेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्लूसीएल) इतर कंपन्यांच्या तुलनेने 20 टक्के जादा दराने महानिर्मिती कंपनीला कोळसा विकत असल्याने महानिर्मितीची आर्थिक स्थिती ढासळली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्लूसीएल) इतर कंपन्यांच्या तुलनेने 20 टक्के जादा दराने महानिर्मिती कंपनीला कोळसा विकत असल्याने महानिर्मितीची आर्थिक स्थिती ढासळली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळापुढे हा विषय मांडणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. (Nitin Raut says WCL inflicts heavy financial blow on Mahanirmithi)\nमंत्रालय येथे महानिर्मिती कंपनीच्या खर्चात काटकसर करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत डॉ. राऊत यांनी ही माहिती दिली. महानिर्मिती कंपनीच्या मालमत्तेचे योग्य नियोजन करून उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.\n“चंद्रपूर खाणीतून केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोल लिमिटेडतर्फे (डब्लूसीएल) कोळसा काढला जातो. महानद�� कोल लिमिटेड (एमसीएल) आणि साऊथ ईस्टर्न कोल लिमिटेड (एसईसीएल) या केंद्र सरकारच्या कंपनीकडून देशाच्या अन्य भागात कोळसा काढला जातो. राज्याबाहेरील एमसीएल आणि एसईसीएल या कंपन्यांकडून महानिर्मितीला ज्या मूळ किंमतीत कोळसा दिला जातो त्यापेक्षा 20 टक्के अधिक मूळ किंमतीत राज्यातीलच कोळसा असूनही डब्लूसीएलतर्फे महानिर्मितीला दिला जातो. राज्याची वीज, जमीन, पाणी आणि मनुष्यबळ वापरून डब्ल्यूसीएल कंपनी कोळशाचे खणन करते. मात्र राज्यालाच कोळसा देताना दुजाभाव करीत आहे. त्यामुळे हा विषय मी मंत्रिमंडळापुढे घेऊन जाणार आहे,” असे डॉ. राऊत म्हणाले. चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातून निर्माण होणाऱ्या विजेचे दर यामुळेच वाढले असल्याचे ते म्हणाले.\nवीज निर्मितीसाठी लागणारा जवळपास 70 टक्के कोळसा डब्लूसीएल कडून महानिर्मिती विकत घेते तर उर्वरीत 30 टक्के कोळसा इतर कंपन्यांकडून विकत घेत असते. 2021-22 या वर्षासाठी झालेल्या करारानुसार महानिर्मिती एकूण 47.052 मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) खरेदी करणार आहे. यापैकी डब्ल्यूसीएल 31.137 एमएमटी, एसईसीएल 6.291 एमएमटी आणि एमसीएल 4.624 एमएमटी कोळसा खरेदी जाणार आहे. याशिवाय करारात ठरलेला कोळसाही पुरवला जात नाही, याकडेही या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.\nकोळसा उत्पादनात डब्लूसीएलची मक्तेदारी असल्याने कोळसा किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक आयोग निर्माण केला पाहिजे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मतही डॉ. राऊत यांनी या बैठकीत व्यक्त केले.\nअ‍ॅसेट मॉनिटायझेशनसाठी प्रस्ताव द्या\nमहानिर्मितीने आपल्या खर्चात काटकसर करण्यासाठी उपाय योजना करावी. वीज निर्मिती केंद्रात वापरात नसलेल्या जागेचा वापर लोखंड व स्टील निर्माण करणाऱ्या कारखान्यांसाठी करून यातून रोजगार निर्मिती करणे व अ‍ॅसेट मॉनीटायझेशनसाठी इतर उत्तम पर्यायांचा विचार करण्याची सूचना त्यांनी केली.\nवीज निर्मिती केंद्र आणि त्यांच्या वसाहती येथे मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा आहेत. या जागांचा व्यावसायिक पद्धतीने वापर करून महानिर्मितीचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. यासाठी महानिर्मितीचे व्यावसायिक पातळीवर व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. एसेट मॉनिटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करा,” असे निर्देश डॉ. राऊत यांनी आजच्या बैठकीत दिले.\nवीज निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी निर्मिती केंद्राची कार्यक्षमता वाढविणे, रिक्त जागेवर नोकर भरती करणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादी विषयांवर त्यांनी या बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महानिर्मितीचे संचालक संचालन चंद्रकांत थोटवे, मराविम सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे व इतर अधिकारी उपस्थित होते.\n“राहुल गांधींच्या फोन हॅकिंगमध्ये अझरबैजान आणि रवांडा सरकारचा हात”, नितीन राऊतांकडून मोदी सरकारची खिल्ली\nआता घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार ‘स्मार्ट’, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये स्मार्ट मीटर बसवणार\nचंद्रपूर वीज केंद्रातील राखेचे रेल्वेद्वारा वहन, उर्जामंत्री राऊतांच्या हस्ते हिरवी झेंडी\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nडब्ल्यूसीएलमुळेच महानिर्मितीला मोठा आर्थिक फटका; नितीन राऊत यांचा दावा\nमहिन्याला केवळ 2 रुपये द्या आणि अमेझॉन प्राईमच्या या उत्कृष्ट सेवेचा फायदा घ्या; जाणून घ्या याबाद्दल सर्वकाही\nRenault कारवर मिळवा 65,000 पर्यंत सूट, त्वरा करा फक्त 31 जुलैपर्यंत ऑफर\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे2 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिका���ी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/mrunalini-sathe-on-on-spanish-language", "date_download": "2021-07-24T21:23:08Z", "digest": "sha1:C3VTCM3HHL2HSKSCEQKM2J4UNCHX2TOH", "length": 24121, "nlines": 163, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "जगातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा : स्पॅनिश", "raw_content": "\nजगातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा : स्पॅनिश\n21 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त...\n21 फेब्रुवारी हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने स्पेन आणि इराण या दोन देशांतील अनुक्रमे स्पॅनिश आणि फारसी या भाषा आणि या भाषांचे त्या-त्या देशातील स्थान या विषयी दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी स्पॅनिश भाषेची ओळख करून देणारा हा लेख. तर फारसी भाषेवरील लेख उद्या प्रसिद्ध होईल.\nयुरोप खंडाच्या नैऋत्येला असलेला आणि फुटबॉल, बुल फायटिंग, सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी यांसाठी प्रसिद्ध देश म्हणजे स्पेन. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या या देशाची भाषा... स्पॅनिश....\nस्पॅनिश भाषेला स्पॅनिशमध्ये ‘एस्पान्योल’ किंवा ‘कास्तेयानो’ असे म्हणतात... परंतु जरी संपूर्ण स्पेनमध्ये स्पॅनिश बोलली जात असली आणि समजत असली तरी ती तेथील ‘एकमेव’ अधिकृत भाषा आहे हा समज चुकीचा आहे. भारताप्रमाणेच काही प्रांतांमध्ये तेथील स्थानिक ��ाषेला स्पॅनिशच्या जोडीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, कातालुन्या प्रांतात ‘कातालान’ आणि ‘स्पॅनिश’ या दोन्ही भाषा अधिकृत आहेत.\nस्पॅनिशप्रमाणे पोर्तुगीज, इटालिअन, फ्रेंच या भाषासुद्धा लॅटिन मूळ असलेल्या भाषा आहेत... त्यामुळे या भाषांमध्ये कमीजास्त प्रमाणात साधर्म्य आढळते. तसेच यांपैकी एक भाषा बऱ्यापैकी चांगली अवगत असल्यास उरलेल्यांपैकी कोणतीही दुसरी भाषा अवगत करणे सोपे जाते.\nस्पॅनिशचा उगम लॅटिन भाषेतून झाला आहे. रोमन काळात लॅटिन ही इबेरिअन द्वीपकल्पातील अधिकृत भाषा होती. कालांतराने तिथे राहणाऱ्या वेगवेगळ्या (सेल्ट्स, व्हिसिगॉथस इत्यादी) लोकांच्या वापरातून स्पॅनिश भाषा घडत गेली. तसेच अरबी भाषेचादेखील प्रभाव या भाषेवर आहे.\nजवळपास 4000 स्पॅनिश शब्दांचे मूळ अरबीत असल्याचे म्हटले जाते... त्यामुळेच काही शब्द हिंदी शब्दांसारखे वाटतात. उदाहरणार्थ, मेसा - मेज (टेबल), आरमारिओ-आलमारी (कपाट). अरबी भाषेचा प्रभाव असण्याचे मुख्य कारण म्हणजे जवळपास 700 वर्षे अरबांचे स्पेनमधील वास्तव्य. साधारण सातव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत स्पेनच्या दक्षिणेला असलेल्या अफ्रिका खंडातून अरब स्पेनमध्ये आले आणि साहजिकच इतकी वर्षे राज्य केल्याचा प्रभाव भाषेतून दिसला नसता तर ते नवलच ठरले असते.\nस्थानिक भाषकांच्या संख्येनुसार क्रम लावल्यास स्पॅनिश आता जगात दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. स्पॅनिश ही केवळ स्पेनमधली अधिकृत भाषा नसून स्पेनव्यतिरिक्त 20 देशांमधील अधिकृत भाषा आहे... जी युनायटेड नेशन्समधील सहा अधिकृत भाषांपैकी एक आहे. एवढेच नव्हे... तर युनायटेड स्टेट्समध्ये इंग्लीशनंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा स्पॅनिश आहे. अमेरिकेतील बऱ्याच जागांची नावेदेखील स्पॅनिशच आहेत. उदाहरणार्थ, लॉस अँजेलिस (स्पॅनिश उच्चार - लोस आंखेलेस), सॅन होजे (स्पॅनिश उच्चार - सान खोसे). या घडीला जवळपास अठ्ठावन्न कोटी स्पॅनिश भाषक आहेत आणि मेक्सिको हा सर्वाधिक स्पॅनिश भाषक असणारा देश आहे.\nस्पेनमध्ये बोलली जाणारी भाषा अमेरिका खंडापर्यंत एवढ्या प्रमाणात पोहोचली कशी स्पेनबाहेर या भाषेचा प्रसार होण्याचे मुख्य कारण स्पॅनिश लोकांनी केलेले वसाहतीकरण आहे. चौदाव्या शतकात ख्रिस्तोफर कोलंबस हा खलाशी भारताच्या शोधार्थ निघाला आणि दक्षिण अमे��िकेत पोहोचला. त्यानंतर या खंडाच्या बहुतांश भागात स्पॅनिश वसाहती वसवल्या गेल्या. आज दक्षिण अमेरिकेत ब्राझील आणि काही छोटे देश वगळता सर्वत्र स्पॅनिश बोलली जाते... परंतु काही देशांत तेथील मूळ रहिवाशांच्या (रेड इंडिअन्सच्या) काही भाषादेखील (उदाहरणार्थ, केचुआ) जिवंत आहेत हे विशेष नमूद करण्यासारखे.\nस्पेनचे भारताशी असलेले एक जुने नाते म्हणजे तिथले जिप्सीज्‌. (त्यांना रोमानी किंवा रोमा असेदेखील संबोधले जाते.) त्यांच्या भाषा आणि आनुवंशिकतेवर झालेले अभ्यास असे दर्शवतात की, हे लोक मूलतः भारतातील वायव्य भागातले आहेत. स्पेनमध्ये स्थायिक झालेले जवळपास 50 टक्के जिप्सीज्‌ हे दक्षिण स्पेनमधील आंदालुसिया प्रांतात राहतात आणि त्यामुळेच या प्रांतात उगम पावलेल्या ‘फ्लामेंको’ या जगप्रसिद्ध नृत्यप्रकारात आणि संगीतप्रकारात आपण भारतातील नृत्यप्रकार आणि संगीत यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या गोष्टी अनुभवू शकतो.\nदर बारा कोसांवर भाषा बदलते असे आपण म्हणतो... त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की, या सर्व देशांत स्पॅनिश बोलली जात असली तरी प्रत्येक जागी तिच्यात काहीतरी वेगळेपण आहे... म्हणूनच अनेक देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या या भाषेच्या प्रमाणीकरणाचे काम करण्यासाठी 1713मध्ये ‘रेआल आकादेमिया ऍस्पान्योला’ची (रॉयल स्पॅनिश अकादमीची) स्थापना करण्यात आली. अकादमीचे मुख्यालय जरी स्पेनच्या राजधानीत माद्रिदमध्ये असले तरी ती सर्व स्पॅनिश भाषक देशांशी जोडली गेलेली आहे.\nआंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्लीशचे ज्ञान सध्या गरजेचेच झाले आहे... त्यामुळे इतर लोकांप्रमाणे अधिकाधिक स्पॅनिश भाषकही ही भाषा आत्मसात करू पाहत आहेत. त्याचप्रमाणे नवनवीन इंग्लीश शब्ददेखील या भाषेत समाविष्ट होत आहेत... परंतु इतर युरोपीय देशांप्रमाणे त्यांना त्यांच्या भाषेविषयी प्रेम, आदर, अभिमान आहे आणि प्राधान्यदेखील स्पॅनिश भाषा अथवा स्थानिक भाषा बोलण्यालाच दिले जाते.\nभारतीय माणसे आणि स्पॅनिश माणसे यांच्यात निश्चितच काही सारखी वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, मैत्रिपूर्ण आणि मोकळा स्वभाव... सण उत्सव जोमाने साजरे करायची आवड इत्यादी. भारताप्रमाणेच कुटुंब आणि मित्रमैत्रिणी हे समाजजीवनाचे खूप महत्त्वाचे घटक आहेत... त्यामुळेच सगळे उत्सव आणि विशेषतः नाताळ एकत्र मिळून साजरा केला जातो.\nमरा��ी भाषेत आणि स्पॅनिशमध्ये अनेक गोष्टी सारख्या आहेत जसे समोरच्या व्यक्तीला आदराने ‘तुम्ही’सारखे संबोधन वापरणे. काही म्हणी, वाक्‌प्रचार हेसुद्धा सारखेच आहेत. उदाहरणार्थ, आगीत तेल ओतणे, (एखाद्या ठिकाणी) चार टाळकी असणे इत्यादी. काही काही वाक्यरचना तर इंग्लीशपेक्षा मराठीशी साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. स्पॅनिश लिहायला आणि वाचायला सोपी भाषा आहे. आपण जे लिहितो तेच वाचतो... म्हणजेच तुम्हाला उच्चार माहीत असल्यास स्पेलिंग लक्षात ठेवायची फारशी गरज पडत नाही.\nस्पॅनिशमध्ये अक्षरे इंग्लीश अक्षरांसारखी असली तरी दोनतीन अक्षरे वेगळी आहेत. त्यातील ‘ñ’ (उच्चार-न्य) हे आवर्जून सांगण्यासारखे... कारण बऱ्याच वेळा ते अक्षर या भाषेची ओळख अथवा प्रतीक म्हणून वापरले जाते. या भाषेतील आणखी एक वेगळेपण म्हणजे दोन उद्गारवाचक आणि दोन प्रश्नार्थक चिन्हे; एक उलट आणि एक सुलट (¿..., ¡......). जसे इतर भाषांमध्ये ही चिन्हे एखाद्या वाक्याच्या अथवा शब्दाच्या नेहमी शेवटी दिली जातात... तसे स्पॅनिशमध्ये सुरुवातीला एक (उलट चिन्ह) आणि शेवटी एक (सुलट चिन्ह) असे दिले जाते. ¿ आहे की नाही मजेदार\nस्पॅनिश लोक कलाप्रेमी आहेत. मिगेल दे सेरवानतेसने लिहिलेल्या दोन भागांत प्रसिद्ध झालेल्या ‘दोन किखोते’ (Don Quixote) या कादंबरीला जगातील प्रथम आधुनिक कादंबरी मानले जाते. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ, पाब्लो नेरुदा, खुआन रामोन खिमेनेस यांसारख्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित प्रसिद्ध साहित्यिकांनी या भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.\nयांपैकी बरीचशी पुस्तके व कादंबऱ्या अनेक भाषांत भाषांतरित केल्या गेल्या आहेत आणि जगभरात आवडीने वाचल्या जात आहेत. केवळ साहित्यच नाही तर संगीत, चित्रकला, सिनेमा इत्यादी सर्वच कलाक्षेत्रांत स्पॅनिश भाषकांनी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.\n(लेखिकेने सावित्रीबाई फुले विद्यापीठातून स्पॅनिश भाषेचा अडवान्स डिप्लोमा पूर्ण केला असून त्या स्पॅनिश भाषेचा अभ्यासवर्ग घेतात.)\nभाषा ही संस्कृतीचे प्रतीक आणि प्रतिबिंब असते. ह्या लेखात ते जाणवते. प्रदेश आणि भाषिक अस्मिता यांचा संबंध कधी घातक तर कधी समावेशक असतो. खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेख आहे. अभिनंदन.\nस्पॅनिश भाषेसंबंधी फार छान माहिती जगात बोलली जाणारी दुसऱ्या नंबरची ही भाषा हे माहीत नव्हते\nउत्तम माहिती. स्पॅनिशप्र��ाणेच फ्रेंच आणि इटालियन भाषेतील काही शब्दांचे मराठी शब्दांशी साधर्म्य आहे. मराठीत जसे आपण समोरच्या व्यक्तीला 'तू' म्हणतो तसेच फ्रेंच आणि इटालियनमध्येही म्हणतात. फरक इतकाच की फ्रेंचमध्ये tu चा उच्चार 'च्यू' असा आहे, परंतु इटालियनमध्ये tu चा उच्चार मराठीप्रमाणेच 'तू' असा आहे.\nराजकीय व्यक्तिमत्त्वे आणि त्यांची भाषा\nजपानी भाषा आणि जपान\nस्मिता बर्वे-घाटगे\t21 Feb 2020\nलोकसाहित्याच्या अभ्यासक- डॉ.सरोजिनी बाबर\nप्रा.डॉ.भारती रेवडकर\t31 Aug 2019\nजर्मन भाषा आणि जर्मनी\nमाझी संस्था : भाषा\nस्वाती राजे\t09 Aug 2019\nजगातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा : स्पॅनिश\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/21/3545-health-covid-19-817568475387-trending-87135t847258247-maharashtra-872536847253/", "date_download": "2021-07-24T19:33:10Z", "digest": "sha1:LMYJ7LPR5NAZ2ZI26SHUTGZK2G2HEITU", "length": 13428, "nlines": 180, "source_domain": "krushirang.com", "title": "तर लोकं रस्त्यावर मरतील; महाविकास आघाडीच्या ‘त्या’ मंत्र्यांनी दिला गंभीर इशारा | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nतर लोकं रस्त्यावर मरतील; महाविकास आघाडीच्या ‘त्या’ मंत्र्यांनी दिला गंभीर इशारा\nतर लोकं रस्त्यावर मरतील; महाविकास आघाडीच्या ‘त्या’ मंत्र्यांनी दिला गंभीर इशा���ा\nआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्लाट्रेंडिंग\nदेशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर संकट वाढलं आहे. विदर्भात नागपूर यवतमाळ आणि अमरावती मध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यात एका आठवड्याचं लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली.\nसगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी याचं पालन करावं. आम्हाला आता नाईलाजास्तव फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सारंकाही पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.\nपुढे त्या म्हणाल्या की, अमरावतीत सात दिवस सध्यातरी काही करता येणार नाही. काही एमरजन्सी असेल तर तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून काही सोय करता येईल. नाहीतर कोरोना केसेस वाढू द्या. हजारो लोकं मरतील रस्त्यावर.\nआज लोकांना सगळ्या मुभा देऊन सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सोयीच्या करुनही लोक ऐकत नाही. लोकं मास्क वापरत नाहीत. पोलीस, डॉक्टर आपलं काम करत आहेत. मग आता करायचं काय त्यामुळे सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करत आहोत.\nआता आपल्याला विचार करायचा आहे की, आपल्याला काय केलं पाहिजे. दंडे खाऊन मरायचं की कोरोना दूर करुन जिवंत राहायचंय कडक राहावं लागणार आहे. कडक राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही, असेही पुढे बोलताना त्या म्हणल्या.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nठाकरे सर���ार ना रामाचे, ना भीमाचे, ना कामाचे; ‘या’ केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल\nभारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ती’ कार दिसणार नव्या शानदार लुकमध्ये; वाचा जबरदस्त फीचर्स आणि किंमत\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_15.html", "date_download": "2021-07-24T20:24:11Z", "digest": "sha1:PJM3Z5HVRDYJCZRGICE3WFGH674DQFFU", "length": 3414, "nlines": 44, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "वेतनवाढी साठी एसटी कर्मचार्याचे आंदोलन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजवेतनवाढी साठी एसटी कर्मचार्याचे आंदोलन\nवेतनवाढी साठी एसटी कर्मचार्याचे आंदोलन\nरिपोर्टर... राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतन वाढीची फसवी घोषना केल्याने रात्री बारापासुन एसटी कर्मचार्यानी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्रातील प्रवाशी वहातुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Will-the-fate-of-Pankaja-Munde-and-Dhananjay-Munde-be-a-90-second-clip-in-the-2019-electionsVJ5041646", "date_download": "2021-07-24T21:27:03Z", "digest": "sha1:PJ3RCV7JKNOXVPNP357NPJKPU3QA5JKJ", "length": 35234, "nlines": 157, "source_domain": "www.kolaj.in", "title": "मुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार?| Kolaj", "raw_content": "\nमुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार\nवाचन वेळ : ८ मिनिटं\n१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार\nविधानसभा निवडणुकीसाठीचा औपचारिक प्रचार शनिवारी संध्याकाळी सहाला संपला. पण त्या क्षणालाच परळीत औपचारिक, अनौपचारिक प्रचार सुरू झाला. हे सारं परळी किंवा बीडमधे घडत असलं तरी हा प्रचार निव्वळ परळीपुरता मर्यादित नव्हता. साऱ्या महाराष्ट्रात या प्रचाराची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं.\nराष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका सभेत ग्रामविकास, महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडेंवर टीका केली. त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला गेला. पंकजा यांच्या समर्थकांनी धनंजय यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली. त्यावरून गुन्हाही दाखल झाला. दुसरीकडे धनंजय यांच्या भाषणाची ही क्लिप सोशल मीडियावर वायरल केली जातेय.\nया हायवोल्टेज ड्रामामुळे साऱ्या राज्याचं लक्ष परळी मतदारसंघातल्या या भाऊबंदकीकडे गेलं. प्रचाराची सांगता झाल्या क्षणालाच हे नाट्य सुरू झाली. पंकजा मुंडे प्रचार सभा संपल्यावर स्टेजवरच चक्कर येऊन पडल्या. चक्कर येण्यामागं वेगवेगळी कारणं सांगितली जाऊ लागली. याआधीच्या एका सभेत पंकजा यांनी या क��लिपचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती.\nत्या म्हणाल्या, ‘काय शब्द वापरलेत तुम्ही स्वतःच्या बहिणीसाठी २९ वर्ष मी तुम्हाला राखी बांधली. अजूनही मी तुम्हाला माझा भाऊ म्हणते. आणि तुम्ही काय म्हणता बहिणबाई २९ वर्ष मी तुम्हाला राखी बांधली. अजूनही मी तुम्हाला माझा भाऊ म्हणते. आणि तुम्ही काय म्हणता बहिणबाई कुठल्याही पक्षाची असली तरी आपण ताईच म्हणतो की. जसं तुम्ही सुप्रियाताई म्हणता. बहिणबाई म्हणून किती खाली जाता कुठल्याही पक्षाची असली तरी आपण ताईच म्हणतो की. जसं तुम्ही सुप्रियाताई म्हणता. बहिणबाई म्हणून किती खाली जाता असं वाटतंय की राजकारण सोडून द्यावं.’\nटीवीवर उलटसुलट चर्चांना ऊत आला. त्यातच एबीपी माझावर भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले. त्यामुळे एखादा सिनेमा, टीवी सिरिअलमधला ड्रामा वाटावा असं वळण या प्रकरणाला मिळालं.\nहेही वाचाः येत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nसुरेश धस यांनी केले खळबळजनक आरोप\nधस यांच्या मते, ‘आताच मी तो विडिओ पाहिला. तो विडिओ संवेदनशील, भावनिक असून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं टीका केली गेलीय. त्यामुळे पंकजा मुंडे दिवसभर नाराज होत्या. राजकारण कोणत्या स्तराला चाललंय. वायरल विडिओतले काही शब्द सांगूही शकत नाही. असंस्कृतपणाचं लक्षण आहे. २९ वर्ष राखी बांधणाऱ्या बहिणीबद्दल काय बोलावं हे राष्ट्रवादीच्या लोकांनी ठरवलं पाहिजे.’\nराज्य महिला आयोगानेही धनंजय यांच्या कथित आक्षेपार्ह भाषणाची स्वतःहून दखल घेतली. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मुंडेंना नोटीस बजावली. आयोगाने आपल्या ट्विटमधे म्हटलं, ‘मंत्री आणि परळीमधील उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांचं विधान धक्कादायक आणि अशोभनीय आहे. महिला आयोग या विधानाची स्वतःहून दखल घेणार आहे. मुंडे यांचं हे विधान महिलांनाच लज्जा उत्पन्न निर्माण करणारं आहे, असं आयोगाचे सकृतदर्शनी मत बनलंय.’\nएवढंच नाही तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही पंकजा यांना पाठिंबा देत धनंजय यांचा निषेध केला. अख्खी भाजप पंकजा यांच्या पाठिशी उभी राहिली. दुसऱ्या बाजूला धनंजय यांच्याकडून या साऱ्या प्रकरणावर भूमिका मांडायला कुणीच समोर य���त नसल्याचं चित्र होतं. खुद्द धनंजय यांनीच रात्री उशिरा आपल्या फेसबूक अकाऊंटवर आपली भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळून लावले.\nनिवडणूक भावनिकतेवर नकोः धनंजय\nधनंजय मुंडे म्हणाले, ‘शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर वायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमधे तपासावी. क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा. आपली निवडणूक विकास कार्यावर आहे. ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे.’\nदुसऱ्या दिवशी धनंजय यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, ‘कालपासून सुरू असलेल्या गोंधळामुळे मी जगावं की नाही असा प्रश्न मला पडतोय. आजपर्यंत मी १५०० बहिणींचं कन्यादान केले. पंकजाताई, प्रितमताई माझ्या रक्ताच्या बहिणी आहेत. त्यांच्याबाबत मी असं कसं बोलू शकतो ज्याने हे कृत्य केलंय त्यांच्याही बहिणी असतील त्याने एकदा तरी विचार करायला हवा होता. मातीची शपथ घेतो, मी काहीच वाईट बोललो नाही. मायबाप जनताच न्यायनिवाडा करेल.’\nया साऱ्या प्रकरणावर पंकजा यांनी तिसऱ्या दिवशी आपली प्रतिक्रिया दिली. पहिल्या दिवशी त्या चक्कर आल्यामुळे दवाखान्यात होत्या. दुसऱ्या दिवशी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांनी भूमिका मांडली. मतदानाच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी मीडियाला सविस्तर प्रतिक्रिया दिली.\nखूप हर्ट झालंः पंकजा\nपंकजा म्हणाल्या, ‘माझ्याविषयी इतकं घाणेरडं बोललं गेलं, हे थांबवलं पाहिजे कुणीतरी. मी खोटं बोलत नाही म्हणून मला राजकारणात त्रास झाला. विरोधकांशीही मोठ्या मनाने वागलं पाहिजे असं मला वाटतं, मी तसंच करते. पण माझ्या बाबतीत कुणी तसं करेल की नाही मला माहीत नाही. मी तो विडिओ पाहिला. ते फुटेज माझ्या डोळ्यासमोरून दोन-तीनदा गेलं. त्यातला राग, तिरस्कार, ते एक्स्प्रेशन्स पाहून मला खूप हर्ट झालं. मला दोन दिवस लागले यातून बाहेर पडायला. माझा आत्मविश्वास कमी झाला.’\nया क्लिप प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मौन पाळणंच पसंद केल्याचं दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मतदानादिवशी मीडियाशी बोलताना दिली. या प्रकरणावर पक्षाच��� भूमिका स्पष्ट केली.\nहेही वाचाः शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार\nबहिणाबाई म्हणण्यात गैर कायः पवार\nपवार म्हणाले, ‘मला बहिणाबाई या शब्दामधे आदर वाटतो. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मी लहानपणापासून घोकल्या आहेत. बहिणाबाई या नावातच आदर आहे. बहिणाबाई असा उल्लेख केल्यानंतर यातना का होतात आणि चक्कर काय येते हे मला माहिती नाही. तीसचाळीस मिनीटं भाषण करताना काही होत नाही आणि शेवटी अशी चक्कर येते. याच्यामागे काय कारण आहे की मतदानात काही वेगळं चित्र दिसू शकेल अशी अस्वस्थता आहे हे मला माहीत नाही. पण यात आक्षेप घेण्यासारखं गंभीर काही आहे असं मला वाटत नाही.’\nमहिला आयोगाच्या कृतीवर उपरोधिक वक्तव्य केलं. ते म्हणाले ‘धनंजय मुंडेंच्या क्लिपमधे मोडतोड केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. महिला आयोगानं त्याची दखल घेतली. त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. हे स्वतंत्र आयोग आहे, तिथं बसून आपण भाजपचे प्रतिनिधी आहोत, असं दाखवलंच पाहिजे असं नाही,’ असंही ते पुढे म्हणाले. रहाटकर आयोगाच्या अध्यक्ष असून भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षही आहेत.\nदहा वर्षांपूर्वी पडली ठिणगी\n२००९ मधे गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुंडे यांचं जिल्ह्यातलं राजकारण बघणारे धनंजय नाराज झाले. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. पण इथूनच मुंडे कुटुंबातल्या सुप्त संघर्षाला सुरवात झाली.\n२०१२ मधे या सुप्त संघर्षाचा लावा वर आला. जानेवारी २०१२ मधे धनंजय यांनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. २०१३ मधे धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत धनंजय विजयी झाले.\nमे २०१४ मधे गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष बहिण विरुद्ध भाऊ असा झाला. २०१४ मधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा विरुद्ध धनंजय अशी लढत झाली. त्यामधे पंकजांनी बाजी मारली.\nहेही वाचाः डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nस्था���िक संस्थांवर धनंजय यांचं वर्चस्व\nडिसेंबर २०१६ मधे परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. पुन्हा एकदा पंकजा विरुद्ध धनंजय अशी लढत झाली. धनंजय यांनी ३३ पैकी तब्बल २७ उमेदवार निवडून आणत नगरपालिकेवर एकहाती वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.\n२०१७च्या सुरवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामधे भाजपला मोठा फटका बसला. मे २०१७ मधे परळी बाजार समितीची निवडणूक लागली. १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते.\nअनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर आले. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केलं. पंकजा यांच्या पॅनलला पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवला.\nगेल्या निवडणुकीत काय झालं\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना ९६,९०४ तर धनंजय मुंडे यांना ७१,,००९ मतं पडली. अटीतटीच्या या लढतीत २५ हजार ८९५ च्या मताधिक्याने पंकजा विजयी झाल्या.\nगोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे एखाद्या निवडणुकीला सामोरं जात होत्या. मुंडे साहेबांशी आपले चांगले संबंध असल्याचं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंकजा यांना पाठिंबा देत तिथे आपला उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं होतं. दुसरीकडे मुंडे साहेबांविषयीच्या सहानुभुतीचाही पंकजा यांना लाभ झाला.\nपण गेल्या लोकसभा निवडणुकीतली बीड मतदारसंघातली मतदानाची आकडेवारी इंटरेस्टिंग आहे. परळीतून भाजपच्या प्रीतम मुंडे यांना सर्वाधिक ९६,०४९ मतं, तर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना ७७,२६९ मतं पडली. गेली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची तुलना केल्यास परळीत भाजपचं मताधिक्य साडेआठशे मतांनी घटलंय. याउलट राष्ट्रवादीच्या मताधिक्यात जवळपास सहा हजारांनी वाढ झालीय.\nहेही वाचाः भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nपंकजा यांना वंजारी समाजात मोठा करिश्मा असलेल्या गोपीनाथ मुंडे घराण्याचा वारसा आहे. गोपीनाथ मुंडेंबद्दल आस्था असणारा एक मोठा वर्ग आहे. या वर्गाला ��ुंडे साहेब मुख्यमंत्री बनू शकले नाहीत याची आजही खंत वाटते. त्यामुळे पंकजाला संधी मिळायला हवी, असं या लोकांना वाटतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सावरगाव घाट इथल्या सभेतही पंकजांच्या समर्थकांना पंकजा मुंडे सीएम सीएम असे नारे दिले.\nदुसरीकडे धनंजय मुंडेही तरुण, तडफदार नेते आहेत. काकांचं स्थानिक राजकारण सांभाळणाऱ्या धनंजय यांना जिल्ह्यातल्या राजकारणातले छक्केपंजे माहीत आहे. या बेरीज वजाबाकीच्या जोरावरच त्यांनी परळी तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलं एकहाती वर्चस्व ठेवलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे त्यांचं मतदारसंघात दांडग नेटवर्किंग आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागलेली असताना ते पक्षाचा राज्यातला आवाज म्हणून समोर आलेत.\nपंकजा आणि धनंजय दोघंही एकमेकावर भावनिक राजकारणाचा आरोप करतात. दोघंही गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेऊन राजकारण करतात. पण खुद्द गोपीनथ मुंडे भावनेच्या जोरावर राजकारण करच नव्हते. भावनिक राजकारणावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळेच ते संघर्षयात्रा वगैरे काढून जनमत तयार करण्यावर भर द्यायचे.\nपंकजा मुंडे यांना धनंजय यांच्या कथित भाषणामुळे चक्कर आल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. यामुळे पंकजा यांच्या बाजूने सहानुभुती निर्माण झालीय. दुसरीकडे धनंजय यांनीही पत्रकार परिषदेत रडतरडत आपली भूमिका मांडली. साऱ्या टीकेमुळे मनात स्वतःला संपवून टाकण्याचा विचार आल्याचं धनंजय म्हणाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे आपल्या प्रचारात निवडणूक शेवटच्या दिवसांत भावनेवर नेली जाईल, असं आपल्या भाषणात बोलून दाखवत होते.\nबहीण भावांच्या या भुमिकांमुळे परळीत दुहेरी सहानुभुती तयार झालीय. त्याचा दोघांनाही कमीजास्त फायदा, तोटा होईल. पण शेवटी ग्राऊंडवर जो जास्त ताकदवान त्यालाच जनता कौल देईल, असं चित्र आहे.\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nनरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच\nयंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय\nविदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष\nआश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/05/blog-post_13.html", "date_download": "2021-07-24T20:34:02Z", "digest": "sha1:O6MRI7IKVHKAIR2AJ7XB5NDUSF5FEZGL", "length": 5556, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "अधिकारी हिमांशू रॉय यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजअधिकारी हिमांशू रॉय यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या.\nअधिकारी हिमांशू रॉय यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या.\nरिपोर्टर...राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनीआज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 2013मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते.अहमदनगर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. 2009 साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं. सायबर सेलमध्येही काम केलं.महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते.राज्याचे महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पद सांभाळलं.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/marathi-web-series-samantar-2/", "date_download": "2021-07-24T21:19:47Z", "digest": "sha1:5MZOUN5NQXUU3IBWORGKBMDSJUHORZ7T", "length": 17627, "nlines": 220, "source_domain": "marathiboli.in", "title": "‘समांतर-२’ - ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. - Marathi Web Series Samantar - 2 - marathiboli.in", "raw_content": "\nHome मनोरंजन ‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar...\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद,\n‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असलेल्या ‘समांतर-२’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकसंख्या\nपहिल्या सिझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या दुसऱ्या सिझनलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंततिला ५६ दशलक्ष प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘एमएक्स प्लेयर’वर अलीकडेच ही वेबसिरीज सुरु झाली. ‘समांतर’च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर दुसरा सिझन ‘एमएक्स प्लेयर’वर १ जुलै २०२१ रोजीदाखल झाला. या वेबसिरीजची निर्मिती जीसिम्स (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)ची असून या कंपनीचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे आहेत. ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. नितीश भारद्वाज, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी या वेब सिरीजला दर्जा मिळवून दिला आहे. या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये रुपेरी पडद्यावरील ग्लॅमरस व्यक्तीमत्व सई ताम्हणकरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.\n“समांतर-२’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे. मला याचाही आनंद आहे की मी माझ्या करियरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही,” असे उद्गार अभिनेता स्वप्निल जोशी यांनी काढले आहेत. ते या मालिकेत कुमार महाजन या प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत आहेत.\nस्वप्निल यांनी पहिल्या सिझनच्यावेळी ‘समांतर’ची संपूर्ण टीम कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये १३ दिवस कशी अडकून पडली होती, याची आठवण उधृत केली आहे. “कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात ऑगस्ट २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. संपूर्ण जिल्हे जलमय झाले होते. आम्ही तेव्हा ‘समांतर-१’चे चित्रिकरण कोल्हापूर येथे करत होतो. या पुराचा कहर एवढा मोठा होता की संपूर्ण चमू तब्बल १३ दिवस एका हॉटेलमध्ये अडकून पडला होता. त्यावेळी अर्जुन आणि कार्तिक यांनी संपूर्ण चमूची काळजी घेत आम्हा कोणालाही कशाचाही त्रास होणार नाही, असे पहिले. ते दिवस विसरता येण्यासारखे नाहीत. आज चित्रिकरणादरम्यान जेव्हा कधी त्या दिवसांची आठवण होते, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो,” ते म्हणतात.\n‘समांतर-२’बद्दल आमच्याशी गप्पा मारताना अर्जुन आणि कार्तिक म्हणाले, “समांतर’ची कथाच खूप सुरेख आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आवडेल याबाबत आम्हाला खात्री होती. ‘समांतर-२’ला जो प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हाला विविध विषय व प्रकारांवर आधारित अशा आणखीही वेब सिरीजची निर्मिती करायची आहे.”\nस्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज यांना एकत्रित या वेब सिरीजमध्ये आणण्याच्या आपल्या निर्णयाबद्दलही निर्मात्यांनी खुलासेवार सांगितले. “जगभरात या दोघांना त्यांनी दोन वेगळ्या मालिकांमध्ये केलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. ‘समांतर’च्या माध्यमातून या दोन प्रतिभावान कलाकारांना समोरासमोर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा सई ताम्हणकरची सुंदरा व मिराच्या व्यक्तिरेखांसाठी निवड केली तेव्हा अनेक नावे आम्हाला सुचवली गेली होती. परंतु आम्ही सईच्या नावावर ठाम होतो. आम्हाला माहित होते की, सुंदराच्या व्यक्तिरेखेला केवळ तीच न्याय देऊ शकेल,” अर्जुन आणि कार्तिक म्हणाले.\n‘जीसिम्स’ने मराठीमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. मोगरा फुलला, बोनस, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण आणि विकी वेलिंगकर यांचा त्यांत समावेश आहे. ‘नक्सलबारी’ ही ‘झी-5’वर प्रदर्शित झालेली आणि ‘एमएक्स प्लेयर’वरील समांतर १ व २ यांच्या माध्यमातून जीसिम्सने पुन्हा एकदा तो एक दर्जेदार निर्मिती करणारा आघाडीचा स्टुडीओ असल्याचे सिद्ध केले आहे.\nPrevious articleडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nCaste – जातीयवाद कसा कमी होईल\nGirish Kulkarni in Hindi Film : गिरीश कुलकर्णी, अनुराग कश्यप यांच्या आगामी हिंदी चित्रपटात..\nMarathi Kavita – जगणेच राहून गेले…\nKaas Plateau – मराठी ललित, निसर्ग फोटो, मराठी कविता: ‘कास’ क्षण.\nMarathi Movie Siddhant – सिद्धान्त मराठी चित्रपट\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\nZhala Bobhata Marathi Movie Review – झाला बोभाटा मराठी चित्रपट परीक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://parbhani.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-24T20:53:04Z", "digest": "sha1:FWWAP3SR2IF5DBXXZZAUVIQKWY72ZNFA", "length": 5581, "nlines": 107, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "जिल्ह्याचा नकाशा | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 06, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-farmers-agitation-maharashtra-44386", "date_download": "2021-07-24T19:30:33Z", "digest": "sha1:OWTM7CFO5L34CZD2VA5BUE2HX7UNL6QR", "length": 16884, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Milk farmers agitation in Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात निदर्शने\nदूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात निदर्शने\nशुक्रवार, 18 जून 2021\nदुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७) राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन, निदर्शने व तहसील कार्यावर मोर्चे काढले.\nनगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७) राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन, निदर्शने व तहसील कार्यावर मोर्चे काढले. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.\nकिसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच ठिकठिकाणी दूध संकलन केंद्रावर दगडाला दुग्धाभिषेक करुन नंतर तहसील कार्यालयांवर जाऊन निदर्शने करत मागण्याची निवेदने दिली. आज (ता.१८) लाखगंगा (ता. वैजापुर) येथे शेतकरी नेते धनंजय धोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लुटता कशाला फुकटच न्या’ या धर्तीवर गावांत ठराव घेऊन पुढील अंदोलनाला सुरवात होत आहे. किसान सभेचे डॉ. सुरेस ढवळे, डॉ. अजित नवले, किसन गुजर, अर्जुन नाडे, उमेश देशमुख, जे. पी. गावित आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१७) राज्यभर आंदोलन केले.\nडॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात निदर्शने\nनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसन गुजर, सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन\nजालन्यात घनसांगवी तालुक्यात गोविंद अरदड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा\nसोलापुर जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर\nपुण्यातील जुन्नर व आंबेगाव येथे शेतकरी आक्रमक\nअमरावतीत शाम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दगडाला अभिषेक\nकवठे महाकांळ येथे शेतकऱ्यांनी रॅली काढली\nपरभणीमधील मानवत येथे पीक विमाप्रश्नावरही शेतकरी आक्रमक\nसांगली जिल्ह्यात उमेश देशमुख, दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन\nनांदेड जिल्ह्यात माहुरला मोर्चा\nकोरोनाच्या नावाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांची होणारी लुट सरकारने थांबवावी व आत्तापर्यंत लुटलेले पैसे परत करावेत. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला संरक्षण द्यावे व ग्राहक-दूध उत्पादकांच्या दृष्टीने होणारे नुकसान टाळण्यासाठी भेसळ थांबवावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचा लढा सुरुच राहील.\n- डॉ. अजित नवले, नेते, किसान सभा\nदूध आंदोलन agitation नगर सकाळ डॉ. अजित नवले अजित नवले नाशिक nashik जिल्हाधिकारी कार्यालय आंबेगाव अमरावती परभणी parbhabi सांगली sangli नांदेड nanded कोरोना corona साखर व्यवसाय profession भेसळ\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...\n‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...\nमहाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....\nरत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...\n‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...\nमराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...\nसोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...\nराज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...\nराज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/16/118th-convocation-ceremony-of-savitribai-phule-pune-university-concluded-in-the-remote-presence-of-the-governor/", "date_download": "2021-07-24T20:51:56Z", "digest": "sha1:7VYLK2EFMCU7REERRUIR5YMLFPQWJEMS", "length": 6781, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षान्त समारंभ संपन्न - Majha Paper", "raw_content": "\nराज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षान्त समारंभ संपन्न\nमहाराष्ट्र / By माझा पेपर / उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उदय सामंत, दीक्षांत सोहळा, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्यपाल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ / June 16, 2021 June 16, 2021\nमुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे दीक्षान्त भाषण झाले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व कुलगुरु डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते.\nसमाजाने आपल्यासाठी काय केले असा विचार न करता आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार स्नातकांनी करावा. लोकमान्य टिळकांचा आदर्श पुढे ठेवून युवकांनी कर्मयोगी व्हावे. उच्च ध्येय बाळगून कठोर परिश्रम केल्यास देश प्रगती करेल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.\nस्नातकांनी कम्फर्ट झोनमधून बाहेर यावे तसेच स्वतःसोबत समाजाचादेखील विचार करावा असे प्रतिपादन सुमित्रा महाजन यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रासेयो’ स्वयंसेवकांनी कोरोना काळात प्रशासनाला सर्वतोपरी मदत केल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रासेयो विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. दीक्षान्त समारंभात १६१५९१ पदव्या, ५८ एम.फिल., ४६५ पीएच.डी. व ११९ सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. वेदांत उमेश मुंदडा या दृष्टीहीन विद्यार्थ्याला राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा उत्कृष्ट विद्यार्थी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://apnews.co.in/?p=1", "date_download": "2021-07-24T21:03:41Z", "digest": "sha1:ZN6URVMTHWP4KW7UI324Z5N6ZVROMPAJ", "length": 16855, "nlines": 212, "source_domain": "apnews.co.in", "title": "Hello world! – AP News", "raw_content": "\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nरक्ताचा तुडवडा लक्ष्यात घेता गोंडपीपरी येथे रक्तदान शिबिर संपन्न\nआ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते आलापल्लीत खावटी अनुदानाचे वाटप\nवेगळ्या पद्धतीने पत्रकाराचा वाढदिवस साजरा\nवृन्दावन प्रभासंघ राजोली/ मारोडा द्वारे महासमृद्धी महिला सक्षमीकरण व जागतिक महिला दिन साजरा\nमुजो नावाच्या व्यक्ती ब्लॅकमेल करण्यासाठी करतो माहिती अधिकार पत्रांचा गैरवापर\nमहादवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एक दिवस काम बंद आंदोलन\nग्राम पंचायत सदस्याच्या पतीची दादागिरी\nसोनेगाव येथे आरोग्य तपासनी शिबीर\nऑनलाइन नोंद झाली नसल्यामुळे सरडपार हे गाव शासनाच्या योजनेपासुन वंचित\nअस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nमुख्य संपादक 5 hours ago\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nमुख्य संपादक 15 hours ago\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nमुख्य संपादक 1 day ago\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nमुख्य संपादक 2 days ago\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nमुख्य संपादक 2 days ago\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nमुख्य संपादक 2 days ago\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nमुख्य संपादक 3 days ago\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nमुख्य संपादक 3 days ago\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nमुख्य संपादक 3 days ago\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nमुख्य संपादक 3 days ago\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nन्युज पोर्टल बनविण्यासाठी संपर्क :\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/31/6769-sports-cricket-pakistan/", "date_download": "2021-07-24T21:01:08Z", "digest": "sha1:ZRI4D6U6SGUDZERWWDNAISCTK5TXRNEN", "length": 14239, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "झाला निर्णय; त्याच्यामध्ये त्याठिकाणी होणार भारत-पाकिस्तानची क्रिकेट मालिका | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nझाला निर्णय; त्याच्यामध्ये त्याठिकाणी होणार भारत-पाकिस्तानची क्रिकेट मालिका\nझाला निर्णय; त्याच्यामध्ये त्याठिकाणी होणार भारत-पाकिस्तानची क्रिकेट मालिका\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामन्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही संघांमध्ये क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली असून २ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या ट्राय-ट्वेंटी-२० मालिकेमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडतील. ब्लाइंड क्रिकेट संघात हे सामने होणार आहेत.\nजरी हे सामने तीन देशांच्या अंध क्रिकेट संघांदरम्यान खेळले जाणार असतील परंतु भारत आणि पाकिस्तानचा संघ कोणत्याही खेळाच्या प्रकारात मैदानात उतरले तरी सामने रंगदार होणार हे निश्चित आहे. ही तिरंगी टी २० मालिका २ एप्रिलपासून सुरू होईल आणि ८ एप्रिलपर्यंत चालेल.\nटी २० मालिकेत भारत आणि पाकिस्तानशिवाय तिसरा संघ बांगलादेशचा असेल. सर्व सामने ढाका येथे खेळले जातील. पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलने म्हटले आहे की पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशचे संघ तिरंगी टी-२० मालिकेमध्ये भाग घेत आहेत. परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये पहिला सामना ४ एप्रिलला होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धा होईल. २ एप्रिल रोजी भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे.\nपाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, टी २० मालिकेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडू आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट केली गेली आहे. या चाचणीत सर्व जण निगेटीव्ह असल्याचे आढळले आहे. भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंची चाचणीही निगेटीव्ह आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.\nभारत आणि बांगलादेश यांच्यात दोन एप्रिलला उद्घाटनाचा सामना होईल, तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात ३ एप्रिलला सामना होईल. ४ एप्रिल रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ आपसात भिडतील. ५ एप्रिल हा विश्रांतीचा दिवस असेल आणि त्यानंतर ६ एप्रिलला पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होईल. ७ एप्रिलला भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानशी सामना करेल. विजेत्या दोन संघांदरम्यान ८ एप्रिल रोजी अंतिम सामना खेळला जाईल.\nसंपादन : अपेक्षा दाणी\nकृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने ख���ल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nकरोना रुग्णाबाबत आला ‘हा’ महत्वाचा आदेश; पहा नगरमध्ये नेमका काय झालाय निर्णय\nपेच मिटला; ‘दिल्ली कॅपिटल’च्या कर्णधारपदी अखेर ‘या’ खेळाडूची वर्णी..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymanedotblog.wordpress.com/2020/07/25/%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-16/", "date_download": "2021-07-24T20:38:24Z", "digest": "sha1:SZ7CHCGYICWQ26U5FVXKIPDXGRMJDS45", "length": 3615, "nlines": 73, "source_domain": "vijaymanedotblog.wordpress.com", "title": "उगाच काहीही # 16 – लेखकाची डायरी", "raw_content": "\nउगाच काहीही # 16\nआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बा��ा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : lekhakvijay@yahoo.com\tView all posts by Vijay Mane\nएक ना धड : अमेझॉन किंडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/chandrakant-patil-reaction-on-pankaja-speech/316023/", "date_download": "2021-07-24T21:08:27Z", "digest": "sha1:SDIDUVNFC6UD4S6T74FAPBLY6Z3MKAIJ", "length": 6582, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chandrakant Patil reaction on Pankaja speech", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ पंकजा मुंडेंवर दुखाचे डोंगर कोसळूनही त्या सावरतायत\nपंकजा मुंडेंवर दुखाचे डोंगर कोसळूनही त्या सावरतायत\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nमुंबईत अनेक ठिकाणी साप, अजगराचे रेस्क्यू\n“गोपीनाथ मुंडेंनी अनेक संघर्ष केले. महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.\nमागील लेख‘अजित पवारांकडे जेवताना कोरोना नव्हता का\nपुढील लेखसहकार क्षेत्रावरुन सदाभाऊ खोतांची टीका…\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/shivsena-and-bjp-will-not-contest-elections-alliance-2019-1004", "date_download": "2021-07-24T19:44:18Z", "digest": "sha1:ZZLGPSRSCSKEYF7SRDGDTMDKOBMYWMMA", "length": 8227, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सेना भाजपचा तलाक.. पण २०१९ पर्यंत कुलिंग पिरिएड !!!", "raw_content": "\nसेना भाजपचा तलाक.. पण २०१९ पर्यंत कुलिंग पिरिएड \nमैत्रीच्या नाटकाची तिसरी घंटा \nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. या कार्यकारिणीची सर्वांनाच उत्सुकता होती. पण ही उत्सुकता सेनेतल्या कोणत्या नेत्याकडं कोणतं पद मिळेल, यापेक्षा यात कोणकोणते ठराव होणार, याची जास्त होती. याचं कारणही तसंच आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या घरोब्याला गेल्या तीन- साडेतीन वर्षांपासून ग्रहण लागलंय. या ग्रहणात राज्याचं राजकारण काळोखात बुडून गेलंय.\nघरात राहूनही शेजारी असल्यासारखं शिवसेनेचं वागणं भाजपला रुचेनासं झालंय. पण भाजप मोठ्‌या भावाच्या भूमिकेत गेल्यामुळं मौन बाळगून आहे. मोठा भाऊ म्हणून सामंजस्य दाखवण्याचं नाटक भाजप वठवत होता, कारण त्याला अचानक लहान झालेल्या छोट्‌या भावाला खिजवायची एकही संधी सोडायची नव्हती. अखेर मुहुर्त मिळालाच पण तरीही आपणच समंजस आहोत, असा आव भाजपकडून आणला जात होता. या नाटकावर पडदा कोण टाकणार, याचीच उत्सुकता होती.\nशिवसेनेनं यापूर्वी अनेकदा सत्तेवर लाथ मारण्याची भाषा वापरलीही होती. पण शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणं शिवसेनेच्या पायाला बहुधा फेव्हिकॉल लागलं असावं, असं वाटत होतं. आताही परिस्थिती बदललीय, असं नाही. फेव्हिकॉल आहे, म्हणूनच भाजपबरोबरच्या घरोब्याला तलाक देण्याचा मुहूर्त 2019 चा निवडण्यात आलाय.\nहे डराव डराव नाही\n2019 साठी जो ठराव केला गेला, तो माना हलवून केलेला नाही, तर मुठी आवळून केलेला आहे. त्यामुळं त्याला कोणीही हलक्‍यात घेऊ नये, असा इशारा पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी दिलाय. याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय. कारण आपल्याबरोबर दमलेले नाही, तर दमदार शिवसैनिक आहेत, त्यामुळंच कार्यकारिणीच्या ठरावांकडं कुणी दुर्लक्ष करु नये, असा इशारा उध्दव ठाकरेंनी दिलाय. नव्या कार्यकारिणीसमोर बोलताना नवनिर्वाचित पक्षप्रमुखांनी राज्याप्रमाणंच केंद्रातल्या सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्यातलं सध्याचं सरकार जाहिरातबाजीचं सरकार आहे. हे सरकार खाली खेचून इथं शिवशाही आणण्याचा निर्धार उध्दव ठाकरेंनी केलाय. राज्यसरकारवर टीका करतानाच मोदींनाही त्यांनी टार्गेट केलं. भारतात येणा-या प्रत्येक जागतिक नेत्याला अहमदाबादच का दाखवलं जातं हा प्रांतवाद नाही का हा प्रांतवाद नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. गायीला मारणं जसं पाप आहे, तसं थापा मारणंही पापच आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलय.\nछाती सिहांची आहे की… \nराज्यांतर्गत निवडणुकांमधे पाकिस्तानचा मुद्‌दा आणला जातो. त्या त्या राज्यातले विषय का येत नाहीत पाकिस्तानचा विषय कुठल्याही निवडणुकात येतोच कसा पाकिस्तानचा विषय कुठल्याही निवडणुकात येतोच कसा असे अवांतर विषय आणल्यामुळंच गुजरातमधे ही अवस्था झाली, तिथं आणखी एखादा प्रादेशिक पक्ष असता तर काय झालं असतं, हे सांगण्यासाठी तिस-या कोणाची गरज भासणार नाही, असंही उध्दव ठाकरे म्हणतात. गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्यावर खरपूस टीका करतानाच त्यांनी मोदींच्या 56 इंची छातीवरही शरसंधान केलंय.\n2019 पर्यंत देवेंद्रांना ”अभय”\n2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा आणि तसा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीत झाला तरी तोपर्यंत राज्यातली युतीचाही घटस्फोट झालाय की नाही, हे मात्र उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं नाही. घटस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी कोर्ट जसं जोडप्यांना जसा कुलिंग पिरिएड देतं, तसंच काहीसं फडणवीसांचं आहे, असं समजयचं का तसं असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी हा कुलिंग पिरिएड समजायचा का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/blog-post_21.html", "date_download": "2021-07-24T20:37:34Z", "digest": "sha1:XAWN4UQNSYA7EVOYIIINGQJPVXIQH5W2", "length": 4264, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "स्वाभीमानी शेतकरी संघनेचा तुळजापुरात रस्ता रोखो", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजस्वाभीमानी शेतकरी संघनेचा तुळजापुरात रस्ता रोखो\nस्वाभीमानी शेतकरी संघनेचा तुळजापुरात रस्ता रोखो\nरिपोर्टर....शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व भाजीपाल्याला हामीभाव आणि विमा संरक्षण मिळावे यासाठी स्वाभीमानी शेतकारी संघटनेच्या कार्यकर्त्यानी तुळजापुर येथे रास्ता राखो आंदोलन केले.\nसंघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास हमीभाव मिळणे विमा संरक्षण मिळणे बाबत दि. 26 मार्च रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले होते परंतू दिलेल्या निवेदनावर कोणत्याही उपाय योजना न केल्याने दि. 10 एप्रिल रोजी शासनाचा निषेध म्हणून तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर आज टमाटे आणि भाजीपाला रोडवर टाकुन आंदोलन करण्यात आले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औ��ंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-10-funny-and-famous-photographs-posted-on-facebook---photos-3515900.html", "date_download": "2021-07-24T21:42:36Z", "digest": "sha1:WME3RMAWJBRBKE2EYNAZ2WGYMIVD3HCJ", "length": 3191, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 funny and famous photographs posted on facebook - photos | PHOTOS : पाहा, फेसबूकवर गाजणारी ही 10 गंमतीशीर छायाचित्रे ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : पाहा, फेसबूकवर गाजणारी ही 10 गंमतीशीर छायाचित्रे \nसध्याच्या काळात इंटरनेटवर सोशल मीडियाची धूम आहे. फेसबूक, ट्विटर, गुगल प्लससारख्या सोशल वेबसाईट्सशी करोडो लोक जुळलेले आहेत. सोशल मीडियावर नवीन मित्र भेटतात. याच मीडियावर गप्पांचे फडही रंगतात. फोटोग्राफ्स शेअर केले जातात. एखाद्या गंभीर विषयावर चर्चाही होते. यासगळ्या कारणांमुळे सोशल साईट्स बहुउपयोगी झाली आहे.\nआजच्या काळातला तरुण असो किंवा वृद्ध प्रत्येकजण या सोशल मीडियाचा वापर करतांना दिसतो. अनेकदा आपल्याला यावर बातम्याही समजतात. तर काही फनी फोटोग्राफ्स आणि कमेंट्स पोस्ट करतात. हे फनी फोटोग्राफ अनेकजण शेअर करत असतात.\nअसेच काही गंमतीशीर फोटो आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या छायाचित्रांना बघून तुमच्या चेह-यावर नक्की हसू उमलेल.\nपाहा, फेसबूकवर गाजणारी ही दहा गंमतीशीर छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-v-5622768-PHO.html", "date_download": "2021-07-24T20:02:59Z", "digest": "sha1:USTC2PMEZG6DP3THJGSLEXN7YUUXI7SF", "length": 4931, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "V. Shantaram married Thrice Meet His Unknown Family Members | व्ही. शांताराम यांच्यासोबत आहे या सेलिब्रिटींचे खास कनेक्शन, भेटा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बात��्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्ही. शांताराम यांच्यासोबत आहे या सेलिब्रिटींचे खास कनेक्शन, भेटा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना\nएन्टरटेन्मेंट डेस्कः चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पिंजरा' या सिनेमाच्या रिलीजला यावर्षी मार्च महिन्यात 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. संध्या आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाला 1972 साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढ्या वर्षांनंतरही या सिनेमाची जादू मुळीच कमी झालेली नाही. संगीत, अभिनय, दिग्दर्शन सर्वच बाबतीत हा सिनेमा आजही वाखाणल्या जातो. या सिनेमाची लोकप्रियता बघून गेल्यावर्षी 18 मार्च रोजी हा सिनेमा नव्या अंदाजात पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. ‘पिंजरा’ हा सिनेमा मराठी सिनेमांबरोबरच संध्या यांच्या कारकिर्दीसाठीही फार महत्त्वपूर्ण ठरला होता.\n'पिंजरा'मध्ये या सिनेमात नर्तकी चंद्रकलाची व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री संध्या व्ही. शांताराम यांच्या तिस-या पत्नी असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का... विशेष म्हणजे व्ही. शांताराम यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना या शांताराम यांच्या भाची होत्या. व्ही. शांताराम यांची नातवंडसुद्धा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.\nआज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला व्ही. शांताराम यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा व्ही. शांताराम यांच्या कुटुंबीतील सदस्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-bollywood-songs-based-on-janmashtmi-4716414-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:36:01Z", "digest": "sha1:SWMYFGZH2GE7ZYT7VGG3RTODVWKMUZSM", "length": 2538, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Songs Based On Janmashtmi | Janmashtami Treat: बॉलिवूडलाही कृष्णलीलांची भुरळ, बघा टॉप 18 गाणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nJanmashtami Treat: बॉलिवूडलाही कृष्णलीलांची भुरळ, बघा टॉप 18 गाणी\nरविवारी सर्वत्र गोकुळाष्टमीच्या सण उत्साहात साजरा झाला. तर आज सर्वत्र दही हंडीची धूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसुद्धा याला अपवाद नाहीये. श्रीकृष्णावर आधारित आजवर अनेक गाणी बॉलिवूड सिनेमांमध्ये तयार झाली आहेत. काही गाण्यांत श्याम राधाची छेड काढताना दिसतो, तर काही गाण्यात कलाकारांना आपण कृष्णाची स्तुती करताना बघितले आहे.\nदही हंडीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कान्हावर आधारित गाण्याची झलक या दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा गाण्यांची खास झलक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-bollywoods-top-10-erotic-films---photos-3498904.html", "date_download": "2021-07-24T21:50:27Z", "digest": "sha1:ZQOO4Z44ROALQ6UFVTGN2ZQM7XWOYGZS", "length": 2611, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bollywood's top 10 erotic films - photos | PHOTOS: बी टाऊनमध्ये गाजलेले हे आहेत दहा सिनेमांमधील बोल्ड सींस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: बी टाऊनमध्ये गाजलेले हे आहेत दहा सिनेमांमधील बोल्ड सींस\nहिंदी चित्रपटसृष्टीक बोल्ड चित्रपट आणि उत्तेजक दृश्ये ही काही आता नवीन राहिलेली नाहीत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आताच्या काळात सेक्स सीन असणे ही अगदी नॉर्मल गोष्ट झाली आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये एखाद्या इरोटिक चित्रपटात हॉट सीन येताच वाद निर्माण व्हायचा.\nआज आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून बॉलिवूडमधील टॉप 10 इरोटिक सिनेमांची झलक दाखवणार आहोत. या चित्रपटांमधील बोल्ड सींसने प्रेक्षकांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीलाही आश्चर्याचा धक्का दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-column-article-about-usain-bolt-5666438-NOR.html", "date_download": "2021-07-24T19:49:12Z", "digest": "sha1:NPXYVJCGIM2UGMLYSNLZF42RZ5BGY2XW", "length": 17546, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "column article about Usain Bolt | ‘स्वच्छ-क्रीडा’ अभियानाचा आदर्श : बोल्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘स्वच्छ-क्रीडा’ अभियानाचा आदर्श : बोल्ट\nबोल्टचा एक पैलू चॅम्पियनला शोभेसा. सर्वोच्च म्हणजे ऑलिम्पिक वा जागतिक शर्यतीसाठी, आपली सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवण्याचा. लंडन व रिओ ऑलिम्पिक आणि बीजिंग व मॉस्को जागतिक शर्यतीआधी थोडासा मंदावलेला बोल्ट, प्रमुख शर्यतीत बरोब्बर गतिमान झाला.\nपराभूत धावपटूचा जयघोष नायक म्हणून केला जात होता. पण विजेत्याची खलनायक अशीच हेटाळणी होत होती. दोन टोकांच्या या तीव्र प्रतिक्रियांत सँडविच होत होता, नायकाचा संभाव्य वारसदार. ज्या शर्यतींचं भक्तिभावानं निरीक्षण करता-करता लहानाचा मोठा झालेला अन् आपल्या हीरोला मागे ब्राँझ पदकावर ठेवणारा युवक\nहे सारं नाट्य घडत होतं, अॅथलेटिक्सच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम स्प्रिंटर उसेन बोल्टच्या सांगता सोहळ्यातील १०० मीटर्स शर्यतीत. गेल्या दशकात १०० मीटर्स-२०० मीटर्स, अन् ४ X १०० रिले अशा सर्वात छोट्या पल्ल्याच्या शर्यतीतील उर्फ स्प्रिंट्समधील शहेनशहाची अफलातून कारकीर्द अस्ताला जात होती. गेल्या दशकात ऑलिम्पिकमधील सहा वैयक्तिक व दोन रिले जेतेपदे, त्यासह जागतिक अॅथलेटिक्स शर्यतीतील सात वैयक्तिक व किमान चार रिले अजिंक्यपदे. शनिवारच्या रिले शर्यतीत यश खेचून आणल्यास एकंदर २०, किंवा एरवीही १९ जागतिक सुवर्णपदकं विशेष म्हणजे गेल्या तपात, डोपिंगच्या हजारो तपासणीत त्याच्या स्वच्छतेची ग्वाही. ‘स्वच्छ-क्रीडा’ अभियानाचा, धावता-बोलता आदर्श\nदुनियेतील असंख्य शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या, छोट्या जमैकातील आपल्या लाडक्या धावपटूला मानवंदना देण्यास, लंडनच्या स्टेडियममधील ६० हजार रसिक उत्सुक होते. शर्यतीतील पहिल्या ३०-४० मीटर्समध्ये बोल्टनं आघाडी घेतली नव्हती. पण ते अनपेक्षित नव्हतं. कारण त्याची सुरुवात स्फोटक नसतेच, हे शौकीन जाणत होते, डोळ्यात जीव ओतून ते वाट बघत होते, शर्यतीच्या उत्तरार्धातील बोल्टच्या कमालीची. बोल्टचा हातखंडा, शेवटच्या ६० मीटर्समध्ये सुसाट धावण्याचा. पण या वेळी काही तरी विपरीत घडणार, अशी पाल चुकचुकायला लागली रसिकांच्या मनात. बोल्ट फारसा मागे फेकला जात नसला तरी आघाडीही घेत नव्हता. १०० मीटर्स शर्यत हा खेळ अवघ्या १० सेकंदांचा डोळ्याची पाती लवतात न लवतात, तोच तिचा निकाल फलक दाखवू लागला. (१) जस्टीन गॅटीन, अमेरिका, ९.९२ सेकंद, (२) क्रिस्तिआन कोलमन, अमेरिका, ९.९४ सेकंद, मग बोल्ट कुठे डोळ्याची पाती लवतात न लवतात, तोच तिचा निकाल फलक दाखवू लागला. (१) जस्टीन गॅटीन, अमेरिका, ९.९२ सेकंद, (२) क्रिस्तिआन कोलमन, अमेरिका, ९.९४ सेकंद, मग बोल्ट कुठे : (३) उसेन बोल्ट, जमैका, ९.९५ सेकंद, बोल्ट तिसरा : (३) उसेन बोल्ट, जमैका, ९.९५ सेकंद, बोल्ट तिसरा जागतिक शर्यतीत ब्राँझचा मानकरी जागतिक शर्यतीत ब्राँझचा मानकरी हा धक्का पचवण्यास प्रेक्षक तयार नव्हते.\nस्टेडियममध्ये एकच आवाज घुमत राहिला. ‘चीट-चीट’. खोटारडा-भामटा. गॅटलिनचा बोल्टवरील विजय मानण्यास प्रेक्षक तयारच नव्हते. याचं उघड कारण, उत्त���जकं घेण्याबाबत गॅटलीन दोनदा पकडला गेला होता. २००१ मध्ये त्यानं ‘अॅफेटॅमाइन’ घेतलं. एकाग्रता वाढवण्यासाठी ते घेतलं, हा १९ वर्षीय गॅटलीनचा बचाव. त्याच्यावर दोन वर्षांची बंदी. त्यातलं एक वर्ष कमी केलं गेलं. त्यानंतर चार वर्षांनी हेलसिंकीतील जागतिक शर्यतीत, १०० व २०० मीटर्समधील त्याचं सोनेरी यशही कलंकित ठरलं. ‘टेस्टोस्टेरीन’ हे अॅनाबोलिक स्टिरॉइड (उत्तेजक) घेतल्याबद्दल आजन्म बंदीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आठ वर्षे बंदी. मग त्यातूनही चार वर्षे कमी केली गेली\nदुसऱ्या आगळिकीची ८ वर्षांची बंदी चार वर्षांत उठवली जावी, हे गॅटलीनचं भाग्य. याचं खरं कारण बंदीवासातील त्याची आदर्शवत वागणूक की महासत्ता अमेरिकेचं नागरिकत्व ऑस्लो विद्यापीठातील प्रा. क्रिस्तियान गुंडरसन यांनी ‘बीबीसी स्पोर्ट’ला दिलेली मुलाखत या बंदीची शास्त्रीय चिकित्सा करते. ते म्हणतात, ‘अॅनाबोलिक स्टिरॉइड’ घेतल्याचे फायदे, (गुन्हेगार) खेळाडूला वर्षांनुवर्षे लाभतच राहतात. त्यामुळे दोन वर्षांची बंदी अगदीच किरकोळ, चार वर्षांसाठी बंदीही अपुरीच ऑस्लो विद्यापीठातील प्रा. क्रिस्तियान गुंडरसन यांनी ‘बीबीसी स्पोर्ट’ला दिलेली मुलाखत या बंदीची शास्त्रीय चिकित्सा करते. ते म्हणतात, ‘अॅनाबोलिक स्टिरॉइड’ घेतल्याचे फायदे, (गुन्हेगार) खेळाडूला वर्षांनुवर्षे लाभतच राहतात. त्यामुळे दोन वर्षांची बंदी अगदीच किरकोळ, चार वर्षांसाठी बंदीही अपुरीच’ येथे हेही लक्षात घेतलं पाहिजे की, सुवर्णपदक विजेत्या गॅटलीनची गुन्हेगारी दोनदा पकडली गेलेली खरीच - पण बोल्टला उपांत्य व अंतिम फेरीतही एकेक शतांश सेकंदानं मागे ठेवणाऱ्या क्रिस्तिआन कोलमनचं यश निष्कलंक व वादातीत नव्हे का\nयातून निष्पन्न होणारं सत्य एकच : बोल्टने अलविदा घेण्याची वेळ आलेली होती. फार तर तो रौप्यपदकाचा दावेदार ठरत होता; पण त्याच्या डोक्यावरचा राजमुकुट खाली उतरवण्याची घटिका आलेली होतीच.\nहीच वेळ आहे : स्प्रिंट्सच्या सम्राटाच्या अतुलनीय यशाच्या रहस्याचा वेध घेण्याची. ऑलिम्पिक व जागतिक शर्यतीत १९ सुवर्णपदकं, त्या ओघात १०० मीटर्समध्ये ९.५८ सेकंद, २०० मीटर्स १९.१९ सेकंद, अन् ४ X १०० रिलेत ३६.८४ हे त्याचे विश्वविक्रम. २०० मीटर्सचं अंतर २० सेकंदांपेक्षा कमी वेळात ३४ वेळा पार, हे अफाट सातत्य. ही सारी असामान्यता आली तरी कुठून तो दोन दशकांनी अहेड ऑफ टाइम असल्याची वाहवा कशामुळे होत राहिली तो दोन दशकांनी अहेड ऑफ टाइम असल्याची वाहवा कशामुळे होत राहिली सर्वप्रथम त्याची शरीरसंपदा. उंची सहा फूट पाच इंच, त्याच्या टांगा लांब-लांब : २.३८ मीटर्स ते २.४८ मीटर्स म्हणजे जवळपास आठ फूट सर्वप्रथम त्याची शरीरसंपदा. उंची सहा फूट पाच इंच, त्याच्या टांगा लांब-लांब : २.३८ मीटर्स ते २.४८ मीटर्स म्हणजे जवळपास आठ फूट शंभर मीटर्स अंतर ४१-४२ पावलात (खरं म्हणजे टांगात) पार. इतरांना टाकाव्या लागत ४४ ते ५० टांगा. शर्यतीतील ६० ते ७०-७५ मीटर्सच्या टप्प्यात या पवनसुत उसेनचा वेग उंचावायचा, ताशी ४४.७२ किलोमीटर्स वा ताशी २७ मैलांपर्यंत. विशेष म्हणजे ही झंझावाती गती त्यानंतर खाली येणं अटळ. पण इतर कोणापेक्षाही ती गती आस्ते-आस्ते, जास्तीत जास्त सावकाशीनं मंद होत जायची.\nस्टार्टिंग ब्लॉक्समधून उसळण्यात बोल्ट कमालीचा कच्चा. त्यासाठी त्याचे चक्क ०.१६५ सेकंद खर्ची पडायचे. या कसोटीवरून तो खालून दुसरा कलंकित बेन जॉनसन व टीम माँटगॉमेरी, तसेच कार्ल लुईस, मॉरिस ग्रीन व असाफा पॉवेल या माजी जगज्जेत्यांची ही वेळ ०.१३२ ते ०.१५० सेकंदांची, पण खराब सुरुवात हा काही अपशकुन मानायला, बोल्ट थोडाच कच्चा गुरूचा चेला होता कलंकित बेन जॉनसन व टीम माँटगॉमेरी, तसेच कार्ल लुईस, मॉरिस ग्रीन व असाफा पॉवेल या माजी जगज्जेत्यांची ही वेळ ०.१३२ ते ०.१५० सेकंदांची, पण खराब सुरुवात हा काही अपशकुन मानायला, बोल्ट थोडाच कच्चा गुरूचा चेला होता त्याची सव्याज भरपाई तो हमखास व सतत करायचा, शर्यतीतील ४० ते १०० मीटर्सचा टप्पा पाच सेकंदांपेक्षाही कमी, म्हणजे ४.९४ सेकंदांत धावण्याचा त्याचा विश्वविक्रम अचंबित करणारा.\nबोल्ट शर्यती जिंकत आला, त्या ४० ते १०० अशा शेवटच्या ६० मीटर्समधील वादळी वेगात. सात माजी जगज्जेत्यांच्या या टप्प्यातील वेगाशी त्याची तुलना काय सांगते डोनोवन बेली ५.०३ सेकंद, असाफा पॉवेल व टीम माँटगॉमेरी ५.०८ सेकंद, मॉरिस ग्रीन ५.१० सेकंद, कार्ल लुईस व बेन जॉनसन ५.१३ सेकंद अन् उसेन बोल्ट डोनोवन बेली ५.०३ सेकंद, असाफा पॉवेल व टीम माँटगॉमेरी ५.०८ सेकंद, मॉरिस ग्रीन ५.१० सेकंद, कार्ल लुईस व बेन जॉनसन ५.१३ सेकंद अन् उसेन बोल्ट ४.९४ सेकंद. म्हणजेच माजी सात जगज्जेत्यांपेक्षा ०.९ ते ०.१४ सेकंदाने सरस\nदहा-दहा मीटर्सचे पाठोपाठचे चार-पाच टप्पे ०.८२ सेकंद, ०.८२ सेकंद, ०.८२ सेकंद, ०.८३ असे सेकंद असे धावत जाणाऱ्या बोल्टपुढे स्टिरॉइड्स हलकी ठरावीत, ही त्याच्या महानतेची साक्ष. बेन जॉनसन व टीम माँटगॉमेरी हे डोपींगमध्ये सापडले-पकडले. (कार्ल लुईसबाबतही प्रश्नचिन्हं होतीच) पण त्यांनाही ०.८२ सेकंदात, १० मीटर्सचा एखादा टप्पा धावणं जमवून आणता आलं नाही म्हणून समीक्षक म्हणाले आम्ही आहोत इ. स. २००८ मध्ये, पवनपुत्र बोल्ट वावरतोय २०२५ मध्ये\nस्प्रिंट्समधील सम्राटानं, अॅथलेटिक्स विश्वाला कठीण परिस्थितीतून सावरलंय. चक्क एक दशक सावरलंय. १९९० पासून एक तप मोठमोठे स्प्रिंटर्स डोपिंगमध्ये सापडले. त्यामुळे लोकांचा विश्वास व पुरस्कर्त्यांचा पाठिंबा डळमळीत होऊ लागला होता. पण ‘स्वच्छ-क्रीडा’चे बोल्ट नामक अभियान खेळास संजीवनी देत राहील. मुख्य म्हणजे चॅनल्सपुढे येण्यापुरतं वा चार-दोन नात्यांच्या नौटंकीसारखं ते नव्हतं. या असली स्वच्छ-क्रीडा अभिमानाबाबत, क्रीडाविश्व त्याचं सदैव ऋणी राहील\n- वि. वि. करमरकर, (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-columns-hota-shiva-manhun-3512142.html", "date_download": "2021-07-24T20:53:38Z", "digest": "sha1:UG4G5Y7MQUBYUOQHKATUM5227BI3RX3F", "length": 11728, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "editorial, columns, hota shiva manhun | होता शिवा म्हणून.... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिंहगड, विशाळगड, रायगड व पन्हाळा हे महाराष्ट्रातील अभेद्य गड. पन्हाळगडाच्या संदर्भात विचार करता शिवचरित्रातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांचा हा गड साक्षीदार ठरला आहे. त्यात सिद्दी जोहरच्या वेढ्याचा प्रसंग तर मोठा रोमांचकारी आहे. कारण महाराष्ट्रात पन्हाळा ताब्यात असणे म्हणजे कोकणात गोव्यापर्यंत व देशावर बेळगाव, धारवाडपर्यंतचा प्रदेश जरबेत असणे असे त्या काळचे लष्करी व राजकीय गणित होते. प्रतापगडावर अफझल खान मारला गेला. रुस्तुम झमान सपाटून मार खाऊन माघारी आला आणि लगेच रुस्तुम झमान, अफझलपुत्र फाजल खान, सिद्दी मसूद अशा नामांकित सेनानींना आदिलशहाने मोठ्या उमेदीने पन्हाळ्यावर मोहिमेस धाडले. 20 हजार घोडदळ, 35 हजार पायदळ अशी 55 हजारांची फौज घेऊन जोहर पन्हाळगडावर चालून आला. शिवाजी महाराज वेढ्यात सापडले. महाराजांनी शिवा काशीद यांची कामगिरीसाठी निवड केली आणि ती काशीद (न्हावी) यांनी इमाने-इतबारे निभावली. मरणालाही न घाबरता त्यांनी महाराजांच्या सुटकेसाठी हसत-हसत बलिदान दिले.\nपन्हाळगडाच्या पायथ्याशी, पूर्व बाजूवर नेबापूर गाव आहे. शिवा काशीद हा त्या गावचा न्हावी (नाभिक). तो चतुर व बातम्या काढण्यात तरबेज आणि कलेत चिवट होता. महाराजांनी पहिल्यांदा पन्हाळा जिंकून घेतला आणि त्याच वेळी शिवा न्हावी त्यांच्या नजरेत आला. महाराजांनी त्यांची हेर खात्यात नेमणूक केली. त्यानंतर पन्हाळगडास सिद्दी जोहरचा वेढा पडला. गड चारही बाजूंनी वेढला गेला. महाराज मोठ्या संकटात सापडले. जोहरला कसा चकवा द्यावा, या विचारात ते गढून गेले. त्यांना एक कल्पना सुचली. जोहरशी शरणागतीच्या वाटाघाटी सुरू करून शत्रूस गाफील करायचे आणि रात्रीच्या अंधारात पन्हाळगडावरून निसटून विशाळगडाकडे जायचे. त्याच वेळी शिवाजीराजांचे सोंग घेऊन कोणास तरी पालखीत बसवून नेहमीच्या वाटेने पाठवायचे. शिवाजीराजे निसटून जाताना शत्रू सावध होऊन पाठलागास आला तर नेहमीच्या वाटेने जाणारी पालखी त्याच्या नजरेस पडेल आणि तीच पालखी अडकेल. काही काळ तरी शिवाजीराजांना पकडल्याच्या भ्रमात राहणार होता. यादरम्यान शिवाजीराजे विशाळगडाकडे निघून जाणार होते. ही कल्पनाच भयंकर होती. ती फत्ते करण्यासाठी हवा होता धाडसी, हुशार, अभिनयकलेत तरबेज, विशेष म्हणजे महाराजांच्या रूपाचा व त्यांच्या अंगकाठीचा सेवक शोध सुरू झाला आणि लगेच त्यांच्या सेवेतच असलेल्या शिवा काशीदवर नजर थांबली. चोहोबाजूंनी शिवाजी महाराजांसारखा दिसणारा हा शिवा काशीद. लगेच शिवा काशीद यांना सर्व हकीकत सांगितली. सर्व धोके समोर मांडले. वेळ आली तर मृत्यूला कवटाळावे लागेल शोध सुरू झाला आणि लगेच त्यांच्या सेवेतच असलेल्या शिवा काशीदवर नजर थांबली. चोहोबाजूंनी शिवाजी महाराजांसारखा दिसणारा हा शिवा काशीद. लगेच शिवा काशीद यांना सर्व हकीकत सांगितली. सर्व धोके समोर मांडले. वेळ आली तर मृत्यूला कवटाळावे लागेल शिवा काशीद यांनी हे सर्व मान्य केले आणि योजना आखली गेली.\nआषाढाचे दिवस. पन्हाळ्याचा मुसळधार पाऊस. काळाकुट्ट अंधार आणि अवघड, निसरड्या डोंगरवाटा. अशा परिस्थितीत रात्रीचा एक प्रहर उलटून गेल्यावर पन्हाळ्यावर दिंडी दरवाजातून दोन पालख्या बाहेर पडल्या. दोन पालख्यांमध्ये दोन शिवाजीराजे. एकीत खरा, तर दुसरीत सोंग घेतलेला. खºया राजां���ी पालखी आडवाटेस लागली, तर खोट्या राजांची पालखी नेहमीच्या रस्त्याने पुढे जाऊ लागली. सर्वत्र गडद अंधार. त्यातच धुवाधार पाऊस कोसळत होता, पण त्याही परिस्थितीत गडाच्या बाहेर पडणाºया वाटांवरील चौक्या जाग्या होत्या. वाटांवर लक्ष ठेवून होत्या. एक पालखी दिसताच चौकीतील शत्रू सैनिकांनी पालखीला घेरा टाकला. शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटणाºया ‘शिवाजीराजां’ना त्यांनी पकडले होते आनंदाच्या बेहोशीतच त्यांनी राजास त्यांच्या पालखीसह जोहरच्या गोटात आणले व त्याच्यासमोर उभे केले.\nजोहरच्या छावणीत आनंदीआनंद पसरला. शिवा काशीदने हुबेहूब सोंग वठवले होते, पण काही वेळानंतर जोहरच्या गोटातील चाणाक्ष माणसे सावध झाली. महाराजांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूस वार झाल्याची निशाणी होती. ती जिरेटोप असल्यामुळे दिसत नसे. जोहरने टोप मागे सरकवला तेव्हा शिवा काशीदांचे सोंग उघडे पडले.\nक्षणार्धात जोहरच्या छावणीतील वातावरण बदलून गेले. शिवाजींचा ठावठिकाणा लावण्यासाठी शिवा काशीदला मारहाण सुरू झाली, पण तो शत्रूस काहीच माहिती द्यायला तयार नव्हता. शेवटी शिवास एका खांबाला बांधण्यात आले. भालाईत सैनिकांचे कडे सभोवताली तयार केले गेले. जोहरने शिवास निर्वाणीचा इशारा देऊन पाहिला, पण शिवा काशीद शिवाजी महाराजांविषयी ब्र शब्दही काढण्यास तयार नव्हता. अखेर जोहरने हुकूम दिला. शिवा काशीदचा शेवट करण्याचा हुकूम दिला. त्यासरशी जोहरच्या सैनिकाने पुढे येऊन शिवाच्या छातीत भाला मारला. खांबाशी बांधलेला शिवा प्राणांतिक जखमी होऊन खाली बसला आणि जीव जाण्यापूर्वी उद्गारला, ‘मी शिवाजीराजांचे सोंग घेतले. पण हा सोंग घेतलेला शिवाजीराजासुद्धा मरताना शत्रूला पाठ दाखवणार नाही, मग खºया शिवाजीराजाची गोष्टच सोडा’. शिवा काशीद यांनी 13 जुलै 1660 रोजी स्वराज्यासाठी देह ठेवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-infog-pune-maeers-mit-vishwashant-gurukul-school-calls-of-its-terms-and-conditions-5910319-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:07:35Z", "digest": "sha1:A467AVUTCL2COC3YOQULSIL3Q4LANMR7", "length": 13079, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune Maeers MIT Vishwashant Gurukul School Calls of its Terms And Conditions | Pune: पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत.. एमआयटी शाळेचा ‘फतवा’ मागे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPune: पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत.. एमआयटी शाळेचा ‘फतवा’ मागे\nपुणे- पुण्यातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या जाचक अटी गुरुवारी रद्द केल्या आहेत. यापुढे विद्यार्थ्यांची शालेय डायरी बनवताना शिक्षण विभागाशी चर्चा केली जाईल, असे संस्थेच्या विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड यांनी म्हटले आहे.\nशाळा प्रशासनाचा कोणत्याही विद्यार्थ्याला व्यक्तिगत किंवा सामूहिकरीत्या दुखावण्याचा हेतू नव्हता. त्यांना केंद्रबिंदू मानून यापुढील निर्णय घेण्यात येईल, असे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावत यासंदर्भात चौकशी करू, असे सांगितले आहे. शाळेने विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत यासह अनेक अजब अटी घातल्या होत्या.\nशाळेने जारी केले निवेदन...\n'शाळा प्रशासनाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गणवेशासंदर्भात डायरीमध्ये दिलेल्या सूचना या कोणाच्याही वैयक्तिक अथवा सामूहिक भावना दुखावण्याच हेतू नव्हता आणि नाही. याबाबत शाळेच्या प्रशासनाकडून सदैव विद्यार्थी केंद्रीत विचार करून संबंधित डायरी आणि सूचना मागे घेण्यात येत आहे.'\nदरम्यान, शाळा सुरू होत असताना प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांसाठी नियमावली तयार करत असते आणि त्यानुसार विद्यार्थी व पालकांनी त्याचे अनुकरण करावे, असे सूचित करण्यात येते. मात्र, पुण्यातील एमआयटी शाळेने मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत, खेळाच्या तासावेळी केवळ खेळाची अंतर्वस्त्रे घालावीत, मुलींच्या स्कर्टची लांबी गुडघ्यापर्यंतच असावी, विद्यार्थिनींनी लिपस्टिक, लिप ग्लॉस वापरू नये, सौंदर्य प्रसाधनांचा वापर नको, कानातील सोडून कोणतेही दागिने घालू नये, 0.3 सेंमीच्या आकारापेक्षा मोठे कानातील वापरू नये, त्यांचा रंग सोनेरी, चंदेरी किंवा काळा असावा, मुलांनी केस बारीक ठेवावेत, अंगावर टॅटू काढू नये, अन्यथा निलंबित केले जार्इल, पालकांनी आपसात बोलू नये, विद्यार्थी व पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करू नये, शाळेबाहेर प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये, असे बजावण्यात आले होते.\nअटींचा भंग केल्यास भारतीय दंड विधान संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येर्इल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अटी घालण्यात आल्या असून त्यातील 25 जाचक अटी मान्य नसल्याचे सांगत पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर बुधवारी संताप व्यक्त केला होता. तसेच प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घालून शाळेवर कारवार्इ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.\nपालकांना बुधवारपर्यंत शाळेने घालून दिलेल्या अटींच्या पुस्तिकेवर सही आणणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले होते. त्यामुळे पालकांनी यावर आक्षेप घेत याबाबत शाळेला पालकांच्या सह्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकांना शाळेच्या गेटच्या आतमध्येच येऊ न दिल्याने त्यांनी शाळेच्या प्रशासनाविरोधात राग व्यक्त केला. याबाबत पालकांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या एमआयटीच्या विश्वशांती गुरुकलअंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश स्कूल व श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्वप्राथमिक शाळा बंद करून त्या जागी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसर्इ) सक्तीने विद्यार्थी व पालकांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पालकांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यावर 59 पालकांच्या साक्षऱ्या आहेत.\n- मुलींनी नॅपकिन सॅनिटरी बॉक्समध्येच जमा करावे, अन्यथा 500 रुपये दंड आकारण्यात येर्इल.\n- विद्यार्थ्यांनी वर्गात अन्नपदार्थ, पेपरचा कचरा केल्यास संबंधिताने ते साफ करावे.\n- कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांचा कचरा साफ केल्यास अतिरिक्त दंड लावला जार्इल.\n- शाळेने ठरवून दिलेला ड्रेसकोड वापरण्यात यावा.\n- ठरावीक टेलरकडूनच ड्रेस शिवून घ्यावेत\n- आधुनिक पद्धतीचे कपडे चालणार नाहीत\n- सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात शाळेच्या परवानगीशिवाय सहभागी होऊ नये\n- मुलींनी छेडछाड रोखण्यासाठी पांढऱ्या व स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत\n- खेळाच्या तासावेळी केवळ खेळाची अंतर्वस्त्रे घालावीत\n- मुलींच्या स्कर्टची लांबी गुडघ्यापर्यंतच असावी\n- विद्यार्थिनींनी लिपस्टिक, लिप ग्लॉस वापरू नये.\n- सौंदर्य प्रसाधनांचा वापर नको\n- कानातील सोडून कोणतेही दागिने घालू नये\n- मुलांनी केस बारीक ठेवावेत\n- अंगावर टॅटू काढू नये.\nमुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न\nमुलांना शाळेत शिस्त लागावी तसेच मुलींची छेडछाड रोखली जावी या उद्देशाने विविध अटी घालण्यात आल्या आहेत. पालकांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांकडे जाण्यापेक्षा शाळा प्रशासनाकडे कोणत्या अटींबाबत विरोध आहे याची तक्रार दिली असती तर एक बैठक घेऊन हा विषय चर्चेने सोडवता आला असता. पालकांचा याबाबत गैरसमज झाला असून आम्ही त्यांची बैठक घेण्यासाठी तयार आहोत.\n- सुचित्रा कराड, एमआयटीच्या विश्वस्त\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शाळेने डायरीमार्फत जाहीर केलेली नियमावली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-LCL-india-became-sixth-largest-economy-in-the-world-5914761-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:56:13Z", "digest": "sha1:5AGHYYMVIBAQT6ITVLBWVJA5GYGDQOQ4", "length": 3675, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India became sixth largest economy in the world | फ्रान्सला मागे टाकून भारत बनला जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफ्रान्सला मागे टाकून भारत बनला जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\nनवी दिल्ली- फ्रान्सला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्थेने जगात सहावे स्थान पटकावले. जागतिक बँकेने २०१७ मध्ये केलेल्या विश्लेषणात याची माहिती देण्यात आली. मागील वर्षाच्या अखेरीस भारताचा जीडीपी १७८.६० लाख कोटी (२.५९ लाख कोटी डॉलर) आणि फ्रान्सचा जीडीपी १.७७.५६ लाख कोटी होता.\nजागतिक बँकेनुसार, नोटबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदावली होती. परंतु मागील वर्षी उत्पादन आणि मागणी वाढल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. मागील एका दशकात भारताचा जीडीपी दुप्पट झाला आहे. चीनच्या विकासाची गती कमी झाल्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत आशियात भारत आर्थिकदृष्ट्या बळकट होण्याची शक्यता आहे. २०३२ पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज लंडनमधील सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने व्यक्त केला.\nजगातील सर्वात मोठ्या ५ अर्थव्यवस्था\n(जीडीपी लाख कोटी रुपयांत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:49:25Z", "digest": "sha1:TNK2QVX2OWMZWWC4YXQ34AWJXCAHVSJ4", "length": 8826, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वारा - विकिपीडिया", "raw_content": "\nभूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरका���ुळे वातावरणात हालचाली होतात.जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात. याला पवन असेही म्हणतात.\nवाऱ्यामुळे ढग वाहून नेण्यास, पाऊस पडण्यास, वस्तू वाळण्यास मदत होते. तसेच वादळे, चक्रीवादळे होतात. वाऱ्यावर पवनचक्की चालते.\nवाऱ्यामुळे होणारी झीज किंवा भर विशेषतः कोरड्या हवेच्या प्रदेशांत (मरुप्रदेशांत) दिसून येते. वाऱ्याच्या माऱ्याने खडकांचे ढिले झालेले कण किंवा कपचे सुटून पडण्यास मदत होते; परंतु वाऱ्याचे कार्य मुख्यतः त्याच्याबरोबर वाहून येणाऱ्या वाळूच्या माऱ्याने दिसून येते. वाळूच्या घर्षणाने खडक झिजतात आणि त्यांचे तुकडे तुकडे व शेवटी बारीक वाळू बनते. वाळू आणि वारा यांच्या संयुक्त माऱ्यामुळे रुक्ष प्रदेशातील खडकांची झीज होऊन त्यांस चित्रविचित्र आकार प्राप्त होतात. कधी कधी वाऱ्याच्या मार्गात उभ्या असलेल्या खडकाचा मधलाच भाग जास्त झिजून छत्री खडक तयार होतो. वाऱ्यामुळे वाळू दुसरीकडे वाहून नेली जाऊन तिची भर पडते आणि वालुकागिरी निर्माण होतात. काही वालुकागिरी स्थिर असतात, तर बहुतेक अस्थिर असतात; कारण त्यांच्या वाताभिमुख सौम्य येथे आकृती आहे. उतारांवरून वाऱ्याने वाहून येणारी वाळू त्यांच्या तीव्र, वातपराङ्‌मुख उतारावरून पलीकडे पडत राहते आणि सबंध वालुकागिरीच पुढे सरकल्यासारखा वाटतो. चंद्रकोरीच्या आकाराचे बारखान वालुकागिरीही वाऱ्यामुळेच निर्माण होतात. वाऱ्यामुळे एका ठिकाणची माती दुसरीकडे वाहून नेली जाते आणि तेथे तिची भर पडते. हे ‘लोएस’ मातीचे थर होत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०२० रोजी ०१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-measures-increase-efficiency-fertilizers-44373", "date_download": "2021-07-24T20:34:13Z", "digest": "sha1:I3T46Z5U3LZTHD2RNAZY3SFQAESFSYYC", "length": 17805, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi Measures to increase the efficiency of fertilizers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना\nखतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना\nशुक्रवार, 18 जून 2021\nमाती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते.\nमाती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते.\nपिकांना रासायनिक खतांद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र (युरिया), स्फुरद (सुपर फॉस्फेट), पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश), सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते (झिंक सल्फेट, आयर्न सल्फेट, बोरॅक्स) इत्यादींचा पुरवठा केला जातो. पिकांना दिलेली खतमात्रा पिकांकडून पूर्णतः शोषली जात नाही. पिके त्यातील काही अंश शोषून घेतात. उर्वरित अन्नद्रव्यांचा (पाणी, हवा, तापमान यामुळे) ऱ्हास होतो. वापरलेल्या एकूण खताच्या प्रमाणापैकी जो काही अंश पिके शोषण करतात आणि त्यामुळे जी उत्पादनात वाढ होते, त्यास ‘खत वापराची कार्यक्षमता’ म्हणतात.\nअन्नद्रव्ये आणि त्यांची कार्यक्षमता\nखतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय\nजमिनीत पुरेसा ओलावा असताना खते द्यावीत. खते जमिनीवर फेकू नयेत.\nपेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावीत.\nखतमात्रा मुळांच्या सान्निध्यात द्याव्यात.\nआवरणयुक्त खते/ब्रिकेट्‌स/सुपर ग्रॅन्युलसचा वापर करावा.\nनिंबोळी पेंडीसोबत युरियाचा १ः५ प्रमाणात वापर करावा.\nपिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत खते विभागून द्यावीत.\nसूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा. पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.\nतृणधान्य पिकांसाठी (नत्र, स्फुरद, पालाश, गंधक) खतांचा ४:२:२:४ या प्रमाणात, तर कडधान्यासाठी १:२:१:१ या प्रमाणात वापर करावा.\nमाती परीक्षणावर आधारित शिफारशींनुसार खतांचा वापर करावा.\nसूक्ष्म अन्नद्रव्���ांचा वापर फवारणीद्वारे करावा.\nपिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.\nरासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थांसोबतच (कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत आदीसोबतच) करावा.\nसेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा.\nविविध जिवाणू खतांचा (रायझोबियम, पी.एस.बी., ॲझोटोबॅक्टर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यांस) वापर करावा.\nसमस्यायुक्त, क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारक खतांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी प्रति हेक्टर ३ टन) वापर करावा.\nचुनखडीविरहित जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा.\nमृद्‌ व जलसंधारण पद्धतींचा अवलंब करावा.\n- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६\n(मृद्‌ विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nखत fertiliser आरोग्य health रासायनिक खत chemical fertiliser युरिया urea म्युरेट ऑफ पोटॅश muriate of potash रॉ ओला विभाग sections सिंचन तृणधान्य cereals कडधान्य जलसंधारण कृषी विद्यापीठ agriculture university\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पु��ातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/10/colleges-in-the-state-will-start-only-after-the-corona-crisis-is-over-uday-samant/", "date_download": "2021-07-24T19:50:59Z", "digest": "sha1:ACJ2MJISXOJPLXLOIIHXLDSYOZIWG7WQ", "length": 7454, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यातील महाविद्यालये कोरोना संकट गेल्यानंतरच सुरू होणार - उदय सामंत - Majha Paper", "raw_content": "\nराज्यातील महाविद्यालये कोरोना संकट गेल्यानंतरच सुरू होणार – उदय सामंत\nकोरोना, महाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर / उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत, कोरोना प्रादुर्भाव, महाविद्यालय / July 10, 2021 July 10, 2021\nबुलडाणा: राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट जोपर्यंत जात ��ाही, तोपर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात येणार नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुलडाणा येथे शनिवारी स्पष्ट केले. उदय सामंत बुलडाण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मिळालेल्या व्हेंटीलेटर्सच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. संजय गायकवाड, डॉ. संजय रायमुलकर आणि बुलाडणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत यांच्यासह जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nराज्यातील गावांमध्ये कोरोनामुक्त शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या धर्तीवर महाविद्यालये कधी सुरू करणार यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. जोवर कोरोनाचे संकट जात नाही, तोवर महाविद्यालये सुरू करणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे ते म्हणाले.\nदरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात देण्यात आलेले मंत्रीपद दिले गेले आहे, अशी चर्चा आहे. त्यासंदर्भाने आपली भूमिका काय असे विचारले असता केंद्रात महाराष्ट्रातील दहा व्यक्तींनाही मंत्रीपद दिले गेले, तरी ते शिवसेनेला रोखू शकत नसल्यामुळे त्यांनी खुशाल मंत्रीपदे द्यावीत, तो त्यांचा विषय आहे. दरम्यान नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्यातील शिवसेना जिल्हा प्रमुखांची तातडीने बैठक घेण्यात आली, याबाबत विचारणा केली असता शिवसेनची ताकद मोठी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला कोणीही रोखू शकत नसल्याचे ते म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/assault-on-deputy-chief-minister-for-removing-encroachment-vandalism-of-materials/319232/", "date_download": "2021-07-24T20:02:19Z", "digest": "sha1:5IQLUIDHNJXSNNLCULPHYM5R6VMLOQ2N", "length": 9645, "nlines": 146, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Assault on Deputy Chief Minister for removing encroachment, vandalism of materials", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर उत्तर महाराष्ट्र अतिक्रमण काढल्यावरून उपमुख्याधिकार्‍यास मारहाण, साहित्यांची तोडफोड\nअतिक्रमण काढल्यावरून उपमुख्याधिकार्‍यास मारहाण, साहित्यांची तोडफोड\nदोन नगरसेवकांसह सातजणांवर गुन्हे दाखल\nब्रा स्ट्रॅपमुळे अभिनेत्री प्रिया अहुजा ट्रोल, नवऱ्याने दिलं सडेतोड उत्तर\nफेरीवाले, मजुरांमध्येही गुन्हेगारांची घुसखोरी\nचेष्टा मस्करी पडली महागात; दोन तरुणांना सात वर्षांचा तुरुंगवास\nसिद्धार्थ विचारतोय तुला काय हवंय\nकोरोना संपत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही – भाजपच्या मंत्र्याची प्रतिज्ञा\nकोपरगाव शहरातील पूनम थिएटर जवळील अतिक्रमण काढल्याचा रागातून दोन नगरसेवकांसह सातजणांनी कोपरगाव नगरपालिका कार्यालयातील संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड करून उपमुख्याधिकार्‍यांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.२२) घडली आहे. याप्रकरणी दोघा नगरसेवकांसह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, कोपरगाव पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या आदेशानुसार शहरातील पूनम थिएटर समोरील अतिक्रमण केलेल्या दोन टपर्‍या कढण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ गुरुवारी सकाळी गेले. त्यावेळी त्यांना सनी रमेश वाघ, योगेश तुळशीदास बागुल, कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निळंक यांनी दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी पालिका कार्यालयातील बांधकाम विभागातील संगणक, खुर्ची आणि काचा फोडून नुकसान केले. तसेच उपमुख्याधिकारी गोर्डे यांना शिवीगाळ व मारहाण करून आरडाओरड केली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सातजणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळासह विविध कलमांव्ये तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. सी, नागरे करत आहेत.\nमागील लेखब्रा स्ट्रॅपमुळे अभिनेत्री प्रिया अहुजा ट्रोल, नवऱ्याने दिलं सडेतोड उत्तर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nपुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा\nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/14/2881-puja-chavan-death-politics-crime-pune-beed/", "date_download": "2021-07-24T20:42:28Z", "digest": "sha1:TMDUYJSLWXXDCSDSSTME5Y56KL72VOEA", "length": 13577, "nlines": 178, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून पूजा चव्हाण प्रकरणाला ‘वेगळे’च वळण; ‘ते’ सगळेच झालेत गायब..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून पूजा चव्हाण प्रकरणाला ‘वेगळे’च वळण; ‘ते’ सगळेच झालेत गायब..\nम्हणून पूजा चव्हाण प्रकरणाला ‘वेगळे’च वळण; ‘ते’ सगळेच झालेत गायब..\nअवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या पुणे येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याचे प्रकरण ट्रेंडमध्ये आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण आता स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याचवेळी त्यातील राजकीय आणि इतर कंगोरे नेमके कुठे आणि कसे जाणार याचीच उत्सुकता वाढत आहे.\nमूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. तिच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महाराष्ट्र पोलिसांचे लक्ष वेधले आहे. भाजपाकडून या मंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे.\nदरम्यान, पूजाच्या गावाकडील घराला कुलूप आहे. तिचे कुटुंबीय कुठे आहेत हेही समजू शकलेले नाही. तसेच क्लिप व्हायरल करणारा तरुणही गायब आहे. पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी पोलीस महासंचालकहेमंत नगराळे यांना सांगितलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.\nभाजप बंजारा युवती आघाडीची कार्यकर्ता पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिचे परळी शहरातील घर बंद आहे. तर, आई-वडील संपर्काबाहेर आहेत. या घटनेतील ऑडिओ क्लिप माध्यमात आणणारा राठोड नावाचा तरुणही गायब असल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.\nदरम्यान, शनिवारी राष्ट्रीय महिला अायाेगाने याची दखल घेतली. राज्याचे पोलिस महासंचालक अाणि पूणे पूर्व विभाग पोलिस अायुक्तांना याप्रकरणी बारकाईने तपास करण्याची मागणी अायोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली अाहे.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nसलग सहाव्या दिवशीही पेट्रोलचा भडका; वाचा, काय आहेत ताजे दर\nत्यामुळे ‘व्हॅलेन्टाइन डे’ही झालाय हतबल; म्हणून गुलाब पडलाय फिका..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पह��� इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/11/5091-nashik-nandurbar-news-latest-cast-certificate/", "date_download": "2021-07-24T20:19:56Z", "digest": "sha1:MQSOXAXSMLI2ENS6W6VBIZFZRSOKDEI5", "length": 13613, "nlines": 177, "source_domain": "krushirang.com", "title": "आय्यो.. सेवानिवृत्तीनंतर उघडकीस आले बनावट जात प्रमाणपत्र; पहा कितीला ‘लुटलेय’ सरकारला..? | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nआय्यो.. सेवानिवृत्तीनंतर उघडकीस आले बनावट जात प्रमाणपत्र; पहा कितीला ‘लुटलेय’ सरकारला..\nआय्यो.. सेवानिवृत्तीनंतर उघडकीस आले बनावट जात प्रमाणपत्र; पहा कितीला ‘लुटलेय’ सरकारला..\nबनावट जात प्रमाणपत्र तयार करून नोकऱ्या लाटणारे या अख्ख्या महाराष्ट्रात लाखो आहेत. अनेकजण अगोदरच पकडले जातात, तर काहीजण अखेरपर्यंत याद्वारे सरकारला लुटतात. असाच एक प्रकार आता उघडकीस आला आहे. हे प्रकरण आहे नाशिक विभागातील.\nआदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त नंदुरबारच्या कर्मचाऱ्याचे हे प्रकरण आहे. मूळ गुजरातचा असलेल्या सत्तारसिंह वसावे यांनी ही किमया केली आहे. महाराष्ट्रातील नसताना नंदुरबार पडताळणी समितीचे हे प्रमाणपत्र सादर करून राज्याच्या सेवेत दाखल होण्याचे हे प्रकरण आहे. वसावे हे आता सेवानिवृत्त झाल्यावर हे गंभीर प्रकरण उघडकीस आलेले आहे.\nयाप्रकरणी आदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त नंदुरबारच्या कर्मचाऱ्याचे जात वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवत रद्द केले आहे. या व्यक्तीचेच एमएस-सीआयटीचे प्रमाणपत्रही बनावट असल्याचे उघड झाले होते.\nशासकीय सेवेत आरक्षित संवर्गातून रुजू होताना जात पडताळणी समितीने प्रमाणित केलेले प्रमाणपत्रही बंधनकारक असते. तसेच ती व्यक्ती राज्यातील मूळ रहिवासी असावी लागते. असे दोन्ही नियम बासनात गुंडाळून ठेवत फसवणूक करून वसावे यांनी नोकरी पूर्ण केली आहे.\nवसावे यांनी नोकरीत वेळोवेळी अाश्वा���ित प्रगती योजनांचे, वेतनवाढीचेही लाभ घेतले. आता हेच प्रमाणपत्र रद्द झाल्याने राज्य शासनाकडून घेतलेल्या वेतनासह इतर आर्थिक लाभ घेतले आहेत. पगार घेतला आहे. आता तो पगार वसूल केला जाणार किंवा नाही हे लवकरच समजेल. दरम्यान, सेवानिवृत्तीचे ११ लाख ४२ हजार ८०५ रुपये संबंधित व्यक्तीला दिले जातात का याकडे महामंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nम्हणून उदयनराजे झाले आक्रमक; म्हणाले… आम्हाला विष पिऊन मरू द्या…\nअजितदादांनी केले असे ‘काम’; ज्यामुळे सर्वच पक्षांचे आमदार झाले भलतेच खुश\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बा���मी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2021-07-24T21:29:27Z", "digest": "sha1:P2YEQFI7COUTJ7WWBUYUXJY5MT4FSFMX", "length": 8406, "nlines": 107, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "जिम्प - क्रिएटिव्होस ऑनलाईन | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nजीआयएमपी एक प्रतिमा संपादन कार्यक्रम आहे हे फोटोशॉपला पर्याय म्हणून स्थित केले गेले आहे, विशेषत: जीआयएमपी विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते आणि एक विनामूल्य प्रोग्राम आहे, म्हणजेच वापरकर्ते प्रोग्राम सुधारू शकतात आणि नवीन अतिरिक्त कार्यक्षमता जोडू शकतात. जीआयएमपी सह आपण विंडोज, ओएस एक्स किंवा लिनक्ससह संगणकावरील ग्राफिक्स आणि प्रतिमा हाताळण्यास आणि प्रोग्राममध्ये समाविष्ट असलेल्या भिन्न उच्च गुणवत्तेच्या साधनांसह आपल्या आवडीनुसार रीचच किंवा संपादित करण्यास सक्षम असाल.\nपोर्र मॅन्युएल रमीरेझ बनवते 9 महिने .\nअ‍ॅडोब फोटोशॉपला खरे पर्याय शोधण्यासाठी फोटो संपादन कार्यक्रमांचे लँडस्केप बरेच बदलले आहे….\nफोटोजीआयएमपी जवळजवळ जादूने जिमपला फोटोशॉपमध्ये रूपांतरित करते\nपोर्र मॅन्युएल रमीरेझ बनवते 1 वर्ष .\nहे जादू नाही, परंतु फोटोजीआयएमपी नावाच्या या पॅचमध्ये एक उत्तम परिवर्तन शक्ती आहे आणि ती आपल्याला पंख देईल ...\nआपल्या नावाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिंपचे नवीन नाव ग्लिम्प असेल\nपोर्र मॅन्युएल रमीरेझ बनवते 2 वर्षे .\nझीम्पचे नवीन नाव काय आहे आणि ते आपल्यास आलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आहे ...\nजीआयएमपी कसा वापरायचा हे शिकण्यासाठी मूलभूत प्रशिक्षण\nपोर्र जॉर्ज नीरा बनवते 4 वर्षे .\nग्राफिक डिझाइनसाठी आम्ही वापरु शकणार्‍या साधनांपैकी जीआयएमपी नेहमीच पार्श्वभूमीवर असते. कारण…\nजीआयएमपीने त्याच्या डिझाइनमध्ये कादंबरी बदलांची नवीन आवृत्ती लाँच केली\nपोर्र जॉर्ज नीरा बनवते 4 वर्षे .\nआजकाल अनुप्रयोगांची किंवा खूप उपयुक्त प्रोग्राम्सची अपूर्णता जेव्हा डिजिटल आवृत्ती येते तेव्हा जाहिराती असतात ...\nजीआयएमपी 2.8.20 बद्दल सर्व\nपोर्र जॉर्ज नीरा बनवते 4 ��र्षे .\nडिजिटल प्रतिमा संपादनासाठी जीआयएमची २.2.6 शाखा जाहीर झाल्यानंतर काही वर्षे झाली ...\nजीआयएमपीला डिझाईन, रंग व्यवस्थापन आणि बरेच काही सुधारणांसह एक प्रमुख अद्यतन प्राप्त होते\nपोर्र मॅन्युएल रमीरेझ बनवते 5 वर्षे .\nअ‍ॅडोब फोटोशॉपची अंशतः पुनर्स्थित करण्यात सक्षम होण्यासाठी जीआयएमपी हा एक उत्तम विनामूल्य पर्याय आहे. काय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/beauty/shikkai-and-amla-hair-packs-are-beneficial-for-hair-498867.html", "date_download": "2021-07-24T20:41:56Z", "digest": "sha1:2AJ6GMJFT2FQ4LUGSV2X5QNHHL55KT4W", "length": 17240, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतुळस, शिकेकाई आणि आवळ्याचा ‘हा’ हेअर पॅक तयार करा आणि केस गळतीची समस्या दूर करा\nसुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण आपल्या नियमित सवयींमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढते. या सवयींमध्ये बदल केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करावे लागतील. (Shikkai and Amla hair packs are beneficial for hair)\nकेस गळतीची समस्या दूर करण्यासाठी तुळस, शिककाई आणि आवळ्याचा हेअर पॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा हेअर पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला तुळशीच्या पानांची पेस्ट, शिककाई दोन चमचे आणि आवळ्याचे पावडर तीन चमचे लागणार आहे. याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि शेवटी यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांवर टाळूसह लावा. साधारण तीस निमिटे हा पॅक आपल्या केसांवर राहूद्या आणि नंतर केस कोमट पाण्याने धुवा.\nहा पॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा लावला तर आपली केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल. तुळशीची मुळे एंड्रोजेनिक अलोपिसियाच्या उपचारात मदत करू शकते. त्यात उपस्थित एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म टाळूच्या समस्या आणि इतर संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करतात. हे केस मजबूत करते ���णि केस तोडण्यास देखील प्रतिबंधित करते. हे रक्त परिसंचरण सुधारते. हे केसांच्या वाढीस मदत करते. शिकाकाई हे अनेक वर्षांपासून केस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते.\nशिकाकाई पावडर आणि कोमट पाण्याने बनवलेल्या पेस्टसह टाळूची मालिश केल्याने केस वाढण्यास मदत होते. हे केस मजबूत बनविण्यात मदत करते. हे टाळूचे आरोग्य सुधारते.\nआवळा जीवनसत्व सी समृद्ध आहे. हे कोलेजन उत्पादन वाढवते. हे केस मजबूत आणि वाढण्यास मदत करते. यामुळे आपण आवळा आपल्या केसांना जास्तीत-जास्त वापरला पाहिजेत. केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात.\n(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nPapaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय… तर थांबा अगोदर हे वाचा\nWeight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स\nHealth care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nAstro tips for nails : बोटांच्या नखांमध्ये लपलंय रहस्य; रंग आणि आकार पाहून कळतो व्यक्तीचा स्वभाव\nराशीभविष्य 5 hours ago\nआरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय; जाणून घ्या एक्सफोलिएटरचा वापर\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून घ्या स्वत:ची काळजी; जाणून घ्या नेमके काय करावे लागेल\nलाईफस्टाईल 19 hours ago\nदही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर\nSkin Care :सुंदर त्वचेसाठी लसूण सर्वाधिक उपयोगी, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्याच\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/15/complete-the-public-works-in-the-rehabilitated-village-immediately-bachchu-kadu-instructs-the-system/", "date_download": "2021-07-24T20:07:33Z", "digest": "sha1:NAEQIS4FWDCEJ43GJBYPEVXYGTAZHYRZ", "length": 14960, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा - बच्चू कडू यांचे यंत्रणेला निर्देश - Majha Paper", "raw_content": "\nपुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा – बच्चू कडू यांचे यंत्रणेला निर्देश\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / अकोला, पालकमंत्री, बच्चु कडू, महाराष्ट्र सरकार / June 15, 2021 June 15, 2021\nअकोला – काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या मौजे जांभा बु. ता. मुर्तिजापूर च्या नवीन गावठाण जागेवरील भूखंडांचा ताबा प्रकल्पबाधितांना पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्व��ित पूर्ण करा, असे निर्देशही कडू यांनी यावेळी यंत्रणेला दिले. त्यात पुनर्वसित गावांमधील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश ना.कडू यांनी यावेळी दिले.\nपालकांच्या तक्रारीची दखल घेऊन संबधित शाळांचे ऑडिट करा\nपालकांनी काही शाळांबद्दल जादा शिक्षण शुल्क तसेच अन्य असुविधांबाबत तक्रारी केल्या आहेत, या तक्रारींची दखल घेऊन शिक्षण विभागाने संबधित शाळांचे लगेचच शैक्षणिक गुणवत्ता व आर्थिक लेखापरिक्षण(ऑडिट) करावे, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. पालकमंत्री ना.बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला.\nयावेळी माहिती देण्यात आली की, अकोला शहरातील काही शाळांबद्दल जादा शिक्षण शुल्क आकारणी, कोरोना काळात शाळा बंद असूनही विविध कारणाने शुल्क वसुली, शाळांमधून शैक्षणिक साहित्य खरेदीबाबत सक्ती, शाळा इमारत, शिक्षण बोर्डाबाबतची संलग्नता व त्यातून झालेली पालकांची फसवणूक याबाबत तक्रारी आहेत. अशा तक्रारींची प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने दखल घेऊन अशा शाळांचे लेखापरीक्षण तसेच सर्व प्रकारच्या परवानग्या व बोर्ड संलग्नता तसेच आर्थिक व्यवहारांचे लेखा परीक्षण करावे, असे निर्देश कडू यांनी दिले. तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांतून किती विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले, तसेच कोरोना काळात शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीबाबतही चौकशी करण्यात यावी, असेही निर्देश कडू यांनी दिले.\nपालकमंत्र्यांकडून दिव्यांग युवतीस संगणक व सहसाहित्याची मदत\nपालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कुटासा येथील गायत्री चंद्रशेखर निहारकर या दिव्यांग युवतीस स्वयंरोजगार करण्यासाठी संगणक व सहसाहित्य देऊन मदत केली. या युवतीस शासनाचे आपले सेवा केंद्र मंजूर झाले असून त्यात ह्या साहित्याचा वापर करून लोकांना सेवा उपलब्ध करून त्याद्वारे स्वयंरोजगाराची सोय झाली आहे.\nप्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करा\nपालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी महानगरपालिकेशी संबंधित विषयांचा आढावा घेतला. अकोला मनपा हद्दीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या घरांची कामे अपूर्ण आहेत व तांत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, अशा तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून घ���कुलांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश कडू यांनी दिले. पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका संबंधीत विषयांचा आढावा घेण्यात आला.\nयावेळी मनपा हद्दवाढ झाल्याने ज्या ग्रामपंचायती मनपा हद्दीत समाविष्ट झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मनपा सेवेत समायोजन करण्याबाबत चर्चा झाली. या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत सहानुभूतीने निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावे. यासंदर्भात ज्या बाबी वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहेत त्या प्रश्नावर मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल. तसेच गुंठेवारी पद्धतीच्या भूखंडावर असलेले घरकुल प्रस्ताव लेआऊट करुन नियमानुकूलन करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश कडू यांनी दिले. तसेच शहरातील व्यापारी संकुलात तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण करुन दिव्यांग व्यक्तिंना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले.\nकृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोडाऊन दुकानाचे पालकमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण\nव्यापारी व शेतकऱ्यांच्या कृषी मालाची साठवण सुरक्षित करता यावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मुर्तिजापूर येथे सर्व सोईसुविधायुक्त गोडाऊन दुकानांचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.\nतत्पूर्वी पालकमंत्री बच्चू कडू यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. नवीन गोडाऊन निर्मितीमुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना कृषी माल ठेवण्यास फायदा होणार आहे. कृषी बाजार समितीव्दारे शेतकऱ्यांकरीता केलेल्या कामाचे कौतुक बच्चू कडू यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळावा, दलाल किंवा अडत्याकडून शेतकऱ्यांचे शोषण होवू नये, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी बाजार समितीने प्रयत्न करावे. कृषी मालावर प्रक्रिया करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकरीता प्रयत्न ���रावे. मुर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील उत्कृष्ठ खरेदी विक्री केंद्र व्हावे, या करीता नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याचे सूचना बच्चू कडू यांनी यावेळी दिले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/television/veteran-actress-supriya-pilgaonkars-opinion-on-the-relationship-between-mother-and-daughter-said-children-are-always-dear-to-the-mother-498878.html", "date_download": "2021-07-24T21:10:18Z", "digest": "sha1:DGZCHPMXRER6GXI6STZU5K66OYOQYCQE", "length": 17581, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSupriya Pilgaonkar : आई-मुलीच्या नात्यावर अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरांचं भाष्य, म्हणाल्या ‘आईसाठी मुलं नेहमीच जीवाभावाची असतात…’\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : असं म्हणतात की, आईच्या प्रेमाला तोड नसते. ते शुद्ध, निरपेक्ष आणि चिरंतन असतं. तुम्ही कितीही मोठे झालात किंवा कितीही दूर गेलात, तरी ती कोणत्याही सीमा पार करून तुमच्यावर प्रेम करत असते. अशीच एक आई, जी आपल्या परिचयाची आहे. ती म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar). जी प्रत्यक्षात एका मुलीची आणि पडद्यावर एका मुलाची आई आहे.\nश्रिया पिळगावकर बद्दल बोलताना सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या…\nयाबद्दल पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मला एक मुलगी आहे आणि तिने आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तिच्या जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना माझ्या मनाला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच जीवाभावाची राहतात.”\n‘कुछ रंग प्��ार के ऐसे भी’\n‘कुछ रंग प्यार के ऐसे भी (Kuch Rang Pyaar ke Aise bhi) – नई कहानी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या ईश्वरीमध्ये एका वेगळ्या छटेची आई दिसते. पडद्यावर आई साकारताना आणि प्रत्यक्षात मातृत्वाचा अनुभव घेताना काय वाटते.. याबद्दल सुप्रियाने आपले मत मांडलं आहे. सुप्रिया पिळगांवकर म्हणजे ईश्वरी म्हणते, “एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देव (शहीर शेख) कडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलाने आनंदात असावे आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असते.”\nकथानकात आत्ता एका मोठ्या सत्याचा उलगडा झाला आहे आणि संपूर्ण दीक्षित कुटुंबाला त्यामुळे हादरा बसला आहे. एक कुटुंब म्हणून त्यांच्यात काय घडते हे काळच सांगू शकेल. बघा कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी, सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.\nपुन्हा एकदा रंगणार सत्तेचा डाव, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nHimachal Pradesh Trip : मिताली मयेकरची जुईली आणि नचिकेतबरोबर हिमाचल सफर, पाहा सुंदर फोटो\nShilpa Shetty Raj Kundra Wedding: शाही विवाहामुळे शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा आले होते चर्चेत, पाहा खास फोटो\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nBirthday Special : सलमान आणि यूलिया वंतूरची अशी झाली पहिली भेट, आता लग्नाच्या चर्चेला उधाण\nVIDEO : ‘घूमर’वर छोट्या मुलीने आईसोबत धरला ठेका, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही नाचू लागाल\nट्रेंडिंग 1 day ago\nआईच्या मृतदेहाजवळ बाहुल्यांशी खेळत बसलेल्या दोघी मुली, नंतर दिली हत्येची कबुली\nMouni Roy : मौनी रॉयचा हा देसी अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ, फोटो पाहाच\nफोटो गॅलरी 2 days ago\nRani Chatterjee : भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी लग्नबंधनात, ब्रायडल लूकमध्ये फोटो शेअर\nफोटो गॅलरी 3 days ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-our-lakshmi-maharashtra-38231", "date_download": "2021-07-24T19:28:24Z", "digest": "sha1:P3R4QGTGL4KDDKMPDHZQNUEKGYYMSKUK", "length": 15977, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi onion is our lakshmi Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा हीच आ���ची लक्ष्मी...\nकांदा हीच आमची लक्ष्मी...\nसोमवार, 16 नोव्हेंबर 2020\nबाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे.\nनिफाड, जि. नाशिक : बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे. सरकारला शेतकरीपूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, असे साकडे घालत नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी सपत्नीक कांद्याचीच पूजा करीत लक्ष्मीपूजन केले.\nसध्या देशात कांदा चर्चेचा विषय, पण मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदाच आमची लक्ष्मी. यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे, असे सांगत स्वतः पिकविलेल्या कांद्याचेच लक्ष्मीपूजनाला नैताळेचे शेतकरी संजय साठे आणि त्यांच्या पत्नी शोभा साठे या दांपत्याने शनिवारी (ता. १४) पूजन करत केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.\nगेल्या काही वर्षांत सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरत आहे. आधीच तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते आहे.\nगत वर्षीही संजय साठे यांनी आपल्या मातीमोल विकलेल्या कांद्याची पंतप्रधानांना मनीऑर्डर केली होती. शनिवारी पुन्हा शेतकरीवर्गाच्या व्यथा सरकारदरबारी पोहोचाव्यात म्हणून आपल्या कांदाचाळीला सजवून साठे दांपत्याने कांद्यांची विधिवत पूजा करत सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, अशी या वेळी मागणी केली.\nशेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेत कांद्याचे पीक घेतले. मात्र त्या पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. जे पीक हातात आले, ते शासनाच्या निर्णयामुळे मातीमोल विकण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही कांद्याचे पूजन केले.\n-संजय साठे, कांदा उत्पादक, नैताळे, ता. निफाड\nकांदा निफाड शेतकरी दुष्काळ अतिवृष्टी\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...\n‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...\nमहाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....\nरत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...\n‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...\nमराठवाड्यात तब्बल ७७ मं���लात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...\nसोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...\nराज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...\nराज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/24/john-mcafee-the-founder-of-mcafee-was-found-dead-in-a-spanish-prison/", "date_download": "2021-07-24T20:40:08Z", "digest": "sha1:4GJGRZ2TV53U3F7JNG2MOGDX7COXZ4ZG", "length": 7697, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्पेनच्या जेलमध्ये मृतावस्थेत आढळले McAfee चे संस्थापक John McAfee - Majha Paper", "raw_content": "\nस्पेनच्या जेलमध्ये मृतावस्थेत आढळले McAfee चे संस्थापक John McAfee\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / अँटी व्हायरस, आत्महत्या, जॉन मॅकॅफी, मॅकॅफी, स्पेन / June 24, 2021 June 24, 2021\nबार्सिलोना : स्पेनमधील तुरुंगात अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वातील उद्योजक आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु तसेच McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफी हे मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी बार्सिलोनामधील एका तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. नऊ महिने तुरुंगात राहिल्यामुळे ते निराश झाल्याची माहिती त्यांचे वकील झेवियर विलाब्ला यांनी दिली. नुकतीच जॉन मॅकॅफी यांच्या अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याला स्पेनमधील हायकोर्टाने मंजुरी दिली होती.\nजगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ‘मॅकॅफी’ 75 वर्षीय जॉन मॅकॅफी यांनी बनवले होते. मला जर अमेरिकेत दोषी ठरवले तर संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल, असे त्यांनी मागील महिन्यात कोर्टातील सुनावणीदरम्यान म्हटले होते. हा अन्याय स्पॅनिश कोर्टाला दिसेल, अशी मला आशा आहे. मला एका उदाहरणाप्रमाणे अमेरिका वापरु इच्छीतो, असे ते म्हणाले होते.\nअनेक वर्षांपासून अमेरिकेच्या प्राधिकरणांपासून जॉन मॅकॅफी पळ काढत आहेत. काही काळ ते आपल्या यॉटवरही राहिले. मॅकॅफी यांच्यावर करचोरीचा आरोप आहे. टेनेसी आणि क्रिप्टोकरन्स��� घोटाळ्यात न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मागील वर्षी 3 ऑक्टोबर रोजी जॉन मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले होते. ब्रिटिश पासपोर्ट वापरुन ते इस्तांबूल जात होते.\nजॉन मॅकॅफी यांनी NASA, Xerox आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या कंपन्यांसाठी काम केले होते. त्यांनी 1987 मध्ये जगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस बनवले होते. जॉन यांनी 2011 मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती आणि आता या व्यवसायात ते नव्हते. पण, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आताही त्यांच्याच नावाने सुरु आहे. जगभरात सुमारे 50 कोटी यूजर या अँटी व्हायरसचा वापर करतात. जॉन मॅकॅफी यांनी 2019 मध्ये म्हटले होते की त्यांनी आठ वर्षांपासून अमेरिकेला वैचारिक कारणांमुळे आयकर दिलेला नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/27/this-is-the-worlds-most-secret-mens-club-entrance-fees-in-crore-house/", "date_download": "2021-07-24T21:14:25Z", "digest": "sha1:MNFBCK6FI3NXM4UKIYTNYXUZXB3V7QBA", "length": 6419, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हे आहे जगातील सर्वात सिक्रेट मेन्‍स क्‍लब, प्रवेश शुल्क कोटींच्या घरात - Majha Paper", "raw_content": "\nहे आहे जगातील सर्वात सिक्रेट मेन्‍स क्‍लब, प्रवेश शुल्क कोटींच्या घरात\nसर्वात लोकप्रिय, युवा / By माझा पेपर / नाइट क्लब, सिक्रेट क्लब / June 27, 2021 June 27, 2021\nजगात एक असे सर्वात सिक्रेट क्लब आहे जे फक्त प्रौढांसाठी आहे. श्रीमंत लोक येथे एन्‍जॉय करतात. हे क्‍लब जमिनीखाली असून येथे प्रवेशासाठी तब्‍बल ८ कोटी रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते.\nआजही या क्‍लबचे लोकेशन एक रहस्‍य असून ही जागा फक्‍त या क्‍लबच्‍या मेंबर्सनाच माहित असते. या क्‍लबचे काही फोटोज नुकतेच लिक झाले आहेत. येथे देण्‍यात येणा-या सुविधांचा अंदाज तुम्‍हाला हे फोटो पाहिल्या नंतर नक्कीच येऊ शकेल. तेथे जाण���‍याचा सामान्‍य व्‍यक्‍ती विचारही करू शकत नाही. ८ कोटी रुपयांच्‍या बदल्‍यात व्‍हीव्‍हीआयपी ट्रीटमेंटशिवाय येथे प्रायव्‍हेट जेटही दिले जाते.\nयेथे प्रवेश करण्यासाठी काही नियम आणि अति ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कोणत्‍याही महिलेचे वजन ५८ किलोपेक्षा अधिक असू नये. येथे येणाऱ्या महिला स्‍लीम आणि सुंदर असाव्‍यात. ज्यांची उंची कमीत कमी ५ फुट ७ इंच असावी. जोपर्यंत या क्लबचा एखादा सदस्य स्‍वत:हून बोलत नाहीत तोपर्यंत येथील महिला बोलू शकत नाही.\nयेथील सदस्यांना सोन्‍याच्या बाटलींमध्‍ये दारु दिले जाते. येथे सामान्‍य माणसांसाठी कोणतीही जागा नाही, असे वक्‍तव्‍य या क्‍लबच्‍या मालकांनी केले होते. या क्‍लबबद्दल अनेक अफवा आहेत. मात्र या क्‍लबमध्‍ये नेमके काय होते, हे अद्याप बाहेर येऊ शकलेले नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/sunny-leone-dance-in-marathi-mulgi-look-dance-video-viral-on-internet-st-63329/", "date_download": "2021-07-24T20:54:46Z", "digest": "sha1:2NTOOQPBOT3VPQ5MR2Q6B7B76P42HEM4", "length": 13714, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sunny leone dance in Marathi mulgi look dance video viral on internet st | सनी लिओनीच्या मराठी अंदाजवर सगळेच घायाळ, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना प��किस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nआली रे आली, मराठी मुलगी आलीसनी लिओनीच्या मराठी अंदाजवर सगळेच घायाळ, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ‘हा’ व्हिडिओ\nभीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिका साकारणार आहे. 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केला.\nभीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केला.\nनृत्यांगनेच्या रूपात वावरणाऱ्या हेर म्हणजे गनिमाच्या भूमिकेत सनी लिओनी दिसणार आहे. 1795 ते 1818 या कालावधीत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमाचे कथानक घडते. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल महार योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते आणि गीतकार म्हणून रमेश थेटे जबाबदारी सांभाळत आहेत. सनीच्या व्यक्तिरेखेबद्दल थेटे यांनी गुप्तता पाळणे पसंत केले आहे. सनी या चित्रपटात एका नृत्यांगनेच्या भूमिकेत आहे, मात्र प्रत्यक्षात ती हेरगिरी करत असते, असे रमेश थेटे यांनी सांगितले.\nसनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यामध्ये सनी अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने नऊवारी साडी नेसली असून केसात गजरा माळला आहे. हे गाणे जवळपास दिड लाख लोकांनी आतापर्यंत पाहिले आहे.\nमनोरंजनकोरिओग्राफर, चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेनमध्ये ���पचार सुरू\nसनीने इन्स्टाग्रामवर चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ शेअर करत ‘हो आली रे आली.. मराठी मुलगी आली’ असे कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटातील सनीचे हे गाणे गायिका श्रेया घोशालने गायले आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/modis-name-announcement-in-front-of-akhilesh-riots-by-modi-supporter-nrpd-105235/", "date_download": "2021-07-24T20:53:23Z", "digest": "sha1:QIS5FPELQNBH53K6SJEDD447TGD6HMDP", "length": 11677, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Modi's name announcement in front of Akhilesh; Riots by Modi supporter nrpd | अखिलेशसमोर मोदींच्या नावाच्या घोषणा; मोदी समर्थकांची हुल्लडबाजी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन ख���लासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nइतर राज्येअखिलेशसमोर मोदींच्या नावाच्या घोषणा; मोदी समर्थकांची हुल्लडबाजी\nउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव राधा राणीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचले त्यावेळी मात्र त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अखिलेश येथे पोहोचताच लोकांनी हुल्लडबाजी करीत घोषणा दिल्या. तथापि अखिलेश यांनी मंद स्मित करत तेथून काढता पाय घेतला.\nमथुरा: मथुरामधील बरसानाची लठमार होळी जगभर प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव राधा राणीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचले त्यावेळी मात्र त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अखिलेश येथे पोहोचताच लोकांनी हुल्लडबाजी करीत घोषणा दिल्या. तथापि अखिलेश यांनी मंद स्मित करत तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर यादव मंदिराच्या प्रांगणात आले असता. लोकांनी मोदी मोदीच्या घोषणा देत हुल्लडबाजी केली, असता अखिलेश समर्थकांनीही अखिलेश यादव जिंदाबादच्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे किसान महापंचायतीला संबोधित करण्यापूर्वी ते बांके बिहारीचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी साधू संतांची भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चाही केली.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे ज�� जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/religion-news-marathi/why-is-it-said-that-the-shadow-of-the-temple-roof-should-not-fall-on-the-house-find-out-the-real-reason-nrng-103883/", "date_download": "2021-07-24T21:02:30Z", "digest": "sha1:ANXGCGADBV7TK5HR7PBOM3QN7NIYNKXM", "length": 14169, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Why is it said that the shadow of the temple roof should not fall on the house? Find out the real reason nrng | मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये असे का म्हणतात? जाणून घ्या खरे कारण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nज्ञानकोष मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये असे का म्हणतात जाणून घ्या खरे कारण\nया संदर्भात दोन गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत - आजसुद्धा एखाद्या रस्त्याच्या बाजूला कुणी गगनचुंबी इमारत बांधू पाहिल तर त्या रस्त्याची रुंदी पुरेशी असल्याखेरीज तिला शासकीय परवानग्या दिल्या जाऊ नयेत असे नगर रचनेच्या नियमात आहे.\nपुर्वीच्या काळात मंदिरांना अनन्य साधारण महत्व होते. मंदिर हे सार्वजनिक ठिकाण आहे त्यामुळे विविध सण, उत्सव, जत्रा, महोत्सव, सार्वजनिक सभा इत्यादि कारणासाठी गावातील लोकं त्याठिकाणी एकत्र येत असत. मोठ्याप्रमाणात लोकं एकत्र येऊन गर्दी होत असते त्यामुळे गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात टाळता यावे, सण व उत्सव योग्य रित्या साजरे करता यावे यासाठी मंदीराभोवती आवश्यक आणि पुरेशी जागा असावी लागते आणि त्यामुळे लोकांना मंदीराजवळ घर बांधू नये असे सांगणे किंवा त्याप्रमाणे वागणे लोकांना थोडं अवघडीचे होत असे असे होऊ नये म्हणुन मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये अशी एक रूढी परंपरा निर्माण केली गेली असावी ज्यामुळे मंदीरालगत परिसर रुंद आणि मोकळा रहावयास मदत होत असे, असे कारण यामागे कारण होते.\n जाणून घ्या ही संकल्पना आली कुठून\nया मान्यतेचा आणखी एक दुसरा पैलू आहे मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये असे जुन्या काळात धर्माच्या नावाने सांगीतले असले तरी तसे म्हणण्याचे कारण केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होते.\nया संदर्भात दोन गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत – आजसुद्धा एखाद्या रस्त्याच्या बाजूला कुणी गगनचुंबी इमारत बांधू पाहिल तर त्या रस्त्याची रुंदी पुरेशी असल्याखेरीज तिला शासकीय परवानग्या दिल्या जाऊ नयेत असे नगर रचनेच्या नियमात आहे. इमारत कोसळल्यास तिच्या उंचीच्या १/३ एवढा भाग हमखास संकटात सापडतो असे काहीसे ते गणित असते.\nदुसरीकडे नैसर्गिक वीज पडून नुकसान होऊ नये म्हणून उंच इमारतींवर जे lightening arrester बसवले जातात त्यांचे शीर्ष नेहमीच (कळसाप्रमाणेच) अणकुचीदार असते व ते उत्तम वाहक धातूचे बनवलेले असतात. म्हणजे ज्या काळात मंदिरे समृद्ध होती व त्यांचे कळस सोन्या-चांदीसारख्या धातूंचे होते त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर घरे बांधली जावीत हे सर्वसामान्यांना अवगत ‘सावली’च्या भाषेत सांगितले गेले इतकेच\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल पर��\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/project-of-goregaon-will-complete-subhash-desai/", "date_download": "2021-07-24T20:40:17Z", "digest": "sha1:6W3YP7LC2BZ26WP6AHNYY63KMXGVLWWS", "length": 17303, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "गोरेगावमधील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार, मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग क��� वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nगोरेगावमधील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार, मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा\nगोरेगाव परिसरातील महत्त्वाचे विकास प्रकल्प तत्काळ मार्गी लावावेत यासाठी शासनस्तरावरून सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन शिवसेना नेते तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.\nशनिवारी गोरेगाव परिसरातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा देसाई यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. सिद्धार्थ रुग्णालय बंद झाल्यामुळे गोरेगावकरांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. ��्यामुळे हा विषय महत्त्वाचा असून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या. दरम्यान, नवीन इमारत 11 मजल्यांची होणार असून त्यामध्ये 306 खाटा असणार आहेत. तीन वर्षांत हे रुग्णालय गोरेगावकरांच्या सेवेत सुरू होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली. या प्रकल्पाची मार्च 2020 सालामध्ये निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन सुभाष देसाई यांनी मनपा अधिकार्‍यांना दिले.\nहे प्रकल्पही पूर्ण होणार\nटोपीवाला प्रसूतीगृहाची पुनर्बांधणी पूर्ण झाली असून जानेवारी 2020 सालापर्यंत त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. या संबंधातील अडचणी वरिष्ठ पातळीवरून सोडण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.\nशास्त्रीनगर नाला रुंदीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या. गोरेगाव पूर्वेकडील गुरांचा बाजार हटविण्यासाठी शिवसेनेने बरीच वर्षे आंदोलने केली. त्यानंतर हा बाजार हटवून पालघर येथे स्थलांतरित करण्यात आला. या जागेवर गोरेगाव स्टेशन ते सब वेपर्यंत 180 मीटरचा रस्ता तत्काळ पूर्ण करावा, अशी सूचना देसाई यांनी केली.\nस्वामी विवेकानंद मार्गातील अडथळे दूर करून रस्ता मोकळा करण्याच्या कामास प्राधान्य देण्याची सूचनाही देसाई यांनी यावेळी केली. या बैठकीत मृणाल गोरे उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल��हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-mns-contest-election-maharashtra-average-hundred-places-7074", "date_download": "2021-07-24T19:52:34Z", "digest": "sha1:WA455WHJ5VMUDJBQOHI5U2M56RIJ6LQM", "length": 3852, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कार्यकर्त्यांचा हट्ट राज ठाकरेंनी मानला? मनसे लढणार 100 जागांवर?", "raw_content": "\nकार्यकर्त्यांचा हट्ट राज ठाकरेंनी मानला मनसे लढणार 100 जागांवर\nवैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई\nलोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीपासून राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना दूर राहणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढवण्यास सज्ज झालेत. मनसे किमान 100 जागा लढवणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळालीय.\nमनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली, त्या बैठकीत निवडणूक लढवायची झाल्यास किती जागा लढू शकतो, याचा आढावा घेण्यात आला. या जागा प्रामुख्यानं मनसेची ताकत ज्या भागात आहे, तिथल्या आहेत. या जागा आहेत, त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अन्य काही ठिकाणच्या जागांचा समावेश आहे. मनसेची 63 मतदारसंघांत निश्चित ताकत आहे. त्यातल्या किमान 25 मतदारसंघांत निकराची लढाई दिली जाऊ शकते. या मतदारसंघांवर मनसेनं लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय, अशीही माहिती समोर येतेय.\nया उमेदवारा��ची नावं चर्चेत :\nआदित्य शिरोडकर - शिवडी\nनितीन सरदेसाई - माहीम\nअभिजीत पानसे - ठाणे मतदार संघ\nनितीन नांदगावकर - विक्रोळी\nसंतोष धुरी - वरळी\nअविनाश जाधव - कोपरी, पाचपाखाडी - ठाणे\nसंजय तुर्डे - कलिना\nराजू पाटील- कल्याण ग्रामीण\nयांच्यासह सुमारे 34 ते 35 उमेदवारांना पहिल्या यादीत उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय..\nसध्या तरी मनसे एकला चलो रे च्याच भूमिकेत आहे..मात्र, मनसेनं निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याचं ठरवल्यास ही निवडणूक चांगलीच चुरशीची होईल, हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/28/8704-gold-silver-business-market-update-news-today-rate/", "date_download": "2021-07-24T21:30:14Z", "digest": "sha1:ZFXDJZMKKOYVUXG6PL2WPDZ24FW6TJBO", "length": 13397, "nlines": 171, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून सोन्याची झळाळी उतरली; चांदीच्या भावातही झालीय इतकी घसरण.! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून सोन्याची झळाळी उतरली; चांदीच्या भावातही झालीय इतकी घसरण.\nम्हणून सोन्याची झळाळी उतरली; चांदीच्या भावातही झालीय इतकी घसरण.\nकोरोना संकटामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरु असल्याने कोरोना नियंत्रणाबाबत आशेचे किरण निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरात दिसून येत आहे.\nकमॉडिटी बाजारातील अनिश्चिततेने आज सोने-चांदीला (Gold & Silver Market News) फटका बसला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीने सोने ३०० रुपयांनी, तर चांदी १००० रुपयांनी स्वस्त झाली. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७ हजारांखाली आले होते. सलग पाचव्या सत्रात सोने दरात आज घसरण झाली. पाच सत्रात सोने १३०० रुपयांनी स्वस्त झाले. ‘मल्टी कमॉडिटी एक्सचेंज’वर आज (बुधवारी) सोन्याचा भाव ४६,९८३ रुपये असून, त्यात ३०८ रुपयांची घसरण झाली. ‘एमसीएक्स’वर चांदीचा भाव ६७,८८१ रुपये किलो असून, त्यात १०५८ रुपयांची घसरण झाली.\n‘गुड रिटर्न्स’ वेबसाईटनुसार आज (बुधवारी) मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,७९० रुपये, तर २४ कॅरेटचा भाव ४५,७९० रुपये प्रति १० ग्रॅम होता. दिल्लीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५,९९० रुपये झाला. २४ कॅरेट सोन्यासाठी ५०,१७० रुपये प्रति १० ग्रॅमसाठी मोजावे लागत होते. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४,६४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४���,७०० रुपये होता. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६,७४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,४४० रुपये होता.\nजागतिक कमॉडिटी बाजारातही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव १७६७.७६ डॉलर प्रती औंस झाला. त्यात ०.५ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २६.२५ डॉलर होता. कमॉडिटी विश्लेषकांच्या मते, आणखी काही काळ ‘स्पॉट गोल्ड’चा भाव १७६० डॉलरवर राहील.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nज्वारी मार्केट अपडेट : पहा एकाच क्लिकवर राज्यातील बाजारभाव; पुण्यात मालदांडी 5000 रुपयांना..\nलसीकरणाला लागणार किमान 6 महिने; पहा राज्य सरकारने नेमके काय नियोजन केलेय\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अ���चणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-october-2018/", "date_download": "2021-07-24T19:53:38Z", "digest": "sha1:YWF23NRGZEFIRA67JLMTUW5WTZ2OQHU5", "length": 13785, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 04 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nनॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर (एनडीआरसी), भारत आणि आशियातील पहिला संच पटना येथे स्थापित केले जाणार आहे.\nपश्चिम बंगालच्या आर्सेनिक, फ्लोराइड आणि खारटपणामुळे प्रभावित झालेल्या तीन जिल्ह्यांमधील 1.65 दशलक्ष लोकांना सुरक्षित आणि टिकाऊ पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी भारत सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) $ 240 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे.\nफ्रान्सिस एच. अर्नोल्ड आणि संयुक्तपणे जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर यांना रसायनशास्त्रातील 2018 तील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.\nमहात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च ध्वज झळकविला गेला. शहराच्या सरासरी उंचीच्या बाबतीत देशातील 319.5 फूट ध्वज सर्वात उंच आहे.\nबांग्लादेशाने देशाच्य��� 47 वर्षांच्या इतिहासातील पहिल्यांदाच एक महिला अधीक्षक सुसान गिती यांची प्रमुख जनरल म्हणून नियुक्ती केली आहे.\nअल्टीको कॅपिटल इंडियाने कंपनीची अध्यक्ष म्हणून नैना लाल किदवई यांची नियुक्ती केली आहे.\nन्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी भारताचे 46वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने फोर्ब्सच्या 400 अब्जाधीशांच्या जाहीर केलेल्या यादीत 259 क्रमांकावर आहेत. 2017 मध्ये ते 248 व्या क्रमांकावर होते.\nपहिल्या टप्प्यात मेल / एक्सप्रेस ट्रेनच्या 140 रेक्स अपग्रेड करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘उत्कर्ष’ प्रकल्प सुरू केला आहे.\nमल्याळम चित्रपट दिग्दर्शक थम्पी कन्नंथनम यांचे निधन झाले आहे. ते 65 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (AERB) आण्विक ऊर्जा नियामक मंडळात विविध पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/bribery-prevention-department/", "date_download": "2021-07-24T19:49:20Z", "digest": "sha1:PVXLVWEMK4AYPYAKRWNK2UEQXBNJX36L", "length": 5789, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bribery Prevention Department Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Crime News : साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरकारी वकील जाळ्यात\nPune Crime News : ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस लाच स्वीकारताना जाळ्यात\nPune Crime News : पुणे महापालिकेत महिला अधिकाऱ्यास 50 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले\nएमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून कामकाज पाहणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.आज सायंकाळच्या सुमारास पुणे महानगरपालिकेत ही कारवाई करण्यात आली. मंजुषा इधाते असे…\nTalegaon Crime News : लाच मागितल्याप्रकरणी अटक नगरपरिषद मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकास…\nएमपीसी न्यूज - व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून नऊ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षक यांची बुधवारी (दि.2) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.…\nTalegaon Crime News : लाच प्रकरणातील मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकाला पोलीस कोठडी\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nPune Crime News : उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी भूमी अभिलेख विभागाच्या…\nएमपीसी न्यूज - उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे माजी उप संचालक आणि त्यांच्या पत्नी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.माजी उपसंचालक बाळासाहेब वामनराव वानखेडे (वय 58),…\nVadgaon News : लाच प्रकरणी आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी\nDaund Crime News : कोरोना टेस्टचा अहवाल देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी…\nwakad Crime News : 50 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/drum-squad-maharashtra-board-during-new-year-welcome-tour-london-8942", "date_download": "2021-07-24T19:48:00Z", "digest": "sha1:K7ZR2OHZHIITR42Z6QIAVXSR5V27HHTA", "length": 2912, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | लंडनमधल्या नववर्ष स्वागत यात्रेत महाराष्ट्र मंडळाचे ढोल पथक", "raw_content": "\nVIDEO | लंडनमधल्या नववर्ष स्वागत यात्रेत महाराष्ट्र मंडळाचे ढोल पथक\nयंदा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 1 जानेवारी 2020 रोजी लंडनमध्ये भव्य यात्रा काढण्या�� येणार आहे. या भव्य यात्रेमध्ये लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचे 'ढोल बीट युके'ढोलपथकही सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या यात्रेमध्ये 10 हजार जण सहभागी होणार असून ही यात्रा पाहण्यासाठी 5 लाख नागरिक रस्त्यावर उतरतील असा अंदाज आहे.\nलंडनमध्येही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतो आणि या उत्सवामध्ये आगमन आणि विसर्जन मिरवणूक ही ढोलपथकाच्या दणदणीत सादरीकरणानेच पार पडते. लंडनमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी होणारी मिरवणूक दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. 2019 ची नववर्ष स्वागत यात्रा ही ३ कोटी प्रेक्षकांनी टीव्हीवरून पाहिली होती. हा आकडा यंदा अधिक असेल असा अंदाज आहे.\nया पथकात 3 ते 50 वयोगटातले 40 वादक सहभागी होतील.या यात्रेसाठी महाराष्ट्र मंडळाच्या पथकाची जबरदस्त तयारीही सुरू आहे.हे पथक मराठी, इंग्रजी, पंजाबी, आणि गुजराती गाणी वाजवणार असल्याचं समजतंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/cyber-crime/kolhapur-ichalkaranji-cyber-crime-businessman-duped-for-1-4-crore-luring-to-invest-in-american-share-market-497286.html", "date_download": "2021-07-24T21:08:15Z", "digest": "sha1:Y535BQ6AH7QMWDSFW4KGSO3JTIWDFBEW", "length": 18969, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nशेअर मार्केटमधून अधिक नफ्याचे आमिष, कोल्हापुरात व्यापाऱ्याची एक कोटी 40 लाखांना फसवणूक\nरमेश नथू पटेल यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून काव्या त्रिपाठी, रचना तिवारी, गॅलेक्सी कंपनीचे मालक संजय पटेल आणि त्यांचे भागीदार यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nइचलकरंजी : शेअर मार्केटमधून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी 40 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच कोल्हापुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह कंपनी मालक आणि भागीदारावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nरमेश नथू पटेल (वय 49 वर्ष, राहणार जिव्हाजी भवनसमोर, कोल्हापूर रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. काव्या त्रिपाठी, रचना तिवारी, गॅलेक्सी कंपनीचे मालक संजय पटेल आणि त्यांचे भागीदार यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी सायबर पोलिस ठाणे कोल्हापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. इचलकरंजी शहरात अशाप्रकारे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल���याचं समोर आलं आहे.\nतक्रारदार रमेश पटेल हे हार्डवेअर व्यापारी आहेत. ते एंजल ब्रोकिंगद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार आहेत. याच माध्यमातून काव्या त्रिपाठी नामक महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण गॅलेक्सी ॲपेक्स फॉरेन ट्रेड मार्केटिंग ब्रोकर कंपनीतून बोलत असल्याचे तिने सांगितले. आमच्या कंपनीमार्फत अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळतो, असे आमिष तिने पटेल यांना दाखवले.\nआधी 50 हजार रुपयांची गुंतवणूक\nया संदर्भातील माहिती देताना तिने कंपनीतील डायमंड प्लांट देण्यास भाग पाडले. त्यामध्ये गुंतवणुकीवर दिवसागणिक सात ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत फायदा मिळेल, असे सांगण्यात आले. रमेश पटेल यांनी विश्वास ठेवून पत्नी जशोदाबेन यांच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या ट्रिनिटी इंटरप्राईजेस या कंपनीच्या बँक खात्यावर भरले. त्यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावर मिळणारा फायदा मिळण्यासाठी संशयितांनी एक लिंक दिली. त्या लिंकद्वारे कंपनीचे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितले.\nनंतर एक कोटी तीस लाख भरले\nपटेल यांनी ॲप डाऊनलोड केल्यानंतर गुंतवणूक परतावा हा डॉलरमध्ये दिसू लागला. त्यानंतर कंपनीकडून पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. जास्त गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळत असल्याचे आमिष त्यांना पुन्हा दाखवण्यात आले. त्यामुळे आपल्या पत्नीच्या बँक खात्यातील एक कोटी 29 लाख रुपये त्यांनी या कंपनीत गुंतवले. त्यानंतर वरील फायदा परत देण्याची मागणी केली, त्यावेळी संशयित पटेल आणि तिवारी यांनी पुन्हा आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे आपली एक कोटी 40 लाख 51 हजार 873 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पटेल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.\nहा आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने आणि फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने अधिक तपासासाठी हा गुन्हा कोल्हापुरातील सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.\n300 भारतीयांची सरकारकडूनच हेरगिरी, 40 पत्रकारांचा समावेश, केंद्र सरकार म्हणतं आरोप निराधार\nगेल्याच वर्षी शासकिय सेवेत रुजू, 40 हजारांची लाच घेताना तरुण अधिकारी उस्मानाबादमध्ये अटक\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\n‘माझी नाही तर कुणाचीच नाही’, डोक्यात रॉड घालून प्रेयसीची हत्या, नेमकं काय घडलं\nतीन चोर आणि पाच दुचाकी, पुरावा नसताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या\nदीड कोटींचं डील, पोलिसाला दहा लाख घेताना रंगेहाथ पकडलं, मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याला झटका\nअन्य जिल्हे 10 hours ago\nसोनसाखळी चोरटे दबा धरुन बसले, कचरा टाकण्यासाठी महिला घराबाहेर पडली आणि…\nपाच चोर पकडले, 10 गुन्हे उघड झाले, 32 मोबाईल, कारसह लाखोंचं घबाड सापडलं\nअन्य जिल्हे 1 day ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वा���तूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/lifestyle-photos/this-4-face-pack-of-gram-flour-is-beneficial-for-the-skin-494654.html", "date_download": "2021-07-24T21:29:22Z", "digest": "sha1:KHI66ZQ2C4ZWMHUAILJDE2ASE7IKFOY7", "length": 14006, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSkin Care : बेसन पीठाचे ‘हे’ 4 फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा\nसुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी जवळपास सर्वजण प्रयत्न करतात. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दरवेळी महागडे साैंदर्य उत्पादने वापरावीत असे काही नाही. आपण घरगुती उपाय करूनही त्वचा चांगली मिळू शकतो.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी जवळपास सर्वजण प्रयत्न करतात. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दरवेळी महागडे साैंदर्य उत्पादने वापरावीत असे काही नाही. आपण घरगुती उपाय करूनही त्वचा चांगली मिळू शकतो.\nबेसन पीठ आपल्या त्वचेसाठी अतिशय चांगले आहे. आपण अंघोळ केल्यावर चेहऱ्याला बेसन पीठ लावले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते.\nबेसन पीठामध्ये आपण गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे. ज्यामुळे त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. आपण आठ दिवसातून दोनदा हा पॅक लावला पाहिजे.\nबेसन पीठ, हळद आणि दही मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते. हा पॅक आपण दररोज चेहऱ्याला लावला पाहिजे.\nसुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण दही आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. यासाठी चार चमचे दही, एक चमचा हळद आणि पाच चमचे गुलाब पाणी मिक्स करून लावा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nSkin Care : त्वचेसाठी फायदेशीर आहे हळद, ‘या’ प्रकारे करु शकता ट्राय\nआरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय; जाणून घ्या एक्सफोलिएटरचा वापर\nचेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुला��� पाण्याचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा\nदही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर\nSkin Care :सुंदर त्वचेसाठी लसूण सर्वाधिक उपयोगी, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्याच\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | चिपळूणमधलं पुरानंतरचं वास्तव, संसार उद्ध्वस्त, माणसं कोलमडली\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Letter-from-journalist-Binu-Thomas-to-Mukesh-AmbaniWH8607498", "date_download": "2021-07-24T20:08:32Z", "digest": "sha1:WUSIH3T35D4HZQUCEADLT5T3AGNBRKM4", "length": 31366, "nlines": 131, "source_domain": "kolaj.in", "title": "यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण| Kolaj", "raw_content": "\nयापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या काही वर्षांत रिलायन्सने ज्या ज्या व्यवसायात प्रवेश केलाय तिथली सकारात्मक स्पर्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. शेती कायदा पास झाल्यानंतर लगेचच जिओनं रिटेल व्यवसायातही प्रवेश केलाय. तिथंही ऍमेझॉनला हरवत मार्केट काबीज करण्याचा जिओचा डाव आहे. म्हणूनच वरिष्ठ पत्रकार बिनू थॉमस यांनी आपण यापुढे जिओच्या कोणत्याही वस्तू आणि सेवा का वापरणार नाही याचं स्पष्टीकरण देणारं एक पत्र लिहिलंय. त्या इंग्रजी पत्राचा हा मराठी अनुवाद.\n‘बॉयकॉट रिलायन्स जिओ’ हा हॅशटॅग गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरवर फिरतोय. जिओनं एअरटेल आणि वोडाफोनच्या वॉईस कॉलवर ६ रूपये प्रतिमिनिट प्रमाणे दर लावणार असल्याचं जाहीर केल्यानंतर हा ट्रेण्ड सुरू झाला. जिओच्या एकाधिकारशाहीविरोधात ग्राहकांना एकटवणं सुरू झालंय.\nबाजार समिती संपवणारा शेती कायदा संसदेत पास झाल्यानंतर लगेचच जिओ रिटेल व्यवसायात उतरली. हा संबंध लक्षात घेऊन आता शेतकऱ्यांनीही देशभर जिओच्या सगळ्या सेवा आणि सुविधांवर बहिष्कार टाकू असा इशारा दिलाय. त्यामुळेच कालपासून ट्वीटरवर ‘बॉयकॉट रिलायन्स जिओ’ आणि ‘बॅनअंबानीअदानी’ असे ट्रेण्ड पहिल्या क्रमांकावर जाऊन पोचलाय.\nयासोबतच वरिष्ठ पत्रकार बिनू थॉमस यांनी मुकेश अंबानी यांना ५ डिसेंबरला लिहिलेलं एक पत्रंही वायरल होतंय. आपण यापुढे जिओच्या कोणत्याही वस्तू आणि सेवा का वापरणार नाही याचं स्पष्टीकरण थॉमस यांनी या पत्रात दिलंय. या मनीकंट्रोलडॉटकॉमवर प्रसिद्ध झालेल्या मूळ इंग्रजी पत्राचा रेणुका कल्पना यांनी केलेला अनुवाद इथं देत आहोत.\n३५ वर्षांपूर्वी १९८५ मधे एक २३ वर्षांचा आंतरराष्ट्रीय विकली मॅगझिनसाठी काम करणारा मुक्तपत्रकार म्हणून मला तुमचे वडील धीरूभाई अंबानी यांची मुलाखत घ्यायची सुवर्णसंधी मिळाली. मुंबईतल्या नरीमन पॉईंटमधल्या मेकर्स चेंबर्स बिल्डिंगमधल्या या आपल्या ऑफिसमधे शुभ्र सफारी सूट घालून ते पांढऱ्या सोफ्यावर ब���ले होते. तुम्ही आणि तेव्हा मीडिया संपर्क सांभाळणारा तुमचा भाऊ अनिल तुमच्या वडलांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत त्या खोलीतच होतात.\nमुलाखत रंगत होती तेवढ्यातच मी धीरूभाईंना विचारलं, ‘दरवर्षी रिलायन्स इतका नफा कमवत असूनही कॉर्पोरेट इनकम टॅक्ट का भरत नाही’ या प्रश्नाने ते रागावले. त्यांनी जवळची फ्रेम सोफ्याच्या कडेला अक्षरश: जोरात ओढली. देशात रिलायन्स हीच सगळ्यात जास्त कर भरणारी कंपनी आहे हा मुद्दा त्यांना दाखवून द्यायचा होता. देशातली इतर कोणतीही खासगी कंपनी भरत नाही तितकं सीमा शुल्क, उत्पादन शुल्क, विक्री कर रिलायन्स भरतं, असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी नफ्याची पुर्नगुंतवणूक केल्यावर लागणारा इन्कम टॅक्स रिलायन्सने न भरणं हे कायदेशीर तर आहेच शिवाय यामुळे देशाच्या तिजोरीत रिलायन्सकडून दिलं जाणारं भरघोस योगदान पुढे नेण्यात कोणतीही अडचण येत नाही, असं ते याकडे बघत होते.\nहेही वाचा : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील\nगेल्या अनेक दशकांपासून रिलायन्सने कोट्यवधी रूपयांचं योगदान देशाच्या अर्थव्यवस्थेत दिलं असेल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. कदाचित भारताच्या इतिहासातल्या इतर कोणत्याही खासगी कंपनीपेक्षा ते जास्तच असेल. या कौतुकास्पद गोष्टीसाठी मी अभिनंदनही करतो.\nपण जिओ सोडून दुसऱ्या कंपनीचं मोबाईल कनेक्शन घेण्याच्या माझ्या विचारापासून थांबवायला हे योगदान पुरेसं पडलं नाही. दुर्दैवाने, रिलायन्सकडून दिल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही वस्तू आणि सेवांचा वापर टाळायचा माझा निर्णय रद्द करण्यासाठीही ते पुरेसं पडलं नाही. इथून पुढे रिलायन्स डिजिटलमधून कोणतीही विद्युत उपकरणं मी विकत घेणार नाही. रिलायन्स रिटेल किंवा जिओमार्टमधून कोणतंही किराण्याचं सामान खरेदी करणार नाही. रिलायन्स पेट्रोल पंपामधून कधीही इंधन भरून घेणार नाही. २०१९ च्या रिलायन्स ऍन्यूअल जनरल मिटिंग स्टेटमेंटमधे ८० कोटी व्युवर किंवा ९५ टक्के टीवी बघणारा प्रेक्षक जोडून घेण्याचा तुम्ही दावा केलाय. त्यानुसार नेटवर्क १८ च्या माध्यमातून रिलायन्सकडून नियंत्रित केली जाणारी ७१ टीवी चॅनेल्स लावणं टाळण्याचाच मी पूर्ण प्रयत्न करेन. पुढच्या महिन्यात संपणारं माझं जिओचं वायफाय कनेक्शनही मी पुन्हा चालू करणार ���ाहीय. रिलायन्सच्या सगळ्या बिझनेसमधून मी सहजपणे बाहेर पडत असल्याचं तुम्ही पहाल.\nमला वाटतं, कोणत्याही सुज्ञ नागरिकाने कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचं मोजमाप करताना कंपनीकडून ग्राहकांच्या पैशांच्या बदल्यात दिली जाणारी सेवा, लाखो लोकांना दिलेला रोजगार, देशाच्या तिजोरीत दिलेलं योगदान किंवा कंपनीने उचललेली सामाजिक जबाबदारी अशा नेहमीच्या मापदंडाचा विचार करून चालणार नाही. यासोबत आपली मार्केटमधली कृती ही योग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं देशाच्या हिताची आहे का याचा विचार करण्याची रिलायन्ससारख्या मोठ्या व्यवसायांची जबाबदारी असते.\n‘काहीही करून जिंकायचं’ हा स्पर्धा मारणारा रिलायन्सचा दृष्टिकोन पाहून गेल्या काही वर्षांत मला फार त्रास झाला. जिओ लॉन्च झालं तेव्हा तुम्ही आयुष्यभरासाठी मोफत वॉईस कॉल करण्याची सुविधा आणली. याने इतर स्पर्धकांना आणि टेलिकॉम क्रांतीच्या सुरवातीच्या काही दिवसात टिकून राहण्यासाठी अत्याधिक स्प्रेक्ट्रम चार्ज घ्यावे लागले होते त्या तुमच्या भावाच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सलाही स्पर्धा करणं अशक्य झालं.\n२०१७ ला भारती एअरटेलने केलेली जिओविरोधातली तक्रार भारतीय स्पर्धा आयोगाने विचारात घेतली नाही. कंपनीला मार्केटमधे फारसं महत्त्वाचं स्थान नाही. त्यामुळे जिओने फ्री कॉल्सची सेवा देणं ठीकच आहे हे सांगताना ही सेवा जिओनं मार्केटमधे महत्त्वाचं स्थान मिळवायलाच काढलीय, हे मात्र ते सोयीस्करपणे विसरले. उलट यानंतर लगेचच आयोगाने एअरटेल आणि इतर टेलिकॉम कंपन्यांचा जिओच्या प्रवेशात अडथळा निर्माण केल्याबद्दल तपास सुरू केला.\nतुमच्या स्पर्धक टेलिकॉम कंपन्यांना कर्ज देणाऱ्या बँकांना याबदल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. कारण, कर्ज घेणाऱ्यांना किंवा देणाऱ्यांना त्यांचे स्पर्धक अशा भांडवली सेवा चालू करतील याचा अंदाज नव्हता. अशी वेळ आलीच तर तक्रार आयोग त्यात हस्तक्षेप करेल अशी त्यांना अपेक्षा होती. यात भरडल्या गेलेल्या बहुतेक बँका राष्ट्रीय स्तरावरच्या होत्या. सहाजिकच, याचा भार कर भरणाऱ्यांवर पडला.\nहेही वाचा : साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात\nयादरम्यान, कोलमडून पडलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा स्पेक्ट्रम तुम्हाला अगदी स्वस्तात वापरता आ���ा. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मधे भरपूर स्पर्धा केल्यानंतर, वोडाफोनसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीला खाली पाडल्यानंतर रिलायन्स जिओनं वॉईस कॉलसाठी पैसे आकारणार असल्याचं जाहीर केलं. याआधी दिलेलं आयुष्यभराचं वचन राखण्यासाठी तुम्ही बरंच (वेगळा शब्द हवा) केलत\nअगदी अलिकडेच कुठलीही चर्चा किंवा वादविवाद न करता संसदेत पास करून घेतलेल्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांची बरोबर वेळ साधून रिलायन्सनं रिटेल व्यवसायात उडी घेतली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पद्धतीला फाटा देऊन शेतकऱ्यांशी डायरेक्ट संपर्क करण्यासाठी कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक रिलायन्ससारख्या मोठ्या खासगी कंपन्यांना मदत करणार आहे.\nतसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी ही काही वाईट गोष्ट नाही. पण प्रत्यक्षात रिलायन्ससारखे मुरलेले खेळाडू त्यांना हवी असणारी किंमत अत्यंत प्रभावीपणे ठरवून घेतात आणि शेतकऱ्यांना चांगल्या किंमती मिळवण्याचे सगळे पर्याय कमी करून टाकतात.\nउरलेल्या दोन विधेयकांपैकी एक करार शेतीच्या वाढीबाबत तर दुसरं धान्य, डाळी, तेल आणि कांद्यासारख्या अनेक मुलभूत वस्तूंवरच्या साठवणूकीवरची मर्यादा काढून टाकण्याबाबत आहे. हे दोन्ही कायदे रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्यांचाच फायदा करून देणारे आहेत.\nगेल्या काही वर्षांत रिलायन्सने केलेल्या कोणत्याही व्यवसायातल्या प्रवेशासोबत त्या व्यवसायातली सकारात्मक स्पर्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. त्याला साथ मिळते ती जिओकडून अचानकपणे आणल्या गेलेल्या अपवादात्मक योजनांची.\nहेही वाचा : हैदराबादचा निकाल भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा\nदिल्ली ते मुंबई या मार्गावर उडणाऱ्या इंडियन एअरलाईन्स एअरबस ए३००एसच्या बिझनेस क्लासमधे एक जागा रिलायन्ससाठी कायमची राखीव ठेवली असल्याची खरी की खोटी बातमी पसरली होती. आत्ताप्रमाणे तेव्हा भरपूर विमानं नव्हती. तर मर्यादित वेळा उडणारी असणारी एकच डोमेस्टिक एअरलाईन आपल्याकडे होती. राजकीय मंत्र्यांसोबत विमान प्रवास करताना काहीएक प्रकारची राजकीय पात्रता लागत असताना अशा एका फ्लाइटचं सिग्नलिंग करणाऱ्या इंडियन एअरलाईन्स स्टेशनच्या मॅनेजरकडून एक जादूचीच गोष्ट कळाली. या ९० मिनिटांच्या फ्लाईटमधे रिलायन्सचा एक वरिष्ठ कर्मचारी प्रवास करत होता. हे खरं असेल तरी त्यात काही चूक नाही. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजनांवर प्रभाव पाडण्याची प्रथा रिलायन्समधे फार आधीपासूनच राबवली जाते, हे सगळ्यांनाच माहितीय नाही का\nऍमेझॉनने दाखल केलेल्या याचिकेवरून सिंगापूरच्या लवादाने भारतातल्या सगळ्यात मोठ्या रिटेल व्यावसायिकाच्या मेगा डिलवर आणलेल्या स्थगितीनंतर अचानक परदेशी ईकॉमर्स प्लॅटफॉर्म, विशेषतः सगळ्यांचा बाप असणाऱ्या ऍमेझॉनविरोधात रिलायन्सच्या मीडियाकडून लेखमाला चालवली गेली. ‘परदेशी ईकॉमर्स प्लॅटफॉर्म आत्मनिर्भर भारताला कशाप्रकारे धोका निर्माण करतात,’ ‘कोर्टाला भ्रमित करण्यासाठी ऍमेझॉनने जाणीवपूर्वक फ्युचर रिटेल खटल्यात केले गैरप्रकार : हरीश साळवे’ आणि ‘ऍमेझॉन-फ्युचर डील : शेपटी हलवणारं कुत्रं’ या रिलायन्सकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या आणि नेटवर्क १८ च्या मालकीच्या काही मीडियांमधल्या अलिकडच्याच काळातल्या हेडलाइन्स आहेत.\nआणि आता ऍमेझॉनबरोबर कायदेशीर लढा चालू असतानाच भारतीय तक्रार आयोगाने अचानक रिलायन्सच्या २४, ७१३ रूपयांचं रिलायन्स फ्युचर रिटेल डीलला मान्यता दिली. एका दिग्गज अमेरिकन ई कॉमर्स कंपनीने दाखल केलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून ही मान्यता देण्यात आली. अशाप्रकारे संघटित रिटेल क्षेत्रातली व्यावसायिक शक्ती एकाकडेच एकटवण्याचे भारतीय ग्राहकांवर पुढच्या काळात काय परिणाम होतील याचा कोणताही विचार केलेला नाही. असं म्हणताना, रिटेल पॉवर एकटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ऍमेझॉनविरोधात भारतीय तक्रार आयोगाने कोणतंही पाऊल उचललं तर मी त्याचं स्वागत करेन.\nमुकेशभाई, मला खात्री आहे, तुमच्या वाढत्या व्यवसायाच्या एकाधिकारशाही वृत्तीचा निषेध करायचा म्हणून रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू आणि सेवा वापरायच्या नाहीत या मी एकट्या माणसाने घेतलेल्या निर्णयाने तुम्हाला काही रात्री झोप वगैरे येणार नाही, असं होणार नाही.\nपण तुमच्या व्यवसायाचा पुढच्या काळातला नफा फक्त तुम्ही किती मोठे आणि शक्तीशाली होताय यावर नाही तर या गरीब आणि विकसित देशातल्या नागरिकांना तुमची व्यावसायिक ध्येय पूर्ण करण्यासाठी काय किंमत मोजावी लागतेय यावरही अवलंबून आहे हे तुमच्यासारख्या हुशार भांडवलदाराला कळेल अशी मला आशा वाटते आणि त्यासाठी मी प्रार्थना करतो.\nगीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’\nबाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला\nया आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय\n(लेखक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार असून त्यांनी टाइमच्या एशियाविक मॅगझिनच्या मलेशियातील क्वालालांपूर ब्युरोचे प्रमुख म्हणून काम केले आहे.)\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nझोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ\nझोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ\nमाधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या\nमाधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-worst-dress-actress-in-manish-malhotra-grand-party-5475915-PHO.html", "date_download": "2021-07-24T20:57:02Z", "digest": "sha1:N4JBGO2MJBMM2ADOJX6TYRDDOOXVHG4Q", "length": 3542, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Worst Dress Actress In Manish Malhotra Grand Party | डिझायनरच्या पार्टीत असे Worst ड्रेस परिधान करून आल्या मलायका-कतरिना, पाहा Photos - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडिझायनरच्या पार्टीत असे Worst ड्रेस परिधान करून आल्या मलायका-कतरिना, पाहा Photos\nडिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत असा ड्रेस परिधान करून पोहोचल्या मलायका अरोरा आणि कतरिना.\nमुंबई - फिल्ममेकर करन जोहरने त्याचा बेस्ट फ्रेंड आणि डिझायनर मनीष मल्होत्राच्या बर्थडेच्या निमित्ताने एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये मुकेश आणि नीता अंबानींसह बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटी आले होते. पार्टीत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या एकापेक्षा एक अशा सुंदर ड्रेसमुळे चर्चेचा विषय बनल्या. त्याचवेळी काही अभिनेत्रींच्या फॅशन ब्लंडर म्हणजे Worst ड्रेसेसचीही चर्चा जाली. करनच्या पार्टीत पोहोचलेल्या अशाच काही अॅक्ट्रेसेसचे फोटो आपण आज पाहणार आहोत.\nडिझायनर मोनिशा जयसिंह हिचा सिल्व्हर ड्रेस.\nडिझायनर कोसला जानीचा सेमी-शीर स्ट्रॅप गाऊन.\nपुढील स्लाइड्सवर पाहा. मनीष मल्होत्राच्या पार्टीत असेच Worst ड्रेस परिधान करून आलेल्या सेलिब्रिटीज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-people-of-amravati-participate-in-cleanliness-campaign-4878140-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:56:31Z", "digest": "sha1:22HMOEEGFPIRIFKTKWK5ITVAECHWYQ6M", "length": 6073, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "people of amravati participate in cleanliness campaign | शहर स्वच्छतेसाठी सरसावले सजग अमरावतीकर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशहर स्वच्छतेसाठी सरसावले सजग अमरावतीकर\nअमरावती- अमरावती शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी दै. ‘दिव्य मराठी’तर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता महाअभियानासाठी अनेक अमरावतीकर सरसावले आहेत.\n‘दिव्य मराठी’मध्ये स्वच्छतेसंबंधीचे वृत्त प्रकाशित होताच अनेक अमरावतीकरांनी एसएमएस, मेल, व्‍हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘मी कचरा करणार नाही आणि शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार’ असल्याचे वचन दिले. याच सोबत या महाअभियानात सहभागी होत शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार असल्याचाही त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.\n-कम्पोस्टडेपोला लागूनच कचऱ्यातून खत िनर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. इको िफल नावाची कंपनी हे काम करणार आहे. त्यांना आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यात अद्याप यश आले नाही. अरुणडोंगरे, आयुक्त,महापालिका.\n-आपणच कचरा केला नाही, तर अस्वच्छता होण्याचा प्रश्नच येत नाही. कचरा करू नये, कचरा दिसल्यास स्वत:ची जबाबदारी म्हण���न तो साफ करावा. हे काम प्रत्येकाने घरासह परिसरात केल्यास अस्वच्छता होणारच नाही. भारत गणेशपुरे, अभिनेता.\nयांनी दिले स्वच्छतेचे वचन\nविनोद अग्रवाल, बडनेरा; सतीश काळे, संजय विधळे, कॅम्प; हृषीकेश वसू, अमोल मसराम, तुषार बरबुडे, आदित्य लेवरकर, स्वितेश भगत, अजिंक्य पाटील, शरयू काळे, समीर पत्की, रितेश बोबडे, श्रद्धा पाटील, निखिल गाले, भाग्येश राऊत, प्रणय मेहरे, हृषीकेश देशमुख, अंकुश जुनघरे, संकेत इंगाेले, अंकुश डहाके, आकाश हिवसे, शुभम वानखडे, अक्षय नागापुरे, राजेश भांगे, निखिल लुंगे, आकाश येते, साकेत बोंडे, आशीष लोखंडे, ललित धुळे, विवेक धसकट, विनय नेऊलकर, अमित गांजरे, सारंग देशमुख, अविनाश भाकरे आदींसह अनेकांनी ‘दिव्य मराठी’च्या अभियानात सहभागी होत स्वच्छता पाळण्याचे वचन दिले.\nआपणही होऊ शकता या महाअभियानात सहभागी\nशहर, राहता त्या ठिकाणचा परिसर अस्वच्छ करणार नाही याचे आम्हाला वचन द्या. यासाठी आम्हाला Amravati Promise लिहून आपल्या नावासह 8411969041 या नंबरवर sms करा.\nव्‍हॉट‌्सअॅपच्या माध्यमातूनही तुमचे वचन Amravati Promise लिहून नावासह 9403029300 वर पाठवू शकता.\nतुमची संस्था, संघटना किंवा सोसायटीचे वचन पत्र आम्हाला dmamravati13@gmail.com वर इ-मेल करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-sahitya-sammelan-president-f-4436866-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:04:04Z", "digest": "sha1:6PSNQ7K3NNPUBOKGGBICA6BXAWH455EP", "length": 10999, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sahitya sammelan President F.M.Shinde in Nagar | साहित्यिकांनी प्रतिभेचा वापर खर्‍यासाठी करावा - फ. मुं. शिंदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाहित्यिकांनी प्रतिभेचा वापर खर्‍यासाठी करावा - फ. मुं. शिंदे\nनगर - साहित्यिकांकडे शब्दांचे लाघव व वेगळी शैली असते. पण, या प्रतिभेच्या आधारे त्यांनी लबाडी लपवून लेखन करता कामा नये. आपल्यापेक्षा काहीही न लिहिणारी माणसेच अधिक खरी असतात, ही जाणीव साहित्यिकांनी ठेवावी आणि आपल्या प्रतिभेचा वापर खरं बोलण्यासाठी करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विनोदी कवी, तसेच सासवड येथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) केले.\nभाऊसाहेब फिरोदिया माजी विद्यार्थी संघ, अहमदनगर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ व महाराष्ट्र साहित्य परिषदेची नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिंदे यांचा, तर नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल ‘असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन ऑफ इंडिया’चा पुरस्कार मिळालेले यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचा सहकार सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.\nज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख अध्यक्षस्थानी होते. वातट्रिकाकार रामदास फुटाणे, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, लीलाताई शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फ. मुं. नी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मी एकटा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नाही. हा मान समाजातील प्रत्येकाचा आहे. माझी आई, पत्नीच्या रूपातील आई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात दिसणारी सामाजिक आई अशा सर्व जन्मदात्यांना हा सन्मान मी अर्पण केलेला आहे. लोक मला विनोदी कवी म्हणतात. पण, गांभीर्याची गंगोत्री ही गमतीतूनच निघते. कारण, ज्याला आपण विनोद म्हणतो, खरे तर त्यासारखे दुसरे गांभीर्य कोणतेच नसते, असे मला वाटते, असे फ. मुं. यांनी सांगितले.\nयशवंतराव गडाख म्हणाले, फ. मुं. च्या कवितेत उपहास असला, तरी त्याने कोणाला जखम होणार नाही, याची काळजी ते घेतात. ग्रामीण महाराष्ट्रात त्यांनी अनेक साहित्यिक घडवले. म्हणूनच ते निर्विवाद अध्यक्ष झाले आहेत. पोपटराव पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक योगेश अनासपुरे यांनी केले. सूत्रसंचालन संजीव तनपुरे यांनी केले. जिल्हा बँकेतर्फेही फ. मुं. चा गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी नेत्रदान चळवळीविषयी माहिती दिली.\nवातट्रिकाकार फुटाणे म्हणाले, गरज नसताना सरकारने प्रत्येक जातीचे महामंडळ काढून जाती ‘जिवंत’ ठेवल्या. त्यामुळे माणसातील रक्ताचे रंग वेगळे झाले. मात्र, आता आपल्यात लाल रक्त आहे, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे 20 टक्के लोक ‘इंडिया’त अन् 80 टक्के लोक ‘भारता’त राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. हे बदलण्यासाठी जातीद्वेष व धर्मद्वेष कमी होऊन सगळा समाज एकसंध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nफ. मुं. म्हणाले, पत्रकार साहित्यिकांना राजकीय प्रश्न विचारतात. अध्यक्ष झाल्यापासून मलाही विचारणा होत आहे, तुमच्या संमेलनाला सत्ताधारी येणार का मी सांगतो, सत्ताधारी यावेत हीच माझी इच्छा आहे. एकाने मला विचारले, अंतुले ‘सिमेंट’मुळे गेले, निलंगेकर ‘मार्कां’मुळे गेले, मग (शरद) पवार कसे जाणार मी सांगतो, सत्ताधारी यावेत हीच माझी इच्छा आहे. एकाने मला विचारले, अंतुले ‘सिमेंट’मुळे गेले, निलंगेकर ‘मार्कां’मुळे गेले, मग (शरद) पवार कसे जाणार कोंडीत पकडणारा हा प्रश्न ऐकून मीही प्रतिप्रश्न केला की, ‘पण, पवार जातीलच कसे कोंडीत पकडणारा हा प्रश्न ऐकून मीही प्रतिप्रश्न केला की, ‘पण, पवार जातीलच कसे’ यावर चांगलाच हशा पिकला.\nफ. मुं. चं ‘दृष्टिदान’\nयशवंतराव गडाख व फ. मुं. नी आपल्या खास शैलीने सभागृहात हशा पिकवला. गडाख म्हणाले, फ. मुं. मराठवाड्याचे आहेत. तुम्ही आमचे पाणी पळवता, तरी आम्ही तुमचा सत्कार करतो. कारण आमचे मन मोठे आहे. त्यावर चांगलाच हशा पिकला. कार्यक्रमात नेत्रदानाचा अर्ज भरलेले फ. मुं. म्हणाले, नेत्रदान व दृष्टिदानाचे संदर्भ वेगळे आहेत. माझे नेत्र मिळणारा माणूस जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहील, हे कोडेच आहे. यावरही सभागृहात चांगलीच खसखस पिकली.\nयशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे फ. मुं. नी कौतुक केले. नावातच ‘महासागर’ असलेला ‘प्रशांत’ ग्रामीण भागात नेत्रदानाची चळवळ नेटाने रुजवत आहे. हे सोपे काम नसले तरी प्रशांतची धडपड कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. तर पोपटराव हे ‘डोळ्यातलं पाणी तळ्यात आणणारी जलदेवता’ आहे, अशा शब्दांत त्यांनी पवार यांचा गौरव केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/greatachi-haak-book-review-by-heenakausar", "date_download": "2021-07-24T20:31:52Z", "digest": "sha1:LPGWIAPWIARINQQUM7AL5PD7JQREZ63M", "length": 26319, "nlines": 196, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक", "raw_content": "\nपर्यावरण रक्षणासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक\nअतुल देऊळगावकर लिखित 'ग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना' या पुस्तकाचा परिचय\n'फुलपाखराने एका ठिकाणी पंख फडफडवले, तर जगाच्या दुसर्‍या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं' असा सिद्धांत गणितज्ज्ञ व हवामानशास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांनी 1993मध्ये मांडला होता. यालाच केऑस थेअरी (कोलाहल सिद्धांत) असंही म्हणतात. हा सिद्धांत आत्ता प��न्हा आठवण्याचं कारण आहे- ग्रेटा थुनबर्ग\nएक शाळकरी मुलगी हवामान संरक्षणासाठी 'शाळा बंद' करण्याचा निर्णय घेते. तिच्या देशात शाळा चुकवणं हा कायद्याने गुन्हा आहे हे ठाऊक असतानाही धाडस करते. आपल्या देशाच्या संसदेबाहेर तब्बल 21 दिवस धरणे देऊन बसते. हळूहळू तिच्या या कृतीत जगभरातील 80 लाखांहून अधिक मुले सहभागी होतात आणि जागतिक स्तरावर बंद करून दाखवतात. एक ग्रेटा पर्यावरणासाठी जगभरातल्या मुलांचं चक्रीवादळ उभं करून दाखवते आणि 'फ्रायडे फॉर फ्युचर' ही चळवळ उभी करते. भविष्यातील पर्यावरणासाठी शुक्रवारी शाळा बंद अशी ही चळवळ. इतकंच नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत विचार मांडायला या 16 वर्षाच्या ग्रेटाला आमंत्रण येतं. अशी घटना ही आजवर कधीही घडलेली नव्हती. जगातील 66 राष्ट्रप्रमुखांसोबत जगातल्या जनतेचं खरं प्रतिनिधित्व करणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे ग्रेटा\nग्रेटाने त्या परिषदेत 66 राष्ट्रप्रमुखांना ठणकावून विचारलं, 'मानवजात व जीवसृष्टी नायनाटाच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व आर्थिक विकासाच्या परिकथा सांगत बसता, तुमची हिंमत होतेच कशी तुमचं आम्हांला फसवणं आता आम्ही सहन करणार नाही.' एवढ धारिष्ट्य तिच्याकडे आले ते पर्यावरणाबद्दलच्या तळमळीतून. त्यावेळी तिचा भावूक झालेला चेहरा, तिची आर्त हाक त्यावेळी संपूर्ण जगाने पाहिली.\nपर्यावरणाची, प्रदुषणमुक्त वातावरणाची गरज जगातल्या प्रत्येकच जीवजंतूंना आहे. पर्यावरण बदल, वाढतं प्रदूषण, वाढती उष्णता, अवकाळी बेभरवशाचा पाऊस, जंगलांना लागणारे वणवे, हिमपर्वतांचं विरघळणं, कार्बनपदचिन्ह अशा कितीतरी गोष्टी आपण सगळेच ऐकतो पण करत काहीच नाही. वैज्ञानिक उपाय शोधतील, धोरणकर्ते पाहून घेतील असं म्हणून सोडून देतो. ग्रेटा मात्र अपवाद होती. लहान मुलांच्या भविष्याचा विचार न करता आजवर पृथ्वीचा भरपूर नाश झाला आहे. किमान आता तरी जागं व्हायलाच हवं असं या मुलीला वाटून गेलं आणि मग तिनं पहिलं पाऊल उचललं.\nकर्बउत्सर्जनाच्या विरोधात आणि हवामान संरक्षणासाठी ग्रेटानं केलेले प्रयत्न आणि त्याचे घडलेले परिणाम 'ग्रेटाची हाक - तुम्हाला ऐकू येतेय ना' या पुस्तकात वाचता येतात. पत्रकार-लेखक अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक 'मनोविकास प्रकाशन'नं प्रसिद्ध केलं आहे.\nग्रेटा स्वीडन देशातल्या स्टॉकहॉम शहरात राहते. आईवडिल आणि एक बहिण असं तिचं कुटुंब. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे तिसरीत असणार्‍या ग्रेटाने हवामानबदल आणि तापमानवाढ हे शब्द प्रथम ऐकले. वाढता उन्हाळा, जंगलांना लागणार्‍या आगी, चक्रीवादळे, महापूर यांच्या दृश्यफिती पाहत होती. प्राणी-वनस्पतींच्या जाती कायमस्वरूपी नाहीशा होत आहेत हे ती ऐकत व पाहत होती. शाळेत निसर्गाला जपण्याविषयी सांगितलं जात होतं. ती मिळेल तिथून पर्यावरणावरच वाचत, ऐकत होती. हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढण्यामागे श्रीमंत देशातली जीवनशैली कारणीभूत असल्याचं लक्षात येताच ग्रेटानं घरातल्या लोकांचा मांसाहार बंद केला. आईचा विमान प्रवास बंद केला. तिने स्वत:देखील जाणिवपूर्वक साधी जीवनशैली स्वीकारली आहे. अशा जीवनशैलीमुळे आपण पृथ्वीची तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सीयस खाली रोखू शकू असा ग्रेटाला विश्वास आहे.\nपृथ्वीचा ऱ्हास होण्यासाठी माणूसच कारणीभूत आहे हे माहित झाल्यानंतर ती अधिक अस्वस्थ झाली. तिच्या संवेदनशील मनाला माणसाच्या वागण्या बोलण्यातील विरोधाभास डाचू लागला. इतका की ती अंतर्मुख झाली. अबोल झाली. पण दुसरीकडे तिचा कर्बउत्सर्जन, कार्बनपदचिन्हे असा अभ्यास सुरूच राहिला. 2018 च्या आगॅस्टमध्ये स्टॉकहोमला संसदेचं अधिवेशन भरणार होतं. हे अधिवेशन तिला संधी वाटली. आपल्या देशाच्या नेत्यांकडे जाऊन आपण पर्यावरणसंदर्भात मागणी करण्याची हीच वेळ आहे. 'पर्यावरणासाठी शाळा बंद' असा फलक घेऊन संसदेबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंबियांचा, शाळेतल्या मैत्रिणींचं पाठबळ नव्हतं.\nस्वीडनमध्ये शाळा चुकवणं गुन्हा आहे. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला समजावलं, विरोध केला मात्र ती ठाम राहिली. शेवटी वडिलांनी निर्वाणीचं असं सुनावलं, 'शाळेत न जाण्याचा निर्णय आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी तुझीच राहिल. त्यावेळी आम्ही मदतीला येणार नाही.' वडिलांच्या या धमकीनंतरही ती डगमगली नाही आणि आपल्या निर्णयावर अढळ राहत ती संसदेबाहेर एकटीच जाऊन बसली. सुरूवातीला कुणीही तिची दखल घेतली नाही मात्र हळूहळू प्रसारमाध्यमांचे तिच्याकडे लक्ष गेलं. पर्यावरण रक्षणासाठी लढणारी मुलगी अशी तिची ओळख तयार झाली.\nया धरणे आंदोलनानंतर जगभरातील मुलांनी तिच्या कृतीला पाठिंबा देण्यास सुरूवात केली. 2019 हे वर्ष 'बालकांचे वर्ष' ठरले. एका वर्षात जगभरातील मुलांच्या सक्रियतेमुळे 'पर्यावरण संकट' हा विषय ऐरणीवर आला. शास्त्रज्ञ ओरडून सांगत राहिले तरी त्यांचं म्हणणं कुणाही पाॅलिसीमेकर्सनी कधीही मनावर घेतलं नाही. पण ग्रेटाच्या वादळानंतर जगभरातील मुलेच आपल्या भविष्याविषयी प्रश्‍न विचारू लागली. या लढ्यात मुलांसोबत शिक्षक, कलावंत, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ आले आहेत. अशा सगळ्या घटनांची तपशीलवार माहिती पुस्तकात आहे. ग्रेटामुळे चळवळीत ओढल्या गेलेल्या ठिकठिकाणच्या मुलांच्या आंदोलनांची दखलही पुस्तकात घेतली आहे. अगदी 2019च्या सप्टेंबरमध्ये मुंबईतल्या ‘आरे’ वृक्षतोडीवरून उठलेल्या आंदोलनाविषयीदेखील तपशीलवार माहिती पुस्तकात येते. आरे वसाहत, तिथली वृक्षतोड, शाळेतील मुलांपासून वृद्धांचा विरोध, आरे वाचावा मोहिम, त्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरण, शासनाची भूमिका असे सगळे अँगल्स या पुस्तकात आलेले आहेत.\nपर्यावरणाविषयी असलेली ग्रेटाची तळमळ आणि ती करत असलेलं धाडस पुस्तकात सविस्तर वाचायला मिळते. शिवाय तिचा सम्यक दृष्टीकोन ही यात मांडलेला आहे. तिने केलेल्या भाषणांचा आधारही त्यासाठी घेण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर तिच्यावर होत असलेली टीकाही पुस्तकात आलेली आहे. ग्रेटाच्या आजारपणाविषयी किंवा 'ती कुणाच्या तरी हातची कळसूत्री बाहुली आहे' अशा तर्‍हेच्या टीकेवर तिचे म्हणून असणारे म्हणणेही पुस्तकात मांडण्यात आले आहे.\nपुस्तकाचा मध्यवर्ती बिंदू ग्रेटा इतकंच पर्यावरण आहे. त्यामुळे पर्यावरणर्‍हास रोखण्यासाठी जगभर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी, कृतीशिलतेविषयीदेखील हे पुस्तक बोलतं. जागोजागी दाखल झालेल्या याचिकांकडेही लक्ष वेधतं. या याचिका आजी-माजी शास्त्रज्ञांनी दाखल केलेल्या आहेत. त्याला वयाने मोठ्या झालेल्या माणसांचा प्रतिसाद मिळत नाहीये मात्र लहान मुलं या याचिकांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. या तर्‍हेच्या विविध प्रयत्नांविषयी हे पुस्तक बोलतं. पर्यावरण बचावाच्या प्रयत्नासाठी नजीकच्या काळात घडलेल्या परिषदा, शास्त्रज्ञांची आंदोलनं, उठाव, अशा लहान मोठ्या प्रयत्नांची एकत्रित नोंद या पुस्तकाने घेतली आहे. पर्यावरणासंदर्भात झालेले करार आणि त्यांची वाताहत असेल किंवा पर्यावरणाचं होणारं राजकारण असेल त्याचा समाचारही पुस्तकात घेतला गेला आहे. पर्यावरणासारख��� महत्त्वाचा तरी रुक्ष वाटू शकणारा हा विषय देऊळगावकरांच्या सोप्या आणि रंजक विवेचनामुळे वाचनीय झाला आहे.\nपर्यावरण र्‍हासाच्या या पार्श्‍वभूमीवर ग्रेटा ही संधी आणि निमित्त आहे. पर्यावरण रक्षणासाठी ती देत असलेली आर्त ऐकण्याचीं आणि कृतिशील प्रतिसादाची जोड देण्याची गरज हे पुस्तक पानोपानी अधोरेखित करतं.\nग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना\nहा व्हिडीओही पहा: लेखक अतुल देऊळगावकर सांगताहेत ग्रेटाच्या लढ्याची गोष्ट\nTags: पुस्तक परीक्षण ग्रेटाची हाक अतुल देऊळगावकर पर्यावरण हिनाकौसर खान-पिंजार ग्रेटा थुनबर्ग Book Review Greta Thunberg Atul Deulgaonkar Heenakausar Khan-Pinjar Load More Tags\nहे पुस्तक मी दोन वेळा वाचले.. अतिशय अभ्यासपूणॅ हे पुस्तक लिहीले आहे.. ग्रेटाची गोष्ट आपल्या देशांतील लहान मुलांपयॅंत पोहचली पाहीजे.. शाळाशाळांमधून तिचे फोटो माहीती गेली पाहीजे..\nद अल्केमिस्ट: स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारं पुस्तक\nसानिया भालेराव\t15 Oct 2019\nकल्पना दुधाळ\t15 Oct 2019\nनेहरूंची लोकशाहीवरील निष्ठा आणि दुरदृष्टी यांचा प्रत्यय देणारे पुस्तक\nविकास वाळके 26 Jun 2020\nअच्युत गोडबोले\t13 Oct 2019\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nलग्नातून प्रेमाकडे जाणारा मार्ग\nघटस्फोटाचं नॉर्मलायझेशन झालं तर अशा आत्महत्या टळतील\nधर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या\n‘जेंडर आयडेंटिटी'पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील\nपर्यावरण रक्षणासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक\nअनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुलसूम\nहेल्लारो- गरब्यातून स्त्री मुक्ती मांडणारा चित्रपट\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/19/3344-one-more-district-lock-down-in-maharashtra-928369426498/", "date_download": "2021-07-24T21:17:44Z", "digest": "sha1:6Q6PDYNN72GEIX633S6AJGDQ6OYHMUGD", "length": 13233, "nlines": 182, "source_domain": "krushirang.com", "title": "आता ‘त्या’ जिल्ह्यातही लॉकडाउन; वाचा, काय आहे परिस्थिती | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nआता ‘त्या’ जिल्ह्यातही लॉकडाउन; वाचा, काय आहे परिस्थिती\nआता ‘त्या’ जिल्ह्यातही लॉकडाउन; वाचा, काय आहे परिस्थिती\nआरोग्य व फिटनेसट्रेंडिंगताज्या बातम्या\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.\nअशातच आता वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी असणार आहे. वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.\nवर्ध्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. दुकाने, मॉल्स, मार्केट, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी, एसटी, ऑटोरिक्षा सेवा, बंद असतील.\nएमआयडीसीतील आस्थापना सुरू राहतील. दुध डेअरी विक्री सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत सुरू राहील.\nदरम्यान राज्यातील प्रख्यात डॉक्टर तात्याराव लहाने यांनी याबाबत दिलासादायक माहिती दिली आहे.ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नाही. संसर्गजन्य आजाराचा हवामानानुसार जो चढ उतार आहे त्याचे हे संकेत आहेत.\nरुग्णांची संख्या वाढली तरी मृत्यू दर कमी राहील. कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन हा उप��य नाहीय हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर ठेवणे हाच उपाय आहे. नवीन कुठलेही लक्षण दिसत नाही हा दिलासा आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\n‘त्या’ पातळीच्या खाली आल्याने वर्षात पहिल्यांदाच आलीय सोने खरेदी करण्याची ‘ही’ संधी; वाचा, काय आहेत ताजे दर\nम्हणून केली अर्जुन तेंडुलकरची निवड; वाचा, काय म्हटलेय मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक माहेला जयवर्धने आणि आकाश चोप्राने\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-07-24T21:04:02Z", "digest": "sha1:JPAWKSG7HGDC2LM6M47JBDM2AG34P5NQ", "length": 5237, "nlines": 76, "source_domain": "ominebro.tech", "title": "खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात (CB Khadki) विविध पदांची भरती - Ominebro", "raw_content": "\nखडकी कॅन्टोनमेंट बोर्डात (CB Khadki) विविध पदांची भरती\nपदाचे नाव व रिक्त पदे:\nकनिष्ठ लिपिक (LDC) 05\nस्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) 02\nकनिष्ठ लिपिक (LDC): कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT/ CCC + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.\nकनिष्ठ अभियंता: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nस्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर): 12 वी उत्तीर्ण + स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) कोर्स.\nखुला 18 ते 25 वर्षे.\nओबीसी 03 वर्षे सूट.\nराखीव 05 वर्षे सूट.\nऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 30 मार्च 2021\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021\nऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा\nअधिकृत वेबसाईट इथे बघा\nउमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.\nKonkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती\nSMKC Recruitment 2021 | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 26 जागांसाठी भरती\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/will-union-finance-minister-dismiss-market-committees-8246", "date_download": "2021-07-24T21:25:10Z", "digest": "sha1:H2W5A7467CPIB6CJQSGIJLASJGHSNZIN", "length": 4557, "nlines": 20, "source_domain": "www.saamtv.com", "title": "केंद्रीय अर्थमंत्री करणार बाजार समित्या बरखास्त?", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थमंत्री करणार बाजार समित्या बरखास्त\nनवी दिल्ली : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत आहे. या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत आम्ही सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत आहोत. आम्हाला याकरिता ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक प्रभावीपणे राबवायाचे आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे दिली.\nमंगळवारी (ता.१२) सहाव्या ग्रामीण आणि कृषी वित्त परिषदेमध्ये अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या. केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य सरकारांनी रचना केली.\nउद्देशानुसार बाजार समित्यांनी त्या वेळी कामही केले, यात शंका नाही. आज मात्र बाजार समित्यांसंबंधी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी वाजवी दर मिळविण्यासाठी त्या जास्त उपयुक्त ठरत नाहीये.’’बाजार समित्यांची रचना अकार्यक्षमतेमुळे अनेक दृष्टीने टीकेच्या धनी आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना वाजवी दर मिळण्यावर होत आहे.\nयाविषयावरून मंत्री सीतारामन म्हणाल्या, की केंद्र सरकारने ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक राज्यांनी त्याचा त्यांच्या पातळीवर स्वीकार केला आहे. देशातील बाजार समित्या कायदाच रद्द केल्यानंतरच्या होणाऱ्या परिणामांची माहिती केंद्र सरकारकडून गेल्या महिन्यात सर्व राज्यांकडून मागविण्यात आली होती. विविध राज्यांच्या माहितीच्या संकलनातून केंद्र शासन बाजार समित्या कायदाच संपुष्टात आणण्याच्या तयारीत असल्याचे समजते. याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आजच्या माहितीने दुजोरा मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/khopoli-little-sister-and-brother-fell-into-drainage-were-carried-away-497610.html", "date_download": "2021-07-24T20:16:44Z", "digest": "sha1:5UOQRILRJMFTMEU3W3RTYOL6UFGY3JTA", "length": 18877, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआईच्या डोळ्यादेखत दोन चिमुरडी नाल्यात वाहून गेली, रायगडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना\nखोपोलीतील क्रांतीनगर भागातील दोन छोटे बहीण-भाऊ नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. खोपोली पोलिसांसह स्थानिकांच्या वेगवेगळ्या टिम नाल्याच्या प्रवाहात 2-3 किमी परिसरात सर्च ऑपरेशन राबवत आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरायगड : कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही मुंबई, ठाणे, खोपेलीसह कोकण भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात दाणादाण उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी झाल्याने वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तर उल्हास नदीला पूर आला आहे. बदलापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अॅलर्ट झालं आहे. दरम्यान, खोपोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना स���ोर आली आहे. आईच्या डोळ्यादेखत तिची दोन चिमुरडी मुलं नाल्यात वाहून गेली आहेत. (Khopoli : little sister and brother fell into Drainage, were carried away)\nखोपोलीतील क्रांतीनगर भागातील दोन छोटे बहीण-भाऊ नाल्यात वाहून गेले. क्रांतीनगर या झोपडपट्टी भागाला लागून एक मोठा नाला आहे. आईच्या डोळ्यादेखत तिची लहान मुलं नाल्यात पडून वाहून गेली. खोपोली पोलिसांसह स्थानिकांच्या वेगवेगळ्या टिम नाल्याच्या प्रवाहात 2-3 किमी परिसरात सर्च ऑपरेशन राबवत आहेत. परंतु अद्याप ही मुलं सापडली नाहीत.\nसर्च ऑपरेशन हाती घेऊन आतापर्यंत पाच तास उलटले आहेत. परंतु अद्याप या चिमुकल्यांचा शोध लागलेला नाही. निलम श्रीकांत हंचलीकर (7) बाबू श्रीकांत हंचलीकर (5) अशी या वाहून गेलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या मुलांना शोधण्यासाठी खोपोली पोलिसांनी स्थानिकांसोबत शोधमोहीम सुरु केली आहे.\nआज दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. दोन्ही मुलं आईसोबत विसर्गासाठी गेली होती. परंतु आईने दोघांना घरी जाण्यास सांगितले, मात्र दोन्ही मुलं घरी न जाता सार्वजनिक शौचालयाशेजारी असलेल्या नाल्यात खेळत होती. मुलं घरी न आल्याचे आईला समजल्यानंतर तिने व तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. परंतु त्यावेळी काही जणांनी सदर मुले नाल्यात पडताना पाहिली असल्याचे सांगितले. मात्र नाला दुथडी भरुन वाहत असल्यामुळे मुलं दिसेनाशी झाली.\nकल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले आहे. नागरिकांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जात आहे. रात्री नऊ वाजता 2.5 मीटरची भरती येणार आहे. त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी लोलाईन एरियातील नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.\nकल्याण-डोंबिवलीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा-कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आजूबाजूच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते आणि या पाण्यामुळे हा रस्ता खचल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.\nनेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव��हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने\nMumbai Rains Live Updates | मुंब्रा शीळ फाटा ते पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद\nMumbai Rain : कुठे भिंत तर कुठे दरड कोसळली, गेल्या 24 तासांत मुंबईत 33 जणांचा मृत्यू\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nVideo | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे\nठाणे महापालिकेची धडक कारवाई, दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त\nVideo | कोकणाला पुराचा फटका, कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न : विश्वजित कदम\nHatnur Dam | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, धरणातून 89 हजार 488 क्युसेस वेगाने विसर्ग सुरु\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान ��भिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2019/11/blog-post.html", "date_download": "2021-07-24T20:28:24Z", "digest": "sha1:EROFJ74Q5TPRKQYJE3BL5QTP6P42M4OW", "length": 9923, "nlines": 135, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: श्री सोमजाई फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी..", "raw_content": "\nश्री सोमजाई फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी..\nश्री सोमजाई फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी..\nदादासाहेब येंधे, रायगड: समाजातील सगळ्याच घटकातील वेगवेगळ्या सण-उत्सवांचा आनंद समान पद्धतीने करता यावा,या उद्देशाने दिवाळी निमित्ताने श्री सोमजाई फाउंडेशन या सामाजिक संस्थे तर्फे आदिवासीपाडा येथे फराळ व कपडे वाटप करण्यात आले.२२५ कुटुंबियांना फराळ व ६०० लोकांना कपडे वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम सावर आदिवासी वाडी,चिखलप आदिवासी वाडी,साई आदिवासी वाडी आणि मांजरवणे आदिवासी वाडी या ठिकाणी जाऊन दि.२ नोव्हेंबर २०१९ रोजी पार पडले.\nया प्रसंगी अध्यक्ष -बबन चिले,जेष्ठ समाजसेवक बाबाजी रिकामे,विजय धुमाळ,अनंत रिकामे,लक्ष्मण महाडीक,जय खेडेकर,शांताराम पवार,यशवंत पवार,राम अंबिके,विनोद शिगवण,मनोज धुमाळ,नामदेव महाडीक,चंद्रकांत घोले,विशाल घाटवल,चंद्रवदन महाडीक,नागेश महाडीक,राजेंद्र महाडीक,उमेश घोले,मंगेश चिले,पांडुरंग महाडीक,कल्पेश महाडीक,भावेश महाडीक,राहुल महाडीक, पूजा घोले,भरत घोले,तेजस दर्गे,प्रणिता महाडीक,मनाली घोले,मानसी महाडीक,शुभम तटकरे,ओमकार घोले,विमल महाडीक,मनीषा महाडीक,प्रसाद चव्हाण,कल्पेश मुंडे,विरेन तायडे आदी उपस्थित होते.\nद्वारा पोस्ट केलेले Dada yendhe येथे ३:३३ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दादासाहेब येंधे बातम्या, श्री सोमजाई फाउंडेशन\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पो��्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nदुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा सध्या जगभर कोरोनाचा कहर सुरू आहे. आपल्या देशातही कोरोनाने अक्षरशः थैमान मांडले आहे. कोरोनाचा ज...\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nदेशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन\nदेशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन हा उत्सव नव्हे एकतेचा संदेश मुंबई, दादासाहेब येंधे : माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाला...\nभारतीय ऍप विकसित होणे गरजेचे\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nशेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता स्मार्ट शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर सध्या अनेक देशांमध्ये सुरू आहे. ज्य...\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nपांडुरंगा...तुझा विसर न व्हावा\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डिजिटल माध्यम.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (81)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/somnath-komarpant-on-balkavi", "date_download": "2021-07-24T20:35:03Z", "digest": "sha1:35ELLITGZGJZEC3TZOHVLYI6SMEGLJ3R", "length": 39966, "nlines": 316, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "सृष्टीचे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटणारा कवी", "raw_content": "\nसृष्टीचे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटणारा कवी\nबालकवी यांच्या 130व्या जयंतीनिमित्त...\nबालकवी हे उत्कट संवेदनशीलता लाभलेले मराठीतले श्रेष्ठ कवी. त्यांच्या उन्मेषशालिनी प्रतिभेचे दिव्य स्फुरण त्यांच्या निसर्गकवितेत आढळते. त्यांच्या कवितेत निरागसता, सौंदर्यशाली मन आणि शब्दकळेतली भावकोमलता यांचा स्वरसंगम आढळतो. शिवाय सत्‌, चित्‌ आणि आनंद या त्रिपुटीची एकात्मता त्यांच्या कवितेत आहे.\nबालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला आणि 5 मे 1918 रोजी वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी त्यांनी अकाली या जगाचा निरोप घेतला. ते आपल्यातून जाऊनही एका शतकाहून अधिक काळ लोटला आहे. या शतकभराच्या कालावधीत मराठी कविता अनेक अंगांनी बदलत गेली. नवनव्या विचारप्रवाहांनुसार तिने कितीतरी वळणे घेतली. काव्यभाषा बदलली तरीही बालकवींची लावण्यमय कविता ताजी टवटवीत राहिली. हे लावण्य त्यांच्या कवितेतल्या केवळ बाह्यांगाचे नाही... ते अंतरंगाचेही होते. मराठी कवितेतील कवितेतली सौंदर्यवादी धारा सशक्त करण्याचे फार मोठे श्रेय बालकवींना जाते.\nबालकवी हे मराठी कवितेला पडलेले एक स्वप्न होते असे म्हणण्याचा मोह होतो. अर्थात हा विचारही बालकवींच्या आशय-अभिव्यक्तीच्या अभिन्नत्वातून मनात निर्माण होतो. कवी हा जन्मावा लागतो असे म्हणतात. अशी उपजत कवित्वशक्ती घेऊनच बालकवी आले होते. आपल्या आयुष्यात भव्य-दिव्य मंगलाचे जे नक्षत्रांचे देणे होते ते अंतःप्रेरणेने देऊन ते आपल्यातून निघून गेले.\n175 कवितांची ओंजळ त्यांनी मराठी काव्यरसिकांसमोर रिती केली आहे. ही अम्लान कविता म्हणजे मराठी काव्यशारदेचे वैभवलेणे आहे. आपल्या भावभावनांचे संक्रमण सहजतेने रसिकांच्या मनात करण्याची किमया बालकवींना साधलेली आहे... म्हणूनच रसिकहृदयात त्यांच्या कवितेला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. साऱ्या विश्वात सौंदर्य भरलेले आहे. स्वार्थाच्या बाजारात किती तरी पामर रडतात. रडोत बिचारे त्यांना आनंद कोठून मिळणार त्यांना आनंद कोठून मिळणार शेवटी आनंद वाटणाऱ्याला आनंद मिळणार. ही साक्षात्कारानुभूती त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी झाली होती हे विशेष.\nबालकवींची समग्र कविता हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. बालकवींचा अंतरंगशोध आजवर अनेक अभ्यासकांनी त्यांच्या कवितांच्या आधारे साकल्याने केलेला आहे. प्रा. एस. एस. नाडकर्णी यांनी 1918 ते 1990 या काळातल्या बालकवी समीक्षेचा मागोवा घेणारा ‘बालकवी-समीक्षा’ हा ग्रंथ संपादित केला.\nबालकवींच्या एकूण कवितांपैकी बहुतांश कविता निसर्गविषयक आहेत. निसर्ग जसा दिसतो तसा रेखाटणे हे कवीचे काम नव्हे. तो द्रष्टा आणि स्रष्टा असावा लागतो. कवित्वशक्तीबरोबरच त्याला चित्रकाराची दृष्टी लागते. रंग, रेषा आणि बिंदू यांचे महत्त्व चित्रकलेत असतेच. शिवाय रंगानुभूतीमध्ये दृश्य स्वरूपाच्या रंगांबरोबर अमूर्त रंगांचे र��ायन साधण्याची किमया असावी लागते. बालकवींच्या नवनिर्माणक प्रतिभेत कवित्वशक्तीबरोबर चित्रकाराची कुशलता मिसळलेली आहे असे जाणवते. बालकवींची कविता शब्दशक्तीमध्ये रमणाऱ्या रसिकाला आवडते तशीच ती जी. ए. कुलकर्णी यांच्यासारख्या प्रतिभावंतालाही भावते ती यामुळेच. अंतर्दृष्टीने निर्मिलेली बालकवींची सृष्टिचित्रे चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देतात, चैतन्य निर्माण करतात.\nप्रत्येक वस्तुजातामध्ये सौंदर्यविलास कसा प्रकट होतो हे बालकवींनी मर्मदृष्टीने सांगितले आहे...\nश्रवणीं नयनीं हृदयीं उतरुनि\nपूर्ण करी जें जड जीवातें\nबाह्य वेष जरि सुंदर धरितें;\nदिव्य अहा मग ते अवतरतें\nबालकवींच्या निसर्गकवितेत दिव्यत्वाचा जसा स्पर्श आहे... तसाच आनंदाचा अंतर्नाद ऐकू येतो. पार्थिव-अपार्थिवाच्या संगमक्षणी मानवी वृत्तिप्रवृत्तींचे संमोहन त्याला जाणवते. ‘अरुण’ या कवितेत ते म्हणतात...\nपूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं\nहर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं\nबालकवींचा निर्झर बालरूपातच प्रकट होतो... कारण कविप्रवृत्तीचे ते दुसरे रूप असते. पुन्हा या दोहोंमध्ये एकात्मता आढळते.\nहांस लाडक्या नाच करी\nबाल्यचि रे भरिसी भुवनीं\nबाल्य म्हणजे आनंद असे बालकवींना मनोमन वाटते. निर्झर हा काव्यदेवीचा प्राण आहे असे त्यांना वाटते. ‘तृणपुष्प’ या कवितेत तृणपुष्पास उद्देशून ते म्हणतात...\nसदैव सस्मित, सदैव अपुला डोलत तूं असतोस,\nदुःखसृष्टी कधी स्पर्शिली नाहीं तव चित्तास\nपुढे ते त्याला विनवतात...\nतृणपुष्पा चल, तुज कवितेच्या ठेवीन उद्यानांत\nसख्या रहा तूं तिथे निरंतर, रंजव माझे चित्त\nमनाच्या बाल्यवृत्तीबरोबरच आनंद, सौंदर्य आणि परिपूर्णता यांच्या गुणसंगमाला बालकवी प्राधान्य देतात...\nनिसर्गाच्या सान्निध्यात परिपूर्ण जीवन जगण्याचा ध्यास बाळगणाऱ्या या कवीच्या ‘शारदेस’ या कवितेत त्याच्या जीवनधारणेचे प्रतिबिंब आढळते...\nनिर्झरमय, काननमय, गायनमय दिव्य जाहला देह,\nसृष्टीचेही पुरेना विचराया स्वैर त्याजला गेह,\nमग गूढ अमूर्ताची मधुगीते गोड गावया लागे\nआनंदरूप झाली मानवता, मृत्यू राहिला मागे\nनिसर्गाचे वास्तववादी चित्र रेखाटणाऱ्या आठ ओळींच्या ‘औदुंबर’ या कवितेत चित्रकाराची सौंदर्यदृष्टी आणि कवीची शब्दशक्ती यांचा गुणसंगम झालेला आहे. साध्यासुध्या शब्दांतून केवढा मोठा अवकाश कवीने व्यापलेला आहे नितांतरमणीय परिसराचे चित्रमय वर्णन इथे कवीने केले आहे. दोन्ही तटांना पसरलेला हिरवाईचा प्रदेश... बेटाबेटांतून वाहणारा निळसर काळा झरा... पलीकडे दिसणारे दूरवरची घरे... हिरव्या शेतमळ्यातली दाटीवाटी... शेतमळ्याच्या हिरव्या कुरणातून आडवीतिडवी पडलेली, काळ्या डोहाकडे चाललेली पांढरी पाऊलवाट... काळा डोह... आणि डोहाच्या काठावर औंदुबर वृक्षाच्या सावलीमुळे डोहाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेली काळसर छटा... हे सृष्टिचित्र दृग्गोचर होते.\nअनेक समीक्षकांनी ‘पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’ या शेवटच्या ओळीमुळे अनेक अन्वयार्थ लावले आहेत... पण एखाद्या कुशल चित्रकाराने काढावे तसे हे विशुद्ध निसर्गचित्र आहे... असे मानले तर\nनिसर्गाची वास्तव चित्रे रेखाटण्यात बालकवी कुशल आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तुंग कल्पनाविलासाची अगणित उदाहरणे त्यांच्या कवितांत शोधता येतील. या दृष्टीने ‘फुलराणी’ या कवितेचा उल्लेख पहिल्यांदा करावा लागेल. बालकवींच्या प्रतिभाशक्तीचे आणि भावकोमल शब्दकळेचे ते नितांत रमणीय रूप आहे. बालकवींच्या सौंदर्यदृष्टीचे, जीवनदृष्टीचे आणि उत्कट ध्यासाचे चित्र ‘बाल-विहग’ (अष्टदिशांचा गोफ) या कवितेत उमटलेले आहे...\nसुंदरतेच्या सुमनांवरचें दंव चुंबुनि घ्यावें,\nचैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हांत हिंडावें\nप्रीतिसारिका गीत तियेचें ऐकावें कानीं\nबनवावें मन धुंद रंगुनी काव्यसुधापानीं\n‘अरुण’, ‘मधुयामिनी’, ‘संध्या-रजनी’, ‘तारकांचे गाणे’, ‘संध्यातारक-1’, ‘संध्यातारक-2’, ‘श्रावणमास’, ‘फूलपांखरूं फुलवेली’, ‘शारदीय सौंदर्यदेवता’, ‘सृष्टी’, ‘गवताचे गाणें’, ‘डोंगर सुंदर दूरदूरचे बाई’, ‘हिरवळ गडे ही हिरवी’, ‘आनंदी प्रवासी’, ‘अप्सरांचे गाणें’, ‘माझा लहानसा बाग’, ‘बाळें ती खेळत होती’, ‘कविबाळें’ आणि ‘वनमाला’ या कविता या दृष्टीने उल्लेखनीय आहेत.\n‘अरुण’ ही बालकवींची बहुचर्चित कविता. उदयाचलावरील सूर्याचे आणि त्या वेळी आभाळात पसरलेल्या रंगविभ्रमांचे त्यांनी समरसतेने वर्णन केले आहे:...\nअरुण चितारी, नभःपटाला रंगवितो काय\nप्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय\nकीं, नव युवती उषासुंदरी दारीं येवोनी\nरंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी\nदिवसयामिनी परस्परांचे चुंबन घेतात-\nअनेक काव्यगुण��ंनी हे कल्पनाचित्र मंडित झालेले आहे. यात उपमा-उत्प्रेक्षा आलेल्या आहेत. चेतनागुणोक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून या कवितेचा निर्देश करता येईल. ‘रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी’ या ओळीत आलेला अनुप्रास चित्तवेधक वाटतो. निसर्गरूपाशी कवी किती तादात्म्य पावतो,हे इथे अनुभवण्यासारखे आहे. निसर्गाच्या अपार्थिव सौंदर्याशी बालकवींनी साधलेली समरसता ही मराठी काव्यविश्वातली अपूर्व चीज आहे.\nसूर्यास्तकालीन संध्याराग न्याहाळत असताना कवीच्या मनात कल्पनेचे तरंग उमलतात. त्या घटिकेचे वर्णन कवी संवादात्मक शैलीत करतो. या संवादातला लडिवाळपणा बघण्यासारखा आहे.\nगेला, झाला दृष्टिआडही सूर्य, तरी अजुनी\nपहा चमकते प्रेमपताका पश्चिम दिग्वदनीं\nथक्क होउनी दिशा म्हणाल्या, ‘‘काय मोहिनी ही\nप्रेम-समाधी अजुनि खुळीची या उतरत नाही\n आता त्याचे चिंतन करिशील\nदृष्टी लावुनि अशीच बसशिल सांग किती वेळ\n पुरे ग अश्रूंची माळ\nउद्यां बरं का तो राणीला आपुल्या भेटेल\nबालकवींच्या निसर्गकवितेत शब्दांच्या कोमलतेबरोबरच भावभावनांची सुकुमारता आढळते. या दोन्ही बाबी एकाच वेळी हातात हात घालून वावरत असतात. या शब्दांच्या पदन्यासामुळे निर्माण होणारी लय मनाला प्रसन्न करणारी आहे...\nकविता ही विश्लेषण करण्याची, पाकळीन्‌पाकळी उलगडून पाहण्याची चीज नसून गुणसमुच्चयाने तिचा सुगंध घेण्याची चीज आहे हे इथे उमगते. बालकवींच्या निसर्गकवितेत पंचसंवेदनांना नवे नेत्र फुटतात. विस्मयभारित होऊन आपण या नव्या सृष्टीकडे बघतच राहतो. इथे कवितेने काही शिकवायचे नसते, रिझवायचे नसते. तिच्या आकंठ सेवनाने जाणिवा आपोआप प्रगल्भ होतात. संवेदनाप्रवाह खळाळत जातो. बालकवींच्या निसर्गकवितांमध्ये अशी किती अधोरेखने करावीत\nफिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा\nवरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा\nत्यांतहि हंसली मंदपणे ती चंद्रकला राणी\nकडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचे पाणी\nइंद्र निळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला\nमधुन जलाची शुभ्र शोभते ती मोहनमाला\nचौबाजूला थाट दाटला हा हिरवळीचा\nहे अलवार क्षणचित्र थबकून पाहावे. इतक्यात शुभ्र फुलांची मूस दिसावी असे दुसरे क्षणचित्र समोर येते...\nथबथबली, ओथंबुनि खालीं आली\nजलदाली मज दिसली सायंकाळीं\nरंगहि ते नच येती वर्णायातें\nसुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता\nव्योमपटीं जलदांची झाली दाटी;\nबालकवींनी ‘श्रावणमास’ ही कविता लिहून एक शतक लोटले. त्यानंतर कितीतरी श्रावणमास आले-गेले. श्रावणावरच्या अगणित कविता मराठीत झाल्या... परंतु... बालकवींच्या ‘श्रावणमास’ या कवितेतल्या क्षणचित्रांचा विसर मराठी मनाला आजही पडलेला नाही. बालकवींच्या शोधक नेत्रांनी श्रावणातल्या सौंदर्याच्या उन्मेषांचे चित्र टिपलेले आहे... त्याला तोड नाही. तरल मनोवृत्तीने आणि शब्दांची समाधी लावून सृष्टीच्या प्रत्येक घटकाचा सौंदर्यपूर्ण आविष्कार बालकवींनी इथे केला आहे. सर्वांगपरिपूर्ण असे हे निसर्गचित्र आहे.\nश्रावण महिन्यातला लोकमानसातला हर्ष आणि चोहीकडे पसरलेली हिरवळ यांच्यातली समतानता बालकवींनी टिपली आहे. क्षणात येणारे सरसर शिरवे... क्षणात फिरून पडणारे ऊन... आभाळातल्या इंद्रधनूचा दुहेरी गोफ... जणू नभोमंडपातले मंगल तोरणच सूर्यास्त झाला आहे असे वाटत असतानाच उघडलेली सांज... तरुशिखरांवर, उंच घरांवर पडलेले पिवळे-पिवळे ऊन... मेघांवर उठलेले अनंत संध्याराग... सर्व नभावर रेखिलेले सुंदरतेचे महान रूप....\nया सौंदर्यपूर्ण महिरपीवर बालकवींनी अप्रतिम चित्रमालिका निर्माण केली आहे.\nबलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते\nउतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलांची की एकमतें\nफडफड करुनि भिजले अपुले पंख पांखरें सांवरितीं\nसुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निजबाळांसह बागडती\nसृष्टीचे हे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटत असताना नागरी जीवनाला आणि परिसराला बालकवी विसरलेले नाहीत हे आणखीन एक वैशिष्ट्य.\nकल्पनाविलासाच्या सामर्थ्याने अभिनव सृष्टी निर्माण करणे हा बालकवींचा प्रतिभाधर्म होता; पण तो केवळ कल्पनाविलास नव्हता. स्वप्न-वास्तवाची नाजूक वीण त्यांच्या आशयात होती. बालकवींचे व्यक्तिमत्त्वच मुळी स्वप्न-वास्तवाच्या हिंदोळ्यावर झोके घेणारे होते... त्यामुळे त्यांचे हृदयतरंग कवितेत जसेच्या तसे उमटले. अभिव्यक्तीच्या वाटांची प्रतीक्षा त्यांना कधी करावी लागली नाही. अनुभवांच्या प्रक्षेपणाचा वेग-आवेग, उतटता-उत्कटता सारे काही त्यांच्या शब्दसृष्टीत सहजतेने अवतरले. त्यांना कुठेही आटापिटा करावा लागला नाही. ‘झरा हा मूळचाच खरा’ याची प्रचिती बालकवींच्या शब्दाशब्दांतून येत राहते. कविता हा अंतःकरणातला उद्‌गार मानला जातो. बालकवींचा श्वास आणि निःश्वास कवितेसाठी होती. बालकवींना अभिप्रेत असलेले प्रेयस कदाचित मिळाले नसेल. ते ओरखडेही त्यांच्या कवितेत उमटले आहेत... पण...\nअसे म्हणणारे बालकवी निरंतर श्रेयसाच्या शोधात होते. ते श्रेयस त्यांना निसर्गात गवसले याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो.\n- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.\nTags: साहित्य मराठी कविता बालकवी सोमनाथ कोमरपंत व्यक्तिवेध Somnath komarpant Balkavi Poems Marathi Load More Tags\nबालकवींच्या कवितेतील विविध सौन्दर्य छटा, मन थक्क करुन टाकणारे आविष्कार लेखातून अगदी अलगद आणि हळूवार पणे उलगडून दाखविले आहेत. लेख संपूच नये असंच वाटतं राहत. कवी आणि चित्रकार अशी दोन्ही रूपे उत्तम रित्या समजावून सांगितल्याने बालकवी याचे पूर्ण काव्य कधी वाचेन अशी ओढ निर्माण झाली. .अतिशय कमी आयुर्मान लाभलेला हा कवी काव्यविश्व किती समृद्ध करून गेला हेच या लेखातून कळते सर ,कवी समजावून घ्यायला आपल्या लेखाचं खूपच उपयोग होतो सर ,कवी समजावून घ्यायला आपल्या लेखाचं खूपच उपयोग होतो \nबालकवींंच्या कवितेचे अतिशय सुंदर रसग्रहण\nबालकवींचा संपूर्ण प्रतिभाशाली जीवनपट आपण काव्याच्या पंचअंगांना स्पर्श करुन अलगत उलघडला. अवघ्या 28 वर्षाचे आयुष्य लाभले बालकवींना ...पण या अल्प कालावधीत बालकवींनी काव्यलतिकेची वेल आकाशावर पोहोचवली......\nबालकविंच्या कविता वाचून मनाला आनंद वाटला. बालकवी यांना भावपूर्ण आदरांजली\nबालकवि, रा ग गडकरी, माधव ज्युलिअन ही तीन वेगवेगळ्या प्रवृृतीचे प्रतिभावंत पण त्यांच्यातील एक विलक्षण समानधागा तो अति अल्प वा अल्प आयुष्याचा. हे असे का होत असावे बरे\nसंधी चालत आली, आणि मी घेतली - डॉ. भारती आमटे\nडॉ. भारती आमटे\t11 Feb 2020\nबोरकरांची कविता : मराठी काव्यसृष्टीचे अक्षय लेणे\nसोमनाथ कोमरपंत\t07 Jul 2020\nनरहर कुरुंदकर यांचे विचारविश्व कसे होते\nविनोद शिरसाठ\t15 Jul 2020\nसंवाद सुरु झाला, आणि अडचणी दूर झाल्या - डॉ. मंदा आमटे\nडॉ. मंदा आमटे\t13 Feb 2020\nमराठी कविता लोकाभिमुख करणारा प्रयोगशील कवी\nवज्रनिर्धाराची भूमिका घेणारा मातृहृदयी...\nआधुनिक मराठी कवितेचे आद्य प्रणेते\nजीवनाच्या समग्रतेला भिडू पाहणारे चिंतनशील प्रज्ञावंत...\nवाङ्‌मयीन संस्कृतीचे निस्सीम उपासक\nसृष्टीचे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटणारा कवी\nलोकमान्य टिळक: जीवननिष्ठा आणि लेखनशैली\nबोरकरांची कविता : मराठी काव्यसृष्टीचे अक्षय लेणे\nआजही आगरकर पुन्हा आठवतात...\nउत्कट संवेदनांचे अमूर्त शब्दशिल्प साकारणारा कवी\nमधु मंगेश कर्णिक: चतुरस्र प्रतिभेचे साहित्यिक\nमुक्त संवाद: अभिरुचिसंपन्न प्रकाशकाशी\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/13/8-30-uddhav-thackeray-cm-maharashtra-live-on-facebook/", "date_download": "2021-07-24T19:59:30Z", "digest": "sha1:VQBKSVA6D3NGI2YMXAI632X253IP7OWE", "length": 12787, "nlines": 171, "source_domain": "krushirang.com", "title": "ब्रेकिंग : आज होऊ शकते मोठी घोषणा; संध्याकाळी 8.30 ला मुख्यमंत्री येणार लाइव्ह | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nब्रेकिंग : आज होऊ शकते मोठी घोषणा; संध्याकाळी 8.30 ला मुख्यमंत्री येणार लाइव्ह\nब्रेकिंग : आज होऊ शकते मोठी घोषणा; संध्याकाळी 8.30 ला मुख्यमंत्री येणार लाइव्ह\nअर्थ आणि व्यवसायआरोग्य व फिटनेसट्रेंडिंग\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता असून लवकरच त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी केले आहे. मात्र, सणासुदीचा कालावधी आणि व्यापाऱ्यांसह विरोधी पक्षाकडून केली जात असलेली विरोधाची भाषा लक्षात घेऊन हा निर्णय लांबणीवर टाकला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे संध्याकाळी 8.30 ला लाइव्ह संवाद साधणार आहेत.\nराज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याने ट्विटरवर म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करतील. त्यामुळे या संवादातून ठाकरे सरकार नेमकी कोणती महत्वाची घोषणा करणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.\nMAHARASHTRA DGIPR on Twitter: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करतील. https://t.co/6AHPsfmKvZ” / Twitter\nआरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर मंत्र्यांनी वेळोवेळी लवकरच लॉकडाऊन लागू करण्याचे सांगून जनतेची मानसिकता तयार केली आहे. यातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा आरोग्याची आणीबाणीसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे आज संध्याकाळी कोणती घोषणा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\nसंपादन : महादेव गवळी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nमॉन्सून अंदाज : स्कायमेटने जाहीर केले प्रेडीक्शन; पहा नेमका कसा आणि किती पडणार पाऊस\n‘त्या’ अधिकाऱ्यांचे 50 टक्के पगार कमी करण्याची मागणी; कार्यालयाबाहेर वेतन फलक लावण्याचाही आग्रह\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/buyan-bear-predicts-croatia-will-beat-france-world-cup-final-131012", "date_download": "2021-07-24T19:56:44Z", "digest": "sha1:3KHOCK6YX3RELLD2BJYSVHDMDHHI4WNN", "length": 7075, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विश्वकरंडकाबाबत अस्वलाने वर्तविले होते 'हे' भविष्य", "raw_content": "\nएका कलिंगडाचे दोन भाग करून एका-एका भागामध्ये फ्रान्स आणि क्रोएशियाचे झेंडे त्यामध्ये रोवण्यात आले होते. बुयानसमोर हे दोन्ही कलिंगडाचे भाग ठेवण्यात आले. थोडावेळ थांबल्यानंतर त्याने क्रोएशियाचा झेंडा रोवलेला कलिंगडाचा भाग निवडला आणि तो खाण्यास सुरवात केली.\nविश्वकरंडकाबाबत अस्वलाने वर्तविले होते 'हे' भविष्य\nमॉस्को : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद फ्रान्सने मिळविल्याने एका अस्वलाने क्रोएशियाच्या विजयाबाबत केलेली भविष्यवाणी खोटी ठरली आहे.\nरविवारी मॉस्कोत झालेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले होते. या विजयापूर्वी पॉल ऑक्टोपसप्रमाणे एका अस्वलाकडून अंतिम सामन्याबाबत भविष्यवाणी करण्यात आली. या अस्वलाने क्रोएशिया विजयी होईल, अशी भविष्यवाणी केली होती. सर्बियातील रोयेव रुचे प्राणी संग्रहालयातील हे अस्वल आहे. या अस्वलाचे नाव बुयान आहे. एका कलिंगडाचे दोन भाग करून एका-एका भागामध्ये फ्रान्स आणि क्रोएशियाचे झेंडे त्यामध्ये रोवण्यात आले होते. बुयानसमोर हे दोन्ही कलिंगडाचे भाग ठेवण्यात आले. थोडावेळ थांबल्यानंतर त्याने क्रोएशियाचा झेंडा रोवलेला कलिंगडाचा भाग निवडला आणि तो खाण्यास सुरवात केली. त्यानंतर क्रोएशिया विश्वकरंडक जिंकणार हे व्हायरल झाले. पण, नेमके सत्य उलटे निघाले. फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव केला आणि भविष्यवाणी चुकीची ठरली. यापूर्वीही मांजर, बकरी आणि घोड्याकडून अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली होती.\nक्रीडाविषयक आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : www.sakalsports.com\n■ ले शॉंपियॉं - ला फ्रान्स ■\n■ आपण 'हिंदू-मुस्लिम' खेळत बसू: हरभजनसिंग ■\n■ मॉड्रिचला गोल्डन बॉल, हॅरी केनला गोल्डन बूट ■\n■ देशचॅम्प्स यांचा अनोखा विक्रम ■\n■ फुटबॉलची अंतिम लढत दृष्टिक्षेपात ■\n■ विंबल्डनमध्ये जोकोविचचे यशस्वी पुनरागमन; पटकाविले विजेतेपद ■\n■ ओकुहारासमोर सिंधू पुन्हा निष्प्रभ ■\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/02/blog-post_46.html", "date_download": "2021-07-24T19:58:05Z", "digest": "sha1:WWGYFERS6EY7UVVBNU6ILHG2IUEZ2SFR", "length": 3911, "nlines": 44, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषतुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी\nतुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी\nबारूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष सुरज सगट, समाज सेवक नबिलाल चाचा शेख,भास्कर भिसे,दत्ता लोखंडे, समाधान लोखंडे, संतोष सागर, विशाल लोखंडे, रत्नदिप लोखंडे, अध्यक्ष चेतन लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे हे उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:40:11Z", "digest": "sha1:EC26BT4Z4QF2IZFWIZ55KEBOURFCA6XT", "length": 2954, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कॉलरा Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nनेपल्समधील इतिहासाच्या नोंदीतून गायब झालेला कॉलरा\nसरकारसाठी इटालियन राष्ट्रवाद महत्वाचा होता. राष्ट्राचा उत्सव साजरा करण्यात कोणतीही अडचण येऊ नये असे मानले गेले. त्यासाठी विरोधात बोलणाऱ्यांना डावे, सम ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/recipes/", "date_download": "2021-07-24T20:38:06Z", "digest": "sha1:ZKDGQD3GETTRSDBRNQFAWFMG7F7VIPIM", "length": 6511, "nlines": 175, "source_domain": "marathiboli.in", "title": "marathi Recipes", "raw_content": "\nEgg Biryani – अंड्याची मसाला बिर्याणी\nWatch Marathi Movies Free – मराठी सिनेमा आता मोबाइल वर पहा\nTime Please Marathi Movie – मराठी चित्रपट टाइम प्लीज\nJoint Pain Ayurveda – वातव्याधीचे निदान\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-new-corona-rules-should-be-strictly-followed-in-group-programs-ajit-pawar-204201/", "date_download": "2021-07-24T19:24:50Z", "digest": "sha1:5K4UF2D3Z73V3K6O5OLOBM572BMMEKPC", "length": 9377, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News: नव कोरोना ! सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे - अजित पवार : New Corona ! Rules should be strictly followed in group programs - Ajit Pawar", "raw_content": "\n सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – अजित पवार\n सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – अजित पवार\nएमपीसी न्यूज – ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.\n‘कोविड-19 व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते.\nयावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. तर सभागृहात खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस. चोक्कलिंगम,पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nपवार म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात सर्वच यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.\nपरदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवा तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.\nशासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी कोरोना अजूनही गेलेला नाही. त्यामुळे दक्षता घेत नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार\nBhosari Crime News : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nPune Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची 11 लाख रुपयांनी फसवणूक\nPune News : मुसळधार पावसामुळे महवितरणची यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर\nPimpri News : पिंपरीतील मुख्य चौकात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू\nTalegaon News : मुख्य जलवाहिनी फुटल्याने तळेगावातील काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा\nPune News : आरक्षणावरील ताण कमी करण्यासाठी उद्योगधंद्यांना चालना आवश्यक : जयंत पाटील\nChakan News : खेड मध्ये ३३ नवीन रुग्ण ; २ मृत्यू\nVadgaon News : रवींद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी आदिवासींना अन्नधान्य कीट वाटप\nKiwale News : प्रभाग16 वर भाजपचाच झेंडा फडकणार : बाळासाहेब ओव्हाळ\nHinjawadi News : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक; 57 हजारांचा मुद्देमाल जप्त\nPune News : कलाकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : सुरेखा पुणेकर\nChakan News : खेड मध्ये ३३ नवीन रुग्ण ; २ मृत्यू\nChakan News : खेड मध्ये नवीन 43 कोरोना बाधित रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/26-killed-in-boat-accident-in-bangladesh", "date_download": "2021-07-24T19:48:26Z", "digest": "sha1:4R643Z62WBZRABN4QQ7EIZVGSPMKKQ7B", "length": 5306, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बांगलादेशात बोट उलटून २६ जणांचा मृत्यू", "raw_content": "\nबांगलादेशात बोट उलटून 26 जणांचा मृत्यू\nढाका : Boat Accident In Bangladesh क्षमतेपेक्षाही अधिक प्रवाशांनी भरलेली फेरी बोट पद्मा नदीत उलटून झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. कोरोना नियमांचे आणि प्रवासी क्षमतेचे उल्लंघन करून या बोटीतून मानवी वाहतूक होत होती. आज सकाळी कंथलबारी फेरी टर्मिनल येथून निघालेली ही बोट नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेल्या एका मोठ्या बोटीला जाऊन धडकली, असे पोलिसांनी सांगितले. एक अनुभव नसलेला युवक ही बोट चालवत होता. अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण बचावले. बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होत असल्याने अनेक वेळा अपघात होतात. (25 Killed In Boat Accident In Bangladesh)\nहेही वाचा: वंगभंग, बंगबंधू आणि बांगलादेश\nबोटीमध्ये 30 प्रवासी होते. बांगलादेशमध्ये जलवाहतुकीदरम्यान अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. सुरक्षा साधनांची कमतरता, क्षमतेपेक्षा जास्त लोकांची वाहतूक, कामचलावू बोटींमुळे अपघातात वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे मत आह���. एप्रिलमध्ये झालेल्या अशाच एका अपघातात 30 लोकांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात एका छोड्या बोटीला मोठ्या मालवाहतूक बोटीने धडक दिली होती. त्यात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-provide-seedschemical-fertilizers-farmers", "date_download": "2021-07-24T20:56:28Z", "digest": "sha1:O3BPQXSZX6TGXWS6QN632NFFIFOJENUJ", "length": 7869, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करा", "raw_content": "\nशेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करा \nधुळे : जिल्ह्यात कापसाच्या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र, कापसावर अलीकडे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यापासून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करतानाच येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील, असे नियोजन कृषी विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.\nहेही वाचा: कमी रुग्णसंख्येत धुळे जिल्हा प्रथम..कोरोनावर राजकारण नको \nजिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री सत्तार म्हणाले, की हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा तुटवडा जाणार नाही, बोगस बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्राम कृषी विकास समित्यांच्या माध्यमातून बोंडअळी निर्मूलन, कीटकनाशकांची अवाजवी फवारणी टाळण्यासाठी जागृती करावी. राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँकांसह खासगी बँकांनी वेळेत पीककर्जाचा पुरवठा करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.\nहेही वाचा: धुळे जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प\nजिल्हाधिकारी यादव म्हणाले, की जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६८५ कोटी, तर रब्बीसाठी ७७ कोटींच्या पीककर्ज वितरणाचे नियोजन आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोन��णे यांनी सांगितले, की खरीप हंगामात चार लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रात कापसासह विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन आहे. बी- बियाणे, खतांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना झाली आहे. बोंडअळीच्या निर्मूलनासाठी जागृती होत आहे. श्री. सोनवणे यांनी ‘एक गाव- एक वाण’, ‘विकेल ते पिकेल अभियान’, भेंडी उत्पादन, ज्वारी उत्पादनाविषयी माहिती दिली. श्री. रंधे, आमदार गावित यांनी विविध सूचना केल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-24T21:24:17Z", "digest": "sha1:TDIQRUWYOMP6WEFEAYV4WLXEWSD6O6PI", "length": 7481, "nlines": 119, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "जातपंचायतीची मुजोरी! आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणावर बहिष्कार -", "raw_content": "\n आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणावर बहिष्कार\n आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणावर बहिष्कार\n आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणावर बहिष्कार\nनाशिक : राज्य सरकारने जातपंचायतींच्या मनमानीविरोधात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला असला तरी जातपंचायतींच्या तक्रारी मात्र कमी होत नाही. जातीतून बहिष्कृत करण्याचे प्रकार सुरूच आहे. त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी, की सिन्नर येथील वैदुवाडी येथील तरुण कृष्णा शिंदे याचे अन्य जातीच्या मुलीबरोबर प्रेम झाले. तिच्या सोबत होणारा आंतरजातीय विवाह वैदू जातपंचायतीस मान्य नव्हता. त्यांनी विवाहास फक्त विरोधच केला नाही, तर मारहाणही केली. अमानुषपणे त्याला वाडीबाहेर काढले. तो संबंधित मुलीसोबत दुसऱ्या ठिकाणी राहू लागला.\nनाशिकला झालेल्या वैदू जातपंचायतच्या तक्रारीनंतर जातपंचायतने त्याच्यावर तक्रार न करण्याचा दबाव आणला व दमदाटीही केली. परिवारानेही जातपंचायतीला घाबरून तक्रार करू नको, अशी भूमिका घेतली. त्याला डांबून ठेवले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांशी संपर्क साधून त्याची सुटका झाली. अशा परिस्थितीत एका बाजूने जातपंचायतचा अत्याचार व दुसऱ्या बाजूने कुटुंबाचा दबाव, अशा कात्रीत तो सापडला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जातपंचायत मूठमाती अभियानासाठी प्रयत्नशील आहे.\nअशा घटना पुरोगामी म���ाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा होऊनही अशा घटना थांबत नाही. त्या मुळे अशा जातपंचांवर गुन्हे दाखल होऊन पीडित तरुणास सन्मानाचे आयुष्य बहाल झाले पाहिजे.\nराज्य कार्यवाह, अंनिसचे जातपंचायत मूठमाती अभियान\nPrevious Postजेव्हा कृषिमंत्री वाढदिवशी शेतकऱ्यांच्या झोपडीत जातात; पुढे कुटुंबाला काहीच सुचत नाही\nNext Postनांदूरमध्यमेश्‍वरला भरघोस निधीची प्रतीक्षा रामसरचा दर्जा मिळूनही योजना लाल फितीत\nमहाराष्ट्रासह नऊ राज्यांत 6 हजार कोटींच्या कापसाची खरेदी; 4 लाख 2 हजार शेतकऱ्यांना लाभ\nरब्बीत सर्वाधिक आठ हेक्टरवर कांद्याचा जुगार पेरणी ९९ टक्के पूर्ण\nकोरोनाचा झटका शिवसेनेच्या नेत्यांनाही नाशिकचे तीन बडे नेते कोरोनाबाधित;\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2018/10/", "date_download": "2021-07-24T21:12:45Z", "digest": "sha1:UH4Q42UI5QXOXKON6F3P36ZMAPPHTF6Z", "length": 45539, "nlines": 203, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : October 2018", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nवैराटगड ट्रेक, विथ Travorbis Outdoors, १२ ऑगस्ट २०१८\nवयाच्या ५१ व्या वर्षाची सुरुवात मनासारखी झाली. १ जुलै ला मृगगड - उंबरखिंड ट्रेक, २२ जुलैला २ किमीची blindfolded buddy run marathon आणि २९ जुलैला सुधागड ट्रेक\n१२ ऑगस्ट च्या \"वैराटगड\" या ऑफ बीट ट्रेकची\" पोस्ट Travorbis Outdoors च्या ग्रुपवर पाहिली.\nDifficulty level आणि ट्रेकसंबंधी अन्य माहिती जाणून घेण्यासाठी स्वप्नीलला फोन लावला. त्याच्याकडून माहिती मिळताच ट्रेकला जाण्याचे निश्चित करून टाकले.\nवैराटगड ट्रेकचा चढायचा मार्ग होता व्याजवाडी मार्गे (पाचवड, जि. सातारा) आणि उतरायचा मार्ग होता गणेशवाडी मार्गे.\nरविवारी, १२ ऑगस्ट ला साधारण पावणे अकराच्या सुमारास आम्ही सतरा जणांनी वैराटगड चढायला सुरु केला. गडाची उंची साधारण ३९३३ फुट. खडी चढाई भुरभुरणारा पाऊस. साधारण अडीच तास प्रवास करून ट्रेक सुरु केला तो थेट चढाईनेच भुरभुरणारा पाऊस. साधारण अडीच तास प्रवास करून ट्रेक सुरु केला तो थेट चढाईनेच बापरे पायाला गोळे आले. धाप पण लागली. ही चढाई सुकर झाली ती स्वप्नीलच्या strategy मुळे स्वप्नीलने चार-चार जणांची ओळख ट्रेकच्या एका एका टप्प्यावर विभागून केली. ह्यामुळे चढाईमधे थोडा विसावा मिळत गेला. ओळखी शिवाय विसाव्यामधे पाणी पिता आले, फुललेल्या फुलांचा एकत्रितरीत्या आनंद घेता आला, गडाभ���वतीचा निसर्ग, सातारचा परिसर आणि नजरेच्या टप्प्यातील गडकिल्ले न्याहाळता आले.\nह्या गडाकडे तसे फारसे कोणी फिरकत नसल्याने चढायची वाट आखलेली नव्हती. रादर काही ठिकाणी वाट देखील नव्हती. पावसाच्या हलक्याश्या सरींनी ओल्या झालेल्या हिरव्यागार गवताचा पायाला गार गार स्पर्श करून घेत वाट निघत होती. १-२ ठिकाणी दिशादर्शक बाण दिसले. एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी पायवाट. आजूबाजूला एकतर दाट झाडी नाहीतर खोल दरी. पावसामुळे काही ठिकाणी निसरडे झालेले. त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट ही की खडक भरपूर होते पण ते शेवाळाने माखलेले नव्हते. त्यामुळे हाताला आणि पायाला घट्ट पकड मिळाली. काही पॅचेस तर दोन्ही हाताच्या आधाराने चढावे लागले.\nआजूबाजूला फुलेलेल्या फुलांनी दृष्टीसुख दिले. असंख्य रंगांची, आकाराची फुले. हिरव्यागार गवतांच्या कुशीत गार वाऱ्यावर डोलणाऱ्या ह्या विविध रंगी फुलांनी नजर खिळवून ठेवली. ट्रेक मार्ग ह्या फुलांमुळे, गवतात चरणाऱ्या गुराढोरांमुळे आकर्षक भासला.\nदोन अनोखी फुले ट्रेकवर पहायला मिळाली जी आजपर्यंत कुठल्याही गडावर/ ट्रेकमार्गावर बघायला मिळाली नव्हती. उत्सुकतेपोटी त्याची माहिती मिळवली. ह्या फुलाचे नाव आहे झिनिया\nजानेवरी २०१६ मधे झिनियाच्या फुलांना अंतराळात वाढविण्याचा प्रयोग होणार होता. हे झिनिया, आजूबाजूच्या वातारणाला संवेदनशील. त्यामुळे अंतराळात जगवण महाकठीण. स्कॉट केली, या शास्त्रज्ञाने नासाच्या वतीने झाडच जीवनचक्र पूर्ण करायचं निश्चित केल. बीज पेरल, रोप उगवल. पण हवी तशी वाढ नव्हती. विविध प्रयोग सुरु झाले. पाणी कधी द्यायचं, प्रकाशाची तीव्रता कमी-अधिक करणे इ. शेवटी जानेवारी २०१६ मधे यश आलं. दोन टपोरी फुले फुलली. या प्रयोगात झिनिया निवडी मागच कारण, ही फुलं वातावरण बदलाशी संवेदनशील आहेत. ही फुले अंतराळात जगली तर इतर जीवसृष्टी सुद्धा निर्माण करता येईल का या विषयाचे ताळेबंद बांधणे ह्या प्रयोगाने शक्य होणार होते. तर अशी ही झिनियाची गोष्ट.\nट्रेक मार्ग अधिक आकर्षक दिसण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे मानवनिर्मित कचऱ्याचा अभाव. संपूर्ण ट्रेकमार्गावर कुठेही प्लास्टिक, बाटल्या, कागद इ. आढळले नाही. होते ते परिपूर्ण नैसर्गिक सौदर्य\nलांबूनच गडावरील बुरुज आणि पायऱ्या दिसल्या. चढून गेल्यावर दिसला तो गडाचा विस्तार.\nगरमागरम भोजन करून गडफेरी सुरु केली.\nसुरुवात केली ती वैराटेश्वर महादेवाचे मंदिरच्या दर्शनाने.\nगाभाऱ्यातील शिवलिंगावरील पितळी नाग देखण्याजोगा.\nदुसऱ्या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार पुजारी बाबांनी मनसोक्त आरत्या केल्या. पोवाडा देखील गायला.\nगडफेरी करत करत स्वप्नील ने त्याच्या गडअभ्यासाचा ग्रंथ आमच्यासाठी खुला केला. किल्ल्याची तटबंदी....\nतट संरक्षणासाठी बांधलेल्या जंग्या (गोळीबार करण्यासाठी भोके), पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी छिद्रे, गडावरील पहारेदेणाऱ्या सैनिकांसाठी फंजी आणि चोर दरवाजा.\nगडफेरी करताना चोर दरवाजाची खुण आणि स्थळ ध्यानासही येणार नाही. खोल खोल आणि चिंचोळी उतार.\nतटप्रदक्षिणा घालताना स्वप्नील ने पाणतळे, गडसदर, सैनिकांची घरे, इमारतींच्या जोती, चौथरे, पाण्याची टाकी इ. गोष्टी सचित्र स्पष्ट केल्या.\nगडावर गणपतीची मूर्ती आणि दोन हनुमानाच्या मूर्ती. गणपती आणि एक हनुमान मंदिरात.\nएक हनुमान उघड्यावर आहे.\nगडावरील भैरवनाथाच्या मंदिराजवळ सतीशिळा आहे.\nगडावरून केंजळगड, कमळगड, पांडवगड, मांढरदेवी चा डोंगर, जरंडेश्वर इ. दिसतात.\nअज्ञातवासात पांडव ज्या विराट राजाकडे राहिले त्याची राजधानी ह्या गडावर होती. प्रजा गडपायथ्याशी असणाऱ्या \"विराटनगरी\" त राहत होती. गडाला\" वैराटगड\" नाव त्यावरून पडले असावे ही एक दंतकथा. दुसरी दंतकथा ही की महाभारत काळात विराट किंवा वैराट नावाची जमात ह्या किल्ल्यावर वास्तव्यास होती. या जमातीवरून गडास नाव पडले \"वैराटगड\"\nगडफेरी पूर्ण करून गड उतरण्यास सुरुवात केली. गणेशवाडी मार्गे गडउतराई थोडी स्टीफ वाटली. कठीण वाटली. साधारण दीड तासात गडउतराई पूर्ण झाली.\nपायथ्याला \"वडाचे म्हसवे\" म्हणून ओळखले जाणाऱ्या गावातील महाकाय वडाचे दर्शन झाले.\nट्रेक खूप आवडला. ट्रेकर्सची गर्दी नसलेला, निसर्गाच्या कुशीत विसावलेला एक अफलातून ट्रेक वैराटगडाने साताऱ्यातील किल्ल्याना साद घालण्याची संधी मिळाली वैराटगडाने साताऱ्यातील किल्ल्याना साद घालण्याची संधी मिळाली\nपुण्यात पोहोचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजलेले.\nस्वप्नील ने ट्रेकर्सचा राबता नसलेल्या किल्ल्याची ओळख करून देऊन त्याच्या ग्रंथ संपदेतील एक नवीन ट्रेक अध्याय आरंभ केला असे फिलिंग आले.\nबघू सातारा पुन्हा केव्हा साद घालतोय.....\nट्रेकमध्ये मजा आली तो दोन छोट्या दोस्तांम���ळे.\nआणि अर्थात ट्रेक टीम मुळे....\nफोटो आभार: अमित तागुंदे आणि ट्रेक टीम\nसाखरगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड ट्रेक, ७ ऑक्टोबर २०१८\nआज तू येणार म्हणून खुश आहोत आम्ही😃 😃😃😃 स्वप्नील भेटला. त्याच्याकडूनच समजल. तुला म्हणे डेंग्यू झालेला. थोड बरं वाटतय तोच निघालीस आम्हाला भेटायला. ऐकणार नाहीस. अर्थात स्वप्नीलला तुझ्यातील क्षमतेची खात्री आहे म्हणूनच तुला आमच्या भेटीला घेऊन आलाय.\nएक ध्यानात घे आम्हा तिघांना भेटण्याच टेन्शन घेऊ नको. एखाद्या गडाला भेटू नाही शकलीस तर पुन्हा भेटशीलच. आम्ही इथेच आहोत तुझ्या स्वागतासाठी. ठीक आहे\nसातारा जिल्ह्यातील म्हसोबा उपरांगेत आम्ही तिघ वास्तव्यास आहोत. वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड.\nसाखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:\nअंबाबाई देवीच दर्शन तू आत्ताच घेतलस. खूप प्राचीन मंदिर आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मंदिराच्या प्रांगणात भव्यदिव्य दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून मजबूत अवाढव्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे. पाहिलास नाआणि मंदिराचा कळस देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.\nमंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.\nकिन्हई गावातील साखरगडावर वसलेल्या ह्या साखरगड निवासीनी चा नवरात्रात उत्सव भरतो.\nसातारा-पंढरपूर मार्गावर पुसेगाव सोडल की वर्धनगड नावाच गाव आहे. गावातून माझ्याकडे यायला पायवाट आहे. गडावर वर्धनीमातेचे मंदिर आहे. ही देवी माता नवसाला पावते. नवस पूर्ण झाला म्हणून काही भाविकांनी पायऱ्या बांधून दिलेल्या आहेत. तू सुरुवातीला ज्या पायऱ्या चढून आलीस त्या पायऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून बांधलेल्या आहेत.\n हळू ये. आजारातून नुकतीच बरी झालीस आहेस. गड चढायला जास्त कठीण नाही. जास्तीत जास्त अर्ध्या तासात गडावर येशील.\nहनुमानाचे हे अनाच्छादित मंदिर. \"उघडा मारुती\" म्हणतात. असंख्य भाविकांनी श्रीराम भक्त हनुमानाला मंदिर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.\nआलीस की गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ. अत्यंत मजबूत आणि भव्य दरवाजा. उंची फारशी नाही त्यामुळे वाकून यावे लागेल. किती थंडा���ा आहे इथे. इथूनच गड परिसर , गडाची तटबंदी सुरु होते.\nहनुमानाचे आणि शंकराचे छोटे खानी मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्याचे मोठे टाके आहे.\nह्या समोरच्या टेकडीवर आहे वर्धनीमातेच मंदिर. जागृत देवी. सभामंडपातील कासव बघितलस का सुरेख आहे ना नवरात्र जवळ आलाय ना त्यामुळे लगबग सुरु आहे. साफसफाई, रंगरंगोटी आणि स्पीकर सुविधा.\nमंदिराच्या सपाटीवर असणारे हे \"आवळे-जावळे' पाण्याचे जोडटाके.\nगडावरून दिसणारी सातारा-पंढरपूर सुंदर मार्गवळणे. चौफेर गड तटबंदी आहे. तटबंदी सरळसोट नाही. नागमोडी आहे. तटबंदी फारशी उंच नाही. ह्याच कारण की ह्या मार्गावर लक्ष ठेवता याव. सैनिकांना पहारा करता यावा म्हणून फांजी बांधलेली आहे. तिची रचना आजही शाबूत आहे.\n गडाच्या सौदर्याचा रत्नजडीत अलंकारासारखी वाटली ना तटबंदी तू छान मोसमात आली आहेस. सपाटीवर हिरवळ आहे. हिरवळीच्या पार्श्वभूमीवर तटबंदीची कातळ भिंत खुलून दिसते आहे.\n हे गडाच्या शौर्याचे प्रतिक.\nगडाला खूप भारी चोर दरवाजा आहे बरं का. तिकडेच जातोय आपण. पायऱ्या हळू उतर. एकावेळी एकच जण अंगचोरून येऊ शकेल अशी ही चोरवाट.\n\"सादिकगड\" असे गडाचे नामकरण औरंगजेबाने केले होते.\n स्वप्नीलने सांगितल आधी गडभेट, मग जेवण. चालतय ना\nगडाची चढण तीव्र आहे. हळू ये. तुझा वेळ घेत ये. दिसली का तटबंदी\nकाही पायऱ्या चढून आलीस की पडझड झालेला कमानी दरवाजा आहे.\nदरवाज्यावर सुंदर हस्तीशिल्प कोरल आहे.\nहनुमानाचे शेंदूर अर्चित प्रतिमा आहे इथे.\nपुढे जाऊ ..समोर बुरुज आणि ढासळलेली तटबंदी दिसतेय ना इथून पुढे लांब पसरलेली सोंड आहे.\nसोंडेवर, माचीवर जाण्यासाठी बुरुजवजा चोर दरवाजा आहे. कमी उंचीचा आणि चटकन ध्यानात येणार नाही अशी त्याची रचना आहे.\nसोंड किंवा माचीवरून दिसणारा नजारा अलौकिक आहे म्हणतेस\nगडावर महिमान शाहवली या संताचे वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्यामुळे गडाला \"महिमानगड\" नाव पडले.\nदोन गड केलेस की तू\nमंदिरात भोजन करा आणि पुढे संतोषगडा कडे जा.\nउशीर झालाय पोहोचायला तुला ..काही हरकत नाही. थकली नाहीस ना चढाई आहे जरा खडी. हळूहळू ये. तुषार आहे तुझ्या सोबतीला.\nपायथ्याच गाव आहे ताथवडे. गावावरून गडाला \"ताथवडे चा किल्ला\" म्हणूनही ओळखतात.\nयेताना पाटीवर \"शिवकालीन मंदिर\" वाचलेस ना\nआता अंधार होत आहे त्यामुळे काही ठळक अवशेष आपण पाहू. पहिला आणि दुसरा दरवाजा पूर्णत: ढासळला आह��.\"शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन\" ह्या संस्थेने गडाचा कायापालट केला आहे.\nएकदा दिवसा भेट दे. गडावरच्या वैभवाची तुला कल्पना येईल. आता टॉर्च च्या प्रकाशात आपण फारसे स्पष्ट पाहू शकणार नाही.\nशिवकालीन विहिरी कडे जातोय आपण. गडावरची सर्वांग सुंदर कलाकृती. विहिरीच्या कोरीव पायऱ्या चक्क बसून उतर. खोल आहे विहीर. पाणी पण आहे. विहीरीच काम अति भव्यदिव्य आणि मजबूत आहे बघितलस ना काठावरच्या वटवृक्षाच प्रतिबिंब पाण्यात पडत.अतिशय नयनरम्य\nकाठावर महादेवच मंदिर आहे.\nआता जातोय राजसदरे कडे. गवत जरा वाढलय. जपून. इथे थोड हळू दगडी खाच उतरून जायचं आहे. राजसदर प्रशस्त आहे. राजा आणि प्रजा ऐसपैस बसू शकतील. बांधकाम अजून भरभक्कम आहे.\nचिलखती बुरुज, गडावरचा अजून एक भारी अवशेष. नजर हटणार नाही अशी कलाकृती. धान्यकोठार खोली वजा आहे.\n एकदा दिवसा नक्की भेट दे.\nआपण आता खाली उतरू..अंधार पडलाय आणि साडेसात वाजत आलेत.\nतुला मनात धाकधूक होती ना की तू आम्हा तिघांना भेटू शकशील की नाहीस बघ आत्ता. तिन्ही जणांची भेट झाली तुझी. आम्ही पण खुश आहोत.\nसाताऱ्या जिल्ह्यात जवळ जवळ २५ गड आहेत. काही छोटे काही मोठे. जमेल तसे पाहून घे.\nतुला कमळगड आणि दातेगड खासकरून पाहण्याची इच्छा आहे ना. नक्की पूर्ण होईल. जिद्द कायम अशीच ठेव.\nबरं निघा तुम्ही आता. पुण्यात पोहोचायला उशीर व्हायला नको. जय शिवराय\nगाडीतून पुण्याकडे निघाले. सकाळपासूनचा फेरफटका मारला. मनातल्या मनात . वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड किती सुरेख गड आहेत . उंचीला कमी, चढायचा अवधी कमी. इतिहासाने मात्र परिपूर्ण. दुर्गावशेष संपन्न. मनात आलं ट्रेकिंगची सुरुवात ह्याच गडापासून हा करत नाहीत किती सुरेख गड आहेत . उंचीला कमी, चढायचा अवधी कमी. इतिहासाने मात्र परिपूर्ण. दुर्गावशेष संपन्न. मनात आलं ट्रेकिंगची सुरुवात ह्याच गडापासून हा करत नाहीत ह्या गडांना इतिहास आहे, दूर्गअवशेष संपन्न आहे, किल्ला समजून घ्यायला आणि गड/किल्ल्यांच्या संज्ञा माहित करून घ्यायला ह्यासारखे दुसरे किल्ले नाहीत.\nखूप समाधानी आहे. तीन गडांना भेटू शकले. त्यांच्या आपलेपणाने आणि वैभवशाली दुर्गावशेषांनी भारावून गेले. स्वप्नील आणि तुषारने ने माझ्यातला आत्मविश्वास दृढ केला म्हणूनच तीन गडांना भेटू शकले.\nअशाच काही अनोख्या किल्ल्यांना भेटण्याची इच्छा आहे. स्वप्नील सोबत ही गडभेट अधिक समृध्द होते हे मात्र नक्की.\n(डावीकडून: स्वप्नील, अमित, आशिष, मी, मोनिशा, धनश्री आणि सुशील सर)\nफोटो, खास आभार: अमित तागुंदे आणि सुशील दुधाने सर\nइतके सुरेख गड आणि ट्रेक चे सुंदर नियोजन केल्याबद्दल खास आभार: Travorbis Outdoors👍👍👍👍\nकमळगड/कमालगड ट्रेक विथ झेनिथ ओडिसी, १४ ऑक्टोबर २०१८\nकमळगड ट्रेक आणि गडावरील कावेची अर्थात गेरूची विहीर बघायची असीम इच्छा. काही ना काही कारणाने पूर्ण न झालेली. \"झेनिथ ओडिसी\" ट्रेक संस्थेची \"कमळगड ट्रेक\" ची पोस्ट पाहिली. ट्रेक ऑर्गनायझर,श्रद्धा मेहताला, लगेचच फोन करून मी येणार असल्याचे सांगितले.\nसातारा जिल्यातील वाई-जांभळी मार्गे वासोळेगावच्या तुपेवाडीला पोहोचलो. तुपेवाडी, गडाचे पायथ्याचे गाव. तिथपर्यंतचा प्रवास हाच एक आनंददायी आणि आल्हाददायक अनुभव. धोम धरणाचा असीम शांत आणि नयन मनोहर जलाशय....\nधरणाकाठीचा हलकासा गारवा, सूर्यकिरणांमुळे गारठ्याला मिळालेला दिलासा, वाऱ्यावर डुलणारी सोनकी, सोनसरी, कॉसमॉस इ. फुले...\nपाणवठ्यावर विहंग करणारे पक्षी...\nआजूबाजूला हिरवाईने सजलेले डोंगर, नजर रोखून ठेवणारे लॅन्डस्केप्स....\nभुरळ पाडणारे पांडवगड केंजळगड आणि नवरा-नवरीचा डोंगर अर्थात म्हातारीचे दात....\nप्रवास इतका सुंदर तर ट्रेक किती सुंदर असेल...मनात हीच उत्सुकता. ट्रेक सुरु केला. अफलातून मोसमात ट्रेकला आलो आहोत ह्या भावनेने मन हरखल. घनदाट जंगलातून गडाकडे जाणारी नागमोडी पायवाट, थोडसं उन, हलकासा गारवा....\nआजूबाजूला फुललेली पिवळी-जांभळी सोनकी, मिकी माउस, निसुर्डी, लिचर्डी, नीलपुष्पी सारखी मनमोहक फुले...\nकिती आणि कोणत्या शब्दात प्रशंसा करावी डोळ्यांनी निसर्गदृश्य साठवावं आणि जमेल तितकं लेखणीतून रेखाटाव\nसाधारण दोन तास चढून गेल्यावर गडावरील गोरक्षनाथाचे मंदिर आले. झाडाखाली दगडात कोरलेल्या देवादिकांच्या काही प्रतिमा दिसल्या. मंदिराच्या आवारात बसलेले स्थानिक भाविक म्हणे, \"पुरुष मंडळी गोरक्षनाथाचे दर्शन घेऊ शकतात. वर्षातून एकदा, दसऱ्याच्या दिवशी स्त्रियांना दर्शन घेता येते\".\nथोड पुढे गेल्यावर थंडगार, स्वच्छ, गोड पाण्याचे एक टाके लागले. आजूबाजूला नजर फिरवली. दिसत होता निसर्गाचा अप्रतिम कलाविष्कार घनदाट वृक्षांनी गजबजलेली खोल दरी, दरीच्या कड्यावर फुललेली सुवर्णरंगी सोनकी आणि हरित पर्वतरांगा.....\nपुढील १५-२० मिनिट घनदाट जंगलात. भरपूर सावली, बारा-एकच्या तळपत्या उन्हात मिळालेला सुखद गारवा आणि सावली. पुढे विस्तीर्ण पठार. पठारावरून दिसला सुबक कमळगड माथा.\nपठारावर धनगरवाडी. घरासमोर कमळगडाचा फलक. फलकापासून जंगलातून जाणारी वाट गेली थेड गडावर.....\nगडाच्या शेवटच्या टप्प्यावर आता लोखंडी शिडी बसवलेली.....\nशिडी चढून गेल्यावर गडपरिसर..तसा छोटासा. सोनकीच्या फुलांनी भरलेला.....\nकमळगड चे आकर्षण \"गेरूची किंवा कावेची विहीर\" जमिनीच्या आत आत खोल खोल मजबूत पायऱ्या. विहिरीच्या तळाशी पाण्याचा साठा. वर बघितले तर चहूबाजुला पानांनी लगडलेल्या उंचच्या उंच दगडी कपारी. विहिरीत थोडा ओलसरपणा आणि दमटपणा. जाणवण्याइतका गारठा. बाहेर उन्हाचा तडाखा आणि विहिरीत गारवा. ही विहीर म्हणजे अत्यंत मोहक, अजब आणि सुंदर अविष्कार\nविहिरीत उतरताना वाटतले जणू भुयारात उतरत आहोत. भिंतीचा आधार घेत हळूहळू उतरताना गेरूचा लालसर-तपकिरी रंग हाताला लागला. विहिरीच्या कातळ कपारींना वटवाघळे लटकलेली दिसली. या विहिरीतून बाहेर येऊच नये असे वाटले.\nगडावरून उतरताना पायवाटेचा गोंधळ झाला. लगेचच तो गोंधळ दूर झाला. अचूक मार्गाने साधारण सव्वा तासात आम्ही तुपेवाडीत उतरलो आणि पुण्याकडे मार्गस्थ झालो.\n खरतर गडाची, बुरुज, तटबंदी इ. सारखी लक्षणे नसलेला. तरीही अप्रतिम आकर्षक गेरूची विहीर, गर्द वनराई, डोळे तृप्त करणारा आणि फुले-फुलपाखरांनी समृद्ध सभोवतालचा नजारा, धोम धरणाचा नितळ-नि:श्चल जलाशय लाभलेला हा गड.\nकमळगड, सह्याद्रीतील एक अनासक्त सौदर्य\nकमळगड ट्रेक संस्मरणीय झाला तो टोबी मुळे टोबी, श्रद्धाने दत्तक घेतलेला डॉगी\nतो आणि आम्ही लगेचच समरूप झालो. अतिशय वेगाने पळत चढाई-उतराई करत होता. अगणीत वेळा वर-खाली केल. ट्रेक दरम्यान प्रत्येकाला साथ-सोबत केली. भुंकण नाही, अंगाशी येण नाही की जिभेचा स्पर्श शरीराला नाही. जे अन्यथा अनुभवास येतं. इतर कुत्र्यांसोबत मस्त हेल्दी खेळत होता. परतताना अचूक पायवाटेच्या गोंधळात त्याचे वर्तन न्याहाळता आले. आमच्याकडे धावत आला. काहीतरी गोंधळ झाला आहे हे त्याने जाणले. तो सगळ्या पायवाटा पालथ्या घालुन, त्यांचा वास घेऊन परत आमच्या कडे यायचा. तो देखील सैरभर झालेला. असुरक्षिततेची त्याची भावना आम्हाला जाणवली. योग्य पायवाटेने उतरताना त्याचा वेग आणि उत्साह वाढला तरीही आमच्यापासून लांब गेला नाही. ट्रेकिंगमधे पर्वतांमधे एकरूप झालेला असा हा टोबी\nकमळगड म्हटलं की गेरूची विहीर जशी आठवेल असाच आठवेल तो टोबी\nकमळगड ट्रेक ची खास गोष्ट म्हणजे...रुचकर आणि चविष्ट नाश्ता आणि दुपारचे जेवण. श्रद्धा ने स्वत: बनवलेला. नाष्ट्यासाठी स्टीलच्या प्लेट्स ती स्वत: आणते. जेवणाचे पदार्थ व्यवस्थित पॅॅक करून आणलेले. सर्व गोष्टी एकदम स्वच्छ आणि हायजिनिक\nश्रद्धा एक भन्नाट ट्रेक ऑर्गनायझर आहे. ट्रेकचे प्लॅॅनिंग, वेळेचे व्यवस्थापन, ट्रेक ठिकाणाची इतम्भूत माहिती...ही सर्व कौशल्य तिच्याकडे आहेच पण त्याही पलीकडे जाऊन सहभागीना निसर्गाशी समरूप करून घेण्याच कसब तिच्याकडे आहे. तिच्यासोबत ट्रेक करण म्हणजे एक अनंतकाळ मनात राहणारा अनुभव सोबत घेऊन येणंं.\nअसा झाला कमळगड ट्रेक. जेव्हा झाला तेव्हा दुग्धशर्करा योगच\nसंत तुकाराम महाराज म्हणतात,\nआम्हा भटक्या ट्रेकर मंडळींसाठी ....दु:ख पर्वता एवढे असले तरी, दु:ख हर्ता आणि सुख हर्ता तो पर्वतच\nइति कमळगड कथा सफल संपूर्ण||\nट्रेक सहकारी: श्रद्धा, गिरीश सर, उषा, रोहिणी, वर्षा, मुकुल आणि टोबी.\nफोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम आणि रोहिणी कित्तुरे\nवैराटगड ट्रेक, विथ Travorbis Outdoors, १२ ऑगस्ट २०१८\nसाखरगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड ट्रेक, ७ ऑक्टोब...\nकमळगड/कमालगड ट्रेक विथ झेनिथ ओडिसी, १४ ऑक्टोबर २०१८\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवग���/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_81.html", "date_download": "2021-07-24T21:14:54Z", "digest": "sha1:TORKOSVU4HEYKTSDPJY2JB2NMBKANAEG", "length": 6208, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "महाश्रमदानात सर्वांनी सहभाग घेण्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे आवाहन!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषमहाश्रमदानात सर्वांनी सहभाग घेण्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे आवाहन\nमहाश्रमदानात सर्वांनी सहभाग घेण्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे आवाहन\nउस्‍मानाबाद, दि. 21:- केंद्र शासनाद्वारे “स्वच्छता ही सेवा” अभियान दि.15 सप्टेंबर 2018 ते 02 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत राबवून राज्‍यात व जिल्‍हयात स्‍वचछतेबाबत व्‍यापक जनजागृती करण्‍यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून दिनांक 25 सप्‍टेंबर 2018 रोजी देशभर महाश्रमदान दिवस निश्चित केलेला आहे.\nया दिवशी सकाळी 10 वाजता कळंब तालुक्यातील येरमाळा ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्‍हास्‍तरीय महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या दिवशी येरमाळा क्षेत्रात महाश्रमदान करणेसाठी येरमाळा स्‍थानिक गावातील व तालुक्‍यातील स्‍थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, उमेद अंतर्गत कार्यरत सर्व महिला बचत गटांचे महिला, स्‍वच्‍छागृही, नागरिक व ग्रामस्‍थ यांनी सहभाग घ्यावा.\nयाच दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत जिल्हयातील प्रत्‍येक ग्रामपंचायत क्षेत्रात महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाश्रमदानसाठी प्रत्येक तालुक्‍यातील एक प्रसिध्‍द ठिकाण किंवा एका गावाची निवड करुन तालुक्‍यातील अनेक स्‍वच्‍छाग्रहींना दुपारी 12 वाजता त्‍या ठिकाणी स्‍वच्‍छतेसाठी एकत्रीत यावे व श्रमदान करण्यासाठी या उपक्रमांमध्ये स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व ग्रामस्थांचा सहभाग घेवून महाश्रमदान करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mpa-nashik-recruitment/", "date_download": "2021-07-24T21:35:44Z", "digest": "sha1:BZHT6Z6UIIYC2CGYV2HLM2LQQBJQ4FNQ", "length": 11164, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "MPA Nashik Recruitment 2018 Maharashtra Police Academy Bharti 2018", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(MPA Nashik) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी,नाशिक येथे ‘विधी निदेशक’ पदांची भरती\nशैक्षणिक पात्रता: (i) कायदा पदवी (ii) MS-CIT (iii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: 60 वर्षांपर्यंत.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: पोस्ट बॉक्स नं.411 गोळे कॉलनी,नाशिक.\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2018\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदा���ची भरती\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n(NMC) नाशिक महानगरपालिकेत 346 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा]\n(FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n(DGAFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 89 जागांसाठी भरती\n(MMSM) मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदाची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:56:14Z", "digest": "sha1:GZBK5DJTKMTJAETH3U5QJSM75SHT3N7I", "length": 5493, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अभिषेक झुनझुनवालाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअभिषेक झुनझुनवालाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य ��र्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अभिषेक झुनझुनवाला या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपार्थिव पटेल ‎ (← दुवे | संपादन)\nडॅरन लिहमन ‎ (← दुवे | संपादन)\nकुमार संघकारा ‎ (← दुवे | संपादन)\nकॅमेरोन व्हाइट ‎ (← दुवे | संपादन)\nज्याँ-पॉल डुमिनी ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट लीग २००७ संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट लीग २००७, विक्रम ‎ (← दुवे | संपादन)\nडॅरेन ब्राव्हो ‎ (← दुवे | संपादन)\nआय.सी.एल. ग्रँड चँपियनशिप - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nडेक्कन चार्जर्स ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थान रॉयल्स ‎ (← दुवे | संपादन)\nशिखर धवन ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:डेक्कन चार्जर्स संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभरत चिपली ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ भारतीय प्रीमियर लीग संघ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:डेक्कन चार्जर्स संघ खेळाडू ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nडॅनियल हॅरिस ‎ (← दुवे | संपादन)\nअर्जुन यादव ‎ (← दुवे | संपादन)\nडी रवी तेजा ‎ (← दुवे | संपादन)\nसद्य आयपीएल संघ यादी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग खेळाडू बदल ‎ (← दुवे | संपादन)\nअभिषेक झूनझूनवाला (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअभिषेक (निःसंदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/honeymoon-diaries-of-sangram-salvi-and-khushboo-tawde/", "date_download": "2021-07-24T19:33:20Z", "digest": "sha1:QCRWZMAPPD6QVKG56VTDZJHCUG4RZBTY", "length": 20182, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "मधुचंद्र : संग्राम साळवी – खुशबू तावडे यांची स्वप्ननगरीत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदा���ाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nमधुचंद्र : संग्राम साळवी – खुशबू तावडे यांची स्वप्ननगरीत\nमधुचंद्र म्हणजे – परदेशात केलेली ट्रिप आणि एकांतात घालवलेला वेळ ंम्हणजे माझ्यासाठी मधुचंद्र.\nफिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले ः आम्ही पॅरिस-स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि त्याचं सगळं नियोजन खुशबूने केलं होतं.\n ः स्वित्झर्लंड. स्वप्ननगरी. तिथल्या निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य आजही डोळ्यासमोरुन जात नाही. लहानपणी आपण चित्र काढायचो टोकदार डोंगर, त्याच्या मागे सूर्य, ढग, डोंगराच्याखाली एखादं घरं असे प्रत्यक्ष निसर्गाचे रुप मी तिथे पाहिले. आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच ही निसर्गाची किमया पाहता यायची. ते रुप डोळ्यात साठवून ठेवलं आहे.\nठिकाणाचे वर्णन – प्रत्येकाने आयुष्यात एकदा बघावे असेच स्वित्झर्लंड आहे. तिथला बर्फ, थंडी, निसर्ग याचा अनुभव एकदा घ्यावा. तिथलं वैशिष्टय़ म्हणजे तिथे इमारत एकही पाहायला मिळत नाही. तिथली गंमत म्हणजे गाय एकावेळेला बत्तीस-तेहत्तीस लीटर दूध देते. तिथे अक्षरशः दुधाच्या पाईपलाईन असतात.\nतिथे केलेली शॉपिंग – खूप म्हणजे खूप चॉकलेट्स आणले होते. इतके चॉकलेट्स आणले होते की इतरांना वाटून आम्ही वर्षभर खाल्ले. त्याबरोबरच कपडय़ांचीही खूप शॉपिंग केली होती.\nमधुचंद्र हवाच की… – ते माझ्यामते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं आणि हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं मधुचंद्र हवाच. एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी मधुचंद्र हवाच. नंतर आपण आयुष्यभर व्यस्त होऊन जातो. हेच क्षण असतात जे फक्त दोघांचे असतात.\nएकमेकांशी नव्याने ओळख – लग्नाआधी आमच्यात चांगलीच मैत्री होती आणि लग्नानंतरही आम्ही ती जपली आहे. एकमेकांना चांगले ओळखत असल्याने ती नव्याने ओळख नव्हती.\nएकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – काहींना ओळखण्यासाठी काही क्षण पुरेसे आहेत तर काहीवेळेला आयुष्य कमी पडतं. त्यामुळे हे प्रत्येक व्यक्तिवर अवलंबुन असतं.\nतिथली आठवण – आम्ही स्वित्झर्लंडच्या माऊंट टिटलीस वर गेलो होतो. हे ठिकाण दहा हजार फुटांवर आहे. ड़ीडीएलजे चित्रपटाचे शुट झालेले तिथे आम्ही गेलो होतो. आमच्यासोबत आमचा मित्र त्याच्या बायकोसोबत होता. तिथे आम्ही दोघांनी मनसोक्त डान्स केला होता. खूप मजा आली होती.\nतिथला आव���लेला खाद्यपदार्थ – तिथले बर्गर, पास्ता, पिझ्झा भरपूर आवडले होते. आम्ही तिथे एका चॉकलेटीअर शॉपमध्ये गेलो होतो. मी त्या दुकानात गेल्यावर अक्षरशः वेडाच झाला होतो. सगळीकडे चॉकलेट्सच होती\nअनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसीझम – अनोळखी ठिकाण जास्त आवडेल. अशाठिकाणी नवीन जागा पाहता येते. तसेच आपल्या जोडीदारासोबत गेल्यावर ती जागा रोमॅण्टिक होऊनच जाते.\nमधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – ती खूपच प्रेमळ आणि समजूतदार आहे. माझ्यात लहान मुल आहे आणि ती त्याला खूप चांगल्याप्रकारे सांभाळते. मुळात मुलींना शॉपिंगचे प्रचंड वेड असतं पण इथे उलट आहे मला शॉपिंगचे फार वेड आहे. आणि अशावेळी कुठेही गेल्यावर खुशबूला मला सांगावं लागतं आता पुरे कर. तिला जेवण बनवून इतरांना खायला घालायला आवडतं. तिला किचन आवडतं. नवीन डीश बनवायला आवडतात. तिला पटकन राग येत नाही. तिच्यात फार पेशन्स आहेत आणि म्हणूनच मला ती आवडते. माझं अख्ख घर सांभाळते. गावी गेल्यावर सगळे तिला विचारतात. ती सगळ्यांमध्ये लगेच मिक्सअप होते. तेच मला आवडतं. तिचा स्वभाव प्रेमळ आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची ���ुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/uco-bank-recruitment/", "date_download": "2021-07-24T21:07:28Z", "digest": "sha1:MTAZKGHFL65MORSVLRMA37YXQU23HVE3", "length": 15304, "nlines": 154, "source_domain": "majhinaukri.in", "title": "UCO Bank Recruitment 2020 - UCO Bank Bharti 2020", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(UCO Bank) युको बँकेत 91 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव स्केल पद संख्या\n1 सिक्योरिटी ऑफिसर JMGS-I 09\n2 इंजिनिअर JMGS-I 08\n3 इकोनॉमिस्ट MMGS-II 02\n4 सांख्यिकीविज्ञानी JMGS-I 02\n6 चार्टर्ड अकाउंटंट/CFA JMGS-I 25\n7 चार्टर्ड अकाउंटंट/CFA MMGS-II 25\nपद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर / नौदल / हवाई दल कमिशनर ऑफि���र म्हणून किंवा अर्धसैनिक बलोंचे सहाय्यक कमांडंट (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB) किंवा उपायुक्त म्हणून 05 वर्षे सेवा. अर्धसैनिक बल (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB/IB/CBI) आणि राज्य पोलिस उपनिरीक्षक (अन्वेषण शाखा) मध्ये निरीक्षक म्हणून 08 वर्षे सेवा.\nपद क्र.2: 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/आर्किटेक्ट इंजिनिअर पदवी.\nपद क्र.3: 60% गुणांसह अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा PhD (अर्थशास्त्र)\nपद क्र.4: अर्थशास्त्र / सांख्यिकी / उपयोजितअर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.\nपद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E / B Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) किंवा 60% गुणांसह MCA (ii) 01 वर्षे अनुभव\nपद क्र.6: चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA\nपद क्र.7: (i) चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 ऑक्टोबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 21 ते 40 वर्षे\nपद क्र. 2 ते 7: 21 ते 30 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2020\nपरीक्षा (Online): डिसेंबर 2020/ जानेवारी 2021\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-ssc-stenographer-exam-2019-9823/", "date_download": "2021-07-24T20:58:48Z", "digest": "sha1:LBHQ3CFC57PX2TXUZEEF4ZF5PLYQZF6B", "length": 6400, "nlines": 78, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक सामाईक परीक्षा- २०१९ जाहीर Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक सामाईक परीक्षा- २०१९ जाहीर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक सामाईक परीक्षा- २०१९ जाहीर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या लघुलेखक एकत्रित समाईक परीक्षा २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१८ आहे.\nप्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण १७८५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षे अनुभव किंवा इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हताधारण केलेली असावी.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे आणि १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०० /- रुपये असून अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस नाही.\nपरीक्षा – १ ते ६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ नोव्हेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आह��.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अनुवादक सामाईक परीक्षा- २०१९ जाहीर\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०१४ जागा\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेष अधिकारी पदाच्या एकूण १८१ जागा\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या एकूण १९३४ जागा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १०० जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या भरपूर जागा\nभारतीय रेल्वे भरती बोर्ड यांच्या मार्फत विविध पदांच्या ३५२७७ जागा\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या १९३७ जागा\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या ४२९ जागा (मुदतवाढ)\nराष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदाच्या २६० जागा (मुदतवाढ)\nनवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/gondwana-university-recruitment-2021-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2021-07-24T21:11:46Z", "digest": "sha1:2IXUJIHHJGPISQHFYXS3BTH73K5JYP3N", "length": 4195, "nlines": 50, "source_domain": "ominebro.tech", "title": "Gondwana University Recruitment 2021 | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 03 जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nGondwana University Recruitment 2021 | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 03 जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://unigug.ac.in/\nएकूण जागा – 03\nपदाचे नाव & जागा –\n1.विधी अधिकारी – 01 जागा\n2.वैद्यकीय अधिकारी – 01 जागा\n3.जनसंपर्क अधिकारी – 01 जागा\nशैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी\nवयाची अट – किमान 18 वर्षापर्यंत\n1.विधी अधिकारी – 50,000/-\n2.वैद्यकीय अधिकारी – 25,000/-\n3.जनसंपर्क अधिकारी – 15,000/-\nअर्ज शुल्क – नाही\nनोकरीचे ठिकाण – गडचिरोली\nअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी.सी. रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली जि. गडचिरोली – 442605\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021 आहे.\nमूळ जाहिरात – PDF\nअर्जचा नमुना – PDF\nWashim Gov Recruitment 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम अंतर्गत फार्मासिस्ट पदांच्या जागांसाठी भरती\nGondwana University Recruitment 2021 | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 03 जागांसाठी भरती\nWashim Gov Recruitment 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम अंतर्गत फार्मासिस्ट पदांच्या जागांसाठी भरती\nMDACS Recruitment 2021 | मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती\nIndia Post Recruitment 2021 | मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदांच्या जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/how-much-you-should-drink-water-day-information-marathi-7826", "date_download": "2021-07-24T21:34:34Z", "digest": "sha1:JIQP4T5EBQWK53CR7FVHGR7UHXULZO5Y", "length": 7118, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तुम्ही रोज किती पाणी प्यायला पाहिजे? संशोधन काय सांगते?", "raw_content": "\nतुम्ही रोज किती पाणी प्यायला पाहिजे\nपाण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला अन्ना बरोबरच पाण्याचीही तितकीच किंबहुना अन्ना पेक्षा जास्त गरज आहे. तज्ज्ञांकडून रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. याबाबत 1945मध्ये अमेरिकेचे फूड ऍण्ड न्यूट्रिशन बोर्ड ऑफ नॅशनल रिसर्च कौन्सिलने ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खाण्यातील कॅलरीजचे पचन करण्यासाठी एक लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.याचा अर्थ असा की आपण जर दोन हजार कॅलरी खात असला तर,दोन लिटर पाणी पिले पाहिजे. मात्र, केवळ सतत पाणी पिणे योग्य नव्हे तर, भाज्या आणि दुसऱ्या पेय पदार्थांमधून सुद्धा मिळणाऱ्या पाण्याचा समावेश आहे.\nपाण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला अन्ना बरोबरच पाण्याचीही तितकीच किंबहुना अन्ना पेक्षा जास्त गरज आहे. तज्ज्ञांकडून रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. याबाबत 1945मध्ये अमेरिकेचे फूड ऍण्ड न्यूट्रिशन बोर्ड ऑफ नॅशनल रिसर्च कौन्सिलने ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खाण्यातील कॅलरीजचे पचन करण्यासाठी एक लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.याचा अर्थ असा की आपण जर दोन हजार कॅलरी खात असला तर,दोन लिटर पाणी पिले पाहिजे. मात्र, केवळ सतत पाणी पिणे योग्य नव्हे तर, भाज्या आणि दुसऱ्या पेय पदार्थांमधून सुद्धा मिळणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. भाजीपाला आणि फळांमधून 98 टक्के पाणी आपल्याला मिळत असते.त्याचप्रमाणे न्यूट्रिशन फॉर गुड हेल्थ या पुस्तकात 1974 मधील मार्गरेट मैक्विलियम्स आणि फ्रेडरिक स्टेयर यांनी रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला आह��.\nभरपूर पाणी पिण्याचे फायदे\nजास्त पाणी पिल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.\nपाणी पिण्याने आपल्याला डिहायड्रेशन होत नाही.त्याशिवाय मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो.\nआपण जर पर्याप्त स्वरूपात पाणी पिले तर कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकतो.\nनियमितपणे पाणी पिल्याने शारीरीक वजन नियंत्रणात ठेवू शकतो.\nअमेरिकेच्या व्हर्जिनिया पॉलिटेक्‍निक इंस्टिट्युटच्या ब्रेंडा डेवी यांच्या म्हणण्यानुसार भरपूर पाणी पिण्यामुळे वजन कमी होते. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजची बारबरा रॉल्स हिच्या म्हणण्यानुसार आपण साध्या पाण्याऐवजी गोड पाणी पिले तर, त्वचा स्निग्ध राहते मात्र याबाबत शास्त्रज्ञांना अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही.\nभरपूर पाणी प्यावे असे आपण नेहमीच म्हणत असतो. तसेच कधी कधी शरिराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी आपण पितो. लंडनचे एक तज्ज्ञ ह्यू मॉन्टगोमरी यांच्या मते जे नागरिक उष्ण कटीबंधातील प्रदेशात राहतात त्यांना दोन लिटरपेक्षा अधिक पाणी पिणे गरजेचे आहे. त्याशिवाय ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या ऍडव्हायजरीच्या मते आपण रोज सहा ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यामध्ये दूध, कॉफी आणि चहा या पेयांमधून सुध्दा शरिरात जाणाऱ्या पाण्याच्या अंश गृहित धरला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/01/22/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-24T21:04:30Z", "digest": "sha1:MP2C2XH4ZAL2B2PP6DMMKZ74HAJ4T32R", "length": 15644, "nlines": 179, "source_domain": "krushirang.com", "title": "‘म्हाडा’बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ‘ती’ महत्वाची माहिती; वाचा, काय म्हटलेय त्यांनी | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n‘म्हाडा’बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ‘ती’ महत्वाची माहिती; वाचा, काय म्हटलेय त्यांनी\n‘म्हाडा’बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ‘ती’ महत्वाची माहिती; वाचा, काय म्हटलेय त्यांनी\n‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे ��ागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.\n‘म्हाडा’च्या योजनेत घर मिळवून देणाऱ्या दलालाविरुद्ध संबंधित विभागाचे मंत्री, पोलीस विभाग, म्हाडा कार्यालय यांच्याकडे तक्रार करा, असेही त्यांनी सांगितले.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध योजनेतील एकूण ५ हजार ६४७ सदनिकांच्या सोडतीचा संगणकीय ऑनलाईन उद्घाटन समारंभ नेहरु मेमोरियल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, उपमहापौर सरस्वती शेंडगे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वत:चे शहरात घर असावे, असे प्रत्येकांचे स्वप्न असते परंतु वाढलेली महागाई, घरांच्या वाढलेल्या किंमती यामुळे घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न अपूर्ण राहते. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून काम सुरु आहे. ‘म्हाडा’च्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांनी ‘म्हाडा’च्या योजनांवर दाखविलेला विश्वास कौतुकास्पद आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.\n‘म्हाडा’च्या माध्यमातून घरे बांधतांना घरात हवा खेळती राहील तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, क्रीडांगणासाठी आरक्षित जागा ठेवावी, झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश देत ‘झाडे लावूया, वनांचे संरक्षण करुया’ असा संदेशही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले.\nविधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नागरिकांनी ‘म्हाडा’च्या योजनांवर दाखविलेला विश्वास म्हणजे सरकारवर दाखविलेला विश्वास आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडवित असतांना शहराच्या आजूबाजूच्या गावाचा विकास करणे गरजेचे आहे. शहराजवळ कामाच्या दृष्टिने घर असल्यास नागरिकांची सोय होते, असे उपसभापती श्रीम���ी गोऱ्हे म्हणाल्या.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत संकेतांक क्रमांक ३६७ मोरवाडी पिंपरी या योजनेचा कळ दाबून संगणकीय सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते २० टक्के सर्वसमावेशक योजना अंतर्गत संकेतांक क्रमांक ३९२ रॉयल ग्रँड, वाकड या योजनेचा कळ दाबून संगणकीय सोडतीचा शुभारंभही करण्यात आला.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nसर्वात श्रीमंत असणार्‍या एलन मस्कने केली घोषणा; ‘ते’ करून दाखवणार्‍याला देणार 730 कोटी\nPaytm आणि Google Pay ला ‘ही’ कंपनी देणार टक्कर; पेमेंट ट्रान्सफरसाठी अजून एक पर्याय आलाय समोर, वाचा फीचर्स\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-november-2020/", "date_download": "2021-07-24T21:11:46Z", "digest": "sha1:3ZDNCJQSSMM2SXCC422BOU576V25GGL3", "length": 12852, "nlines": 109, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 16 November 2020 - Chalu Ghadamodi 16 November 2020", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉ���्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nनोव्हेंबरला झालेल्या म्यानमारच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने (NLD) बहुमत मिळवले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती समारोह सोहळ्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुतळ्याचे अनावरण केले.\nपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी 15व्या पूर्व आशिया समिट (EAS) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.\nनैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी आणि कोविड-19 साथीच्या आजारांवर मित्रांनी देशांना केलेल्या मदतीचा एक भाग म्हणून भारताने जिबूतीतील लोकांना 50 मेट्रिक टन अन्न मदत पुरविली आहे.\nपर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे की, भारताने आणखी दोन रामसर साइट जोडल्या आहेत.\nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, IPPBने पोस्टमॅनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी दाराच्या सेवेचा पुढाकार यशस्वीरित्या लॉंच केला आहे.\nनितीशकुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवडले गेले आहेत.\nजगातील सर्वात प्रदीर्घ पंतप्रधान असलेले बहरेनचे राजकुमार खलीफा बिन सलमान अल खलीफा यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्���्वाचे अपडेट्स \nPrevious (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/nashik-munciple-corporation-prabhag-committee-election/318178/", "date_download": "2021-07-24T20:52:12Z", "digest": "sha1:DMD5YQHK4DN7U4EJSDHON4G4SXHUS6CH", "length": 21903, "nlines": 159, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Nashik Munciple corporation' Prabhag Committee election", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक प्रभाग समिती निवड : नाशिकरोडला बंडखोरी, तर पंचवटीत मनोमिलन\nप्रभाग समिती निवड : नाशिकरोडला बंडखोरी, तर पंचवटीत मनोमिलन\nमहापालिका प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत काही प्रभागांत चुरस, तर काही प्रभागांत सामंजस्य\nबोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात\nविहिरीत आढळला मृतदेह, खूनाचा प्रकार उघडकीस\n‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरणास पेट्रोल डिलर्स असोसिएशनचा विरोध\nनाशिककरांनो, वीकेंड लॉकडाऊन कायम\nपोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी\nनाशिकरोडला बंडखोरी, सेनेचे प्रशांत दिवे यांची निवड\nनाशिकरोड प्रभाग सभापती पदाच्या निवडीत भाजपच्या डॉ. सीमा ताजने व विशाल संगमनेरे हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहील्याने सेनेचे प्रशांत दिवे यांना ११ मते पडल्याने सभापतीपदी निवड झाली. भाजपच्या हांडगे यांना ९ मते पडली, सेना व भाजपचे समान संख्याबळ असतांना भाजपच्या दोन नगरसेवकांच्या अनुपस्थितीने भाजपला मोठा झटका बसला आहे. राजीव गांधी भवन मधील स्थायी समिती कक्षात सोमवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडली, भाजपच्या दोन नगरसेविका मिराबाई हांडगे व सुमन सातभाई यांचे दोन अर्ज व शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यावतीने प्रशांत दिवे यांचा एक अर्ज दाखल होता, सेना व भाजपाचे संख्याबळ समान असल्याने चिठ्ठी काढून निवड होणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती, भाजपच्या वतीने दोन अर्ज दाखल होते, पिठासीन अधिकारी मांढरे यांनी निवड प्रक्रिये दरम्यान कोणाला उमेदवारी अर्ज माघारीसाठी वेळ दिला होता. यावेळी भाजपाच्या नगरसेविका सुमन सातभाई यांनी अर्ज माघार घेतली. परंतु नगरसेविका डॉ. सिमा ताजणे आणि माजी सभापती विशाल संगमनेरे हे अनुपस्थित राहीले. यामुळे सेना राष्ट्रवादीचे ११ व भाजपाचे ९ नगरसेवक असे संख्याबळ झाले. यावेळी निडवणुक झाल्यानंतर शिवसेनेचे प्रशांत दिवे यांना ११ मते पडली तर भाजपच्या मिराताई हांडगे यांना ९ मते पडली. पिठासीन अधिकार्‍यांनी प्रशांत दिवे यांना विजयी घोषित केले.\nसातपूरला भाजपच्या जोरावर मनसेचा झेंडा\nसातपूर प्रभाग समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युतीधर्म पाळत मनसेच्या योगेश शेवरे यांच्याकडे कल दर्शविला. त्यामुळे शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी माघार घेतली. परिणामी शेवरे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सातपूर प्रभाग समिती पदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. या समितीसाठी मनसेचे योगेश शेवरे आणि शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीस मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून भाजप मनसेला पाठिंबा दिला. संख्याबळ कमी पडत असल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेचे जाधव यांनी माघार घेतली. त्यामुळे या समितीवर मनसेचा झेंडा फडकला.\nनवीन नाशिकवर शिवसेनेचा झेंडा\nनवीन नाशिक प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या छाया देवांग य��ंनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा मटाले यांची बिनविरोध निवड झाली. नवीन नाशिक प्रभागात शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने सभापती पदी शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते. मात्र भाजपच्या छाया देवांग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय घडामोडी घडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेवेळी भाजपच्या नगरसेविका छाया देवांग यांनी माघार घेतल्याने मटाले यांचा मार्ग मोकळा झाला व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सुवर्णा मटाले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. महापालिकेच्या या पंचवार्षिक काळात नवीन नाशिक प्रभाग सभापती पदासाठी एकाच प्रभागाला दोनवेळा सभापती पदाची संधी मिळण्याची घटना पहिल्यांदाच घडली. यापूर्वी प्रभाग २८ मधून सेनेचे दीपक दातीर यांनी सभापती पद भूषविले होते. तर आता प्रभाग २८ मधून सेनेच्याच सुवर्णा मटाले यांना सभापतीपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकी पूर्वी प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील अशी अपेक्षा प्रभागवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.\nपूर्व प्रभागात भाजपला संधी, डॉ. दीपाली कुलकर्णी यांना संधी\nनाशिक पूर्व प्रभागात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य अधिक असल्याने विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापतीपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली. नाशिक महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनातील स्थायी समिती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निवडणुका पार पडल्या.\nपश्चिममध्ये मनसेची काँग्रेसला साथ, वत्सला खैरे यांची निवड\nपश्चिम प्रभाग समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्या वैशाली भोसले यांनी भाजपसोबत युती धर्म न पाळल्याने काँग्रेसच्या वत्सला खैरे यांची सभापतीपदी निवड झाली. भोसले यांच्या भूमिकेमुळे भाजपचे नगरसेवक योगेश हिरे यांची सभापतीपदाची संधी हुकली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत वत्सला खैरे आणि योगेश हिरे यांच्यात थेट लढत होती. या प्रभागात महाविकास आघाड�� आणि भाजपची सदस्यसंख्या सारखीच होती. त्यामुळे संपूर्ण मदार ही मनसेच्या मतावर होती. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला साथ दिली होती. त्याचप्रमाणे सातपूर प्रभाग समितीच्या निवडणुकीतही भाजप मनसेबरोबर होता. त्यामुळे पश्चिम प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे भाजप सोबतच राहिल असा कयास लावला जात होता. मनसेच्या वैशाली भोसले या काँग्रेसच्या खैरे यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. शिवाय यापूर्वी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भोसले यांना महाविकास आघाडीनेच मदत केली होती. त्याची परतफेड करत भोसले यांनी खैरेंकडे कल दर्शविला. अखेर योगेश हिरे यांनी अर्ज माघार घेतली. त्यामुळे खैरे यांची बिनविरोध निवड झाली.\nपंचवटीत बंड टळले, भाजपच्या मच्छिंद्र सानप यांना संधी\nपक्षातील नाराजांची समजूत घालण्यात यश आल्याने पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मच्छिंद्र सानप यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. पंचवटी प्रभाग समितीवरही भाजपचे वर्चस्व असल्याने विरोधकांनी तलवारी मॅन केल्या होत्या. विरोधकांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने भाजपचा सभापती होणार हे निश्चित झाले. मात्र ऐन निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. ही निवडणूक भाजपचे विद्यमान आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रतिष्ठेची केली होती. या दोघांनीही आपापले उमेदवार पुढे केल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. या निवडणुकीत भाजपचे मच्छिंद्र सानप, रुची कुंभारकर आणि पूनम सोनवणे या तिघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. सानप गटाला रोखण्यासाठी ही चाल असल्याचे बालले गेले. रुची कुंभारकर किंवा पूनम सोनवणे यापैकी एकाने विरोधकांबरोबर मोट बांधल्यास सानप यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौर्‍यात बाळासाहेब सानप यांच्या घरी झालेल्या स्नेह भोजनादरम्यान, पक्षांतर्गत विरोध शमवण्यास सानप यांना यश आले. ही ‘डिनर डिप्लोमसी’चा उपयोगी पडली. त्यानंतर पंचवटी प्रभाग निवडणुकीच्या वेळी कुंभारकर आणि सोनवणे यांनी माघार घेतली. परिणामी सानप यांची बिनविरोध निवड झाली.\nमागील लेखPravin Jadhav : साताऱ्याच्या एकलव्याची प्रेरणादायी गगनभरारी\nपुढील लेखMaharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मोठी घट, २४ तासात ६ हजार कोरोना रुग्णांची नोंद\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/corona-cases-lockdown-news-today-live-updates-in-marathi-july-22-2021-daily-city-district-wise-covid-19-vaccine-tracker-delta-plus-variant-unlock-updates-499121.html", "date_download": "2021-07-24T20:13:14Z", "digest": "sha1:4JHBAW7NTQELWZE7RNDZZY5RY6KDJSXQ", "length": 20029, "nlines": 310, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMaharashtra Coronavirus LIVE Update : शुक्रवारी नागपूर मनपा केंद्रांमध्ये कोव्हिशील्ड उपलब्ध\nकोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nराज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 8,159 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 7,839 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,08,750 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 94,745 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.\nशुक्रवारी नागपूर मनपा केंद्रांमध्ये कोव्हिशील्ड उपलब्ध\nनागपूर – शुक्रवारी नागपूर मनपा केंद्रांमध्ये कोव्हिशील्ड उपलब्ध\nराज्य शासनाकडून कोव्हिशील्ड ��सी प्राप्त झाल्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रावर शुक्रवारी २३ जुलै रोजी होणार आहे.\nया वयोगटातील नागरिकांना कोव्हिशील्ड लस नि:शुल्क दिली जाईल\nत्यांचे लसीकरण सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत केले जाई\nपुण्यात दिवसभरात 333 कोरोना रुग्णांची वाढ\nदिवसभरात 333 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.\n– दिवसभरात 187 रुग्णांना डिस्चार्ज.\n– पुण्यात करोनाबाधीत 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 4.\n-224 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\n– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 485035\n– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3007\n– एकूण मृत्यू -8715\n-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 473313\nनागपुरात आज 9 नवीन कोरोना रुग्णांची नोंद\nनागपुरात आज 9 नवीन कोरोना रुग्णांची नोंद\n21 जणांनी केली कोरोनावर मात\nतर आज एकाचाही मृत्यू नाही\nएकूण रुग्णसंख्या – 492795\nएकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482413\nएकूण मृत्यूसंख्या – 10115\nनाशिकमध्ये दिवसभरात 104 जण कोरोनामुक्त, दिवसभरात 89 रुग्णांची वाढ\n22 जुलै 2021 नाशिक कोरोना अपडेट\nआज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 104\nआज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 89\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8486\nआज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 03\nसोलापुरात चार दिवसांनी कोरोना लसीकरण केंद्र सुरु, विडी कामगारांची लस घेण्यासाठी गर्दी\nसोलापुर – चार दिवसानंतर लसीकरण मोहिमेला सुरुवात\nलसीअभावी शहराबरोबरच ग्रामीण भागातील लसीकरण मोहीम झाल्यावर ठप्प\nशहरातल्या अनेक आरोग्य केंद्रावर विडी कामगार महिलांसाठी आज लसीकरण\nलस घेण्यासाठी विडी वळतच कामगार महिलांनी लावल्या रांगा\nराज्यात गेल्या 24 तासांत 8,159 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ\nराज्यात गेल्या 24 तासांत 8,159 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली\nगेल्या 24 तासांत नवीन 7,839 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत\nएकूण 60,08,750 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत\nराज्यात एकूण 94,745 सक्रिय रुग्ण आहेत\nराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे\nराज्यात आज 8,159 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7,839 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,08,750 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 94,745 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% ��ाले आहे. pic.twitter.com/0YGjIhrBuo\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nVideo | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच\nट्रेंडिंग 8 hours ago\nपुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत अजित पवार यांचं सूचक विधान, म्हणाले…\nपालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा , 15 टक्के शुल्क कपात आणि फी वाढ रद्दबाबत राज्य सरकारला निर्देश\nमहाराष्ट्र 9 hours ago\nरेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून घ्या स्वत:ची काळजी; जाणून घ्या नेमके काय करावे लागेल\nलाईफस्टाईल 19 hours ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आण�� शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sandyunplug4u.blogspot.com/", "date_download": "2021-07-24T20:15:28Z", "digest": "sha1:CCWSSA355UIWVMYXCVNDPPWE4IZP55M3", "length": 10320, "nlines": 85, "source_domain": "sandyunplug4u.blogspot.com", "title": "sandy unplug 4 you", "raw_content": "\nविरांनो लढा तुम्ही सिमेवर\nहे पाहण्यास...तुम्ही कसे लढता..\nनाही नाही तुम्ही कधी मरता....\nआम्ही वाट पाहत आहोत,\nनंतर, निदान वर्षभर गाण्य़ाची,\nफुकाच्या घोषणा करू दिनरात्र,\nजाउंदेत तिन चार वर्षे,\nमग जातील सर्वजन विसरून;\nतेव्हा, तुम्हाला घर देण्यास,\nत्या जमीनीत बांधु आमचे महाल,\nएक मला आणि एक सासुला;\nमला न कोण वाली....म्ह्णुन\nबांधली घरे तुमच्या रक्तावर...\nबांधले मनोरे तुम्च्या आदर्शावर...\nम्हणुनच नाव ठेवले नाव\nमराठी तेतुकी मिळवावी ....महाराष्ट्र धर्म वाढवावा \nसमर्थ रामदासांचा उपदेश...मराठा तेतुका मिळवावा असा होता. पण आज कालच्या ग्लोबलायजेशनच्या युगात....आता आपल्याला खरच हा उपदेश बदलुन मराठी तेतुकी मिळवावी असा करावा लागेल\nपुण्यात आज साहित्य प्रेमाचा उच्चांक गाठला गेला आहे. निमीत्त आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पण राहून राहून हाच प्रश्न मनात येतो...या तीन दिवसानंतर काय पण राहून राहून हाच प्रश्न मनात येतो...या तीन दिवसानंतर काय ही गर्दी ....हे पेपरमधील लेख ...ह्या टेलीव्हीजन वरील चर्चा....सारे सारे एका थंड हवेच्या झुळूके प्रमाने आहे. थोडा वेळ...अल्हाददायक वाटेलही...पण नंतर जीवाची लाही लाही ....होईल. जेव्हा हे स्पर्धात्मक युग समोर येईल...तेव्हा अमृताशी ही पैजा जिंकणारी ही आपली माय बोली आपसूक एका कोपऱ्यात जाईल...आणि वाघीणीचे दुध प्यायलेली आंग्ल भाषा डोईजड होईल.\nमग मराठीचा वाली कोण असा प्रश्न नक्की तुमच्या मनात येईल. काही राजकारणी या प्रश्नांच उत्तर काही सेंकदातच देतील. पण हा काय काही सेंकदाचा प्रश्न नाही तर हा आहे युगा युगाचा प्रश्न आणि याचे उत्तरही आपल्या पिढ्या-पिढ्यांना द्यावे लागणार आहे. याचे उत्तर आहे....करोडो मराठी जनांच्या मनात उगाच काही लोकांना मारून मराठी लोकप्रिय होणार नाही....तर मराठीला लोकमान्य होण्यासाठी तिच्याच सुपुत्रांनी तीचा वापर कटाक्षाने दैनंदिन व्यवहारात केला पाहीजे...मग तुम्हाला विशेष कष्ट घ्यावे लागणार नाही. आपसुकच तुमच्या समोरच्या माणसाला मराठीतच बोलावे लागेल.\nकाही लोक याला विरोध करतील...आम्हाला आमच्या कार्यालयात इंग्रजी बोलण्यावाचून गत्यंतर नाही असे म्हणतील.ठीक आहे माझा यालाही विरोध नाही. तुमच्या कामकाजाची भाषा वेगळी असू शकते पण तुम्ही रस्त्यात, चित्रपटगृहात, दुकानात, लोकल मध्ये स्पष्ट मराठीतुन वार्तालाप करु शकता. आंग्ल बोलणारे उच्च असतात असे काही नाही....युरोपात पहा फ्रांन्स मध्ये लोक फ्रेंच मध्येच बोलतात...जर्मनीत लोक जर्मनीतच ....मग महाराष्ट्रात लोक मराठीत का बोलू शकत नाही.\nसरते शेवटी मराठी बोलणे एक...पिढ्यां-पिढ्यांनी आपल्याला दिलेले एक वरदान आहे...जगाच्य इतिहासात अशा अनेक भाषा उद़्याला आल्या आणि लोप पावल्या. आज आपली भाषा अशाच एका स्थिंततरातून जात आहे. आपण सर्व जर एकत्र आलो तर ह्या वळणाला आपण हवा तो आकार देऊ शकतो...आणि नवा इतिहास घडवू शकतो.\nता.क. अशुद्ध लेखना बद्दल आणि व्याकरणाच्या चुकांबद्दल जाणकारांची क्षमा असावी......मत महत्वाचे...आशय जाणुन घ्या.\nकडोंमपा निवडणुका कोण जिंकनार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/21/mamata-didis-actions-impress-modi-he-decided-to-get-free-vaccination-hasan-mushrif/", "date_download": "2021-07-24T20:34:24Z", "digest": "sha1:GJGCZEY5LBRFC7Q7JZL5J44TIXCYSYOQ", "length": 12164, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ममता दीदीच्या या कृतीची मोदींवर अधिक छाप म्हणूनच त्यांनी घेतला मोफत लसीकरणाचा निर्णय : हसन मुश्रीफ - Majha Paper", "raw_content": "\nममता दीदीच्या या कृतीची मोदींवर अधिक छाप म्हणूनच त्यांनी घेतला मोफत लसीकरणाचा निर्णय : हसन मुश्रीफ\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / कोरोना लसीकरण, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र सरकार, हसन मुश्रीफ / June 21, 2021 June 21, 2021\nसांगली : देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देणे ही केंद्राची जबाबदारी असल्याचे संपूर्ण देश सांगत होता, तेच सर्वोच्च न्यायालय देखील सांगत होते. पण 18 वर्षांवरील सर्वांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदींनी कोरोना प्रतिबंधक लस विकत घेतली आणि त्यावर स्वतःचा फोटो ��ापला. मोदी साहेबांवर ममता दीदीच्या या कृतीची अधिक छाप पडली आणि त्यानंतर संपूर्ण देशात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे मला ममता दीदीचे आभार मानायला हवे, असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सांगली पोलिस दलाच्या परेड ग्राऊंडवर सांगली जिल्ह्यासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या व्याज निधीतून 28 रुग्णवाहिका आणि शासनाकडून 7 रुग्णवाहिका अशा एकूण 35 रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुश्रीफ बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूड्डी उपस्थित होते.\nदेशात दोन्ही डोसचे 70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असे वाटत नाही. जर दोन्ही डोस घेतले असले तरी कोरोना होऊ शकतो, पण धोका कमी होतो. दोन्ही लस तयार करणाऱ्या सिरम आणि नागपूरच्या भारत बायोटेक या दोन्ही कंपन्या भारतात आहेत. या कंपन्यामध्ये दररोज लसीचे मोठे उत्पादन करण्याची क्षमता असल्यामुळे जर आपण नियोजन केले असते तर 6 महिन्यात आपल्या देशात लसीकरण पूर्ण झाले असते, असेही मुश्रीफ म्हणाले.\nराज्य सरकारने लसीकरणासाठी निविदा काढल्या होत्या, पण लस कंपन्यांना केंद्र सरकारने राज्य सरकारबरोबर लसीच्या बाबतीत चर्चा करू नका असे सांगत आम्हाला 75 टक्के लस द्यावी अशी मागणी केली. लसीचे दोन्ही डोस घेतलेले देश आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारला आमची विनंती आहे की या जुलैपासून लसीचे डोस वाढवा. संपूर्ण राज्याची लसीकरण करण्याची राज्याकडे पूर्णपणे यंत्रणा तयार आहे. जर लवकरात लवकर लस आणि आपण सहा महिन्यांच्या आत 70 टक्के जनतेचे दोन्ही डोस पूर्ण करू शकलो, तर राज्यातील जनजीवन पुन्हा सुरू होईल, अशी आशाही मुश्रीफ यांनी व्यक्त केली.\nजगातील 220 देशांमध्ये महामारीचे संकट आले आहे. अनेक महामाऱ्या आल्या पण अशी महामारी प्रथमच आली. ही कोरोना महामारी आपल्याही देशात, राज्यात आली आहे. या कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासनाने आरोग्य यंत्रणा अधिक स��्षम करण्यावर भर दिला आहे. ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा येते. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून कोरोनाचा समुळ नष्ट करण्यासाठी कोरोना मुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्रत्येक गावाने चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी केली, तर आपले गाव कोरोनामुक्त होईल. त्यामुळे तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी बोलून दाखवला.\nतसेच दोन निर्णय 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या निधीमधून काम करण्यासाठी घेण्यात आले असून यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 5 कोटी लोकांना आरसेनिक अल्बम या गोळ्याचे वाटप करण्यात आले. तर आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्राम विकास विभागाच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनिस, जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांना कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यु आल्यास 50 लाख विम्याचे कवच देण्यात आले. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांना विमा कवच लागू असलेल्या संबधित 160 कर्मचाऱ्यांच्या वारसांना याचा लाभ देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/wi-vs-aus-just-enjoy-my-batting-and-be-happy-that-i-am-still-playing-says-chris-gayle-to-his-critics/315725/", "date_download": "2021-07-24T19:41:15Z", "digest": "sha1:QM3ZHFU2OH2IJAUJU3N5RDSG6UZ65V2L", "length": 11327, "nlines": 155, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Wi vs aus just enjoy my batting and be happy that i am still playing says chris gayle to his critics", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा WI vs AUS : मी अजूनही खेळतोय यात आनंद माना; गेलचे टीकाकारांना...\nWI vs AUS : मी अजूनही खेळतोय यात आनंद माना; गेलचे टीकाकारांना प्रत्युत्तर\nगेलने टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार केला.\nक्रिस गेलच्या टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार ���ावा पूर्ण\nTokyo Olympics : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूची रौप्य कमाई\nTokyo Olympics : सिंधू मिळवून देणार भारताला ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्ण\nTokyo Olympics : यंदा भारताला ८-१० पदके मिळतील; माजी कुस्तीपटू योगेश्वर दत्तला विश्वास\nTokyo Olympics : महाराष्ट्राचा प्रविण जाधव तिरंदाजीत खेळणार दीपिका कुमारीसोबत\nTokyo Olympics : मेरी कोम, मनप्रीत सिंग या ध्वजवाहकांच्या नेतृत्वात भारतीय पथकाचे संचलन\nगेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.\nवेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज क्रिस गेलला मागील काही काळात चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. गेल हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. परंतु, मोठी खेळी करण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावरही टीका होत होती. अखेर त्याला सूर गवसला आणि त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात ६७ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याच्या या खेळीत ४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. तसेच या खेळीदरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. या कामगिरीनंतर त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. मी अजूनही खेळतोय यात आनंद माना, असे गेल म्हणाला.\nयुनिव्हर्स बॉसचा आदर करा\nमी आगामी टी-२० वर्ल्डकपबाबत विचार करत आहे. मला आकड्यांनी फरक पडत नाही. लवकरच ४२ वर्षांचा होणारा क्रिस गेल धावा करत नसल्याची तुम्ही फार चिंता करू नका. क्रिस गेल अजूनही खेळतो आहे यात आनंद माना. जितका काळ शक्य आहे, तितका काळ मी खेळत राहीन. तुम्हीसुद्धा माझ्या खेळाचा आनंद घ्या. क्रिस गेलने किती सामन्यांत अर्धशतक केले नाही, याची समालोचकांनी फार चर्चा करू नये. केवळ युनिव्हर्स बॉसचा आदर करा, असे गेल म्हणाला.\nतसेच विंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी मिळवली आहे. त्याबाबत गेल म्हणाला, आम्ही मालिका जिंकू शकलो याचा आनंद आहे. ऑस्ट्रेलियासारख्या उत्कृष्ट संघाविरुद्ध मालिका जिंकल्याबद्दल मी आमचा कर्णधार निकोलस पूरनचे अभिनंदन करतो. आमचा नियमित कर्णधार किरॉन पोलार्ड या तिन्ही सामन्यांत खेळला नसला तरी त्याची भूमिकाही खूप म���त्त्वाची होती. मी या सामन्यातील अर्धशतक माझ्या विंडीज संघातील सहकाऱ्यांना, विशेषतः पोलार्डला समर्पित करतो.\nमागील लेख‘ही’ला बघितल्यावर देवमाणूस मालिकेतील देवीसिंगची शुद्ध हरपणार\nपुढील लेखतुळशी तलाव ८३ टक्के भरला\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/04/maharashtra-lockdown.html", "date_download": "2021-07-24T19:42:22Z", "digest": "sha1:JJH7UJSZGPAWWLPZKYXN6TH252WV4VSU", "length": 12789, "nlines": 99, "source_domain": "www.esuper9.com", "title": "लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही- राजेश टोपे - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही- राजेश टोपे\nलॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही- राजेश टोपे\nलॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही- राजेश टोपे\nराज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पूर्णपणे सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला असल्याचेही त्यांनी सांगितले.\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी काही माध्यमात बातम्या आल्या होत्या. त्यामुळे ना���रिकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. मात्र, अद्याप लॉकाडाऊन वाढवण्यासंबंधी निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे, अशा ठिकाणी जिल्ह्याच्या पूर्णपणे सीमा बंद करून काही अतिशय महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे.\nराज्यात 512 कंटेनमेन्ट झोन आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता देणार नसल्याचे टोपे यांनी सांगितले. तरी हॉटस्पॉट झोनबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा रुग्ण सापडल्यास त्याच्या घरातल्या सर्वांना हाइड्रोक्लोरोक्वीन (एचसीक्यू) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरळी, धारावी अशा परिसरासाठी निर्णय घेण्यात आले आहे. झोपडपट्टीच्या भागासाठी संस्थात्मक अलगीकरण देण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडून 7 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची तयारी देखील राज्य सरकारने दाखवल्याचे त्यांनी सांगितले.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nमेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमा...\nगणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन\nमाजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मध��ल समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी, महात्मा फुले शाळेचा परिसर या भागाती...\nSBI देतेय स्वस्तात घर-दुकान खरेदी करण्याची संधी\nमुंबई, चेन्‍नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील...\nजाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म\nघरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं ज...\nश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन\nमागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाज...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-27-october-2020/", "date_download": "2021-07-24T20:05:16Z", "digest": "sha1:QMC3WZBY75363KKN6U5CZDSOXWPF342P", "length": 13083, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 27 October 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nऑडिओ व्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिवस दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.\n2050 पर्यंत देश शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करेल असे जपानचे पंतप्रधान योशिहाइड सुगा यांनी म्हटले आहे.\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती भवनात आदरांजली वाहीली.\nकेंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘ई-धरती जिओ पोर्टल’ लॉन्च केले आहे.\nश्रीलंकेच्या आर्थिक अधिकाराची मान्यता मिळाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने श्रीलंकेतील आपली कामे बंद केली आहेत.\nब्रिक्स संसदीय मंच 27 ऑक्टोबर 2020 पासून आभासी स्वरूपात प्रारंभ झाला.\nउत्तर अटलांटिक करार संस्था (नाटो) युतीची, वाढत्या रशियन आणि चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी जर्मनीतील रामस्टेन येथे त्याच्या एअरबेसवर अवकाश ऑपरेशन्सचे मुख्यालय तयार करण्याची योजना आहे.\nदक्षिण कोरिया आधारित इलेक्ट्रॉनिक्स समूहातील, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने ‘फोर्ब्सद्वारे प्रकाशित’ वर्ल्डच्या सर्वोत्कृष्ट नियोक्ता 2020 च्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.\nसेशल्सच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या वावेल रामकलावान यांची निवड झाली आहे.\nगुजराती चित्रपट सुपरस्टार आणि अभिनेता-राजकारणी-नरेश कनोडिया यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भ��ती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/nice", "date_download": "2021-07-24T21:31:42Z", "digest": "sha1:TIIXXPHCU5RCMCM5L5PZTKF2SYBY4FEW", "length": 2913, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "NICE Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nतिघांची हत्या हा इस्लामी दहशतवादः फ्रान्स\nपॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये धार्मिक विद्वेषातून शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, नीस शहरातील एका चर्चमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात ति ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-unique-academy-free-seminar-pune-10836/", "date_download": "2021-07-24T21:38:41Z", "digest": "sha1:OAKZ5B2HGY6LW6VV5SBJCRREW3TNAN3Z", "length": 4347, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - पुणे येथे बुधवारी देवा जाधवर यांच्या मोफत कार्य��ाळेचे आयोजन Ex-Sponsored - NMK", "raw_content": "\nपुणे येथे बुधवारी देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन\nपुणे येथे बुधवारी देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन\nयुनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक २३ जानेवारी २०१९ सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ / ९८२३६८३३४४ / ९८९०१९२९२९ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nराष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदाच्या २६० जागा (मुदतवाढ)\nबुलडाणा येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन\nबकुळछाया फाउंडेशनच्या संस्थेत विविध कोर्स करिता प्रवेश देणे आहे\nजिल्हा परिषद/ PWD पदभरती उपयुक्त कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे\nपुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nऑनलाईन टेस्ट देऊन एकलव्य अकॅडमीत निशुल्क प्रवेश मिळवा\nबारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ सैन्य भरती निवासी शिबीर\nपुणे येथे १८ ते २० जून दरम्यान स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन\nपुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध\nपुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत MPSC इंटिग्रेटेड बॅच उपलब्ध\nपुणे येथील परिवर्तन अकॅडमीत ७ दिवसीय विशेष मोफत कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/nhm-palghar-recruitment-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-24T21:24:46Z", "digest": "sha1:CMKBZDXNJJZGMPWMNAHJCYVAZ7B723KW", "length": 5929, "nlines": 69, "source_domain": "ominebro.tech", "title": "NHM Palghar Recruitment 2021 |राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 416 जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nNHM Palghar Recruitment 2021 |राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 416 जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 416 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2P1saOM\nएकूण जागा – 416\nपदाचे नाव & जागा –\n1.फिजिशियन – 25 जागा\n2.ॲनेस्थेटीस्ट – 18 जागा\n3.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 75 जागा\n4.वैद्यकीय अधिकारी (आयुष)हॉस्पिटल मॅनेजर – 09 जागा\n5.स्टाफ नर्स – 228 जागा\n6.एक्स-रे टेक्निशियन – 05 जागा\n7.ECG टेक्निशियन – 07 जागा\n8.लॅब टेक्निशियन – 03 जागा\n9.स्टोअर ऑफिसर – 05 जागा\n10.डाटा एन्ट्री ऑपरेटर – 07 जागा\n11.वार्ड बॉय – 34 जागा\nपद क्र.1- MD (मेडिसिन)\nपद क्र.2 – संबंधित पदवी/डिप्लोमा\nपद क्र.4 – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.\nपद क्र.5 – GNM/B.Sc (नर्सिंग)\nपद क्र.6 – एक्स-रे टेक्निशियन कोर्स\nपद क्र.9 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.10 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT\nपद क्र.11 – 10वी उत्तीर्ण\nपद क्र.1 to 3 – 61 वर्षांपर्यंत\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय.\nअर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख – 22 to 30 एप्रिल 2021 (10:00 AM ते 05:00 PM)\nमूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.\nNHM Ratnagiri Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती\nचतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा बनला असिस्टंट कमिशनर; अडथळ्यांना पार करून आकाशाला गवसणी\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sachin-waze-to-be-questioned-in-nia-custody-nrms-103953/", "date_download": "2021-07-24T21:10:09Z", "digest": "sha1:YGMDZCMZBVTHKDU7Z5XBE7BLOAIBQU34", "length": 12819, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sachin Waze to be questioned in NIA custody nrms | सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत, मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nSachin Vaze Arrestसचिन वाझे एनआयएच्या कोठडीत, मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी\nसचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्यांची चौकशी सुरू असून मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे (Milind Bharambe) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांन एनआयए बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसठी बोलावण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.\nमुंबई : पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक झालानंतर दररोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणीत आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) कारवाईचा फास आणखी आवळला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता हे.\nसचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्यांची चौकशी सुरू असून मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे (Milind Bharambe) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांन एनआयए बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसठी बोलावण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.\nलोकांचं तोंड गोड करणाऱ्या ‘कॅडबरी’ कंपनीवर सीबीआयची धाड, १२ जणांवर गुन्हा दाखल, टॅक्सच्या रुपात २४१ कोटींचा लावला चुना\nदरम्यान, NIA च्या आधिकाऱ्यांनी सचिन वाझेंच्या घराची झाडाझडती केली होती. त्यावेळी एक ड्रेस जप्त करण्यात आला आहे. स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासाठी दोन ड्रेस वापरण्यात आले होते. त्यातला एक शर्ट मुलूंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. बुधवारी रात्री वाझेंच्या घ��ाच्या झडतीत एक कार जप्त केली आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymanedotblog.wordpress.com/2020/03/", "date_download": "2021-07-24T20:12:47Z", "digest": "sha1:QETA3SGKN4ERWDJ2U4ZRMUMN3EN5LAVL", "length": 48797, "nlines": 118, "source_domain": "vijaymanedotblog.wordpress.com", "title": "Mar 2020 – लेखकाची डायरी", "raw_content": "\nबाहेर रिमझिम पाऊस पडत होता. कार लोणावळ्याच्या घाटातून चालली होती. पावसाळ्यात हिरवागार झालेला घाट मनाला गारवा देत होता. मध्येच कोसळणारे धबधबे अचानक नजरेस पडत होते. सारी झाडे आणि वेली हिरवे, पोपटी पोषाख घालून पावसात भिजत होते. डोंगरांवर तर हिरवा गालिचा अंथरल्यासारखे वाटत होते. मुंबईच्या गर्दीला मागे टाकून पावसाळ्यात निसर्गाच्या एवढया जवळ आलो होतो. मनात बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे-’चे कॅसेट सरू झाले. शाळेत असताना ही कविता मला खूप आवडायची. मन क्षणात असे पाठीमागे गेले. नॉस्टॅलजियाही किती हवाहवासा वाटतो\nइतक्यात कार ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि खळ्कन मनातल्या विचारांची साखळी तुटली. रम्य भूतकाळातून वास्तवात आलो. त्याची जाणीव पुन्हा एका हार्नच्या कर्कश आवाजाने करून दिली. मग मात्र ड्रायव्हरचा राग आला आणि मी समोर पाहिले. ड्रायव्हरलाही चीड येणे साहजिक होते कारण त्याला गाडी पुढे काढता येत नव्हती.\nआमच्या पुढे एक टेंपो चालला होता. ड्रायव्हर त्याच्या उजव्या बाजूने गाडी पुढे घ्यायचा प्रयत्न करत होता पण टेंपो बिलकुल साईड द्यायला तयार नव्हता. कार उजव्या बाजूला घेतली की टेंपोही उजव्या बाजूला सरकायचा. डाव्या बाजूने जायचा प्रश्नच नव्हता. खाली शेकडो फुट खोल दरी होती. काही केल्या पुढे जायला रस्ता मिळत नव्हता. या डोके उठवणार्‍या हॉर्नच्या आवाजाने माझी सहनशीलता संपली आणि त्या कसेही वाहन चालवणार्‍या उद्धट टेंपो ड्रायव्हरला काहीतरी सुनवावे म्हणून काच खाली घेऊन मी खिडकीशी तोंड आणले. तेवढयात कार पुढे घुसली आणि माझी खिडकी टेंपो ड्रायव्हरच्या खिडकीजवळ आली. त्या ड्रायव्हरला “साले, अकल नही है क्या ऐसे गाडी चलाता है ऐसे गाडी चलाता है” एवढे तरी बोलावे म्हणून मनातल्या मनात तयारी केली आणि डाव्या बाजूला नजर टाकली. हैराणच झालो” एवढे तरी बोलावे म्हणून मनातल्या मनात तयारी केली आणि डाव्या बाजूला नजर टाकली. हैराणच झालो समोर काय पहातोय याच्यावर विश्वासच बसेना.\nएक पंचविशीतली मुलगी टेंपो चालवत होती. दिसायला सुंदर होती. अंगात ग्रे कलरचा साधारण सकाळ सकाळी जॉगिंगला घालतात तसा राऊंड नेकचा टीशर्ट होता. श्रीमंत घराण्यातली असावी. चेहर्‍यावरच्या एकूण आटिट्यूडवरून तरी तसे वाटत होते. तिच्या बाजूलाच अजून एक मुलगी जीव मुठीत धरून बसली होती.\nकार ड्रायव्हरने अॅक्सिलेटरवर पाय ठेवला आणि झटक्यात टेंपो मागे पडला. टेंपो ड्रायव्हरच्या सीटवर मुलगी पाहिल्यावर मी आणि माझा कार ड्रायव्हर दोघेही गार झालो. मग तिला शिव्या कसल्या देतोय कारच्या आरशात मागून टेंपो येत असलेलं दिसत होतं. तो आमच्या मागूनच येत राहिला. अगदी ओव्हरटेक करायचा चान्स असूनही तो पुढे गेला नाही. थोडया वेळात हॉटेल आले. आमची कार डाव्या बाजूला वळली. शिट्टी वाजवत पार्किंगचा वॉचमन धावत आला. मोकळया जागेत कार पार्क झाली आणि मागोमागच टेंपो पार्किंगमध्ये शिरला.\nकारमधून उतरलो एवढयात बाजूच्या टेंपोचा दरवाजा उघडला. हातात चावी घेऊन ती मुलगी खाली उतरली. भिजलेला टीशर्ट घालून सोबत त्या घाबरलेल्या मुलीला घेऊन ही ललना टेंपो चालवत कुठे चालली होती, काही कळायला मार्ग नव्हता. दरवाजा बंद करून ती आमच्या दिशेने आली आणि काहीही कारण नसताना मला आणि ड्रायव्हरला लू�� देत ती म्हणाली, “हिने पाणी अंगावर सांडले म्हणून पुढे गेलात. नाहीतर असे नसते जाऊ दिले.”\nएवढी बोल्ड आणि मवालीपणा करणारी मुलगी मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. आम्ही दोघेही गप्प बसलो. तिच्याकडे निरखून बघितले. टीशर्ट ओला झाला होता. कमरेखाली टाईट जीन्स होती. डाव्या मनगटात घडयाळ होते. नखांनाही रंगरंगोटी केली होती. म्हणजे मुलगी एकदम मॉड होती. आजुबाजूंच्याची जराही दखल न घेता आमच्या समोरच तिने आपल्या केसांतून हात फिरवून घेतले. त्यांना पकडून ठेवणारा रबर बॅन्ड नीट केला आणि घाबरलेल्या मैत्रीणीला घेऊन ती हॉटेलमध्ये गेली.\nमी विचारात पडलो. या मुलीच्या बाबतीत काहीतरी वेगळे होते. त्या तंद्रीतच मिसळीची ऑर्डर दिली. लगेच आली. जिभेवरची चव बाजूला ठेऊन ती खायला सुरवात केली. टेंपोवाल्या मुलीचा विचार डोक्यातून जात नव्हता. कोण असावी ही आणि श्रीमंत आहे तर टेंपो का चालवते आहे आणि श्रीमंत आहे तर टेंपो का चालवते आहे कार का नाही या सगळया विचारात माझ्या समोरच्याच टेबलावर ती बसली आहे हे माझ्या लक्षातही आले नव्हते. ड्रायव्हरने मला खुणावल्यावर मी तिला पाहिले आणि नंतर अधूनमधून माझे लक्ष तिच्याकडे जायला लागले.\nतिचे जेवण संपले असावे. हल्लीच्या मुली खातातच कुठे एखादे कुरकुरे किंवा वेफर्सचे पाकिट मिळाले तरी त्यावर दिवस काढतील. त्यात भर म्हणून डायटिंगचे फॅड निघालेच आहे. फिगर आणि वजनाबाबत त्या जाम कॉन्शस असतात. वजन हा तर त्यांचा हक्काचा प्रांत आहे. ते कमी कसे करावे हे सांगणार्‍या पुस्तकांच्या हजारो प्रती वर्षाला खपतात. ग्राहक पंच्यान्नव टक्के स्त्रीवर्ग. उरलेले पाच टक्के पुरुष एखादे कुरकुरे किंवा वेफर्सचे पाकिट मिळाले तरी त्यावर दिवस काढतील. त्यात भर म्हणून डायटिंगचे फॅड निघालेच आहे. फिगर आणि वजनाबाबत त्या जाम कॉन्शस असतात. वजन हा तर त्यांचा हक्काचा प्रांत आहे. ते कमी कसे करावे हे सांगणार्‍या पुस्तकांच्या हजारो प्रती वर्षाला खपतात. ग्राहक पंच्यान्नव टक्के स्त्रीवर्ग. उरलेले पाच टक्के पुरुष ते सगळीकडे स्लीम ट्रीम इ. इ. पाहून आपल्या बायकोसाठी पुस्तक भेट म्हणून घेऊन जातात. दीडदोनशे रुपयात काही फरक पडतोय का हे पहायचा अजून एक व्यर्थ प्रयत्न\nती उठून गेली आणि पुढच्या मिसळीची चव लागली. मुर्खाने खूप तिखट बनवली होती. पूर्ण तोंड भाजून निघाले. मग चहा झाला. आता तास��भराचाच प्रवास राहिला या आनंदात हॉटेलातून बाहेर पडलो. समोरच ती उभी होती. तशीच भिजलेली. पाऊस मात्र थांबला होता. काय व्हायचं आहे ते होऊ दे, तिच्याशी बोलायचंच असा विचार करून मी तिच्याजवळ गेलो.\n“मला माहित आहे तुम्ही काय विचारणार आहात ते. मी टेंपो कसा काय चालवते हेच ना\n“हो. तुम्हांला कसं माहित मी हेच विचारणार आहे\n“सगळया गोष्टी तोंडानेच स्पष्ट बोलाव्यात असे थोडीच आहे समजतं ते\n“हंऽ बरोबर आहे तुमचे. मी टेंपो चालवताना कुठल्याही मुलीला पाहिले नव्हते. आज पहिल्यांदाच तुम्हांला पाहिले.”\n“गेला महिनाभर चालवते आहे. सगळयांच्या नजरेत हाच प्रश्न दिसतो पण भीत भीत का होईना स्पष्ट विचारणारे पहिले तुम्हीच.”\n“त्याची खूप मोठी स्टोरी आहे. इतक्यात नाही सांगून व्हायची.”\n“मला ऐकायला आवडेल. ऑफकोर्स… इफ यू डोंट माइंड.”\nमी खिशातून माझे व्हिजीटींग कार्ड काढले आणि तिला दिले. तिने ते घेऊन त्यावरचे नावही न बघता जीन्सच्या मागच्या खिशात ठेऊन दिले. कार्ड घेताना ते अदबीने घ्यावे, समोरचा माणूस- ज्याने कार्ड दिले आहे, तो असेपर्यत तरी ते व्यवस्थित हाताळावे या कार्पोरेट एटीकेट्स बहुधा तिला माहित नसाव्यात.\nतिला बाऽय करून मी कारमध्ये बसलो. कार बरीच पुढे निघून आली तरी मागे टेंपो दिसला नाही. आरशात दिसत नाही म्हणून मागे वळून काचेतून पाहिले तरी त्याचा पत्ता नव्हता. उगाच अस्वस्थ व्हायला लागलं म्हणून तो नाद सोडून दिला आणि खिडकीतून बाहेर नजर लावली.\nपुण्यात पोहोचलो. माझे वेंडर व्हिजिटचे एक छोटेसे काम होते, ते झाले. दुसर्‍यादिवशी एक मिटींग होती. एक तासाचीच. त्यासाठी हॉटेलवर रहायला लागले. मुंबईला जाऊन परत दुसर्‍यादिवशी पुण्याला येणं अवघड नव्हतं. पण उगाच धावपळ आणि त्रास नको म्हणून तो बेत रद्द केला. गुपचूप हॉटेलवर जाऊन टीव्ही ऑन केला. चॅनलना तोटा नव्हता. संध्याकाळी त्या मुलीचा फोन येईल असे वाटत होते, पण आला नाही.\nदुसर्‍या दिवशीची मिटींग संपली. मी मुंबईला परत आलो. रोजच्या ऑफिसच्या कामाला लागलो. त्या मुलीचा विचार मात्र डोक्यातून जात नव्हता. दोनचार दिवस फोन येईल असे वाटले होते पण आलाच नाही. त्यावर जवळजवळ महिना लोटला. प्रवासातला तो ठळक प्रसंग डोक्यातून काहीसा पुसट झाला.\n…आणि अचानक एकदिवशी ऑफिसमध्ये माझ्या नावाचे कुरियर आले. घाईघाईने पाकिट उघडले, पत्राला मायना वगैरे काहीच नव्���ता. लिहीणारा स्ट्रेट फॉरवर्ड असावा. डायरेक्ट मुद्दा\nनमस्कार…मी तुम्हांला भेटलेली टेंपोवाली.\nमी मॅरिड आहे. कौस्तुभ माझा नवरा. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. मुंबईत स्वत:चे घर आहे. तो ब्राम्हण आणि मी मराठा. लग्नाला त्याच्या घरातून विरोध म्हणून पळून जाऊन लग्न केले. आता इथे दोघेच रहातो. दोन महिन्यापूर्वी ऑफिसला जाताना त्याच्या बाईकचा अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाला, त्यावर प्लास्टर चढले आणि डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली.\nमी बीकॉम आहे. नोकरी करायची खूप हौस होती. पण नोकरीचा विषय काढला की कौस्तुभ काही गरज नाही, नोकरी आणि बॉसला सांभाळण्यापेक्षा माझ्याकडे लक्ष दे असं म्हणायचा. म्हणून नाईलाजाने मी नोकरी शोधणं बंद केले.\nघराचा महिन्याचा इएमआय आणि चांगली लाईफस्टाईल यासाठी पैसे तर हवे होते. इलाज नव्हता म्हणून सुट्टी घेऊन तो घरी बसलेला. पगारी रजा होती पण मलाही काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागलं. जीव गुदमरु लागला. महिनाभर त्याच्याकडे खूप लक्ष दिलं पण फक्त तेवढयावर मन स्वस्थ बसू देईना. मला करता येण्यासारखे एक आवडीचे काम होते. बराच विचार केला, मनात काहीतरी निर्णय घेतला आणि शेजारच्या बिल्डींगमधल्या ओळखीच्या काकांना जाऊन भेटले. त्यांचा ट्रान्सपोर्ट बिझनेस होता.\nत्यांनी विश्वास दाखवला आणि टेंपोची चावी मिळाली. रोज मुंबई- पुणे- मुंबई आहे. सकाळीसकाळी घरचं आवरून बाहेर पडते. पैसा मिळवणे हा पहिला मुद्दा. हो, उगाच खोटं का बोला आणि थ्रील अनुभवायचे दुसरा. माहेरी असताना गाडया चालवायची फार आवड होती. घरी स्वत:चा टेंपो आणि ट्रॅक्टर होते. बाबांच्या नकळत मी ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला विश्रांती देऊन ट्रॅक्टरदेखील चालवायचे. तशी अभ्यासात मी सोऽ सोऽ च होते. पास होण्यापुरता अभ्यास करायचे. पण इतर गोष्टी आणि खेळात नेहमी पुढे असायचे. या महिन्याभरात मला एक गोष्ट जाणवली, मी टेंपो चालवताना दिसल्यावर बर्‍याचजणांच्या भुवया उंचावतात. असे का आणि थ्रील अनुभवायचे दुसरा. माहेरी असताना गाडया चालवायची फार आवड होती. घरी स्वत:चा टेंपो आणि ट्रॅक्टर होते. बाबांच्या नकळत मी ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला विश्रांती देऊन ट्रॅक्टरदेखील चालवायचे. तशी अभ्यासात मी सोऽ सोऽ च होते. पास होण्यापुरता अभ्यास करायचे. पण इतर गोष्टी आणि खेळात नेहम��� पुढे असायचे. या महिन्याभरात मला एक गोष्ट जाणवली, मी टेंपो चालवताना दिसल्यावर बर्‍याचजणांच्या भुवया उंचावतात. असे का बाईची जात म्हणून त्यांनी आपल्या कक्षेच्या बाहेर कधी जायचेच नाही बाईची जात म्हणून त्यांनी आपल्या कक्षेच्या बाहेर कधी जायचेच नाही आम्हांला आमची स्वत:ची अशी आयडेंटी बनवता येत नाही का आम्हांला आमची स्वत:ची अशी आयडेंटी बनवता येत नाही का सगळयाच ठिकाणी नुसते पुरुषच का सगळयाच ठिकाणी नुसते पुरुषच का माझीही कमाल आहे हे सगळे मी तुम्हांला- एका पुरुषालाच सांगते आहे. याचे उत्तर कदाचित तुमच्याकडेही नसेल.\nआता कौस्तुभ ठणठणीत झाला आहे. म्हणजे माझं टेंपो चालवणं बंद होणार तो काही केल्या ऐकणार नाही. परवाच झालं एवढं बस झालं म्हणाला. कुणालातरी सांगावसं वाटलं म्हणून पत्र लिहीलं. स्वत:च्या एजग्रुपच्या किंवा आपल्याला समजून घेऊ शकतील अशा मैत्रीणीच नाहीत. बिल्डींगमध्ये माझ्या वयाच्या काहीजणी आहेत पण व्हेवलेंथ जुळण्यासारख्या नाहीत. असो तो काही केल्या ऐकणार नाही. परवाच झालं एवढं बस झालं म्हणाला. कुणालातरी सांगावसं वाटलं म्हणून पत्र लिहीलं. स्वत:च्या एजग्रुपच्या किंवा आपल्याला समजून घेऊ शकतील अशा मैत्रीणीच नाहीत. बिल्डींगमध्ये माझ्या वयाच्या काहीजणी आहेत पण व्हेवलेंथ जुळण्यासारख्या नाहीत. असो खूप बोलले. काय करणार खूप बोलले. काय करणार स्वभावाला औषध नाही. तुम्ही फोनची वाट पाहिली असेल पण एकाच भेटीनंतर फोन करणे मला प्रशस्त वाटले नाही. तुम्ही एवढया आपुलकीने विचारले होते म्हणून हा सगळा लिहीण्याचा खटाटोप केला. गैरसमज नसावा.\nखरोखर ही मुलगी म्हणजे बाप होती. एका झटक्यात जमिनीवर आणले पत्रावर आणि पाकिटावर कुठेही नंबर, नाव किंवा पत्ता नव्हता. कुरियरवालाही ते पाठवणारा आणि घेणारा यांचा पूर्ण पत्ता आणि पिनकोड असल्याशिवाय पाकिट घेत नाही. तोदेखील तिच्या ओळखीचा असावा.\nमी ते असामान्य पत्र नीट घडी करून बॅगेत ठेवले आणि मनातल्या मनात तिच्या बिनधास्तपणाचे कौतूक करत पुढच्या कामाला लागलो.\nसगळ्या जगात कोरोनाने थैमान घातले होते. टीव्हीवर ढीगभर बातम्या दाखवल्या जात होत्या, खूप अर्जंट असेल तरच घराबाहेर पडा असे मुख्यमंत्री वेळोवेळी आवाहन करत होते पण बर्‍याच कंपन्या काही केल्या वर्क फ्रॉम होम देत नव्हत्या. परिणामी लोकांची गर्दी मात्र कमी व्हा��ला मागत नव्हती. ट्रेन भरभरून लोक ऑफिसला जात होते. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे ऐन मार्चमध्येच हा योग जुळून आला होता.\nशेवटी सगळी मुंबई एकतीस मार्चपर्यंत बंद करायची असा सरकारचा आदेश आला आणि मग सर्वांबरोबर सुजितलाही वर्क फ्रॉम होम मिळाले. चार बॅचलर लोकांनी घेतलेल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुजित रहात होता. तिघे सुट्ट्या टाकून आधीच गावी पळाले होते. सुजितला मात्र गावी जाणे शक्य नव्हते. नाईलाजाने त्याने लॅपटॉपवर लॉगिन केले आणि तो कामाला लागला.\nगळ्यात आयकार्ड नाही, ट्रेनमधला प्रवास, रोजचा स्वाईप, चहाची पॅन्ट्री, रोज भेटणारे दोस्त, गेटबाहेरची सिगरेट आणि वडापाव व रोजचे ऑफिसचे गजबजलेले वातावरण हे सारे तो मिस करत होता. दुपारी चारला लंडनवरून एक कॉल होता त्याचा डेटा बनवायच्या तयारीला तो लागला. कामाच्या नादात साडेतीन कधी वाजले त्याला समजलेच नाही. यापुढे निवांत जेवण करणे त्याला जमणार नव्हते म्हणून त्याने भाताचा कुकर लावला आणि चार वाजता व्हर्चुअल मिटींगमध्ये तो जॉईन झाला.\nजगाच्या चार कोपर्‍यातून चारजण कनेक्टेड आहेत, महत्वाची चर्चा चालली आहे आणि अचानक साक्षात वाफेवर चालणार्‍या रेल्वेने शिट्टी द्यावी तशी शिट्टी सुरु झाली. बाकीच्यांनी दुर्लक्ष करून तसेच डिस्कशन चालू ठेवले पण नंतर नंतर क्लायंट काय बोलतोय हे कुणालाच कळेना म्हणून कॉल तसाच चालू ठेऊन सगळेजण शांतपणे ती शिट्टी संपण्याची वाट पाहू लागले. शिट्टी थांबायचे नाव घेईना. मग सुजित एका मिनीटात आलो म्हणून उठला आणि शिट्टी बंद झाली.\n“आय एम सॉरी…” परत जागेवर येऊन बसत सुजित बोलला.\nसगळे डिस्कशन संपले आणि कॉल संपवता संपवता शेवटी लंडनच्या ऑफिसमधून लाईनवर असलेल्या अभिषेकने विचारले, “बाय द वे, सुजित वो क्या था\n मै कुछ समझा नही-”\n“इंडिया मे चार बजे थे…और वो टाईम पे इतनी लंबी सीटी\nआजकाल तोंडाशी आलेल्या कोरोनाच्या संकटावर लोकांनी काय करावे हे बरेचजण सांगताहेत. पण खरोखर ही वेळ क्रिटीकल आहे. या वेळेत तुम्ही ऑफिसला गेलाय म्हणून देशाची पडलेली इकॉनॉमी एका दिवसात सुधारणार नाही हे लक्षात घ्या. कोरोनाचे संकट टळल्यावर जे काही दिवे लावायचे आहेत ते लावा. दिवसरात्र ऑफिसमध्ये थांबलात तरी चालेल पण सध्या मात्र घराबाहेर पडू नका. स्वत:ची काळजी नसेल तर निदान दुसर्‍यांची तरी करा.\nत्यापेक्षा या अचानक मिळालेल्या सक्तीच्या मोकळ्या वेळेत आयुष्यात आपले कोणते छंद पूर्ण करायचे राहून गेलेत याचा आढावा घ्या. चित्रे काढा, पुस्तके वाचा, फोटोंचे जुने अल्बम बघा, घरच्यांसोबत वेळ घालवा. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ – अगदी लुडोही खेळा. घरचेही लोक तसे चांगले आहेत याचा अनुभव घ्या. दुपारच्या जेवणानंतरची झोप कशी असते ते पहा. तुम्ही घराबाहेर न पडल्यामुळे तुम्ही तर संसर्गापासून वाचालच पण बाकीचे किती लोक वाचतील याचाही जरा विचार करा.\nपण ही सुट्टी पाट्र्या करण्यासाठी, मित्र, नातेवाईक यांना भेटण्यासाठी, सकाळसकाळी गर्दीत जाऊन वॉक करण्यासाठी, पिकनिकसाठी नाही हे मात्र पक्के लक्षात असू द्या. इटली आणि स्पेनमधल्या लोकांनी त्यांच्या सक्तीच्या सुट्ट्यांचा उपयोग याच गोष्टींसाठी केला होता. त्यांचे काय होतेय हे आपण बातम्यांमधून पहातोय. तेव्हा घरीच रहा आणि कोरोनाला रोखा. आर्मीसारखे आपण सीमेवर लढत नाही आहोत पण खरोखर आपण आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची ही संधी चालून आली आहे, ती वाया घालवू नका\nमुंबईत रंगपंचमीची चाहूल पंधरा दिवस आधीच लागते. घरात शोलेतल्या गब्बरसिंगसारखा “कब है होली” हा बंड्याचा प्रश्न जेरीस आणतो. त्यानंतर सोसायटीच्या आवारात एकमेकांवर पाण्याने भरलेल्या पिशव्या फेकायला सज्ज असलेले बालसैनिक आणि त्यांच्या वेगवेगळ्या गटांवरील हल्ले पाहिल्यावर लवकरच होळी आहे याची जाणीव होते. त्यानंतर सोसायटीच्या आवारात प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्यांचे अवशेष दिसायला लागतात. अगदीच दुर्भाग्य असेल तर एखादी पिशवी आपल्यावरही फुटते.\nसोसायटीच्या आवारात कोण जाणता माणूस शिरला की एफबीआय किंवा सीआयएची टीम ज्याप्रमाणे वायरलेस कम्यूनिकेशनने बाकीच्या सेक्यूरिटी एजंटना सावध करते त्याप्रमाणे हे छोटे लोक एकमेकांना, “थांबा थांबा, पाटील काका आले आहेत. आता काही दंगा करू नका नाहीतर लोच्या होईल.” असा संदेश देत सावध करतात.\nसरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली असली तरी त्या नेमक्या कोणत्या दुकानात मिळतात याची गुप्त माहिती पालकांना नसली तरी छोट्या मुलांना असते. अतिउत्साहात हे लोक “काका, पिशव्या आहेत का संपल्या” असे ओरडून विचारल्यावर दुकानदाराचे धाबे दणाणतात.\n“जरा रस्त्यावर जाऊन ओरड, नाहीतर थोडे पुढे गेल्यावर पोलिस स्टेशन आहे तिथूनच ओरड\n“सॉरी काका. आहेत ना\n“पप्पांना घेऊन ये, मग देतो.”\nया पिशव्या कुणालाही मिळत नाहीत. वातावरण गंभीर आणि कॉम्पिटीशन टफ असल्यामुळे दुकानात केवायसी झाल्यानंतरच पिशव्या मिळतात आणि मुलगा खुश होतो.\nआदल्यादिवशी “रंग खेळायला उद्या सकाळी सातला खाली जाणार आहे” म्हणून बंड्याने डोके उठवले होते. सातला मी सोडेन की नाही याबद्दल त्याला शंका होती म्हणून मित्राकडेच जाऊन राहू का म्हणून तो हिला गळ घालत होता. कारण दिवाळी आणि रंगपंचमीच्या आदल्या रात्री मित्र रात्रभर टीव्ही पहात बसतो आणि सकाळसकाळी लवकर खाली जातो हे कारण सांगितले जात होते. पण आता लवकर झोपलास तर उद्या सकाळी सातला खाली पाठवतो असे म्युच्यूअल अॅग्रीमेंट झाल्यावर तो शांतपणे झोपी गेला. बरोबर सात वाजता दरवाजावरची बेल वाजली. रंग खेळायला खाली चल म्हणून बंड्याला बोलवायला त्याचे दोन मित्र आले. त्या दोघांना पाहून ते बंड्याचे मित्र आहेत की चांद्रयानावरून आलेले अंतराळवीर आहे ते समजायला मार्ग नव्हता.\nम्हणजे रंगीबेरंगी कपडे, पाठीवर पाण्याने भरलेला भलामोठा सिलेंडर, हातात अवघडून धरलेली त्याची पाईप आणि हे सारे कमी की काय म्हणून जंगलातील प्राण्यांना समजू नये म्हणून जसे चित्रविचित्र रंगाचे कपडे घातले जातात तसा रंग खेळण्याआधीच त्याने केलेला चेहर्‍याचा अवतार दुसर्‍यावर नजर वळवली तर त्याचा चेहरा काहीतरी हरवल्यासारखा झाला होता. हातात रिकामा मग घेऊन तो पॅन्टच्या खिशात काहीतरी शोधत होता. “मग कशाला घेतलास दुसर्‍यावर नजर वळवली तर त्याचा चेहरा काहीतरी हरवल्यासारखा झाला होता. हातात रिकामा मग घेऊन तो पॅन्टच्या खिशात काहीतरी शोधत होता. “मग कशाला घेतलास” म्हणून विचारल्यावर “मगातले पाणी हातातल्या पंपाने ओढून ते फुग्यात भरायचे आणि एकदा फुगा भरला की मग तो दुसर्‍यावर मारायचा” म्हणून विचारल्यावर “मगातले पाणी हातातल्या पंपाने ओढून ते फुग्यात भरायचे आणि एकदा फुगा भरला की मग तो दुसर्‍यावर मारायचा” अशी माहिती मिळाली. तोपर्यंत दुसरे लोक “भर बाबा तुझा फुगा, तोपर्यंत मी थांबतो” अशी माहिती मिळाली. तोपर्यंत दुसरे लोक “भर बाबा तुझा फुगा, तोपर्यंत मी थांबतो” म्हणत वाट पहात थांबेल ही भाबडी आशा त्याच्या मनात होती. त्यापेक्षा तू मगानेच रंगपंचमी खेळ म्हणून हिने त्याला सल्ला दिला.\nएकतर घातलेल्या पॅन्टीच्या चार खिशापैकी नेमक्या कोणत्या खिशात रिकामे फुगे ठेवले आहेत याचा त्याला पत्ता नव्हता. केव्हापासून तेच तो शोधत होता. त्याची फुग्यात रंग भरून तो मारायची यंत्रणा एवढी किचकट होती की ती पूर्ण होईपर्यंत त्याला त्याचे फुगे आणि मगासकट कुणीही बॅरेलातून बुचकळून काढला असता.\nमाझ्या रंगपंचमीच्या तशा खूप आठवणी आहेत. मुंबईत होळीच्या दुसर्‍या दिवशी रंगपंचमी असली तरी गावाकडे ती नसते. तिथे होळीच्या दुसर्‍यादिवशी धुलिवंदन असते. सोप्या शब्दांत धुलिवंदन म्हणजे धरतीमातेला वंदन करण्याचा दिवस जास्ती झाल्यावर रस्त्यांवर साष्टांग नमस्कार घालत पडलेल्या लोकांवरुन ते समजायला वेळ लागायचा नाही. एरव्हीही हे लोक पिऊन पडायचे पण धुलिवंदन म्हणजे त्यांचा ऑफिशियल डे जास्ती झाल्यावर रस्त्यांवर साष्टांग नमस्कार घालत पडलेल्या लोकांवरुन ते समजायला वेळ लागायचा नाही. एरव्हीही हे लोक पिऊन पडायचे पण धुलिवंदन म्हणजे त्यांचा ऑफिशियल डे गावी होळी झाल्यावर पाचव्या दिवशी रंगपंचमी यायची. त्यादिवशी हायस्कुलला सुट्टी असायची मात्र आमच्या गावातली मराठी शाळा चालूच असायची. आम्ही हायस्कुलला असल्याने रंगपंचमीदिवशी मराठी शाळा म्हणजे आमचे टार्गेट असायचे. अर्थातच मराठी शाळेचे गुरुजी गावी होळी झाल्यावर पाचव्या दिवशी रंगपंचमी यायची. त्यादिवशी हायस्कुलला सुट्टी असायची मात्र आमच्या गावातली मराठी शाळा चालूच असायची. आम्ही हायस्कुलला असल्याने रंगपंचमीदिवशी मराठी शाळा म्हणजे आमचे टार्गेट असायचे. अर्थातच मराठी शाळेचे गुरुजी काहीही झाले तरी गुरुजींना भिजवायचे असा प्रत्येक रंगपंचमीला आमचा प्लान असायचा.\nआमच्यावेळी आताप्रमाणे रंगीबेरंगी पिचकार्‍या वगैरे भानगडी नव्हत्या. काचेच्या बाटलीत रंग बनवायचो आणि ज्याच्यावर रंग मारायचा आहे त्याच्या अगदी जवळ जायचे आणि रंग खेळायचा. बर्फाचा गोळेवाला ज्याप्रमाणे गोळा बनवून झाल्यावर त्यावर लाल, हिरवा, केशरी वगैरे रंग मारतो आणि मग गोळ्याला गोळेपण येते अगदी तसा प्रकार असायचा.\nएकंदरीतच रंगपंचमीचा उत्सव म्हणजे रामायण किंवा महाभारतात भाले आणि तलवारीने लढणार्‍या ज्या मास सैनिकांचा घोळका असतो, तसा प्रकार होता. जवळ जाऊन लढायचे. आताच्यासारखे जीपीएसने निशाणा सेट करून मिझाईल स्ट्राईक करतात तशातला प्रकार नव्हता. अगदीच अॅडव्हान्स म्हण��े, सायकलला तेल घालायला वापरात येणारी बुधली म्हणजे आम्हाला साक्षात ब्रम्हास्त्र वाटायचे. बुधलीने थोड्या दूरवरून पिचकारी मारता यायची. शत्रूपक्षाकडे काचेची बाटलीच असायची. त्यामुळे स्वत:कडे बुधली असल्यावर ब्रम्हास्त्र बाळगत असल्याचा इगो असायचा. ज्याच्या हातात बुधली आहे त्याच्यापासून सारेच लांब रहायचे.\nत्यानंतर या क्षेत्रात अचाट क्रांती झाली. पिचकार्‍या वगैरे आल्या. त्यानंतर सिल्व्हर कलर मुर्त्यांना लावायचा रंग कुठल्यातरी महाभागांनी लोकांच्या तोंडाला लावायाला उपलब्ध करून दिला. सगळे लोक तोंडाला सिल्व्हर कलर लावून गावात हिंडायला लागल्यावर साक्षात राक्षससेना गावात उतरल्याचा भास होत असे.\nआपण चकाचक पांढरे कपडे घालून होळी खेळणार्‍या लोकांपासून बचून राहू असा बर्‍याच लोकांचा जसा गैरसमज असतो तसेच रंगात भिजलेले अशा कोरड्या माणसाला पाहून “जा, जा तुला काहीही करणार नाही.” म्हणून सांगणारेही काही कमी नसतात. ते काही करत नाहीत पण बोटाने खुणावून ‘गिर्‍हाईक आले आहे-’ अशी सुचना दिली गेलेली असते. आमच्या गावी तर चौकात रंगाचा एक बॅरेल ठेवलेला असायचा. बिनारंगाच्या माणसाकडे तो एलियन असल्यासारखे पहायले जायचे. तिथून कोणीही – अगदी कोणीही, भले तो पाहुणा का असेना – चालला की अतिशय अदबीने त्याच्यापुढे दोन पर्याय ठेवले जायचे – रंग लावून घेणार की बॅरेलमध्ये बुचकळून काढू आणि मग तो माणूस रंगीबेरंगी होऊन पुढचा रस्ता धरायचा.\nपण होळी हा रंगाचा सण आहे त्यात काही वादच नाही. अगदी कोरडे रंग खेळलेले चेहरेदेखील किती साजरे दिसतात त्यावरचा तो आनंद पाहण्याची मजाच न्यारी आहे. खिडकीत उभा राहून खाली रंग खेळणार्‍या लोकांकडे पाहिले तरी किती छान वाटते त्यावरचा तो आनंद पाहण्याची मजाच न्यारी आहे. खिडकीत उभा राहून खाली रंग खेळणार्‍या लोकांकडे पाहिले तरी किती छान वाटते सगळेजण आपापल्या धुंदीत असतात. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत रंगात बुडालेले. त्यानंतर घरी आल्यावर ते ओळखत नाहीत हा भाग वेगळा पण होली इज – नो डाऊट – होली\nएक ना धड : अमेझॉन किंडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/18/it-is-dangerous-to-eat-food-by-heating-it-again-and-again/", "date_download": "2021-07-24T20:38:01Z", "digest": "sha1:HG7ZU73KNFKHPYUQROIMDRI7MEVKNNV3", "length": 8955, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हे अन्नपदार्थ पुन्हापुन्हा गरम करून खाणे आरोग्यास धोकादायक - Majha Paper", "raw_content": "\nहे अन्नपदार्थ पुन्हापुन्हा गरम करून खाणे आरोग्यास धोकादायक\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अपायकारक, गरम, भाजी / July 18, 2021 July 18, 2021\nआजकालच्या धावपळीच्या युगामध्ये फिट राहणे ही जीवनावश्यक गरज आहे. त्यामुळे दिवसाकाठी जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा लोक निरनिराळे व्यायाम प्रकार अवलंबताना दिसत असतात. तसेच आपल्या आहाराच्या बाबतीतही आजकाल लोक जास्त जागरूक राहू लागले आहेत. बाहेर जेवण्यापेक्षा आजकाल लोक घरीच बनविलेले ताजे, साधे पण पोषक अन्न खाण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. पण कधी कामाच्या धांदलीमध्ये शिजविलेले अन्न गार होऊन जाते आणि मग ते अन्न पुन्हा मायक्रोवेव्ह किंवा गॅसवर गरम करून खाल्ले जाते. मात्र काही अन्नपदार्थ पुन्हा पुन्हा गरम केले गेले तर त्यांच्यातील पोषक तत्वे नष्ट होतातच, शिवाय परत परत गरम केले गलेले काही अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.\nपालकाची सुकी किंवा पातळ भाजी शरीरासाठी प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे. पण हे भाजी जर अनेक वेळा गरम केली गेली तर त्यामध्ये असलेली नायट्रेट विषारी पदार्थांमध्ये रूपांतरित होतात, आणि ही परत परत गरम केलेली भाजी खाणे अपायकारक ठरू शकते. त्याद्वारे फूड पॉयझनिंग सारख्या तक्रारी उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे चिकन देखील परत परत गरम करू नये. चिकन पुन्हा पुन्हा गरम करीत राहिल्याने त्यामधील प्रथिनाचे कॉम्पोझिशन बदलत जाते.\nबटाट्याची भाजी सुकी असो किंवा ग्रेव्ही असलेली असो, ही भाजी सहसा सर्वांच्याच आवडीची असते. पण ही भाजी पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने ही भाजी पचण्यास जड होऊ शकते. त्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. तसेचे बीट कच्चे खाल्ल्याने त्यातील तत्वांमुळे शरीरामध्ये रक्त वाढते. त्यामुळे बीटाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे. पण जर बीट उकडून घेऊन खाणार असाल, तर एकदा उकडल्यानंतर ते परत परत गरम करून खाणे टाळावे. वारंवार बीट गरम केल्याने त्यामधील नायट्रेट नाहीशी होतात. मशरूमचे सेवन शरीराच्या पचन तंत्राच्या उत्तम कार्यासाठी सहायक आहे. मात्र मशरूम ताजी असावीत, व जेव्हा भाजी बनविली जाईल तेव्हा लगेच खाल्ली जावी. हे भाजी उरवून परत गरम करून खाणे अपायकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे उरलेला भात किंवा आधी शिजवून किंवा उकडून ठेवलेली अंडी परत गरम करून खाण्याने फूड पॉयझनिंगचा धोका उद्भवू शकतो.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/sadden-mother-asking-for-her-baby-bhandara-fire-incident-makes-country-numb-763249", "date_download": "2021-07-24T20:00:47Z", "digest": "sha1:3KXZQL3ZYDFLAIPBFUZMDP27OPANCJ4N", "length": 6963, "nlines": 57, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "आईचा टाहो, माझं मुल आणून देता का हो? भंडाऱ्यातील घटनेनं देश सुन्न!", "raw_content": "\nHome > News > आईचा टाहो, माझं मुल आणून देता का हो भंडाऱ्यातील घटनेनं देश सुन्न\nआईचा टाहो, माझं मुल आणून देता का हो भंडाऱ्यातील घटनेनं देश सुन्न\nशनिवारची सकाळ संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी बातमी घेऊन आली आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात नवजात शिशू केअर युनीटला आग लागल्यामुळे १० नवजात बालकं दगावली आहेत. शनिवारी पहाटे २ च्या सुमारास ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या घटनेनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nभंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेली ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती येत आहे. शनिवारी पहाटेच्या दरम्यान अचानक रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिट मधून धूर निघत असल्याचं समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे या नर्सने लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले.\nया शिशू केअर युनीटमध्ये एकूण १७ बालकांना ठेवण्यात आलं होतं. आग लगाल्याचं कळायला उशीर झाल्यामुळे १७ बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात रूग्णायल प्र���ासन यश आलं आहे. मात्र इतर दहा बालकांच्या या आगीत गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. तसेच या घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत केली जाईल. लवकरच रुग्णालयात जाऊन मी स्वत: पाहणी करेन असं सांगितलं. तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले.\nभंडाऱ्यातील या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी या संदर्भात ट्विट करून आपला शोक व्यक्त केला आहे.तसेच या घटनेबद्दल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांत्या फेसबुकवरून \"भंडारा येथील घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. आगीत दगावलेल्या १० नवजात बालकांच्या परिवाराच्या दु:खाची कल्पनाही करता येत नाही. बातमी ऐकल्यापासून मन सुन्न झालंय. या आगीत जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूयात.\" अशी प्रतिक्रीया दिली आहे.\nतसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी \"भंडा-यातील अग्नितांडवात नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने मन सुन्न झाले. या घटनेने चिमुकल्यांच्या माता पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या कुटंबियांप्रति मी शोक व्यक्त करते. सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी \" अशी पोस्ट लिहून दोषींवर तात्काळा कारवाईची मागणी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/web-title-heavy-rain-started-mumbai-and-suburban-area-7065", "date_download": "2021-07-24T20:20:08Z", "digest": "sha1:XW3JTR4VYJZRP3I3SN66E5AN63HR63WV", "length": 3900, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात", "raw_content": "\nमुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात\nप्रादेशिक हवामान विभागाकडून गुरूवारी दुपारी रेड अलर्ट मागे घेण्यात आला होता. त्यानंतर काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसंच शुक्रवारसाठीही हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला होता. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हवामान विभागाकडून गुरूवारसाठी देण्यात आलेला इशारा सर्वांनी गांभीर्याने घेतला होता. परंतु गुरूवारी अनेक ठिकाणी पाऊसच न झाल्यानं हवामान विभागावर अनेकांनी टीका केली. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.\nअंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव आदी भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तसंच पवई, घाटकोपर, कुर्ला, दादर, वरळी या भागांमध्येही जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, काही मिनिटांच्या पावसातच सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. तसंच बुधवारी रात्रीही मुंबई आणि आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती.\nगुरूवारसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर मुंबईत, ठाणे आणि कोकणातील शाळांना तसंच महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु गुरूवारी पावसाने अनेक ठिकाणी दडी मारल्याचं दिसून आलं होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/pune-smart-city-development-corporation-recruitment/", "date_download": "2021-07-24T20:17:33Z", "digest": "sha1:CZKSYCGAL2XWFK2SL7I46RQYHXS6WKFR", "length": 13696, "nlines": 147, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Pune Smart City Development Corporation Recruitment 2017", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा द���ात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती\nIT & प्रोग्राम व्यवस्थापक: 01 जागा\nउप अभियंता (IT): 01 जागा\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 02 जागा\nकनिष्ठ अभियंता (विद्युत): 01 जागा\nकनिष्ठ अभियंता (IT): 01 जागा\nजनसंपर्क अधिकारी (PRO): 01 जागा\nकंटेंट रायटर कम ट्रांसलेटर: 01 जागा\nप्रशासकीय अधिकारी: 01 जागा\nकायदेशीर & सचिवालय व्यवस्थापक: 01 जागा\nपद क्र.1,2: i) B.E (कम्प्यूटर्स) ii) 10 वर्षे अनुभव\nपद क्र.3,4: i) स्थापत्य/विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.5: i) B.E (कम्प्यूटर्स) ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.6: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) Journalism and Mass communication डिप्लोमा/पदवी iii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.8:i) कोणत्याही शाखेतील पदवी iii) 10 वर्षे अनुभव\nपद क्र.9:i) विधी शाखेची पदवी iii) 10 वर्षे अनुभव\nपद क्र.3,4,5: 25 वर्षे\nपद क्र.7: 30 वर्षे\nथेट मुलाखत: 13 ऑक्टोबर 2017 [09:00 am]\nमुलाखतीचे ठिकाण: भारतरत्न पंडित भिमसेन जोशी कलामंदिर, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध महानगरपालिका सहा. आयुक्त कार्यालय पुणे-411007.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (Maha Metro) महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत 206 जागांसाठी भरती\nNext छत्रपती शिवाजी राजे बहू-उद्देश्यी सेवा संस्थेत ‘लिपिक’ पदांची भरती\nबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n(NMC) नाशिक महानगरपालिकेत 346 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प��लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%B5%E0%AE%BF%E0%AE%B0%E0%AE%B2%E0%AF%8D", "date_download": "2021-07-24T20:14:55Z", "digest": "sha1:GQYKRMC3GPFWMNOJZDOJIQ7B5TGNYNVX", "length": 3326, "nlines": 83, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "விரல் - Wiktionary", "raw_content": "\nतमिळ शब्द ( हा शब्द तमिळ भाषेत वापरात येतो)\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vaibhavishriji.com/vivah-sanskar/", "date_download": "2021-07-24T21:23:32Z", "digest": "sha1:O5ZSYIVEFTTBR6ZD2HAX6SOS2QOH7TAG", "length": 16258, "nlines": 114, "source_domain": "vaibhavishriji.com", "title": "विवाह संस्कार - Devi Vaibhavishriji", "raw_content": "\nNo Comments on विवाह संस्कार\nविवाहविधी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणेच करणे अत्यावश्यक असते.\nवधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे म्हणजे ‘विवाह’ किंवा ‘उद्वाह’ होय. विवाह म्हणजे पाणिग्रहण, म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात धरणे. पुरुष स्त्रीचा हात धरतो; म्हणून विवाहानंतर स्त्रीने पुरुषाकडे जावे. पुरुषाने स्त्रीकडे जाणे चुकीचे आहे.\n२. विवाह संस्काराचे महत्त्व\nहिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकड�� जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.\nस्त्री-पुरुषांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी विवाहाशी संबंधित असतात, उदा. स्त्री-पुरुष यांच्यामधील प्रेम, त्यांच्यातील संबंध, संतती, जीवनातील अन्य सुखे, समाजातील स्थान आणि जीवनातील उन्नती.\n१. मंडपदेवता प्रतिष्ठा : विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.\n२. मंगलाष्टके अन् अक्षतारोपण विधी : मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर अंतःपट उत्तरेकडून काढून घेतात. नंतर वधू-वर हातातील तांदुळ, गूळ, जिरे एकमेकांच्या मस्तकावर टाकतात. प्रथम वधू वराला आणि नंतर वर वधूला माळ घालतो.\nलग्नामध्ये अक्षता (अखंड तांदूळ) वापरण्याचे कारण\nलग्नामध्ये अक्षता वापरणे, हे वधु-वरांच्या डोक्यावर झालेल्या देवतांच्या कृपावर्षावाचे प्रतीक आहे. लग्नविधीमध्ये वापरल्या जाणार्‍या अक्षता या कुंकू लावलेल्या असतात. लाल कुंकवाकडे ब्रह्मांडातील आदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट होते.\nआदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट झालेल्या अक्षतांचा वर्षाव वधु-वरांच्या डोक्यावर झाल्याने वधु-वरांमधील देवत्व जागृत होऊन त्यांच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने साहजिकच त्यांची लग्नविधीच्या ठिकाणी आलेल्या देव-देवतांच्या लहरी आकृष्ट करून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अशा देव-देवतांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोहळ्याचा अपेक्षित लाभ वधु-वरांना मिळणे शक्य होते.\nअक्षता उच्च देवतांच्या लहरी ग्रहण आणि प्रक्षेपित करतात.\nविवाहात वधू आणि वर यांवर अक्षता वाहिल्याने वधू-वरांच्या सात्त्विकतेत वाढ होऊन त्यांची विवाहविधीच्या ठिकाणी आलेल्या देवतांच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता वाढते.\nअक्षतांचे तांदूळ तुटलेले असल्यास ते त्रासदायक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपित करतात; म्हणून अक्षतांचे तांदूळ अखंड असावेत.\n३. कन्यादान : वधूचे वरास दान देणे, यास कन्यादान म्हणतात. ‘ही कन्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घेण्याच्या इच्छेने आपणांस विष्णूप्रमाणे समजून देतो’, असे वधूपिता म्हणतो.\n४. मंगलसूत्रबंधन : मंगळसूत्रात दोन पदरी दोर्‍यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी आणि २ लहान वाट्या असतात. दोन ��ोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन, २ वाट्या म्हणजे पती-पत्नी तसेच ४ काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ.\nमंगळसूत्र : मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्या यांचा आध्यात्मिक अर्थ\nमंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाचे, तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक असते. शिव-शक्तीच्या बळावरच वधूने सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. या दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदु धर्माने दिलेल्या परवानगीतील आदान-प्रदानाचे दर्शक आहे. माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून, कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मगच ते गळ्यात घातले जाते.\n५. विवाह होम : वधूचे ठायी भार्यत्व सिद्ध होण्यासाठी आणि गृह्याग्नि सिद्ध होण्याकरिता विवाहहोम करतात.\n६. पाणिग्रहण आणि लाजाहोम : पाचही बोटांसह वधूचा उताणा हात वराने स्वतःच्या हातात धरणे, याला पाणिग्रहण म्हणतात. लाजा म्हणजे लाह्या. वर आपल्या दोन्ही हातांनी वधूची ओंजळ धरून त्यातील सर्व लाह्या होमात अर्पण करतो. मग होमपात्रे, उदककुंभ आणि अग्नि या सर्वांना वधूचा हात धरून तिला आपल्या मागून घेऊन प्रदक्षिणा घालतो.\n७. सप्तपदी : सात पावले बरोबर चालल्याने मैत्री होते, असे शास्त्रवचन आहे़ वराने वधूचा हात धरून होमाच्या उत्तर बाजूस केलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून तिला चालवीत नेणे, या कृतीस सप्तपदी म्हणतात.\nसप्तपदी (सप्तपदीचा भावार्थ) : वधू-वरांनी गत सात जन्मांतील सर्व संस्कार मागे टाकून एकमेकांना पूरक वैवाहिक जीवनाला प्रारंभ करणे.\n८. वधूगृहप्रवेश : वरात घरी येताच वधू-वरांवरून दहीभात ओवाळून टाकतात. वधू घरात प्रवेश करतांना उंबर्‍यावर तांदूळ भरून ठेवलेले माप उजव्या पायाने लवंडून आत जाते. याला वधूगृहप्रवेश म्हणतात.\nअहेर घेणे आणि देणे \nअहेर देतांना अन् घेतांना ठेवायचा दृष्टीकोन : व्यावहारिक वस्तूंचा अहेर दिल्याने अहेर स्वीकारणार्‍या व्यक्तीमध्ये आसक्ती निर्माण होते. याउलट आध्यात्मिक ग्रंथ अन् ध्वनीचित्र-चकती (ऑडीओ सीडी) यांसारखे आध्यात्मिक अहेर दिल्याने व्यक्ती धर्माचरणास प्रवृत्त होते.\nअहेर घेणार्‍याने ‘अहेर म्हणजे ईश्वराकडून मिळालेला वस्तूरूपी किंवा धनरूपी प्रसाद आहे’, असा भाव ठेवावा.\nविवाह आचारसंहिता : वधू-वराची वेशभूषा कशी असावी \nवधू : नऊवारी साडी नेसावी. नऊवारी साडी नेसणे शक्य नसल्यास सहावारी साडी नेसावी. लाल, केशरी, निळा, पिवळा, गुलाबी यांसारख्या सात्त्विक रंगांची सुती किंवा रेशमी साडी नेसावी.\nवर : वराने कृत्रिम धाग्यांपासून शिवलेले शर्ट-पँट, कोट-टाय यांसारखे कपडे घालू नयेत, तर नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले सुती किंवा रेशमी सोवळे-उपरणे किंवा अंगरखा (सदरा)-पायजमा हे कपडे परिधान करावेत.\nअती तेलकट, तिखट, मसालेदार अशा तामसिक पदार्थांपेक्षा वरण-भात-तूप, कोशिंबीर, लाडू आदी सात्त्विक पदार्थ भोजनात असावेत.\nचायनीजसारखे फास्टफूड; पाणीपुरी-भेळपुरी, पाव यांसारखे पदार्थ; मांसाहारी पदार्थ; कृत्रिम शीतपेये यांसारखे तामसिक अन्न टाळावे.\nपाश्चात्त्य प्रथा दर्शवणार्‍या ‘बुफे’ पद्धतीचा नव्हे, तर पारंपारिक भारतीय पद्धतीचा अवलंब करावा \nविवाहप्रसंगी अशास्त्रीय अन् अनिष्ट कृती टाळून विवाहविधीचे पावित्र्य जोपासा \nविवाहविधीच्या ठिकाणी पादत्राणे घालून जाऊ नका \nमंगलाष्टके चित्रपटगीतांच्या चालीत म्हणू नका \nवधू-वर एकमेकांना हार घालतांना त्यांना उचलून घेऊ नका \nअक्षता वधू-वरांवर न फेकता त्यांच्या जवळ जाऊन डोक्यावर वहा \n‘बँड’ किंवा फटाके वाजवू नका, तर सात्त्विक सनई-चौघडा वाजवा \n‘वराची पादत्राणे पळवून त्याची भरपाई (मोबदला) मागणे’ ही कुप्रथा टाळा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-export-sugar-center-grants-should-be-maintained-44327", "date_download": "2021-07-24T20:30:36Z", "digest": "sha1:FNN3NZEMYL4VU4NF2YRCJEXFNDB2A4W6", "length": 15739, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi For export of sugar by the Center Grants should be maintained | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान कायम ठेवावे\nकेंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान कायम ठेवावे\nबुधवार, 16 जून 2021\nकेंद्र शासनाने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची आधारभूत किमत ३१०० ऐवजी ३ हजार ५०० रुपये करावी, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.\nशिराळा, जि. सांगली : केंद्र शा��नाने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची आधारभूत किमत ३१०० ऐवजी ३ हजार ५०० रुपये करावी. त्या शिवाय साखर उद्योग अडचणीतून बाहेर पडणारा नाहीत, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले. चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास कारखान्यात रोलर पूजन व आठ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर उपस्थित होते.\nआमदार नाईक म्हणाले, ‘‘२०२०-२१ कोरोना संसर्ग असतानाही कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी करीत गळीत हंगाम यशस्वी केला. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी मोठे सहकार्य केले. या हंगामातील गाळप उसाला आतापर्यंत पाहिले व दुसऱ्या बिलाच्या माध्यमातून २ हजार ७५० रुपये अदा केले आहेत. अंतिम बिल दिपावलीस देऊन दीपावली गोड करणार आहे.’’\nप्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. संचालक विश्वास कदम यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते आठ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन झाले. या वेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, संचालक विजयराव नलवडे, संभाजी पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, तानाजी वनारे, दत्तात्रय पाटील, यु. जे. पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख आदी उपस्थित होते.\nसाखर साखर निर्यात आमदार बाबा baba ऊस शिक्षण education अमरसिंह राजेंद्रसिंह बाळ baby infant तानाजी tanhaji वन forest विजय victory\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्���ापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/video-drinking-coconut-water-patients-nagpur-9663", "date_download": "2021-07-24T19:50:44Z", "digest": "sha1:A3MRWISSTUXHZ76H3HQUE65HHOC7YGZQ", "length": 2388, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | नागपूरात रुग्णांना नारळ पाण्यातून दारू", "raw_content": "\nVIDEO | नागपूरात रुग्णांना नारळ पाण्यातून दारू\nसंजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.\nदेवाची करणी आणि नारळात पाणी...आयुर्वेदात नारळपाण्याला खुप महत्व आहे...किडनीचे विकार, सर्दी, खोकला, दमा अशा अनेक आजारांवर नारळपाणी लाभदायी आहे. पण नागपुरच्या शासकीय रूग्णालयात मात्र याच नारळपाण्याच्या नावावर रूग्णांपर्यंत दारू पोहचवली जातीय. आरोग्य मंदिर असलेल्या मेडिकलमध्ये नारळ पाण्यात दारू मिसळून रुग्णांना या शहाळ्यांचा पुरवठा केला जातो.\nइथल्या शासकीय रूग्णालयात अनेक रूग्ण भरती होत असतात. यातील मद्यपी रूग्णांची संख्या मोठी आहे. अशा रूगांना दारूची तलब लागली की त्यांचे मित्र, नातेवाईक मदतीसाठी धावून येतात. यासाठी नारळपाण्याचा आधार घेतला जातो. कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं हे शहाळं बिनाधास्तपणे रूग्णालयात पोहचवलं जातं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/railtail-recruitment/", "date_download": "2021-07-24T21:16:09Z", "digest": "sha1:K3VD23SIVRNWNPJ523MVAQ3XYW3JQJYL", "length": 11715, "nlines": 122, "source_domain": "majhinaukri.in", "title": "RailTel Corporation of India Limited, Railtail Recruitment 2021", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंब��� येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(Railtail) रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव शाखा पद संख्या\n1 पदवीधर/डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक 68\nशैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह BE/B.Tech. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nवयाची अट: 30 नोव्हेंबर 2020 रोजी 18 ते 27 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2021\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परी��्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=12%20november", "date_download": "2021-07-24T19:40:12Z", "digest": "sha1:ZTYVQLDW2JZQXEIMCTU6ATPSPJM5QY34", "length": 1858, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\n१२ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\n१२ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2008/05/blog-post_30.html", "date_download": "2021-07-24T20:03:26Z", "digest": "sha1:GFHKMW24P2FVZ3Z72YCS46N2PVXUPPG6", "length": 9996, "nlines": 248, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: संवेदनेच्या बायनाकुलर ने", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशुक्रवार, ३० मे, २००८\n(छायाचित्र गौरव यांच्या सौजन्याने)\nदूरचे बघायचा प्रयत्न करतेय\nबघूया मी कशी दिसतेय\nवा नवे मित्र आहेत\nजुने पण टीकून आहेत\nबघूया मी कशी दिसतेय\nमी नेहमीच महान मानलंय\nफार श्रिमंती दिसत नाही\nबघूया मी कशी दिसतेय\nदोन पिलं आहेत जवळ\nबघूया मी कशी दिसतेय\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nRADHIKA ३ सप्टेंबर, २००८ रोजी ५:१९ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nआनंद वाटतो तुझा हासरा चेहरा\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://cillian-asso.fr/music/brahm-dise-ugade", "date_download": "2021-07-24T19:37:55Z", "digest": "sha1:IONZ2BER3Y4S7RJB3CYLX3NTFIL3S3QI", "length": 2946, "nlines": 108, "source_domain": "cillian-asso.fr", "title": "[Mp3] Brahm Dise Ugade - Free Download Music - Mp3 Top Songs - Cillian-asso.fr", "raw_content": "\nब्रम्ह दिसे उघडे...जगामध्ये || स्वरांजली महिला भजनी मंडळ, भोसरी || Marathi Bhajan Song\nब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये / भक्ती भजन मराठी ऑडिओ नॉन स्टॉप mp3 1:16\n ..... मनात भरणारे गायन एकदा पहाच\nब्रह्म दिसे उघडे जगा मध्ये ब्रह्म दिसे उघडे गायन हभप राजश्री महाराज शिंदे \nब्रह्म दिसे उघडे जागा मधे ब्रह्म दिसे उघडे\nएकतारी भजन 06)ब्रम्ह दिसे ऊगडे प्रवचन सद्गुरूविठाई माऊली.\n जगामध्ये ब्रम्ह दिसे उघडे superhit vithal song \nब्रह्म दिसे उघडे अभंग माऊली भजनी मंडळ प्रताप नगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_45.html", "date_download": "2021-07-24T20:56:44Z", "digest": "sha1:GWC5SNLOIVIBMFT4FXPXFKLSAURGIK7W", "length": 6647, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "पारगाव येथे इंधन दरवाढ विरोधात वाहन धारकांना झेंडू बाम देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने ,व्यक्त केली महागाईची झन झन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युज पारगाव येथे इंधन दरवाढ विरोधात वाहन धारकांना झेंडू बाम देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने ,व्यक्त केली महागाईची झन झन\nपारगाव येथे इंधन दरवाढ विरोधात वाहन धारकांना झेंडू बाम देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने ,व्यक्त केली महागाईची झन झन\nरिपोर्टर.. वाशी तालुक्यातील पारगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल ,डिझेलच्या वाढत्या दरवाढी मुळे त्रस्त असलेल्या वाहनधारकांना झेंडू बाम देऊन भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.\nभाजपा सरकारच्या काळात दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत आहे, सरकारने भूल थापा देऊन गोरगरीब जनतेला फसवले आहे.प्रत्येक प्रश्नावर सरकार अपयशी झालेले आहे.आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी वाढली आहे.त्यामुळे आज पारगाव येथील शिवशांती पेट्रोल पंपावर व��हनधारकांना झेंडू बाम देऊन भाजपा सरकारचा निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.\nमोदी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या अनियंत्रित भाववाढीमुळे देशातील सामान्य जनतेस मोठ्याप्रमाणावर मनःस्ताप सहन करावा लागत आहे. लोकांना झालेला हा मनःस्ताप काही प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी मा. आ. राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पारगाव, ता. वाशी येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या ग्राहकांना झेंडू बामचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ. सुरज मोटे, प्रदीप मोटे, दीपक आखाडे, शरद चव्हाण, सुधीर आखाडे, सुशील काटवटे, राम गाढवे, सनी आखाडे, विनोद मोटे, प्रसाद मोटे, गणेश मोटे, चांद तांबोळी, अमर मोटे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nजिल्हा विशेष महाराष्ट्र न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2021-07-24T21:45:43Z", "digest": "sha1:QTPANSAJW2NAUSVUODPRDQV2TTTCOZWL", "length": 6083, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८१० चे - ८२० चे - ८३० चे - ८४० चे - ८५० चे\nवर्षे: ८३३ - ८३४ - ८३५ - ८३६ - ८३७ - ८३८ - ८३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ८३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/political/mumbai-mayor-kishori-pedanekar-visit-nair-hospital-to-encourage-nurses-working-corona-virus-pandemic/12639/", "date_download": "2021-07-24T20:22:53Z", "digest": "sha1:CKFD6DXBS7R6SUZL6MO6D6FL7ESUBSES", "length": 4875, "nlines": 59, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "Covid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या 'या' गोष्टी", "raw_content": "\nHome > Covid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या 'या' गोष्टी\nCovid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या 'या' गोष्टी\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी आज नायर रुग्णालयास भेट दिली या भेटीदरम्यान कोरोना संकटाच्य़ा काळात काम करणाऱ्या परिचारिका आणि शिक्षण घेत असलेल्या तरुणींच कौतुक केलं. त्यांचा कामाचा गौरव करण्यासाठी मुंबई महापलिकेकडून पुरस्कर जाहीर करु असं आश्वसनही त्यांनी यावेळी दिलं. नागरिकांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यांनी खबरदारी घेऊन घरात बसलं पाहीजे. असं संदेश त्यांनी जनतेलाही दिला.\nFact Check: जगातील पहिली कोरोना लस चाचणी केलेल्या महिलेचा मृत्यू\nकनिकाने सांगितली कोरोना आणि ‘त्या’ पार्टीची हकीकत..\nGood News: 'त्या' ३ वर्षांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात\nपरिचारिका म्हणून शिक्षण घेत असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील मुली कोरोनाच्या संकटकाळात स्वत: पुढे येऊन काम करत आहेत. त्यांच्या आयुष्य़ातील हे पहिलंच संकट खुप मोठं आहे. अशा या कठीण काळात काम करणाऱ्या मुलींना भविष्यात कोणत्याही संकटाला तोंड देणं सहज शक्य आहे असं कौतुक य़ावेळी किशोरी पेडणेकर यांनी केलं.\nमहापौर स्वत: परिचारिका म्हणून केईएम रुग्णालयात कार्य़रत होत्या त्यामुळे त्यांना कोरोनाच्या लढाईत परिचारिकांच्या कामाची आणि मेहनतीची जाणीव आहे. संकाटकाळात जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करणाऱ्या य़ा परि��ारकांचं मनोबल वाढवणं ही महापौर आणि परिचारिका म्हणून माझी जबाबदारी आहे अशी भावना पेडणेकर यांनी व्यक्त केली.\nTags: Corona Virus Corona Virus Break Over Kishori Pedankar किशोरी पेडणेकर कोरोना व्हायरस नायर हॉस्पीटल महापौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2021-07-24T22:00:26Z", "digest": "sha1:LLOMI2YKWVUJMTDIBUOQO6NWOFJBGNFZ", "length": 6367, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १००९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: ९८० चे - ९९० चे - १००० चे - १०१० चे - १०२० चे\nवर्षे: १००६ - १००७ - १००८ - १००९ - १०१० - १०११ - १०१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ३१ - सर्जियस चौथा पोपपदी.\nडिसेंबर १४ - गो-सुझाकु, जपानी सम्राट.\nइ.स.च्या १००० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-07-24T21:34:43Z", "digest": "sha1:OKDZ572EZVUB4FKNCI2XB6SH2C3IUFN6", "length": 3528, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरण ढाणे - विकिपीडिया", "raw_content": "\nलागिरं झालं जी, एक होती राजकन्या, पळशीची पीटी (चित्रपट)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - जयश्री (झी मराठी अवॉर्ड्स २०१७)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२० रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-07-24T22:01:02Z", "digest": "sha1:EWVBBIIX5QBDRGFNJZR365EXDA2I5QIC", "length": 4277, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २००६ रोजी ०५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/political/uddhav-thackeray-asks-where-is-god/12610/", "date_download": "2021-07-24T21:32:44Z", "digest": "sha1:2YKD4IYPH4GCXAX4OWLMPIVFN5ZGJTXS", "length": 3285, "nlines": 55, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "देव कुठे आहे? - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nHome > देव कुठे आहे\nराज्यात कोरोना व्हायरसचं संकट थैमान घालत असताना यातून आपल्याला कोण वाचवणार असा प्रश्न पडला असेल. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देव कुठे आहे आज सर्वधर्मियांची मंदिर, प्रार्थनास्थळ बंद आहेत मग प्रश्न पडतो देव कुठे आहे आज सर्वधर्मियांची मंदिर, प्रार्थनास्थळ बंद आहेत मग प्रश्न पडतो देव कुठे आहे असं म्हणत राज्यातील नागरिकांना एक संदेश दिला आहे. पाहा व्डिडीओ...\nउद्धव ठाकरे सांगतायत की,\n“आज सर्वधर्मियांची मंदिर, प्रार्थनास्थळ बंद आहेत मग प्रश्न पडतो देव कुठे आहे देव आहे देव आपल्यात आहे. तुम्ही संयम पाळत आहेत त्या संयमात देव आहे. डॉक्टर, आरोग्य सेविका, पोलिस जे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांच्यामध्ये देव आहे. आपले सफाई कामगार, महसुल यंत्रणेतील कामगार सगळेजण याच्यामध्ये देव आहे. देव आता मंदिरात नाही देव आपल्यात आहे. आपल्यासोबत आहे. आणि त्यांचा आदर करणं हिच सगळ्यात मोठी देवभक्ती ठरेल.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/cricket-news-marathi/ipls-vi-company-becomes-co-sponsor-gets-live-broadcast-sponsorship-rights-29903/", "date_download": "2021-07-24T20:11:29Z", "digest": "sha1:XSH57H5DYJMSNRIXCYKZOLNMGRIPA5DI", "length": 13160, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "IPL's VI company becomes co-sponsor, gets live broadcast sponsorship rights | आयपीएलची व्हीआय कंपनी बनली को-स्पॉन्सर, मिळाले लाईव्ह ब्रॉडकास्ट स्पॉन्सरशिप राइटस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nआयपीएल 2020आयपीएलची व्हीआय कंपनी बनली को-स्पॉन्सर, मिळाले लाईव्ह ब्रॉडकास्ट स्पॉन्सरशिप राइटस\nवोडाफोन आणि आयडीया या कंपनीचा आयपीएल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये याआधीही काहीना काही सहभाग राहिला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये पहिल्यांदा वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर २०१८ मध्ये पहिल्यांदाच वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर स्पॉन्सरशिप डील साईन केली आहे.\nमंबई : टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन-आयडिया (व्हिआय) ड्रीम ११ यंदाच्या आयपीएलची (IPL) को-स्पॉन्सर बनली आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून यूएई येथे होणार आहे. ही माहिती कंपनीने एका प्रेस रिलीजद्वारे दिली आहे. वोडाफोन आणि आयडीया (VI company) या कंपनीचा आयपीएल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये याआधीही काहीना काही सहभाग राहिला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये पहिल्यांदा वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर २०१८ मध्ये पहिल्यांदाच वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर स्पॉन्सरशिप डील साईन केली आहे. ही कंपनी आता व्हीआय ब्रांड खाली ऑपरेट होत आहे. व्हीआयला टी-२० प्रीमियर लीगच्या लाईव्ह ब्रॉडकास्टची को-स्पॉन्सरशिप (live broadcast sponsorship) राइट्सदेखील मिळाल्या आहेत.\nड्रीम ११ टायटल स्पॉन्सरशिप\nड्रीम ११ आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये होत असून याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. ड्रीम ११ ने २२२ कोटी रुपयांमध्ये यंदाच्या आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवली होती. याआधी भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे विवोला स्पॉन्सरशिप देण्यास विरोध होत होता. त्यामुळे बीसीसीआयने यंदा ड्रीम ११ या कंपनीला आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशिप दिले आङे. सध्या व्हीआयने स्टार स्पोर्ट्सह को-स्पॉन्सर डीलबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मागील आठवड्यात सोमवारी वोडाफोन-आयडीयाने भारतात आपली नवी ओळख जाहीर केली होती. व्हीआय कंपनीचे भारतात जवळपास २८० मिलीयन सब्सक्राइबर्स आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/", "date_download": "2021-07-24T20:26:22Z", "digest": "sha1:WUW2F7ENPBYX3FB3NLOEN4KIFD4JJGLL", "length": 5367, "nlines": 84, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nकात्रज टू सिंहगड (केटूएस) ट्रेक (K2S Trek) Video\nफोटोंची फटकेबाजी करत, प्रत्येक फोटोला कॉमेंट्री देत व्हिडिओ बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न:\nकात्रज टू सिंहगड (केटूएस) ट्रेक (K2S Trek) Video\nओढ...... संयम, अंत:स्पर्शी, खोल, गहन आणि मनसुखद\nवारसास्थळ भेट: पहिला अनुभव, २६ जानेवारी 2019\nसह्याद्रीमध्ये दडलय काय: घनगड आणि तैलबैला ट्रेक, १...\n५० व्या वाढदिवसानिमित्त्याने केटूएस ट्रेकच्या दोन ...\nगणपतींचे पुणे: कसबा, मांदार, गुंडाचा आणि गुपचूप गण...\nपंचलिंग मंदिर, शिवनेरी, ता. जुन्नर\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-april-2018/", "date_download": "2021-07-24T20:02:18Z", "digest": "sha1:7WS3YOEFJRXKDNDMIQKQT4WKY3GCDHPZ", "length": 13175, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 20 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांस���ठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nमायक्रोप्लास्टिक्स किंवा प्लॅस्टिक मायक्रोबीड्सच्या वापरावर बंदी घालणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. सरकारी अधिका-यांनी सांगितले की, महिन्याच्या अखेरीस एक अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.\nटीआरए ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2018 नुसार, भारतीय स्टेट बँक देशातील सर्वात विश्वासार्ह बँक (सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्र) होती आणि आयसीआयसीआय बँक खासगी कंपन्यांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.\nमध्य प्रदेशाला सर्वाधिक फिल्म फ्रेंडली स्टेट पुरस्काराने सम्मानित केले जाणार आहे.\nमिगुएल डियाज-कैनेल यांना क्युबाचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले आहे.\nसी. हरिदास यांना इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) चे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.\nभारत आणि इरिट्रिया यांनी परराष्ट्र कार्यालय परामर्शांवर एक सामंजस्य करार केला आहे.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक आउटलुक (WEO) नुसार, भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.\nभारत आणि ब्रिटनने सायबर रिलेशन्स, गंगा आणि कौशल्य विकास यांचा पुनरुज्जीवन यासह 10 क्षेत्रांमध्ये अनेक करार केले आहेत.\nकेंद्र सरकारने संरक्षण नियोजन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nज्येष्ठ दिग्दर्शक आणि अॅनिमेशन अग्रणी भीमसेन यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious उस्मानाबाद जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/new-technology-and-marathi-teaching-in-the-time-of-corona-writes-prof-taur", "date_download": "2021-07-24T20:05:11Z", "digest": "sha1:QLGCOGKFD3YKOHXNF6BXVXP3APA2SVQX", "length": 47901, "nlines": 184, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान", "raw_content": "\nकोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान\nकोरोनाचे संक्रमण आणि लॉकडाऊन यांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण आणि अध्यापन या क्षेत्रांना नवतंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि नवतंत्रज्ञान यांविषयीची मांडणी करणारा निबंध पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे यांनी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सादर करण्यात आला होता. सदर निबंध लेखाच्या स्वरुपात प्रकाशित करत आहोत. - संपादक\nडॉ. सुधाकर शेलार यांनी दहा बारा वर्षांपूर्वी त्यांच्या अहमदनगर महाविद्यालयात ‘मराठीचे अभ्यासक्रम’ या विषयावरील महाचर्चा आयोजित केली होती. प्रकाशक, विद्यापीठांचे मराठी विभाग प्रमुख, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष त्या चर्चेत सहभागी झाले होते. त्यावेळी डॉ. अविनाश अवलगावकर हे पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख होते. कोल्हापूरला डॉ. कृष्णा किरवले होते, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. प्रल्हाद लुलेकर होते, जळगावचे डॉ. म. सु. पगारे, कोल्हापूरचे डॉ. डी. ए. देसाई, पुण्याचे प्रकाशक अरुण जाखडे असे अभ्यासक, प्राध्यापक, प्रकाशक तिथे एकत्र आले होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभागप्रमुख म्हणून मीही सहभागी झालो होतो. भाषांतर, भाषेचे प्रत्यक्ष उपयोजन, संस्कृती अभ्यास, महाराष्ट्राबाहेरील मराठीचा अभ्यास, संगणकावरील मराठी असे काही मुद्दे मी तिथे मांडले होते. त्या चर्चेचं पुढं काय झालं\nमात्र मला त्या चर्चेतील एक वाक्य चांगले स्मरणात राहिले, ते असे होते की, ‘ज्याला उत्तम मराठी लिहिता बोलता येते तो एम. ए. मराठी झालेला असावाच असे काही नाही. पण जर तुम्ही एम. ए. मराठी झालेला असाल, तर मात्र तुम्हाला उत्तम मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे.’\nमास्टर्स डिग्री घेतल्यानंतर ही अपेक्षा करणे गैर आहे काय आता आपण इथे असणारे प्राध्यापक, शिक्षक स्वत:पुरता विचार करू की खरेच असे होतेय का आता आपण इथे असणारे प्राध्यापक, शिक्षक स्वत:पुरता विचार करू की खरेच असे होतेय का आपल्या विद्यार्थ्यांना, जे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिकत आहेत किंवा शिकून बाहेर पडले आहेत त्यांना उत्तम मराठी येते, असे आपण ठामपणे म्हणू शकतो का\nअशावेळी आपण इतरांकडे बोट दाखवण्याची, इतरांना जबाबदार ठरवण्याची शक्यता जास्त आहे. अभ्यास मंडळ, कॉलेज प्रशासन, शासकीय धोरणे, विद्यार्थ्यांचा अनुत्साह अशी कितीतरी कारणे दिली जातील. पण कारणांमुळे प्रश्न सुटणार आहेत काय\nकाही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. कैलास अंभुरे यांनी ‘कॅम्पस क्लब’ या फेसबुक पेजवर एक व्याख्यान दिले, त्यात त्यांनी एक निरीक्षण नोंदवले आहे की लाखावर खप असणारी दहापेक्षा अधिक मराठी वर्तमानपत्रे औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत आहेत. त्यांना मुद्रितशोधकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. त्या शहरात किमान पाच-सहा महाविद्यालयात एम. ए. मराठीचे अध्यापन केले जाते, मात्र वास्तव असे आहे की ज्या शहरात दरवर्षी एम. ए. मराठीचे चारशे विद्यार्थी तयार होतात, त्यातील चौघांनासुद्धा मुद्रितशोधन करता येत नाही. हे चित्र सार्वत्रिक आहे आणि हे दु:खद आहे. हा दोष कुणाचा\nएक शिक्षक म्हणून मी खरोखर विचारात पडलो आहे, आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य काय आहे असा प्रश्न मला सतत पडतो. आमची काही हुशार मुले अभ्यास करतात, सगळ्या परीक्षा पास होतात आणि ती प्राध्यापक होण्याच्या आशेने दारोदार भटकत आहेत. आमच्या या गुणी विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जात आहे. अगोदर त्यांना आशा वाटली, नंतरच्या काळात त्यांना राग येऊ लागला, पुढे ते निराश होत गेले, आता असे विद्यार्थी भेटले तर नोकरी या विषयावर ते बोलत देखील नाहीत, शिक्षक म्हणून ही बाब मला विषण्ण करते.\nज्या काही जागा अधूनमधून निघतात, त्या धनदांडग्यांच्या ताब्यात आहेत. जागा एखादी आहे आणि खरोखर हुशार अभ्यासू असणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे, अशावेळी ज्या एकाची निवड होतेय त्याला अनेकांच्या शिफारसी, अनेक तडजोडी करून व्यवस्थेत शिरकाव करावा लागत आहे. ज्यांच्याकडे खूप उर्जा होती, ज्यांच्याकडून खूप शक्यता होत्या, त्यांचा कणा या तडजोडीत व्यवस्थेने काढून घेतला आहे. बाहेर जे आहेत ते निराश झाले आहेत.\nखूप खेदाने मी हे मी नोंदवत आहे की, यावेळी मला ‘केसावर फुगे’ हे गाणे आठवत आहे. डी. एड. झालं, बी. एड. झालं, बी. ए. झालं, एम. ए. झालं शेवटी बबल्याला नोकरी मिळाली नाही, तो दारोदार भटकला आणि केसावर फुगे विकू लागला. सतीश कुमावत आणि अण्णा सुरवाडे यांनी चार मिनिटांच्या गाण्यातून आपल्या देशातील सगळ्या शिक्षणव्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.\nकालीचरण खरतडे आयएएस झाला, तुम्ही त्याच्यासारखा युपीएससीचा अभ्यास करा. नागराज मंजुळे चित्रपट दिग्दर्शक झालाय नं, तुम्ही त्याच्याप्रमाणे चित्रपटात जा. अरविंद जगतापसारखे संवाद लिहा. राजकुमार तांगडेप्रमाणे नाटक आणि पटकथा लिहा. विनायक येवले करतात नं तुम्ही त्यांच्याप्रमाणे मुद्रितशोधन करा. सुशील धसकटे करत आहेत नं त्यांच्याप्रमाणे प्रकाशन संस्था क���ढा. बाळासाहेब घोंगडेप्रमाणे गावोगावी जाऊन पुस्तक वितरण करा. नामदेव कोळी प्रमाणे भाषांतरे करा. वर्तमानपत्रे काढा, मासिके काढा, डीटीपी करा हे विद्यार्थ्यांना सांगणे खूप सोपे आहे. कारण यातील काहीएक शिक्षक प्राध्यापक म्हणून आम्हाला शिकवायचे नाही. कारण यातील काहीही आमच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही. हे असे कसे मला तर समजत नाही.\nआता प्रश्न हा आहे की आमचा विद्यार्थी, आमच्या महाविद्यालयाचे प्रोडक्ट ‘आत्मनिर्भर’ होईल असे आमच्या अभ्यासक्रमात काय आहे शिक्षक म्हणून आमच्यात काय आहे शिक्षक म्हणून आमच्यात काय आहे जर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सकारात्मक मिळत असेल तर मला काहीच म्हणायचे नाही, पण जर ते तसे नसेल तर मग मात्र आपल्याला आपल्यात बदल करावे लागतील हे मला सांगायचे आहे. आपले प्रश्न कोरोनाने निर्माण केलेले नाहीत, ते पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. कोरोना काळाने आपला भ्रमाचा भोपळा मात्र फोडला आहे. केवळ आपलाच नाही तर जगाचा भ्रम दूर केला आहे. महासत्ता होऊ पाहणाऱ्या भल्याभल्यांचा भ्रम धुळीस मिळवला आहे.\n‘मला मराठी नीट बोलता येत नाही बरं का’ असं लोकं आपल्याला मराठी दिनाच्या कार्यक्रमात ऐकवू लागलेले आहेत. हे कोण लोक आहेत जे महाराष्ट्रात राहून, वर तोंड करून सांगतात की आम्हाला मराठी बोलता येत नाही. ते गुजरात – युपी – बिहार येथून आलेले नाहीत, त्यांचा जन्म युरोप-अमेरिकेत झालेला नाही, तर ते वाडी बुद्रुक मध्ये जन्मलेले आणि दहावी-बारावीपर्यंत ढोरामागे जात शिकलेले, गावाशी- शेतीशी- मातीशी संबंधीत आमच्यातलेच हुशार लोक आहेत. त्यांना पदे मिळाली, बऱ्या जागा मिळाल्या, कृषीकेन्द्री अर्थव्यवस्था दूर करून ते औद्योगिक अर्थव्यवस्थेचा भाग झाले आणि त्यांनी बाजाराच्या दबावात आपली मातृभाषा दूर लोटली (ही मातृभाषा दूर करण्यापूर्वी त्यांनी अनेक बाबी दूर केल्या होत्या, त्यांची चर्चा इथे संयुक्तिक नाही.)\n‘मला मराठी बोलता येत नाही बरं का’, असं सांगताना त्यांना जराही लाज वाटत नाही आणि आम्हीही ते निमूट ऐकून घेतो. आम्ही त्यांना विचारायला पाहिजे ‘मराठीचे सोडून द्या तुम्ही तुमच्या विषयात काय योगदान दिले आहे’, असं सांगताना त्यांना जराही लाज वाटत नाही आणि आम्हीही ते निमूट ऐकून घेतो. आम्ही त्यांना विचारायला पाहिजे ‘मराठीचे सोडून द्या तुम्ही तुमच्या विषयात काय ���ोगदान दिले आहे ते तरी एकदा सांगा. तुम्ही जे भौतिकशास्त्र, गणित, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वाणिज्य शिकवता त्या तुमच्या विषयात तुमचे राज्य पातळीवर, देशपातळीवर स्थान कुठे आहे ते तरी एकदा सांगा. तुम्ही जे भौतिकशास्त्र, गणित, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वाणिज्य शिकवता त्या तुमच्या विषयात तुमचे राज्य पातळीवर, देशपातळीवर स्थान कुठे आहे ते तरी आम्हाला कळू द्या. की फक्त तुम्हाला इंग्रजी बोलता येते म्हणून तुम्ही प्रशासन करत राहाणार आहात ते तरी आम्हाला कळू द्या. की फक्त तुम्हाला इंग्रजी बोलता येते म्हणून तुम्ही प्रशासन करत राहाणार आहात\nआपण आपल्यातल्या जेष्ठ प्राध्यापकांना आणि विविध शासकीय समित्यांवर सतत मिरवणाऱ्या ‘मराठी’ लोकांनाही प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही समितीत बसून ‘मराठी’साठी काय केले आहे जेव्हा शासकीय आणि शैक्षणिक धोरणे दिल्ली मुंबईत ठरवली जात होती आणि मराठी भाषेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमचे प्रतिनिधित्व करत होता तेव्हा तुम्ही तिथे बसून काय केले जेव्हा शासकीय आणि शैक्षणिक धोरणे दिल्ली मुंबईत ठरवली जात होती आणि मराठी भाषेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमचे प्रतिनिधित्व करत होता तेव्हा तुम्ही तिथे बसून काय केले केवळ मराठीच नव्हे तर सगळ्याच भारतीय भाषांना तुमच्या बैठकीत दुय्यमत्व दिले जात होते तेव्हा तुम्ही काय करत होतात\nआम्ही स्वत:लाही हा प्रश्न एकदातरी विचारला पाहिजे, की मी माझ्या भाषेसाठी काय केले आहे मराठीसाठी माझे योगदान काय आहे मराठीसाठी माझे योगदान काय आहे माझी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी मी धडपडलो आहे काय माझी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी मी धडपडलो आहे काय विश्वकोशात, विकिपिडीया या मुक्त ज्ञानकोशात मी एखादी नोंद लिहिली आहे काय विश्वकोशात, विकिपिडीया या मुक्त ज्ञानकोशात मी एखादी नोंद लिहिली आहे काय इंग्रजी कशी आली माझ्या गावात- घरात याकडे कधी डोळसपणे पाहिले काय इंग्रजी कशी आली माझ्या गावात- घरात याकडे कधी डोळसपणे पाहिले काय अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांसाठी मी कोणते प्रकल्प राबवले अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांसाठी मी कोणते प्रकल्प राबवले आपण कधी विद्यार्थ्यांना आपल्याशी जोडून घेतले काय आणि त्याच्या पंखात बळ देण्यासाठी त्याला आधार दिला काय आपण कधी विद्यार्थ्यां���ा आपल्याशी जोडून घेतले काय आणि त्याच्या पंखात बळ देण्यासाठी त्याला आधार दिला काय मला अधिकृतपणे सांगितले नव्हते, तरीही मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या भाषेसाठी, माझ्या विषयासाठी नवे प्रारूप आकाराला आणले काय मला अधिकृतपणे सांगितले नव्हते, तरीही मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या भाषेसाठी, माझ्या विषयासाठी नवे प्रारूप आकाराला आणले काय असे झाले आहे काय\nमाझा अनुभव सांगतो. मला माझ्या बाळांना शिकवण्यासाठी अनेकवेळा मराठीत शब्दच सापडले नाहीत. उदाहरणार्थ मी बाळांना शिकवत होतो प्राणी आणि त्यांची पिल्ले... गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात, म्हशीच्या पिल्लाला वघार किंवा रेडकू म्हणतात, शेळीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात, सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात तर या मालिकेत अनेक पशू पक्षी असे आले की त्यांच्या पिलांना काय म्हणतात हे मला सांगता आले नाही, बेडकाच्या खूप छोट्या पिल्लाला, ज्याला शेपूट असते, त्याला काय म्हणतात हे मला सापडले नाही.\nतीच अवस्था प्राणी पक्षी यांचे घर, गायीचा गोठा, घोड्याचा तबेला, वाघाची गुहा तसे इतर प्राणी कुठे रहातात कोण खुराड्यात रहाते कोण खोप्यात आणि कोण घरट्यात रहाते मला सापडले नाही. पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज नेमके कसे आहेत याबद्दलच्या नोंदी मराठीत नेमकेपणाने उपलब्ध नाहीत. विकिपीडियावर मराठीच्या नोंदी नाहीत यासाठी हळहळत राहायचे की आपण नव्या नोंदी लिहायच्या मला सापडले नाही. पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज नेमके कसे आहेत याबद्दलच्या नोंदी मराठीत नेमकेपणाने उपलब्ध नाहीत. विकिपीडियावर मराठीच्या नोंदी नाहीत यासाठी हळहळत राहायचे की आपण नव्या नोंदी लिहायच्या मला वाटते, आहेत त्या नोंदी बिघडवण्याचे काम करण्यापेक्षा आपण चांगल्या नोंदी का लिहू नयेत. यासाठी आपण विद्यार्थ्यांना का सहभागी करून घेऊ नये\nमराठीच्या शिक्षकांची शिकवण्याशिवायची एक जबाबदारी अधिक आहे, आपल्या भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मदत करण्याची आपली जबाबदारी आहे, त्यासाठी प्रसंगी ज्यांना आपण हुशार, विद्वान समजतो त्या अन्य ज्ञानशाखेतील, विषयातील अभ्यासकाला ‘मराठीतही लिहा’ असा आग्रह धरण्याची जबाबदारी आपण विसरून गेलो आहोत. यासाठी मला जयंत नारळीकर, शेतकरी नेते शरद जोशी, अच्युत गोडबोले हे थोरच लोक वाटतात. मला हीसुद्धा खात्री आहे की आपल्यापैकी काहींनी नक्कीच खूप चांगले काम केले आहे. करत आहेत. इतरांचे काय ही सामुहिक जबाबदारी आहे.\nआपण बारा कोटी लोकांचा प्रदेश आहोत आणि मराठी विषयाची विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत जात आहे हे मागील दशकाचे चिंताजनक वास्तव आहे. आमच्याकडे येणारा विद्यार्थी केवळ गरीबच नाही तर तो शैक्षणिक दृष्टीनेही तळाचा विद्यार्थी आहे (अपवाद सोडून). त्याच्या खिशात पैसे नाहीत, त्याप्रमाणे खुपदा त्याच्याकडे पाच पाच मार्कमेमो आहेत हेही चित्र आहे. विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती दिवसेंदिवस कमी होत आहे हे आमचे संकट जुनेच आहे, मला वाटते की कोरोनाने आम्हाला आमच्यात बदल करण्याची एक संधी दिली आहे. आम्ही जो भ्रम घेऊन जगात होतो की आमचं बरं चाललं आहे तर ते तसं चित्र यापुढे असणार नाही. जर चित्र बदलले नाही तर जे आज तिशीत आहेत आणि शिक्षक प्राध्यापक म्हणून सेवेत आले आहेत, त्यांच्यासमोर नोकरीचा जो अजून तीस वर्षांचा काळ आहे तो सुखावह असणार नाही.\nकोरोनामुळे जे संकट आले आहे, आणि त्यावर ज्या उपाय योजना करण्यात येत आहेत त्यावरून येत्या काळात ‘ऑनलाईन शिक्षण’ हे सर्वत्र उपयोजिले जाईल असे दृश्य आहे. शैक्षणिक साधन म्हणून मोठ्या प्रमाणात नवतंत्रज्ञान म्हणून आमच्या सहाय्याला येणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब मगर महाविद्यालय पुणे यांनी आयोजित केलेला मराठी भाषा, साहित्य, अध्यापन याविषयी आयोजित केलेला वेबिनार त्याचे उदाहरण आहे. ठिकठीकाणी गुगल क्लासरूम, झूम मिटिंग, इन्स्टाग्राम टिचींग, गुगल फॉर्म, ऑनलाईन एक्झाम, फेसबुक लाइव्ह, युट्यूब चॅनल सुरु झाले आहेत. लोक इबुक जतन करून ठेऊ लागले आहेत, त्यांची मागणी करू लागले आहेत. ‘स्पीच टू टेक्स्ट’चा वापर वाढला आहे. मराठीचे विद्यार्थी आणि प्राध्यापक ‘ब्लॉग’ लिहू लागले आहेत.\nअर्थात हे अगदी सुरुवातीचे दृश्य आहे. जसे जसे दिवस बदलत जातील तसतसा त्यात नेमकेपणा, वापरातील काटेकोरपणा येत जाईल. काही महिन्यांनी आपण सगळेच तंत्रज्ञान वापरात पारंगत झालेलो असू, घरातील लाईटचे बटन सुरु करण्यासारखे हे आहे असे आपणच नंतर म्हणू. कोणती अभ्यासपत्रिका शिकवण्यासाठी कोणते ऍप वापरायचे याबाबत विविध पर्याय आपल्या हाती असतील, यातील अनेक ऍप आपणच निर्माण केलेले असतील. मराठी भाषा शिकवण्याचा ऍप कुण्या युरोपातील व्यक्तीने तयार करण्या���ेक्षा तो आम्हीच निर्माण करणे उत्तम.कदाचित काही दिवसांनी घराबाहेरची परिस्थिती पूर्णत: निवळेल, भय संपेल, पूर्ववत जीवन सुरु होईल, कोरोन पूर्ण नष्ट होईल, मात्र आपण आत्मसात केलेले तंत्रज्ञान आपल्याला पुढेही कामी येत राहील.\nनवतंत्रज्ञानाचा आमच्या अध्यापनात समावेश करताना आपण हे सुद्धा पाहायला हवे की आमचे विद्यमान अभ्यासक्रम हे त्यायोग्य आहेत काय कोरोनानंतरच्या काळात शिक्षण व्यवस्था बदलणार आहे, असे जर म्हटले तर अध्यापन, अभ्यासक्रम आणि मूल्यमापन अशा सगळ्याच पातळीवर ही व्यवस्था बदलत जाणार आहे. म्हणजे नजीकच्या काळात आम्हाला आमचे अभ्यासक्रमही बदलावे लागणारच आहेत.\nमराठीच्या पारंपारिक अभ्यासक्रमाविषयी मला वाटते की आपल्याला साहित्याकडून भाषेकडे केंद्र हलवावे लागेल. भाषेचा विचार आणि तोही सामाजिक भाषेचा, लोकभाषेचा विचार अग्रक्रमाने करावा लागणार आहे. भाषेचे सांस्कृतिक संचित आम्हाला अभ्यासक्रमात मांडावे लागेल. मराठीचे साहित्याचे अभ्यासक्रम ऑनलाईनसाठी फारसे उपयुक्त नाहीत. त्यांचा सर्व भर हा व्याख्यान पद्धतीवर आहे. ते पुस्तककेन्द्री आहेतच. शिवाय त्याला आमच्या वाङ्मयीन गटातटांचा घाणेरडा वास आहे.\nतुच्छतावादी मानसिकतेत अडकलेल्या आपल्या मित्रांना, एक दोन ओळींची शेरेबाजी करून सगळ्या महत्वाच्या बाबींवर बोळा फिरवणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना आपण समजून सांगायला हवे. आमची मराठी विषयीची अस्मिता प्रत्यक्ष वर्तनातून दिसायला हवी. ती पुढे संक्रमित व्हायला हवी.\nप्राध्यापक आणि शिक्षकांच्या नोकऱ्या जेव्हा कमी होत आहेत तेव्हा आम्हाला विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. आम्हाला आमची सामाजिक उपयोगिता सिद्ध करणारे अभ्यासक्रम निर्मावे लागतील. अभ्यासक्रम निखळ ‘विद्यार्थीकेन्द्री’ असायला हवेत. विद्यार्थ्यांना भाकरी मिळवून देणारे अभ्यासक्रम आम्ही देणे गरजेचे आहे. अध्यापन पद्धतीतील नवतंत्रज्ञानाचा वापर कशासाठी, तर तो विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही खुणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे. सहाजिकच आम्हाला अन्य व्यवसाय क्षेत्रांकडे वळावे लागेल. आमच्या विद्यार्थ्यांच्या अंगी निरनिराळी कौशल्ये कशी येतील यासाठी आम्हाला कौशल्य विकासाच्या अभ्यासपत्रिका वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.\n‘उपयोजित मर��ठी’ आणि ‘भाषिक कौशल्यां’कडे होणारे आमचे दुर्लक्ष यापुढे हितावह असणार नाही. अध्यापनाच्या स्तरावर या विषयांचे आम्ही जे काही दयनीय वर्तमान स्वरूप करून ठेवले आहे त्यात बदल अपेक्षित आहे. समाजमाध्यम आणि त्यात वावरण्याची नैतिकता आमच्या अभ्यासक्रमात यायला हवी आहे. समाजमाध्यमांनी भाषा व साहित्याच्या घडणीत दिलेले योगदान आपण अभ्यासले पाहिजे. आमचे अभ्यासक्रम जीवनाला समांतर असण्यावर भर दिला पाहिजे. तो अधिकाधिक अंतरविद्याशाखीय करावा लागेल.\nकोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन लोक आपापल्या गावी परतले आहेत. पुण्या-मुंबईकडे जाण्याचा ओघ पुढे काही वर्ष मंदावलेला असेल असे वाटतेय तेव्हा गावोगावच्या आणि महाराष्ट्रात सर्वदूर विखुरलेल्या शिक्षण संस्थांना ही संधी आहे. आपल्या परिसरातील हुशार विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी आपल्या महाविद्यालयात कसा येईल, या दृष्टीने नियोजन करता येऊ शकेल.\n- डॉ. पृथ्वीराज तौर\n(लेखक, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मागील सोळा वर्षांपासून मराठीचे अध्यापन करतात.)\nहे भाषणही ऐकले होते पण आपण उपयुक्त तेवढे संपादन करून गोळीबंद लेख बनविला आहे. धन्यवाद\nसर,अभ्यासपूर्ण विवेचन .नेमक्या शब्दात केलेले वास्तवाचे अधोरेखन .खुप गरज आहे यावर सखोल चिंतन करण्याची .\nसर आपले विवेचन खूप आवडले. आपण मांडलेले प्रश्न आणि त्यांच्या निराकरणाचे संसूचन महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आत्मनिर्भर होईल असे आमच्या अभ्यासक्रमात काय आहे हा प्रश्न कळीचा असून त्यावर विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे. आपण असे म्हणालात की आपण आपल्यातल्या जेष्ठ प्राध्यापकांना आणि विविध शासकीय समित्यांवर सतत मिरवणाऱ्या ‘मराठी’ लोकांनाही प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही समितीत बसून ‘मराठी’साठी काय केले आहे हा प्रश्न कळीचा असून त्यावर विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे. आपण असे म्हणालात की आपण आपल्यातल्या जेष्ठ प्राध्यापकांना आणि विविध शासकीय समित्यांवर सतत मिरवणाऱ्या ‘मराठी’ लोकांनाही प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही समितीत बसून ‘मराठी’साठी काय केले आहे अगदी रास्त आहे सर.. पण ही हिंमत करणे शक्य आहे अगदी रास्त आहे सर.. पण ही हिंमत करणे शक्य आहे समर्थकांच्या कोलाहलात विरोधाचा सूर अगदीच क्षीण होतो.. शिवाय उगीच श्रेष्ठांशी वैर कश��ला असे म्हणून सगळे गप्प राहतात.. साधी अभ्यासक्रमातील बाब घेऊया त्यातील उणीवा,दोष आपण दाखवू शकतो का समर्थकांच्या कोलाहलात विरोधाचा सूर अगदीच क्षीण होतो.. शिवाय उगीच श्रेष्ठांशी वैर कशाला असे म्हणून सगळे गप्प राहतात.. साधी अभ्यासक्रमातील बाब घेऊया त्यातील उणीवा,दोष आपण दाखवू शकतो का दाखवलेच तर ते लक्षात घेतले जातात का दाखवलेच तर ते लक्षात घेतले जातात का शिवाय अशा व्यक्तीला अंतर्गत राजकारणाची झळ सोसावी लागते, त्यांच्याशी अबोला धरला जातो त्यामुळे नको ती कटकट म्हणून खुशमस्कऱ्यांची संख्या वाढत जाते व श्रेष्ठांना वाटते आपण अगदीच बरोबर आहोत... त्यामुळे बदल काही होत नाही..\nसर आपण मांडलेले मुद्दे आपली मराठी भाषेविषयीचे आत्मीयता, विद्यार्थ्यांप्रति तळमळ आणि शिक्षणाबाबत आस्था प्रकट करणारे आहेत. आजची आपली प्रचलित शिक्षण पद्धती खरच विद्यार्थी आणि ज्ञानकेंद्रीत तसेच विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करणारी आहे का याचा पुन्हा एकवार विचार करावा लागेल. आणि शिक्षण क्षेत्राच्या पुर्नबांधणीची आणि मांडणीची गरज तसेच संधी करोनाने आपणास उपलब्ध करून दिली आहे. आजची आपली शिक्षण पद्धती, जर शिक्षणाचा प्रसार केला नाही तर लोक अडाणी - अशिक्षित राहातील आणि केला तर बेरोजगार अशा राहातील दृष्टचक्रात अडकली आहे. मराठी भाषा आणि तिचे ढासळते सोंदर्य याबाबत न बोललेलेच बरे. मराठी भाषेच्या आजच्या अध: पतनाला आपण सगळेच जबाबदार आहोत. मराठी भाषा संवर्धनाची सामूहिक जबाबदारी आपण असंवेदनशीलपणे हाताळत आहोत. मराठी भाषेची हत्या करण्याचे पाप आपणा प्रत्येकाच्या माथी आहे.\n माझ्या मते ऍप या शब्दासोबत कंसात अनुप्रयोग असं सांगितलं पाहिजे होते. शक्य असेल तर लेखकांचा मेल आय डी पाठवा.\nखूपच छान विवेचन मराठीला सांभाळण्यासाठी, मोठं करण्याची जबाबदारी सामुदायिक आहे, हे अगदी खरं वाटलं मराठीत राहून आपण मराठीची जबाबदारी आपण टाळतोय हे बावनकशी सत्य आहे.\nऑनलाईन शिक्षण आणि आपण\nस्नेहलता जाधव\t21 Jun 2020\nशिक्षण सुरूच राहावे यासाठी…\nअमित कोहली\t02 Jun 2020\nकोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान\nपृथ्वीराज तौर\t03 Jun 2020\nएखादी शाळा चांगली करणं म्हणजे युध्द जिंकणं\nनामदेव माळी\t05 Sep 2019\nकृष्णात पाटोळे\t03 Nov 2020\nकोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=akshay-kothawale-feeds-400-people-everyday-in-lockdownHD9155765", "date_download": "2021-07-24T20:29:39Z", "digest": "sha1:BNUJXFPGGK44TM4TKGAXWXDGSWBU5UO5", "length": 31044, "nlines": 154, "source_domain": "kolaj.in", "title": "लग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक| Kolaj", "raw_content": "\nलग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअक्षय कोठावळे हा पुण्यात राहणारा रिक्षाचालक तरुण. लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळणार नाहीत हे माहीत असूनही अक्षय यांनी रिक्षा पास काढून आणला. कशासाठी लॉकडाऊनमुळे उपाशी राहिलेल्यांना अन्न पुरवण्यासाठी. थाटामाटात लग्न करायसाठी साठवलेले तब्बल दोन लाख रूपये अक्षय यांनी या कामासाठी वापरलेत. स्वतः हातावर पोट घेऊन जगणारे अक्षय रोज ४०० जणांची भूक भागवतात.\n‘पाँ पाँ’ रिक्षेचा भोंगा वाजायचा. आसपासचे लोक सतर्क व्हायचे आणि रिक्षेच्या दिशेनं बघायचे. या लॉकडाऊनमधे सगळी वाहनं बंद असताना ही रिक्षा कशी आली, कुठून आली आणि का आली असे अनेक प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. रिक्षा चालवणारा तरुण कोरोना संदर्भातली लोकोपयोगी माहिती स्पीकरवरून सांगायचा.\nअक्षय कोठावळे हा पुण्य��त राहणारा तरूण मुलगा. या वयात तरूण मंडळी काय स्वप्नं पाहत असतात जोडीदाराची, स्वतःचं घर घेण्याची. त्यांना कसली काळजी असते जोडीदाराची, स्वतःचं घर घेण्याची. त्यांना कसली काळजी असते हळूहळू कुटुंबाची जबाबदारी उचलण्याची, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याची. हीच स्वप्नं अक्षय यांचीही आहेत. त्यासंबंधीची काळजी अक्षय यांनाही चुकलेली नाही. पण या दोन गोष्टींसोबत आणखी एक अवजड ओझं अक्षय आणि त्यांची रिक्षा वाहतेय. आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवताना दुसऱ्यांचं पोट भरण्याची काळजी अक्षय यांच्या डोक्यावर आहे.\nहेही वाचा : विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली\nरिक्षातून माहिती देण्याचा उपक्रम\nकोरोना वायरसचा प्रसार होऊ लागल्यामुळे देशभर लॉकडाऊन जारी केला गेला. अशात पुण्या-मुंबईसारख्या काही शहरात गावागावातून शिकायला आलेली मुलं, कामासाठी आलेले कामगार, दुसऱ्या राज्यातून कष्ट करायला आलेले मजूर अशी कित्येक माणसं अडकून पडली. त्यांच्या हाताला काम नाही. काम नाही म्हणून पैसा नाही. पैसा नाही म्हणून अन्नही नाही. अशी कित्येक माणसं रस्त्यावर अन्नाची, पाण्याची आशा लावून पुण्याच्या रस्त्यावर नुसती बसलेली असायची.\n'कोलाज'शी बोलताना अक्षय सांगत होते, ‘मी रिक्षा घेऊन लोकांपर्यंत कोरोना वायरसची सरकारनं जाहीर केलेली माहिती पोचवायला जायचो. माझ्या आनंद आणि अंकुश या दोन मित्रांनी मला लॉकडाऊनमधे रिक्षा चालवण्यासाठी पास काढून दिला होता. रिक्षा आली की अन्न पाण्यावाचून रस्त्यावर बसलेली लोक दिसायचे. आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन ही रिक्षा आली असावी असं त्यांना वाटायचं. पण ही रिक्षा फक्त माहिती सांगायला आलीय, हे कळल्यावर त्यांचा भ्रमनिरास व्हायचा. पोटातली भूक अजून दाट व्हायची.’\nएकदा एका माणसानं अक्षय यांना हे बोलून दाखवलं, ‘ही माहिती वगैरे ठीक आहे. पण अन्नाचं काय’ कोरोना वायरसपासून कसं वाचायचं यापेक्षा पोटातल्या भूकेला शांत कसं करायचं हा प्रश्न त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा होता. या लोकांना माहितीपेक्षा खरी गरज अन्नाची आहे, हे अक्षय यांनी ओळखलं आणि नवी मोहीम हाती घेतली. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उपाशी बसलेल्या शक्य तितक्या लोकांना जमेल तसं अन्न पुरवायची.\nलॉकडाऊन नसता तर खरंतर, आजच्या तारखेला अक्षय स्वतःच्या लग्नाची ���यारी करत असले असते. २५ मेला त्यांचं लग्न ठरलं होतं. थाटामाटात लग्न व्हावं म्हणून लग्नासाठी पुरेसा पैसाही जमवून ठेवला होता. पण कोरोनाचं सावट आणि लॉकडाऊन यामधे फारसे नातेवाईक लग्नाला येऊ शकत नव्हते. खूप लोकांनी एकत्र जमणं धोक्याचंही होतं. हे ओळखून त्यांनी आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी रूपालीताई यांनी कुटुंबियांशी बोलून लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निश्चय केला.\nया निर्णयामुळे लग्नासाठी साठवून ठेवलेले पैसे वाचले होते. तेव्हा अक्षय यांनी हे जमापुंजीतले २ लाख रूपये लोकांना अन्न पुरवण्यासाठी वापरायचं ठरवलं.\nअक्षय सांगतात, ‘माझे मित्र आनंद आणि अंकुश तर माझ्यासोबत होतेच. शिवाय, रवींद्र गायकवाड हा आणखी एक मित्र माझ्यासोबत उभा राहिला. आम्ही रिक्षा घेऊन बाजारातून धान्य, भाज्या वगैरे आणलो. पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ आणलं. शेजारीपाजारी राहणाऱ्या चार पाच बायकांना हाताशी घेतलं आणि त्या सामानातून होईल तितकं जेवणं बनवलं.’\nअक्षय स्वतः जेवण बनवतात. सगळ्यांनी मिळून त्या जेवण्याचं व्यवस्थित पॅकिंग केलं. त्यानंतर ती सगळी पॅकेट्स रिक्षात भरली आणि अक्षय रिक्षा घेऊन मध्यवर्ती पुण्यातल्या चार पाच ठिकाणी गेले. जो गरजू दिसेल त्याला पॅकेट्स वाटली आणि पॅकेट्स संपल्यावर दुपारी परतले. आपल्यामुळे अनेक लोकांना दोन घास अन्न मिळालं याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nये दोस्ता, लस कशी तयार केली जाते\nसाथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nकोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nमग हा नित्यक्रम सुरूच झाला. आजही अक्षय आणि त्यांचे मित्र सकाळी ६ च्या सुमाराला उठतात. तांदूळ निवडणं, भाज्यांची कापाकापी अशी जेवण बनवण्याची सगळी तयारी रात्रीच झालेली असते. सकाळी ६:३० ला जेवण बनवणं सुरू होतं. ते पूर्ण व्हायला ९ वाजतात. त्यानंतर पॅकेट बांधायला तास तास-दीड तास जातो. त्यानंतर अक्षय रिक्षा काढतात आणि ४-५ भागात फिरून पॅकेट्स देतात. दररोज जवळपास ४०० लोक जेवतात.\nआता अक्षय यांची ��िक्षा फक्त माहिती देत नाही तर भुकेल्यांना अन्नही पुरवते. वरवर पाहता आपल्याला हे फक्त अन्नाची गोष्ट दिसत असेल. पण ते अन्न हातात देताना अक्षय यांनी समोरच्याच्या मनात नवी आशा पल्लवित केली असेल. अन्नाच्या एका पॅकेटनं कित्तीतरी लोकांना नवी उमेद मिळाली असेल, आधार वाटला असेल.\nरोज ५ जणांना ३०० रूपयांचं सामान\nआजपर्यंत अक्षय आणि त्यांची टीम दररोज स्वयंपाक करतात आणि सगळ्यांना पोचवून येतात. कधी खिचडी, कधी पुलाव, कधी सांबार भात आणि शक्य होईल तेव्हा भाजी पोळी. अनेक मोठ्या न्यूज चॅनेल्सनी आणि पेपरांनी त्यांच्या या कामाची दखल घेतली. एनडीटीवी या आघाडीच्या न्यूज चॅनलनंही अक्षय यांच्या या कामाची दखल घेतलीय.\nआल्ट न्यूज या फॅक्ट चेकर वेबसाईटमधे कामाला असलेल्या मोहम्मद झुबेर यांनी ट्विटरवरून अक्षय यांचं कौतूक केलं. तिथे त्यांचा अकाउंट नंबर आणि गुगल पेचा नंबर शेअर केला. त्या माध्यमातून अनेक लोकांनी त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा केले.\nया पैशाचाही चांगला उपयोग करायचा असं अक्षय यांनी ठरवलं. त्यातून आता ते जेवणाबरोबरच रोज ५ ते ६ जणांना धान्य वाटतात. सम्राट आट्याचं पाच किलोचं पीठ, तीन किलो तांदूळ आणि एक किलो साखर असं एकूण ३०० रूपयाचं सामान रोज ५ जणांच्या घरी पोचवलं जातं. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हे वाटप चालू झालंय.\nयाशिवाय, लॉकडाऊनमधे गरोदर बायका, म्हातारे, अपंग अशा सगळ्यांना आपल्या रिक्षातून फ्रीमधे हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठीही अक्षय तयार असतात. हे सगळं चालू असतानाच आता आपल्यासारखी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्यांसाठी काहीतरी करायचं असं अक्षय यांच्या मनात आहे.\n‘गेल्या अनेक दिवसापासून रिक्षा बंद आहेत. आम्हा रिक्षावाल्यांचंही हातावरचं पोट. माझे अनेक मित्र, त्यांची कुटुंब उपाशीपोटी झोपतायत. आजपासून आम्ही त्यांनाही अन्न पुरवण्याचं काम हाती घेतलंय,’ अक्षय सांगत होते.\nहेही वाचा : कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nअक्षय यांचंही हातावरचंच पोट\nपोटापाण्यासाठी अक्षय स्वतःही रिक्षा चालवतात. मग या लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या पोटाची आणि मनाची भूक शांत करणाऱ्या अक्षय यांच्या स्वतःच्या घरची चूल कशी पेटत असेल असा प्रश्न आपल्याला पडतो. अक्षय सांगतात, ‘आमचं एकत्र कुटुंब आहे. मी माझा लहान भाऊ, त्याची बायको, आई वडील आणि काका काकू असे आम्ही सगळे एकत्र राहतो. आता लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होतो. तेव्हा काही साठवलेल्या पैसे आम्ही वापरले. पण आता लॉकडाऊन आणखी वाढला तर आमचंही अवघड आहे.’\nस्वतःची रिक्षा घेण्यासाठी अक्षय यांनी कर्ज काढलं होतं. पुढची तीन वर्ष हे कर्ज फेडायचं आहे. घराचं बांधकामही चालू होतं. लॉकडाऊनमुळे ते बांधकाम बंद पडलं. अशातच १८ मेला अक्षय यांच्या वडलांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. तरीही अक्षय यांनी हे काम थांबवलं नाही. अशावेळी घरचं सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांना विरोध होतच असतो.\n‘सुरवातीला माझ्या घरच्यांनी माझ्या या कामाला विरोध केला. माझ्या वडलांचाही विरोध होता. मी आमच्या लग्नाचे पैसे वापरल्यामुळे माझी होणारी बायकोही हिरमुसली होती. पण मी त्या सगळ्यांना समजावून सांगितलं. या कामाची गरज त्यांना कळाली. आता ते सगळेच माझ्यासोबत आहेत.’ अक्षय सांगतात. त्यांच्यासोबत हे काम करणारं कुणीही त्यांच्याकडून एक पैसा घेत नाही. शेजारपाजारच्या बायका स्वयंपाकात मदत करतात, पॅकेजिंग करायलाही पुढे येतात. पण कुणीही त्याचा एक पैसा घेत नाही. सगळे आवडीने काम करतात.\n‘माझी समाजकार्याची आवड माझ्या बायकोला माहीत आहे. सांगली, कोल्हापूर पुराच्या वेळी मी तीन गावात किट्स वाटले होते. आषाढातल्या पंढरपूर वारीतही आम्ही नियमितपणे फूड पॅकेट वाटतो. तशीच गरज आत्ताही वाटली. म्हणून बायकोला समजावलं आणि लग्नासाठी साठवलेले पैसे इथं वापरले. आता लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही अतिशय साध्या पद्धतीने लग्न करणार आहोत,’ असं अक्षय म्हणाले.\nलॉकडाऊनमधे लोकांना अन्न वाटताना अक्षय सगळ्या प्रकारची काळजी घेतात. अन्नधान्याप्रमाणेच सॅनिटायझरच्या बाटल्या, मास्क, ग्लोव्ज यावरही त्यांचे पैसे खर्च होतात. योग्य शारीरिक अंतर ठेवून ते अन्न वाटप करतात तेव्हा त्या माणसांशी आपोआप मनाने जोडले जातात.\nरोज कित्येक लोकांच्या संपर्कात येतात. तेव्हा आपल्याला कोरोना वायरसची लागण होईल अशी भीती अक्षय यांना वाटत नसेल का असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. पण अक्षय म्हणतात, ‘माझं घर महात्मा फुलेंच्या वाड्याजवळ आहे. प्लेगच्या उद्रेकावेळी हा वाडा हॉस्पिटलसारखा झाला होता. सावित्रीबाई स्वतः प्लेगच्या पेशंटची सेवा करत असताना गेल्या. मला त्या डोळ्यासमोर दिसत राहतात.’\nअक्षय यांचं उत्त��� ऐकून कुणीही भारावून जाईल. पण नुसतं भावनिक होऊन चालणार नाही. अक्षय यांनी लग्नासाठी साठवलेले पैसे वापरले. आता तेही संपण्याची वेळ जवळ येत चाललीय. अशावेळी त्यांना आणखी मदतीचे हात लागणार आहेत. हे हात समाजातल्या सगळ्या लोकांचे असायला हवेत.\nवाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली\nलठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय\nसंत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का\nसुपर स्प्रेडर म्हणजे काय ते मुद्दाम कोरोना पसरवतात का\nछोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय\nटोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात\nमहर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर\nलॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nझोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ\nझोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ\nमाधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या\nमाधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\nक्लबहाऊस : सोशल मीडियाचा नवा आवाज\nक्लबहाऊस : सोशल मीडियाचा नवा आवाज\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/12/2633-bird-flu-news-maharashtra-india/", "date_download": "2021-07-24T21:28:25Z", "digest": "sha1:ZNPO3IYPE6YK573DUCKVZN2E3MFH6PHR", "length": 19024, "nlines": 184, "source_domain": "krushirang.com", "title": "महाराष्ट्रात फ़क़्त ‘त्या’च जिल्ह्यात नाही बर्ड फ्ल्यू; वाचा किती विदारक परिस्थिती झालीय ते | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nमहाराष्ट्रात फ़क़्त ‘त्या’च जिल्ह्यात नाही बर्ड फ्ल्यू; वाचा किती विदारक परिस्थिती झालीय ते\nमहाराष्ट्रात फ़क़्त ‘त्या’च जिल्ह्यात नाही बर्ड फ्ल्यू; वाचा किती विदारक परिस्थिती झालीय ते\nअर्थ आणि व्यवसायआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्ला\nदेशभरात करोना विषाणूचा कहर कमी होतानाच बर्ड फ्ल्यू नावाच्या विषाणूने पकड आणखी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य हे त्यातही अग्रेसर आहे. मात्र, तरीही सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्यात अजून एकाही पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्ल्यूचे विषाणूयुक्त पक्षी आढळलेले नाहीत.\nस्थलांतरित पक्ष्यांमुळे सुरुवातीला उत्तरेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसू लागल्याने सुरक्षेचा उपाययाेजना सुरु करण्यात अाल्या आहेत. मात्र, २००६ पेक्षा यंदाच्या बर्ड फ्लूची तीव्रता अधिक आहे. राज्यात सिंधुदुर्ग वगळता सर्वच जिल्हयात बर्ड फ्लूची लक्षणे असलेल्या कोंबड्या आणि पक्षी अाढळून अाले अाहेत.\nपुणे, मुंबई, नाशिक, सांगली, अमरावती, नंदुरबार परिसरात पाेल्ट्री व्यवसाय विस्तारलेला आहे. बर्ड फ्लूमुळे अनेकांचे रोजगार संकटात आले आहेत. राज्यात दैनंदिन सव्वाकाेटी अंडी उत्पादन हाेत असले तरी महाराष्ट्रातील दैनंदिन अंड्यांचा खप सव्��ादाेन ते अडीच काेटी आहे.\nतर, नंदुरबार जिल्हयातील नवापूर हे सध्या राज्याच्या बर्ड फ्लूचे मुख्य केंद्र बनले आहे. पाेल्ट्री व्यवसायिकांना माेठया नुकसानीला सामाेरे जावे लागत अाहे.\nमहाराष्ट्रात लेअर काेंबड्यांचे प्रमाण ८० लाख असून बाॅयलर काेंबड्या चार ते साडेचार काेटी आहेत.\nतेलंगणा, अांध्रप्रदेश, कर्नाटकातून राेज ८० लाख ते एक काेटीपर्यंत अंडी पुरवठा होताे. बर्ड फ्लूमुळे चिकन विक्री साेबतच अंडी विक्रीवर ही यंदा १० ते १५ टक्के परिणाम झालेला अाहे. २००६ मध्ये बर्ड फ्लूचा प्रसार हा केवळ जळगाव अाणि नंदुरबार जिल्ह्यांपुरताच हाेता. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता अाले. यंदा बर्ड फ्लूचा प्रसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत झाला अाहे.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\nनवी दिल्ली : ‘झोमॅटो’ने नियोजित वेळेआधीच भांडवली बाजारात प्रवेश केला. शुक्रवारी (ता.23) सकाळी झोमॅटोच्या शेअरची नोंदणी झाली. पाहता पाहता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला नि कंपनीचा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ५० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला. Advertisement कंपनीचे वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह एका झटक्यात 18 जण त्यात अब्जाधीश झाले. कालच्या जोरदार लिस्टिंगमुळे 18 जणांची मालमत्ता १० लाख डॉलर्सवर गेली. […]\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nमुंबई : जगभरात क्रिप्टोकरन्सीच्या किमतींत तेजी कायम आहे. भारतात कायदेशीर मान्यता नसली, तरी दिवसागणिक क्रिप्टोकरन्सीजचे आकर्षण वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वर्तविण्यात आलेली शक्यता, तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांनी क्रिप्टोकरन्सीकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. कारण, सलग चौथ्या दिवशी आज भारतात प्रमुख डिजिटल करन्सीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. Advertisement जगात सर्वाधिक […]\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nजळगाव : पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिक���णी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्विच बोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीज अपघात टाळण्यासाठी सदैव सावध व सतर्क राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. Advertisement पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. परंतु जाणतेअजाणतेपणी प्राणांतिक वीज अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात […]\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nमुंबई : जगात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक देश युद्धपातळीवर लसीकरण करण्यात गुंतलेले आहेत. सध्या, 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस डोस देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अद्यापही मुलांवर व्हायरसचा धोका कमी झाला नाही. अशावेळी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. Advertisement युरोपियन युनियनच्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थेने 12-17 वर्षे […]\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nनवी दिल्ली : भारताला लागणारे 80 टक्के कच्चे तेल हे परदेशातून आयात केले जाते. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडले असून, सर्वसामान्य नागरिकांची रोज ओरड सुरु आहे. अशा काळात मोदी सरकार महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे समजते. Advertisement मोदी सरकार पेट्रोलियमचा राखीव साठ्यातील (स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (SPR) काही हिस्सा रि-एक्स्पोर्ट करणार आहे. या सगळ्याचे सूत्रे […]\nसोन्याच्या दरात हलकी तेजी; वाचा, काय आहेत बाजारभाव\nकांदा बाजारभाव : म्हणून भाव थेट 4 हजारांवर; पहा राज्यभरातील मार्केट रेट\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिली��…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/shivsena-mp-sanjay-raut-said-relatives-of-those-who-died-due-to-lack-of-oxygen-file-a-case-against-the-central-government/318725/", "date_download": "2021-07-24T20:08:06Z", "digest": "sha1:CELP3NNNXBOGNA3RU4N7FDA5QSGBAYEE", "length": 11746, "nlines": 154, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Shivsena mp Sanjay Raut said Relatives of those who died due to lack of oxygen file a case against the Central Government", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्राविरोधात खटला भरा - संजय राऊत\nऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्राविरोधात खटला भरा – संजय राऊत\nऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्राविरोधात खटला भरा - संजय राऊत\nLive Update: बांदा गाळेल- सटमटवाडीत दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दुचारी चालक अडकला\nराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nCorona Pandemic: महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात कोरोनाचं सर्वाधिक थैमान\n देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांसह मृतांची संख्याही घटली\nLive Update: सातारा जिल्ह्यातील ७५५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nगेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nदेशात ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण दगावला नाही, असं लेखी उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिलं. केंद्राच्या या उत्तरावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. संजय राऊत दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.\nकेंद्राने दिलेल्या ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण दगावला नाहीच्या उत्तराने संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे ���सा टोला लगावला. “ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते, त्यांचा यावर विश्वास बसतो का हे सांगायला हवं. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले. तसंच, उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका देखील राऊत यांनी केली.\nगंगा खोटे बोलते का\nपंतप्रधान वाराणासीत गेले होते. सर्व काही अलबेल असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजूलाच गंगा वाहते. सर्वात जास्त प्रेतं गंगेत वाहत होती. म्हणून मी काल त्यांना संसदेत विचारलं, गंगा खोटं बोलते का काल जे अराजक माजले त्यात ऑक्सिजन अभावी लोक मेले हे सत्य आहे. सरकारने सत्यापासून पळ काढू नये, असं संजय राऊत म्हणाले.\nकेंद्राने काय उत्तर दिलं आहे\n“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही,” असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं.\nमागील लेखCorona Pandemic: ऑस्ट्रेलिया सरकारचे आडमुठे धोरण; भारतीयांना पाठविण्याची नकारघंटा\nपुढील लेखIPL सट्टेबाजी पासून ते बिटकॉईन फ्रॉड, राज कुंद्रावर झाले आहेत गंभीर आरोप\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shiv-sena-uddhav-thackeray-maharashtra-cm-jogendra-kawade/", "date_download": "2021-07-24T21:22:08Z", "digest": "sha1:BUY3YNPRPVG6EUBRZBWHRPJOCOTEZYKS", "length": 19405, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन राज्याला स्थिर सरकार द्यावे! – प्रा. जोगेंद्र कवाडे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून ��डवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन राज्याला स्थिर सरकार द्यावे – प्रा. जोगेंद्र कवाडे\nदिल्लीशी टक्कर देणाऱ्या शिवसेनेचे कौतुक केले पाहिजे. त्यामुळे भाजपच्या जोखडातून मुक्त झालेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे आणि काँग्रेस -राष्ट्रवादी या पक्षांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राला सक्षम सरकार द्यावे, अशी अपेक्षा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा लाँगमार्च प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. या तीन पक्षांनी गठित केलेले सरकार शेतकरी आणि राज्यासाठी चांगले काम करेल, असा विश्वासही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.\nयेथील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. कवाडे पुढे म्हणाले की, दिल्लीच्या तावडीतून शिवसेना सुटली याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिमतीचे कौतुकच केले पाहिजे. कारण हे इतके सोपे नाही. पण अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यातून शिवसेनेने आपला बाणा दाखवून दिला आहे. त्यामुळे एका अर्थाने शिवसेना भाजपपासून दूर झाली हे बरे झाले. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन शिवसेनेने सरकार बनवावे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने राज्याला परिवर्तनवादी सरकार मिळणार असून, हे तिन्ही पक्ष महाराष्ट्राचे हित जोपासणारे असल्याने या तिघांचा सेक्युलर फोर्स राज्याच्या विकासासाठी चांगले काम करेल. कारण राज्यात सत्ता समीकरणे जुळवत असताना शरद पवार आज विदर्भात, तर उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती पाहण्यासाठी गेले आहेत.\nदिल्लीला टक्कर देणे हे मोठे धाडस असून, ���िवसेनेने ते केलेले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसने कुठलीही अट टाकली नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात सरकार लवकर स्थापन होण्याची गरज आहे. त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दोन्ही काँग्रेसला पत्र लिहून सरकार स्थापन करण्याची मागणी करण्यात आल्याचे ते म्हणाले.\nआंबेडकरी चळवळीतील नेत्यांना शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष चालणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी असला तरी आता महाराष्ट्रवादी आहे. वैचारिक परिवर्तनातून सत्ता येते. त्यामुळेच शिवसेना सोबत आली तर पाच वर्षे स्थिर सरकार देणे शक्य असून, घटक पक्ष म्हणून यामध्ये आम्हालाही सत्तेचा वाटा मिळायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.\n…तर उद्धव ठाकरे का नाही\nउद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत काँग्रेसने अट घातल्याची चर्चा आहे. याबाबत कवाडे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात तर उद्धव ठाकरे का नाही ते मुख्यमंत्री झाल्यास या आघाडीमुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने भाजपमुक्त करण्याची संधीदेखील मिळणार असल्याचे ते म्हणाले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तां��ा केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-melghat-series-part2", "date_download": "2021-07-24T20:30:20Z", "digest": "sha1:D3L34FRWD2QJQNE4IHMVNANMWNJF3R2L", "length": 33638, "nlines": 316, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "मेळ नसलेला घाट?", "raw_content": "\nलेखमाला मेळघाट - शोध स्वराज्याचा लेख\nमेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 2\nसातपुडा - सात पर्वत | फोटो- मिलिंद बोकील\nसकस म्हणावे असे ललित व वैचारिक या दोन्ही प्रकारचे लेखन मागील दोन अडीच दशके सातत्याने करीत आलेल्या मराठी लेखकांमध्ये मिलिंद बोकील हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनामध्ये अभ्यास व संशोधन तर असतेच, पण त्यांनी निवडलेले बहुतांश विषय आणि त्यातील आशय 'किती जवळ तरीही किती दूर' अशी जाणीव वाचकांच्या मनात उत्पन्न करणारे असतात. मग ते 'जनाचे अनुभव पुसतां' असेल किंवा 'समुद्रापारचे समाज' असेल. गेल्या पाच सात वर्षांत त्यांनी केलेले दोन अभ्यास विशेष उल्लेखनीय व अधिक उपयुक्त म्हणावे लागतील. 'गोष्ट मेंढा गावाची' आणि 'कहाणी पाचगावची'. याच साखळीतील तिसरा अभ्यास म्हणता येईल असे त्यांचे लेखन म्हणजे 'मेळघाट : शोध स्वराज्याचा'. हा अभ्यासही त्यांनी कमालीच्या वाचनीय पद्धतीनेच लिहिला आहे. त्याचे 27 भाग झाले आहेत. ते सर्व लेखमालेच्या स्वरूपात कर्तव्य साधना वरून प्रसिद्ध करीत आहोत. पुढील तीन महिने (नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी) प्रत्येक शनिवारी व रविवारी ही लेखमाला कर्तव्य वर येत राहील. आम्हाला खात्री आहे, एक महत्त्वाचे दालन या लेखमालेमुळे वाचकांना खुले होईल.\n‘गावा हत्ती आला...’ या लेखात जो प्रसंग वर्णन केला तो म्हणजे मेळघाटच्या त्या वेळच्या परिस्थितीचे प्रातिनिधिक उदाहरण होते. अमरावती जिल्ह्याच्या पश्चिम-उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा जो भाग आहे आणि ज्यामध्ये धारणी आणि चिखलदरा हे दोन तालुके मोडतात त्याला मेळघाट म्हणतात हे सर्वांना ठाऊक असेल.\nघाटांचा मेळ म्हणजे मेळघाट. महाराष्ट्रामध्ये जे दुर्गम, आदिवासी विभाग आहेत त्यांमध्ये मेळघाटचा समावेश होतो आणि या भागात मुख्यतः कोरकू आदिवासींची वस्ती आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या आदिवासींमध्ये कोरकूंचा क्रमांक अकरावा लागतो.\nमेळघाटला लागून मध्य प्रदेशचे छिंदवाडा, बैतूल, होशंगाबाद, खंडवा आणि हरदा हे जे जिल्हे आहेत, तिथेही कोरकूंची वस्ती आहे. महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेप्रमाणे कोरकूंची लोकसंख्या पावणेतीन लाख इतकी होती तर मध्य प्रदेशमध्ये सुमारे साडेसात लाख इतकी होती.\nकोरकू भारतातील अत्यंत आदिम लोकसमूहांपैकी असून त्याची भाषा ही मुंडारी (ऑस्ट्रो-एशियाटिक) भाषासमूहापैकी मानली जाते... जो मुख्यतः मध्य-पूर्व भारतातील हो, मुंडा, ओरांव, संथाळ या आदिवासींचा भाषासमूह आहे. भिल्ल आणि गोंड हे कोरकूंचे शेजारी पण त्यांच्या भाषांपेक्षा कोरकू भाषा निराळी आहे.\nकोरकूंच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा संदर्भ लेखमालेत पुढे घेतला जाईलच. घाणा गावात जी परिस्थिती निर्माण झाली ती मुख्यतः जंगल-जमिनीच्या संदर्भात होती. ती केवळ मेळघाटपुरतीच मर्यादित नव्हती तर सबंध भारताचीच निदर्शक होती.\nज्या वाचकांनी ‘गोष्ट मेंढा गावाची’ किंवा ‘कहाणी पाचगावची’ ही पुस्तके वाचली असतील किंवा ज्यांचा या विषयाशी परिचय आहे त्यांना हे ठाऊक असेल की, ब्रिटिशांची राजवट येण्याअगोदर भारतातील जंगलजमिनींची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती (बोकील, 2012; 2018).\nबहुतांश आदिवासी समूह हे जंगलांमध्ये राहत होते आणि काही भागात फिरती तर काही भागांमध्ये स्थिर शेती करून आपली उपजीविका चालवत होते. ब्रिटिशांनी भारतीय शेतीसंदर्भात दोन गोष्टी केल्या - एक म्हणजे खासगीकरण आणि दुसरे सरकारीकरण.\nज्या शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीवरची आपली वहिवाट सिद्ध केली त्यांना त्या जमिनीचे मालकी हक्क (सात-बारा) देण्यात आले आणि तशी नोंद महसूल खात्याच्या दप्तरात केली ���ेली. या जमिनींवर महसूल कर लागू करून त्यातून उत्पन्न मिळवण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. ज्या जमिनींवर कोणताही मालकी हक्क दाखवला गेला नाही त्या जमिनी सरकारजमा करून महसूल किंवा वनखात्याच्या अमलाखाली आणल्या गेल्या.\nज्या आदिवासींनी त्या वेळी आपल्या जमिनींवरच्या वहिवाटींची नोंद केली त्यांच्या नावावर तशा जमिनी झाल्या... पण बहुसंख्य आदिवासी इंग्रज सरकारच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. अगदी कालपावेतो जे लोक सरकारी अधिकारी बघितला की पळून जात असत ते सरकारपुढे धाडसाने उभे राहून आपला मालकी हक्क सिद्ध करतील ही गोष्ट शक्यच नव्हती...\nशिवाय आदिवासींची वस्ती ही बहुतांश दुर्गम, जंगल भागांत होती. जिथे फिरती शेती होती तिथे तर दरवर्षी जमिनीचा तुकडा बदलत असे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेकडो वर्षे जमीन कसत असूनही आदिवासींच्या नावावर त्या जमिनी लागल्या गेल्या नव्हत्या.\nइंग्रजांनी जमीनदारीची पद्धत तर तशीच ठेवली होती. अनेक आदिवासी हे जमीनदारांच्या शेतीवर कूळ किंवा मजूर म्हणूनच राबत होते. तिथे तर त्यांच्या अधिकारांची नोंदही नव्हती.\nस्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरेतर ही परिस्थिती बदलायला हवी होती... कारण राज्यघटनेने जाहीर केल्याप्रमाणे आता भारतीय जनतेचे राज्य निर्माण झाले होते आणि ‘कसेल त्याची जमीन’ हे सरकारी धोरण होते... मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. कूळकायद्यांची अंमलबजावणी पूर्णपणाने झाली नाही. इंग्रजांनी 1878 मध्ये जो भारतीय वन कायदा लागू केला होता तोही तसाच राहिला.\nकायद्याची चौकट वसाहतकाळातली राहिली आणि वन विभागही वसाहतवादी मानसिकतेचाच राहिला. उलट तो उत्तरोत्तर अधिक कठोर आणि जुलमी होत गेला. जी जंगले पूर्वी केवळ ‘संरक्षित’ म्हणून मानली जात होती आणि ज्यांतून विविध वनोपज जिन्नस आणायला मोकळीक होती त्या जंगलांचे वर्गीकरण ‘राखीव’ असे करण्यात आले आणि त्यांच्या उपयोगावर निर्बंध आले.\nभारतात 1972 मध्ये ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ आणण्यात आला आणि त्याअंतर्गत राष्ट्रीय उद्यानांची उभारणी सुरू झाली. वन्यप्राण्यांचे संरक्षण करायचे म्हणून जंगलात राहणाऱ्या माणसांच्या अधिकारांवरही नियंत्रण आले. त्यानंतर 1980 मध्ये ‘वन संवर्धन कायदा’ अमलात आला... परंतु त्यातून या विषयाची सोडवणूक करण्याऐवजी वन विभागाची हुकमत अधिक कठोर करण्यात आली.\nनंतर निर्माण झालेल्या अभयारण्यांन्वये आणि व्याघ्र-प्रकल्पांन्वये तर जंगलात केवळ वन्य प्राण्यांनीच राहावे अशी विचारसरणी पुढे आली. बाकीच्या देशांमधून वाघ नामशेष होत आला होता... पण भारतात तो शिल्लक होता. पर्यावरणवादी कार्यकर्ते अशी मांडणी करायला लागले की वाघाचे अस्तित्व हेच जणू नैसर्गिक परिसंस्थेचे अस्तित्व आहे... त्यामुळे इथे वाघांचे संरक्षण हा फारच नाजूक आणि कळीचा मुद्दा तयार झाला.\nमेळघाटमधल्या परिस्थितीला आणखी एक अंग होते. मेळघाटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा सागवान होता... जो ब्रिटिशांच्या वासाहतिक महत्त्वाकांक्षेसाठी, विशेषतः रेल्वेच्या विस्तारासाठी फार उपयोगी होता... त्यामुळे 1853 मध्ये हा भाग ताब्यात आल्यापासून इंग्रज त्याकडे व्यापारी दृष्टीकोनातून बघत होते.\nअचलपूरला लागून परतवाडा नावाचे जे गाव आहे... तिथे इंग्रजांचे मोठे गोदाम तर होतेच... शिवाय छावणीही होती (परतवाडा हा परेड-वार्ड या शब्दाचाच अपभ्रंश आहे). परतवाड्याला उप-वनसंरक्षकाचे पद निर्माण करून मेळघाटमध्ये ‘वैरागढ’ आणि ‘गुगामल’ नावाची दोन राखीव परिक्षेत्रे 1866-67 मध्ये तयार करण्यात आली.\nमेळघाटमधला साग परतवाड्याला आणून तिथे त्याची कटाई करून मग देशभर वितरण होत असे. या कटाईकेंद्राचा सरंजाम आजही तिथे बघायला मिळतो. तिथल्या करवतींचा आकार पाहिल्यावर लक्षात येते की, केवढ्या प्रचंड घेराचे सागवान पूर्वी उपलब्ध होत होते.\nमेळघाटाच्या अंतर्भागातला साग तोडण्यासाठी इंग्रजांना कायमस्वरूपी मजूर आवश्यक असत... त्यामुळे त्यांनी मुद्दाम आसपासच्या भागांतील कोरकूंना बोलावून त्यांच्या वसाहती जंगलामध्ये तयार केल्या होत्या. या वसाहतींना ‘वनग्राम’ (फॉरेस्ट व्हिलेज) अशी मान्यता महसूल खात्याने दिलेली होती.\nकेवळ मजुरीवर आदिवासींची उपजीविका चालणार नाही म्हणून जंगलजमिनींचे काही तुकडे कसण्याची मुभाही त्यांना देण्यात आली होती. ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये जो भारतीय वन अधिनियम जारी केला होता... त्यातील तरतुदींप्रमाणे या वनांचे व्यवस्थापन होत होते. वनग्रामांमध्ये आदिवासींच्या राहण्याची सोय केली आणि पोटापाण्यासाठी त्यांना काही जमिनी दिल्या तरी हा भाग बव्हंशी राखीव वनांचा असल्याने आणि राखीव वनांमध्ये गुरेचरणीवर, वनोपज आणण्यावर, दगडगिट्टी वा वाळू खणण्यावर आणि अर्थातच शिकार करण्यावर न��र्बंध असल्याने आदिवासींना या कायद्याचा जाचच होत असे.\nब्रिटिशांची राजवट लागू झाल्यापासून आदिवासींचे स्वातंत्र्य हिरावले गेले होते आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यात काही फरक पडला नव्हता. मेळघाटसारख्या भागात तर दुहेरी अन्याय होता. आदिवासींना मजूर म्हणून जंगलात वसवले तर गेले होतेच... शिवाय त्यांच्या जगण्यावर विविध निर्बंधही घातले गेले होते.\nहे कमी होते म्हणून की काय... सत्तरीच्या दशकात मेळघाटमध्ये व्याघ्रप्रकल्पाचे नियोजन सुरू झाले. मेळघाटमधील सुमारे 1600 चौरस किलोमीटर क्षेत्रावर व्याघ्र-अभयारण्य उभारण्याची अधिसूचना 1985 मध्ये काढली गेली. आधी निर्देशित केलेले गुगामल राष्ट्रीय उद्यान त्यामध्ये समाविष्ट केले गेले होते. त्यानंतर या क्षेत्राचे पुन्हा आरेखन करून 1994 मध्ये 1677 चौरस किलोमीटर क्षेत्राचे व्याघ्र-अभयारण्य जाहीर करण्यात आले.\nकोणत्याही अभयारण्याचे असतात त्याप्रमाणे त्याचे तीन भाग केलेले होते - (1) गाभ्याचा भाग (कोअर एरिया) ज्यामध्ये पूर्वीच्या गुगामल उद्यानाचे साधारण 361 चौरस किलोमीटरचे क्षेत्र होते (2) गाभ्याभोवतालचे संरक्षित वनक्षेत्र (बफर एरिया) - सुमारे 788 चौरस किलोमीटर आणि (3) भोवतालचे उरलेले वनक्षेत्र (मल्टिपल यूज एरिया) जे राखीव जंगल असल्याने अनेक दृष्टींनी निर्बंधित होते. मेळघाटमधल्या सुमारे साठ गावांवर व्याघ्र-प्रकल्पाचा परिणाम झालेला आहे आणि त्यातली 20 ते 25 गावे ही थेट बाधित झालेली आहेत.\nघाणा गावात जी परिस्थिती उद्‌भवली ती या कारणांच्या एकत्रित परिणामामुळेच.\n(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)\nवाचा 'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील पहिला लेख - गावा हत्ती आला...\nTags: मिलिंद बोकील मेळघाट मेळघाट : शोध स्वराज्याचा भाग - 2 कोरकू आदिवासी समूह Series Milind Bokil Melghat Koraku Tribe Load More Tags\n सामान्य माणसांच्या माहितीत भर घालणारा.... \nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: ���जोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nस्वशासनातील आणि वनसंवर्धनातील काही मर्यादा\nकोरकू समाज आणि संस्कृती\nअधिकार पाण्यावरचा... : उत्तरार्ध\nअधिकार पाण्यावरचा... : पूर्वार्ध\nमेळघाटातील तेंदू पाने संकलन\nकुंभी वाघोली - गोष्ट ग्रामवनाची\nहिल्डा आणि राणामालूर येथील विकासाची प्रक्रिया\nराहू गावातील विकासाची प्रक्रिया\nखतिजापूर आणि नया खेडा येथील विकासाची प्रक्रिया\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nखोज - शोध परिवर्तनाचा\nजय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित\nसंपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...\nप्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर\nचाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे\nअझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा\nबर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा\nजय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF", "date_download": "2021-07-24T21:41:50Z", "digest": "sha1:NRZ54DDKS57NNFRDHZY3NICHMKR7AMGA", "length": 3118, "nlines": 73, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:शुद्ध शब्दयोगी अव्यय - Wiktionary", "raw_content": "\n\"शुद्ध शब्दयोगी अव्यय\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २००७ रोजी १७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/drink-ginger-garlic-turmeric-tea-to-boost-the-immune-system-454512.html", "date_download": "2021-07-24T20:30:36Z", "digest": "sha1:BPMZF7AZQAUDYP777JKJKTL5NCKVKFFD", "length": 11989, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nImmunity Booster : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आले, लसूण आणि हळदीचा चहा प्या \nरोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण आले, लसूण आणि हळद चहा आपण घेऊ शकतो.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nहा चहा तयार करण्यासाठी आपल्याला 2 लसूण पाकळ्या, आले, पाणी आणि अर्धा चमचे हळद लागणार आहे.\nसर्वात अगोदर लसूण, आले आणि हळद ची पेस्ट तयार करा.\nनंतर ही पेस्ट उकळलेल्या पाण्यात घाला. हे पाणी पाच मिनिटे उकळवा.\nहे उकळल्यानंतर पाणी चाळून घ्या. त्यात मध आणि लिंबू घालून प्या.\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nWeight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘हा’ चहा गुणकारी, वाचा\nPeppermint Tea : पुदीना चहाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा \nलाईफस्टाईल फोटो 2 weeks ago\nHealth Tips : वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nHealth Care : ‘ग्रीन टी’ पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, पण अति सेवन नकोच\nHerbal Tea : मळमळ आणि पोटदुखीपासून सुटका करण्यासाठी करा या चहाचे सेवन\nलाईफस्टाईल 3 weeks ago\nमराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढ��ई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/eating-mango-will-boost-the-immune-system-442101.html", "date_download": "2021-07-24T20:36:07Z", "digest": "sha1:5WZEI3TDXMWC3Q5TIWC4M6U4N2PZJANN", "length": 13390, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआंबा खाण्याने वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल अधिक \nआंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत.\nआंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.\nआंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.\nआंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते. व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.\nआंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nकेळी, कलिंगड, आंबा आणि कोरफडचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा\nMango Peel Benefits : आंब्याची साल त्वचेबरोबरच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर \nलाईफस्टाईल फोटो 4 weeks ago\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो 1 month ago\nआंब्याचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या चुटकीत दूर करा\nMango Myths : आंबा कुणी खावा कुणी खाऊ नये आंब्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी वाचा…\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिमम���्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2011/06/blog-post_7426.html", "date_download": "2021-07-24T20:36:30Z", "digest": "sha1:BKU555UG2K5HJOHJ2JCKAJ5PQB6C4PDM", "length": 9496, "nlines": 223, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: जगावेगळी किमया", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nबुधवार, १५ जून, २०११\n(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)\nतुझ्या हसण्याचा शुभ्र गोड प्रकाश पडला\nवारा वाहताना क्षण तुला बघाया अडला\nतुझी खट्याळ टिकली काळजात उतरली\nतुझ्या स्वप्नाळू डोळ्यांची भूल पडली मनाला\nकिती निरागस हसू वागवते तू लिलया\nतुझ्या कुरळकेसांची जगावेगळी किमया\nतुझ्या सावळ्या रंगात एक अनामिक ओढ\nबाणासमान रूतती तुझ्या नाजुक भिवया\nकसे सांग ना आताशा सांभाळावे हृदयास\nपसरला असण्याचा तुझा मोहक सुवास\nतुझा प्रभाव ईतका खोल जाणवतो आता\nतुला आठवत होतो दिन रातीचा प्रवास\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-melghat-series-part3", "date_download": "2021-07-24T19:58:54Z", "digest": "sha1:36IJUQF6WL4BFBXHBBYK543PIBT2VXDD", "length": 36563, "nlines": 316, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "खोज - शोध परिवर्तनाचा", "raw_content": "\nलेखमाला मेळघाट - शोध स्वराज्याचा लेख\nखोज - शोध परिवर्तनाचा\nमेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 3\n'खोज'मधील सहकारी | (फोटो सौजन्य - पुर्णिमा)\nमेळघाट हा एक वंचित आणि उपेक्षित प्रदेश असल्याने त्यामध्ये निरनिराळ्या स्वयंसेवी संस्था काम करत असणे स्वाभाविक होते. त्यांच्यामधलीच एक होती... ती म्हणजे ‘खोज’. खोज संस्था स्थापन केली ती बंडू साने, पुर्णिमा उपाध्याय आणि त्यांचे सहकारी यांनी. बंडू आणि पुर्णिमा यांचा परिचय झाला तो ‘अनुभव शिक्षा केंद्र’ या प्रक्रियेमध्ये.\nकॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये सामाजिक संवेदनशीलता वाढवण्यासाठीचा हा कार्यक्रम होता. मुंबईमधील ‘युवा’ नावाची संस्था हा कार्यक्रम कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातील निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये चालवत होती. बंडू आणि पुर्णिमा जरी या प्रक्रियेमधून भेटले तरी त्या अगोदरची त्यांची जडणघडण मात्र पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झालेली होती.\nबंडू मूळचा नागपूरचा, जन्म 18 ऑगस्ट 1966. एका निम्न-मध्यमवर्गीय कष्टकरी कुटुंबातला. त्याचं आडनाव साने जरी असलं तरी मुळातल्या ‘सनैश्वर’ या आडनावाचे ते अपभ्रंश रूप होते. सनैश्वरचे सनेसर झाले आणि त्यातून साने हे आडनाव प्राप्त झाले. (कोकणात जे साने आडनाव असते त्याच्याशी याचा काही संबंध नाही.) सहा भावंडांत तो चौथा. घरची परिस्थिती बेताची असली तरी त्यांच्या घराण्यात पैलवानी, मल्लविद्या आणि दांडपट्टा यांची परंपरा होती. त्यांचे पूर्वज नागपूरकर भोसल्यांकडे नोकरीला होते. बंडूचे आईवडील मात्र रोजंदारी आणि लहानमोठे व्यवसाय करून पोट भरत. बंडू���ी लहानपणी सूप, झाडू, टोपल्या या वस्तू तयार करण्यात आईवडिलांना मदत करायचा.\nबंडू पाचवीपर्यंत मिशनरी शाळेत शिकला. त्यानंतर नागपूरच्या बेझन बाग परिसरातल्या ‘गुरू नानक विद्यालया’तून दहावी पास झाला. अकरावी-बारावीची दोन वर्षे सेमिनरी हिल्सवरच्या सेंट फ्रान्सिस उच्च माध्यमिक विद्यालयात काढून त्याने हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून 1991मध्ये तो जीवशास्त्रात बी.एस्सी. उत्तीर्ण झाला. या काळात राहायची सोय शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहामध्ये होती... पण घरच्या साधारण परिस्थितीमुळे हॉटेलमध्ये वेटरगिरी कर, नाहीतर राजगिरा-मुरमुऱ्याचे लाडू वीक किंवा उसाचा चरक चालव अशी कामे करूनच हे शिक्षण पूर्ण केले. बंडूची बाकी भावंडेही अशीच शिकत होती.\nबंडू हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकत असतानाच ‘अनुभव’ या प्रक्रियेच्या संपर्कात आला होता आणि त्या माध्यमातून त्याचा सामाजिक कार्याशी परिचय झाला होता. ‘युवकांचा विकास’ आणि ‘विकासासाठी युवक’ असे ‘अनुभव’ प्रक्रियेचे सूत्र होते... मित्र, सहयोगी आणि साथी अशा तीन टप्प्यांमधून युवकांचे प्रशिक्षण केले जात असे. या प्रशिक्षणात स्त्री-पुरुष समानता, जातिभेद निर्मूलन, पर्यावरणीय जागृती, राजकीय सक्षमता असे विषय असतच... शिवाय निरनिराळ्या सामाजिक संस्थांच्या आणि संघटनांच्या प्रत्यक्ष कामाशी युवकांचा परिचय करून दिला जात असे. या प्रशिक्षणात असतानाच बंडू ‘नर्मदा बचाव आंदोलना’ने मध्य प्रदेशातील मणीबेली इथे केलेल्या सत्याग्रहात 1991मध्ये सामील झाला होता आणि त्यात त्याला अटकही झाली होती. मेळघाटशी ओळखही याच प्रक्रियेमधून झाली.\nपदवीधर झाल्यावर 1992 ते 1995 काळात तो नागपूरच्या ‘युवा’ कार्यालयात ‘अनुभव’ प्रक्रियेचा समन्वयक म्हणून काम बघू लागला. या काळात त्याने 1993मध्ये नागपूर विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयातून एमए केले. नंतर विधी महाविद्यालयातून एलएलबी ही पदवीसुद्धा घेतली.\nया काळात महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला पुर्णिमा मोठी होत होती. दुसरे टोक म्हणजे डोंबिवली. पुर्णिमाचे वडील मुळात उत्तर प्रदेशात तुरुंग विभागाच्या सेवेत होते. तिथून त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली आणि ते मुंबईत आले. कल्याण-डोंबिवली परिसरातल्या उद्योगांमध्ये त्यांचा अवजड वजनकाट्यांच्या आलेखनाचा (कॅलिबरेशनचा) व्यवसाय होता. महाराष्ट्र शासनाकडून तसा अधिकृत परवानाही त्यांनी घेतलेला होता.\nपुर्णिमाला पाच भावंडे. ती शेवटची. मोठे तीन भाऊ आणि दोन बहिणी. तिचे शालेय शिक्षण डोंबिवलीच्या ‘ग्रीन्स इंग्लिश मिडिअम स्कूल’मधून झाले. चण लहानशी असली तरी ती अतिशय सभाधीट आणि बोलकी... त्यामुळे शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घ्यायची. वडील तिला म्हणायचेच की, तू चांगली वकील होशील. वडील चांगले वाचणारे आणि गांधीवादी मूल्ये मानणारे होते... मात्र पुर्णिमा मुंबईच्या सोमैया कॉलेजमध्ये बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात असताना 1992च्या डिसेंबर महिन्यात त्यांचे कर्करोगाने अकाली निधन झाले.\nवडील गेल्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीत एकदम फरक पडला. मोठे दोघे भाऊ वेगळे राहून जेमतेम आपला संसार पाहत होते. मोठी बहीण रेल्वेमध्ये नोकरीला. तिचे लग्न झाले होते. घरात आता पुर्णिमा, तिची आई, एक भाऊ आणि बहीण. आई जुन्या, घरगुती वळणाची होती. त्या सगळ्यांमध्ये पुर्णिमाच धडाडीची.\nवडील गेल्यामुळे व्यावसायिक परवाना रद्द झाला, भावांचे परवानेही रद्द झाले होते. त्यांचे प्रयत्न संपल्यावर पुर्णिमा आपल्या दोन्ही बहिणींसह मुंबईला मंत्रालयात गेली आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी झगडून तिने वडिलांच्या परवान्याचे आईच्या नावावर नूतनीकरण करून आणले. भावांचे परवानेही परत मिळाले. मग तिला समजले की, वडील उत्तर प्रदेशच्या सरकारी सेवेत असल्याने पेन्शनसाठी पात्र होते... मात्र ती पेन्शन त्यांना मिळाली नव्हती. ती मग आईसोबत लखनौला गेली. तिथल्या नोकरशाहीचा भुलभुलैयाशी आणि कागदपत्रांच्या जंजाळाशी सामना करून आईला महिना 1,800 रुपये इतकी पेन्शन मिळवून आणली.\nअगदी लहान वयात केलेल्या या धडपडीमुळे पुढच्या काळात कराव्या लागलेल्या जनवकिलीचा पाया चांगला पक्का झाला... शिवाय सरकारी यंत्रणांशी निधडेपणाने कसे झुंजायचे आणि आपले हक्क कसे पदरात पाडून घ्यायचे याचा धडाही गिरवता आला.\n...मात्र या व्यवधानांत तिचे कॉलेजचे वर्ष बुडाले. एरवीही तिला त्या शिक्षणात गोडी वाटत नव्हती. ते नुसते पुस्तकी शिक्षण घ्यायच्याऐवजी आपण जगण्याला उपयोगी असे काहीतरी शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनाने घेतले. त्याच वेळी मोठ्या बहिणीने समाजकार्याच्या व्यावसायिक पदवीविषयी तिला सांगितले... कारण बहिणीच्या एका मैत्रिणीची मुलगी मुंबई महानगरपा���िकेमध्ये ‘पब्लिक रिलेशन्स ऑफिसर’ म्हणून नोकरीला लागली होती आणि तिचे चांगले चालले होते.\nआपल्या बहिणीला चांगली नोकरी मिळेल या अपेक्षेने तिने पुर्णिमाला बीएसडब्ल्यू करतेस का असे विचारले आणि अशी पदवी मुंबईच्या ‘निर्मला निकेतन’ या कॉलेजमध्ये मिळत असल्याचेही सांगितले. पुर्णिमाला तो पर्याय आवडला आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1993मध्ये प्रवेशपरीक्षा आणि मुलाखत देऊन तिने बीएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला.\nहा अभ्यास तिच्या स्वभावाला आणि प्रवृत्तींना अगदी साजेसा होता. या शिक्षणक्रमात पुस्तकी अभ्यासाबरोबर क्षेत्रकार्यालाही फार महत्त्व होते. पहिल्या वर्षी त्यांनी मराठवाड्यातील भूकंपग्रस्त गावांमध्ये सेवाकार्य केले होते. पुर्णिमाच्या धडाडीच्या स्वभावामुळे विद्यार्थ्यांचे एक शिबिर आयोजित करणाऱ्या टीममध्ये दुसऱ्या वर्षी तिची निवड झाली. कॉलेजमधील ही मुलेमुली विदर्भातल्या संस्थांचे काम पाहायला निघाली. त्यामध्ये वरोऱ्याचे आनंदवन, गडचिरोलीजवळच्या ‘सर्च’ संस्थेचे शोधग्राम आणि मेंढा-लेखा गाव यांचा समावेश होता.\nनिर्मला निकेतन महाविद्यालय हे अनुभव शिक्षा केंद्राच्या प्रक्रियेमधले मुंबईचे समन्वयक केंद्र होते... त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना अनुभव प्रक्रियेशी जोडून घ्यायची संधी सहजच मिळत असे. बंडू नागपूर कार्यालयाचे काम करत होता... त्यामुळे त्यांच्या विदर्भ अभ्यासदौऱ्यात बंडू आणि त्याचे सहकारी सामील झालेले होते. हा अभ्यासदौरा यशस्वीपणे पार पडला. तो संपल्यानंतर त्यांपैकी दहा जणांनी पुढील काही दिवस विदर्भात अजून काही कामे पाहण्याकरता आठदहा दिवसांचा दौरा ठरवला होता.\nहेमलकसा येथील डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यासोबतच अन्य काही जणांचं कार्य समजून घ्यायची या विद्यार्थ्यांची इच्छा होती. हेमलकसाला जाण्यासाठी ही मंडळी गडचिरोली बसस्थानकावर आली. बस सुटायला अवकाश होता. अभ्यासदौरा तर केला... पुढे काय असा प्रश्न या तरुण मुलामुलींना पडला. तेव्हा त्यांनी ठरवले की, आपणही आपला एक गट करून अशाच प्रकारे समाजकार्य करावे. या गटाला नाव काय द्यायचे असा प्रश्न या तरुण मुलामुलींना पडला. तेव्हा त्यांनी ठरवले की, आपणही आपला एक गट करून अशाच प्रकारे समाजकार्य करावे. या गटाला नाव काय द्यायचे त्या वेळी ते ‘सर्च’ संस्था पाहून आले होते. त्यांच्या मनात आले की, शोधाची ही संकल्पना चांगली आहे... पण असे इंग्रजी नाव नको. आपल्या भारतीय समाजाला पटेल, रुचेल, शोभेल असे देशी नाव असावे... म्हणून मग ‘खोज’ हे नाव त्यांना सुचले. तुमचे ‘सर्च’ तर आमचे ‘खोज’. नोंदणी करताना मात्र त्यावर अधिक विचार करून समर्पक असे नाव A Quest for Knowledge, Hope, Opportunity and Justice असे केले.\nअशा रितीने 1995मध्ये गडचिरोली बसस्टँडवर खोजचा जन्म झाला. विदर्भाच्या या दौऱ्यात दुसरी एक गोष्ट झाली... ती म्हणजे पुर्णिमाची आणि बंडूची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. निर्मला निकेतनचा हा गट नंतरच्या महिन्यांमध्ये मेळघाटच्या अभ्यासासाठी आला आणि पुर्णिमाला तिथल्या आदिवासी जीवनाची ओळख झाली.\n‘खोज’ नाव धारण केलेला हा गट 1996मध्ये पदवी घेऊन बाहेर पडला. पुर्णिमाला समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण (एमएसडब्ल्यू) घ्यायचे नव्हते. तिला प्रत्यक्ष काम करायचे होते. तिला मेळघाट खुणावत होता. आपल्याला जर खरोखरच काही मूलभूत काम करायचे असेल तर मेळघाटसारख्या ठिकाणी जायला पाहिजे असे तिला वाटत होते... त्यामुळे परीक्षा झाल्याझाल्याच तिने तिकडे जायची जुळवाजुळव सुरू केली.\n‘खोज’ या गटाचा या कामाला पाठिंबा असला तरी प्रत्यक्ष मेळघाटमध्ये जायला पुर्णिमा आणि प्रशांत शिंदे असे दोघेच तयार झाले. नागपूरहून बंडू सामील होणार होता. आता या कामाला मदत कोण करणार अभ्यासदौऱ्यादरम्यान ओळख झालेल्या काही फंडिंग एजन्सीज्शी संपर्क साधला. त्यांचे मत असे पडले की, आधी काम सुरू करावे आणि नंतर मदत घ्यावी.\nहा सल्ला बरोबरच होता... पण कामाला सुरुवात करण्यासाठी तरी काही अर्थसाहाय्य हवे होते. त्यांनी मुंबईतल्या आपल्या हितचिंतक मित्रमैत्रिणींना साकडे घातले आणि थोडीफार मदत मिळवली. अमरावतीच्या डॉ. अविनाश सावजी यांनी स्थानिक संपर्क करून दिले. त्यांच्या परिचयाच्या श्री. छोटूभाऊ वरणगावकर यांनी परतवाडा इथे त्यांच्या घरात राहायची सोय केली.\nमे 1996मध्ये अशा रितीने धडपडत ‘खोज’चे काम सुरू झाले. संस्थेची विधिवत नोंदणी 1997 मध्ये झाली. कार्यकर्ते या भागातच राहत आहेत हे पाहिल्यावर ‘ऑक्सफॅम’ (ग्रेट ब्रिटन) या फंडिंग एजन्सीने महिना 10,000 रुपये इतकी मदत सुरू केली. सगळा खर्च चालवण्यासाठी ती पुरेशी नव्हती... पण कार्यकर्त्यांना काहीतरी आधार तरी झाला. नागपूरहून अरुणा शेट्ये ही तर��ण मुलगीही येऊन मिळाली. नंतर 1997च्या अखेरीस दिल्लीच्या ‘इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी’ (आयजीएसएसएस) या संस्थेमार्फत बंडू आणि पुर्णिमा यांना प्रत्येकी महिना 3,000 रुपये इतकी पाठ्यवृत्ती मिळू लागली.\n(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)\nवाचा 'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख -\n1. गावा हत्ती आला...\n2. मेळ नसलेला घाट\nTags: लेखमाला मिलिंद बोकील मेळघाट : शोध स्वराज्याचा भाग 3 पुर्णिमा बंडू खोज मेळघाट Series Melghat Milind Bokil Part 3 Khoj Purnima Bandu Load More Tags\nस्वयंफूर्तीने मिळालेले कार्यकर्ते हे \"खोज\"चे मोठेच बळ आहे\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: आजोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nस्वशासनातील आणि वनसंवर्धनातील काही मर्यादा\nकोरकू समाज आणि संस्कृती\nअधिकार पाण्यावरचा... : उत्तरार्ध\nअधिकार पाण्यावरचा... : पूर्वार्ध\nमेळघाटातील तेंदू पाने संकलन\nकुंभी वाघोली - गोष्ट ग्रामवनाची\nहिल्डा आणि राणामालूर येथील विकासाची प्रक्रिया\nराहू गावातील विकासाची प्रक्रिया\nखतिजापूर आणि नया खेडा येथील विकासाची प्रक्रिया\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nखोज - शोध परिवर्तनाचा\nजय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित\nसंपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...\nप्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर\nचाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे\nअझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा\nबर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा\nजय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआ��्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/kolhapur-mahanagarpalika-recruitment-2021-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-24T20:57:49Z", "digest": "sha1:6CFVKD2UKN3QQWP7SYF4RHFZE2ONGWDT", "length": 6371, "nlines": 75, "source_domain": "ominebro.tech", "title": "Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2021 | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 285 जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nkolhapur mahanagarpalika recruitment 2021 | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 285 जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 285 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/1r3cTqK\nएकूण जागा – 285\nपदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –\n1.फिजिशियन – 15 जागा\nशैक्षणिक पात्रता – MD (मेडिसिन)\n2.अनेस्थेशियन – 04 जागा\nशैक्षणिक पात्रता – संबंधित पदवी/डिप्लोमा\n3.वैद्यकीय अधिकारी – 64 जागा\nशैक्षणिक पात्रता – MBBS\n4.आयुष वैद्यकीय अधिकारी – 02 जागा\nशैक्षणिक पात्रता – BAMS/BUMS\nशैक्षणिक पात्रता – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.\n6.स्टाफ नर्स – 127 जागा\nशैक्षणिक पात्रता – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)\n7.एक्स-रे टेक्निशियन – 11 जागा\nशैक्षणिक पात्रता – ��क्स-रे टेक्निशियन कोर्स\n8.लॅब टेक्निशियन – 13 जागा\nशैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (ii) DMLT\n9.फार्मासिस्ट – 20 जागा\nशैक्षणिक पात्रता – D.Pharm/B. Pharm\n10.स्टोअर ऑफिसर – 15 जागा\nशैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव\nअर्ज शुल्क – शुल्क नाही\n3.वैद्यकीय अधिकारी – 60,000/-\n4.आयुष वैद्यकीय अधिकारी – 30,000/-\n5.हॉस्पिटल मॅनेजर – 32,000/-\n7.एक्स-रे टेक्निशियन – 17,000/-\n8.लॅब टेक्निशियन – 17,000/-\n10.स्टोअर ऑफिसर – 20,000/-\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2021\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]\nमूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.\nIndian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदलात सेलर पदाच्या 2500 जागांसाठी भरती\nNHM Ratnagiri Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/nagpur/", "date_download": "2021-07-24T20:44:37Z", "digest": "sha1:L3DEB4O4ONBTA24LV7TMDAA35SD4FEKN", "length": 15582, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "नागपूर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर ��बल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nVideo – चंद्रपूर वीज केंद्रातील नाल्यात दोन वाघांचे दर्शन झाल्याने खळबळ\nहैद्राबाद मार्ग बंद, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय\nयेत्या काही दिवसांत विदर्भातही शिवसेनेची ताकद अधिक वाढलेली दिसेल\nताडोबात आढळला वाघाचा मृतदेह, कारण अस्���ष्ट\nवन अधिकारी बनून बल्लारपूरच्या व्यापाऱ्याला 15 लाखांचा गंडा, आरोपीला उत्तर प्रदेशातील...\nकलिंगडाच्या बियांपासून भक्कम पेस्ट, नागपूर व्हीएनआयटीच्या संशोधकांची कमाल\nअरुण गवळी होणार पदवीधर\nचंद्रपूर – आई बनली दुर्गा, बिबट्याच्या मुखातून मुलीला वाचवले\nरवी राणा यांच्या निवडणूक खर्चाप्रकरणी उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस\nगडचिरोलीत पत्नी आणि मुलीने सुपारी देऊन केला पोलीस कर्मचाऱ्य़ाचा खून, पोलिसांकडून...\nVideo – जेवणावरून झाला वाद, बायको आणि सुनेचा खून करून पोलिसांकडे...\nअमरावती – इंडिकाची दुचाकीला धडक; 3 ठार\nचंद्रपूर – डॉ. अशोक जीवतोडे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश\nचंद्रपूर – महापौरांच्या गाडीसाठी VIP क्रमांकावर उधळपट्टी, चौकशीची आमदार जोरगेवार यांनी...\nचंद्रपूर – वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू\nअमरावतीत रानडुकरांचा शेतकऱ्य़ांवर हल्ला, तीनजण जखमी\nनवीन तंत्रज्ञानावर सिमेंट रस्त्यांच्या कामाला गती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nवीज जाणं जीवावर बेतलं, जनरेटरच्या धुरामुळे गुदमरल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा...\nनागपूर शहरालगतच्या अतिक्रमणांना नियमानुकुल करताना यंत्रणांमध्ये समन्वय ठेवा – सुनील केदार\nभरदिवसा युवकावर गोळीबार, बल्लारपुरातील बहुरीया हत्याकांड पुन्हा चर्चेत\nवऱ्हा येथील नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या; यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला...\nचंद्रपूर – बुरखा घालून आलेल्या युवकाचा गोळीबार, तरुण जखमी\nमहानिर्मितीद्वारे राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर – उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nयवतमाळ मध्ये भूकंप; हिंगोली, नांदेड शहरात सौम्य धक्के\nसिंचन आणि विकासाच्या बाबतीत सावली तालुका अग्रेसर करणार – विजय वडेट्टीवार\nशहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत – उच्च...\nमाजी सरन्यायाधीश शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित\nचंद्रपूर – नगर प्रशासन आणि वेकोली अधिकाऱ्यांना जागवण्यासाठी युवक काँगेसचा भर...\nVideo – गडचिरोतील मुसळधार पाऊस, गोविंदपूर पुलानजीक रस्ता गेला वाहून\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/fir-over-shouting-slogan-of-modi-in-digvijay-singh-rally-in-bhopal/", "date_download": "2021-07-24T20:04:42Z", "digest": "sha1:KKAC7E7LITVHPOMMJMENZ4IRHZAEPZRB", "length": 17307, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिग्विजय सिंहांच्या रोड शोमध्ये ‘मोदी, मोदी’ घोषणा, भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्र��च्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nदिग्विजय सिंहांच्या रोड शोमध्ये ‘मोदी, मोदी’ घोषणा, भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल\nकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. रॅलीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅलीत दिग्विजय सिंह यांच्यासोबत कॉम्प्युटरबाबादेखील उपस्थित होते. मध्य प्रदेशातील भोपाळची जागा सध्या खूपच चर्चेत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून दिग्विजय सिंह निवडणूक लढवत आहेत, तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे\nदिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असल्याने येथे साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तैनात करण्यात आलेल्या सर्व पो��िसांनी भगवे पंचे परिधान केले होते. याबाबत त्यांना विचारले असता रोड शोदरम्यान त्यांना असे भगवे पंचे घालण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रोड शोचे नेतृत्व कॉम्प्युटरबाबांनी केले होते. यामध्ये अनेक साधूदेखील सहभागी झाले होते.\nकॉम्प्युटरबाबा काँग्रेसचे स्टार प्रचारक\nसाध्वी प्रज्ञासिंह यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसने थेट साधू-संतांनाच निवडणूक प्रचारात उतरवले आहे. यावेळी दिग्विजय सिंह यांना कॉम्प्युटरबाबांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. मंगळवारी भोपाळच्या एका मैदानावर या साधूंनी दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी हटयोग केला होता. कॉम्प्युटरबाबा यापूर्वी भाजपसोबत होते, मात्र काही कारणांनी नाराज झाल्यानंतर त्यांनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेसचा हात धरला. भाजपप्रणीत केंद्र सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटरबाबांना काँग्रेसने आपला स्टार प्रचारक बनवले आहे. भोपाळमध्ये 12 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2007/04/blog-post_18.html", "date_download": "2021-07-24T21:40:40Z", "digest": "sha1:3UH7ABF67JLBEJGDAL6HE4FY7ZAPUZFN", "length": 10812, "nlines": 256, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: मी वेचीत चालले", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nबुधवार, १८ एप्रिल, २००७\nअदिती, अगं काय वेचते आहेस कोण जाणे. मी मात्र शब्दवेणी विणली ग बाई. बघ आवडले का\nमी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी सांगितले नाही जीवहा जडला माझा\nतो सरळ सगळे सांगून मोकळा झाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी टोपली भरून आनंद घेऊन आले\nघे पांघर मला, चल विसर तुझ्या दुःखाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nमी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला\nमी छेडीत चालले सुरात आयुष्याला\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nUnknown २० एप्रिल, २००७ रोजी ६:४७ PM\nही मोहक शबदवेणी गुँफल्या बद्दल आपले आभार \nUnknown १ एप्रिल, २०१५ रोजी ६:१५ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nबाबा तू ��हे ना\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nकिती टक लावून बघशील\nकिती बोलका हा चेहरा\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/mumbai/congress-alleges-bjp-used-pegasus-to-topple-karnataka-and-madhyapradesh-govt/575436", "date_download": "2021-07-24T21:32:40Z", "digest": "sha1:N65S4YRI2FXZARJXAQ7GLLVZK4WXHGYS", "length": 17911, "nlines": 130, "source_domain": "zeenews.india.com", "title": "congress alleges bjp used pegasus to topple karnataka and madhyapradesh govt", "raw_content": "\nफोन टॅपिंगचा दुरुपयोग करुन कर्नाटक आणि मध्य प्रदेशचं सरकार पाडले\nकेंद्र सरकारने गैरवापर केला, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची नाना पटोले यांची मागणी\nमुंबई : संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पेगाससच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पेगॅसस’(Pegasus Snoopgate) यंत्रणेच्या डेटाबेसमधील काही माहिती फुटली असून, त्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोनक्रमांक आढळले आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे.\nफोन टॅपिंगचा दुरपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले गेलं, केंद्र सरकारने याचा गैरवापर केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य असून गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.\nराजभवनाबाहेर उद्या धरणं आंदोलन\nपॅगेसेस प्रकरणी आम्ही उद्या राजभवनाबाहेर धरणे धरणार आहोत, तसंच राज्यपालांना निवेदन देणार असून या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. विधानसभेतही फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळी सरकारने कमिटी बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, ही कमिटी लवकर स्थापन करण्यात यावी, याप्रकरणाची माहिती समोर यायला हवी असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.\nमहाराष्ट्रात स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे ठरलं आहे, त्याची तयारी आम्ही सुरु केली आहे, पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं, त्यासाठी सगळे नेते तयार आहेत, असंही नाना पटोले यांनी सा��गितलं.\nदेशातील लोकांना लस मिळत नाही, आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तानला लस मोफत दिली जाते, त्यामुळेच लॉकडाऊनला सामोरं जावं लागलं असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडत आहे, लोक देशोधडीला लागले आहेत, या सगळ्याला मोदी सरकार जबाबदार आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.\nकेंद्राने ऑक्सिजन संदर्भात राजकारण करू नये\nराज्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने कोर्टात सादर केलं, त्यात तथ्य आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही. नाशिकमध्ये जी घटना झाली तो अपघात होता. तिथे भाजपची सत्ता महापालिकेत आहे. ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यात तिथे भ्रष्टाचार झाला. आपल्या शेजारी भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, गोव्यात ऑक्सिजन अभावी लोकं मेली. या सगळ्या पापाचे भागीदार भाजप आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.\nलोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपाचा इशारा\nलग्नमंडपात वधूसोबत मस्करी करणं पडलं महागात, घडवली अशी अद्दल...\nलग्न करण्यासाठी घरातून चार वेळा पळाली तरुणी...पण अखेर\nKolhapur Flood | कोल्हापुरात पूरस्थितीमुळे हाहाकार, शेकडो ग...\nदारु महिलेला महागात पडली,1.6 लाखांच्या गंड्यात फसली, दारु म...\nमुलगी मसाबा गुप्ताला आई नीना गुप्ता यांच्या पुस्तकाच्या प्र...\nचांद नवाबला तोडीस तोड हा व्हिडीओ पाहून तुम्हीच म्हणाल अरे...\n'या' प्रसिद्ध IT कंपनीत मोठ्या प्रमाणात विविध पदा...\nयेथे मृतदेहासोबत उत्सव साजरा करण्याची अजब परंपरा...या मागचे...\nआपल्या आपण रिपेअर होणार मोबाईलचा तुटलेला ग्लास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-melghat-series-part4", "date_download": "2021-07-24T21:41:59Z", "digest": "sha1:NV2TV36YWFNRH5NTC34J4KQ7AO3X762A", "length": 40897, "nlines": 307, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "वेध समस्यांचा", "raw_content": "\nलेखमाला मेळघाट - शोध स्वराज्याचा लेख\nमेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 4\nमेळघाटमध्ये कोणी गेले किंवा नकाशावर जरी पाहिले तरी लक्षात येईल की, मेळघाट हा मूलतः डोंगराळ प्रदेश आहे. या पर्वताला सातपुडा हे नाव पडायचे कारणच मुळी त्याचे सात पदर किंवा त्याच्या सात घड्या आहेत... नुसती डोंगराची एक भिंत नाही. (पर्वत शब्दाचा अर्थच मुळी ज्यामध्ये एका पाठोपाठ एक पर्व असतात असे क्षेत्र असा होतो.) या व��शिष्ट भौगोलिक रचनेमुळे जसजसे आत-आत जावे तसतसा मेळघाट अधिकाधिक दुर्गम होत जातो. एका घाटातून दुसऱ्या घाटात जाताना लहानमोठ्या दऱ्या ओलांडाव्या लागतात... शिवाय या डोंगरांमध्ये अरण्य बऱ्यापैकी दाट होते... त्यामुळे पहिली समस्या दळणवळणाची होती.\nही समस्या सोडवायची म्हणजे रस्ते बांधायला पाहिजेत. आपल्याकडे कोणते रस्ते प्राधान्याने होतात... तर मुख्यतः राजधानीच्या शहरांना जोडणारे. नियोजनाचे पहिले प्राधान्य केंद्रे किंवा मोठी शहरे जोडण्याचे राहिल्याने स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षे होऊन गेली तरी खेड्यापाड्यांना जोडणारे कायमस्वरूपी, पक्के रस्ते झाले नव्हते. दुसरी गोष्ट अशी की, मेळघाट हा भाग महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी नसून सीमावर्ती म्हणजे परिघावरचा आहे... (ठाणे किंवा रायगड जिल्ह्याचा काही भाग सोडला तर बहुतेक आदिवासी विभाग हे राज्याच्या केंद्रस्थानापासून दूर म्हणजे परिघावरतीच आहेत...) त्यामुळे या भागाकडे प्राधान्याने लक्ष पुरवावे असे राज्याचे धोरण नव्हते.\nजिल्हा परिषदांची निर्मिती झाली तेव्हा ग्रामीण भागातील रस्ते काही प्रमाणात सुधारले... पण मेळघाट हा अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणापासूनही दूर असल्याने तिथली परिस्थिती बदलली नव्हती. परतवाड्यापासून चिखलदऱ्याकडे जाणारा एक रस्ता आणि धारणीकडे जाऊन पुढे मध्य प्रदेशात जाणारा दुसरा रस्ता हेच मेळघाटातले दळणवळणाचे प्रमुख मार्ग होते. वन विभागाने पूर्वापर काढलेल्या मातीच्या रस्त्यांनी अंतर्भागात पोहोचता येत होते... पण हे रस्ते पावसाळ्यात बंद होत. मुख्य अडचण अशी होती की, जेव्हापासून अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्प जाहीर झाले तेव्हापासून मेळघाटात रस्तेबांधणीचे काम जवळजवळ थांबल्यासारखे झाले. मुख्य समाजापासून दूर असलेला हा भाग अधिकच दुरावला गेला.\nलोकांच्या उपजीविकेच्या अंगाने पाहिले तर या भागातला मुख्य समाज जो कोरकू तो मुळात जंगलांच्या आधारे जगणारा होता. जंगलातील विविध वनोपज गोळा करायची, त्यातलीच काही विकायची, डोंगरउतारावर फिरती शेती करायची आणि त्याला शिकार आणि गोड्या पाण्यातील मासेमारीची जोड द्यायची अशी त्यांची पूर्वापर जीवनरहाटी होती... मात्र बहुतांश जंगल हे इमारती लाकडाचे असल्याने (आणि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून वन विभागाने मुख्यतः सागाचीच लागवड ���ेल्याने) ही वनोपज मिळण्यावरही मर्यादा होत्या. केवळ त्यांच्या आधाराने जीवन चालेल ही शक्यता नव्हती. वन विभागाने त्यांना ज्या गावांमध्ये मुद्दाम आणून वसवले त्या वस्त्यांभोवती त्यांनी स्थिर शेती सुरू केली... मात्र जमिनी अपुऱ्या होत्या... शिवाय ही शेती पावसाच्या पाण्यावरच असल्याने फक्त हंगामी तृणधान्ये आणि कडधान्येच होत असत. तिला जलसिंचनाची जोड नव्हती... त्यामुळे उत्पादकता मर्यादित होती. सर्वांना पुरेल आणि पुरून उरेल असे मुबलक अन्न गावांमध्ये तयार होत नसे. या शेतीसाठी बैल किंवा रेडे यांची गरज लागायची म्हणून पशुपालन सुरू झाले... मात्र गवळी समाज ते ज्या प्रकारे करायचा त्या प्रकारचे कौशल्य कोरकूंकडे नव्हते.\nवन विभागाचे निर्बंध वाढले, शेती पुरेशी पडेना, जंगल जमीन शेतीखाली आणता येईनाशी झाली आणि गावात काम मिळेना तेव्हा मेळघाटातून हंगामी स्थलांतर सुरू झाले. कोरकू मजूर हे सखल प्रदेशाकडे म्हणजे परतवाडा, अचलपूर, अमरावती, नागपूर या गावांकडे मजुरीसाठी जाऊ लागले. हंगामी स्थलांतरामुळे जीवनातली असुरक्षितता आणि अस्थैर्य आणखीनच वाढले. डोंगराळ भाग असल्याने मुळात शाळा पुरेशा प्रमाणात नव्हत्या. दळणवळणाची साधने नसल्याने शिक्षक अंतर्भागात यायला नाखूश असत. हीच गोष्ट आरोग्यसुविधांची होती. चिखलदरा, सेमाडोह, धारणी अशा मुख्य ठिकाणीच आरोग्यकेंद्रे चालू होती. अंतर्भागातली कोरकू गावे आरोग्यसेवेपासून वंचित होती. अनेक गावांमध्ये वीज नव्हती. पिण्याचे पाणी नद्याओहोळांतून किंवा उघड्या विहिरींतून घ्यायला लागायचे. उन्हाळ्यात बहुतेक ठिकाणी पाण्याची टंचाई व्हायची. (हातपंप लागायला नंतर सुरुवात झाली.) अन्न, पाणी, शिक्षण, वीज, आरोग्य, रोजगार आणि दळणवळण या मूलभूत सुविधांचा अभाव हेच मेळघाटचे चित्र होते. या अभावग्रस्ततेचाच अटळ परिणाम हा चिंताजनक अर्भकमुत्यू आणि बालमृत्यू दरांमध्ये दिसत होता.\nखोज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परतवाड्यात जरी आपल्या मुक्कामाचे ठिकाण निश्चित केले तरी मेळघाटात नक्की कोणत्या भागात काम करायचे हे ठरवणे जरुरीचे होते. या संदर्भात विचार करताना तिथल्या एका हितचिंतक वनाधिकाऱ्यांनी चिखलदरा तालुक्यातल्या चुनखडी, खडीमल, बिच्छुखेडा, नवलगाव आणि माडीझडप या पाच गावांचा समूह सुचवला. हा भाग तालुक्याच्या उत्तरेकडचा आणि जंगलाच्य��� गाभ्यातला होता. जाण्यायेण्याची सोय नव्हती. मुख्य रस्त्यापासून सुमारे 15-16 किलोमीटर आतमध्ये पायी चालत जायला लागत होते... मात्र हा खरोखरच गरजू आणि समस्याग्रस्त भाग होता. यातल्या कोणत्याच गावात शाळा चालू नव्हती, आरोग्यकेंद्रही कधी चालू तर कधी बंद. मेळघाटचा अगदी प्रातिनिधिक म्हणावा असा हा भाग होता.\nही गावे निवडली तरी प्रत्यक्ष काम काय करायचे हा प्रश्न होताच. या गावांपुढच्या समस्या जरी माहीत असल्या तरी त्या सोडवण्यासाठी पुढाकार हा त्या-त्या गावातल्या लोकांनीच घ्यायला हवा होता. खोज गटाचे सदस्य जरी तरुण आणि नवीन असले तरी आपल्या समाजकार्याच्या शिक्षणातून एवढी गोष्ट त्यांना निश्चित समजली होती. लोकांनी पुढाकार घ्यावा असे अपेक्षित असले तरी आधी त्यांच्याशी घनिष्ठ संपर्क प्रस्थापित व्हायला हवा होता. तो कसा करता येईल याचा विचार करताना असे लक्षात आले की, या गावांमध्ये शाळा चालू नाहीत. त्या सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू... पण त्याआधी आपण जर त्या गावांमध्ये जातोच आहोत तर मग तिथल्या मुलांचे वर्ग का घेऊ नयेत या माध्यमातून आपण त्या गावांशी जोडले जाऊ आणि त्या मुलांची तयारीसुद्धा करून घेऊ... म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्यावर त्यांना अडचण येणार नाही.\nया विचाराने या पाचही गावांमधून खोज गटाने विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले. शाळा दुरुस्ती, फळा दुरुस्ती, खिडकी आणि दरवाजा बसवणे यांसाठी युनिसेफने 5,600 रुपये इतकी मदत दिली. या वर्गांचा चांगला परिणाम काही महिन्यांतच दिसून आला. मुलांची तर तयारी झालीच... शिवाय मुख्य म्हणजे खोजचे कार्यकर्ते या निमित्ताने दिवसभर गावातच थांबत असल्याने त्यांचा गावकऱ्यांशी आवश्यक तो संपर्क तयार झाला. गावकरी राहतात कसे, जगतात कसे, विचार कसा करतात, त्यांची मानसिकता कशी असते या सगळ्या गोष्टींची माहिती झाली.\nहे काम करायला लागल्यावर काही महिन्यांतच बंडूच्या आणि पुर्णिमाच्या लक्षात आले की, कोरकू समाजापुढच्या ज्या समस्या ऐतिहासिक कारणांमुळे निर्माण झालेल्या आहेत (उदाहरणार्थ, भौगोलिक विलगता, जंगलजमिनींचा प्रश्न, वनग्रामांची स्थिती किंवा जंगलांवरचा हरवलेला अधिकार) त्या लगेच सुटणाऱ्या नाहीत. त्यासाठी दीर्घकालीन संघर्ष करावा लागेल... मात्र रोजगाराची जी समस्या आहे तिच्यावर महाराष्ट्र राज्याची ‘रोजगार ह��ी योजना’ (रोहयो) हा ताबडतोब उपलब्ध असणारा उपाय आहे. महाराष्ट्र राज्याने 1972च्या दुष्काळानंतर ग्रामीण मजुरांच्या रोजगाराचा हक्क मान्य करून त्यांना सातत्याने काम पुरवण्यासाठी ‘रोजगार हमी योजना’ सुरू केली हे सर्वांना माहीत असेल. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती नुसती काम पुरवणारी योजना नव्हती तर शासनाने त्यामध्ये धडधाकट आणि शारीरिक श्रम करण्यास सक्षम असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार देण्याची हमी दिलेली होती.\nसबंध देशामध्ये ‘श्रमाचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून मान्यता मिळण्यास 2005 साल उजाडावे लागले आणि त्यानंतर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा’ (मनरेगा) मंजूर झाला. त्या कायद्यात ग्रामीण भागात शंभर दिवस तर आदिवासी भागात दोनशे दिवस रोजगार पुरवण्याची तरतूद आहे... मात्र महाराष्ट्राची रोहयो ही कोणतीही व्यक्ती मागेल तितके दिवस रोजगार पुरवण्यास बांधील आहे. तिच्यामध्ये शंभर किंवा दोनशे दिवसांचे बंधन नाही. प्रत्यक्षात ही योजना या पद्धतीने कधी राबवली गेली नाही ही गोष्ट निराळी... पण मुळात शासनाने रोजगाराची हमी त्यामध्ये दिलेली आहे हे महत्त्वाचे आहे. मागणी केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत शासन रोजगार पुरवू शकले नाही तर रोजगारभत्ता मिळण्याची तरतूद त्यामध्ये आहे. खोज गटाच्या हे लक्षात आले की, या योजनेचा लाभ मिळणे हा मेळघाटवासीयांचा हक्क आहे आणि तसा जर तो मिळाला तर मग त्यांना गावातल्या गावातच काम मिळेल आणि हंगामी स्थलांतर करावे लागणार नाही.\nत्यानंतरची काही वर्षे मग रोजगार हमीच्या कामांची मागणी करायची आणि ती कामे गाव पातळीवर राबवून घ्यायची असे खोजच्या कामाचे स्वरूप राहिले. यासाठी दुहेरी कार्यनीती अमलात आणली गेली. एक म्हणजे लोकांची तयारी करून घ्यायची (संघटन, श्रमिक म्हणून नोंदणी, नमुना चारचा अर्ज भरणे इत्यादी) आणि दुसरे म्हणजे सरकारी पातळीवर पाठपुरावा करायचा. हे काम सातत्याने काही वर्षे केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले. एक म्हणजे लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला... ज्यातून गरिबी कमी होण्यास मदत झाली. दुसरे म्हणजे त्या-त्या गावात लोक संघटित झाले. यापूर्वी मेळघाटच्या या परिसरात अशा प्रकारे काम झाले नव्हते आणि त्यामुळे लोकांना अशा तऱ्हेच्या सामाजिक संघटनेची माहिती नव्हती. लोकसंघटन झाल्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास आला... ज्याची मेळघाटामध्ये नितांत आवश्यकता होती.\nया सुरुवातीच्या दिवसांचा खोजला संस्थात्मक फायदा असा झाला की, एकतर हक्कांची आणि अधिकारांची संकल्पनात्मक बैठक (राइट्स बेस्ड फ्रेमवर्क) कार्यकर्त्यांच्या मनात तयार झाली. अशी बैठक किंवा तिच्याविषयीची स्पष्टता ही सामाजिक कार्यात अत्यंत आवश्यक असते... मेळघाटसारख्या भागात तर फारच. तोवर मेळघाटमध्ये जे सामाजिक कार्य चाललेले होते... ते मुख्यतः भूतदयेच्या पातळीवरचे होते. मेळघाटमध्ये आदिवासी गरीब आणि कुपोषित आहेत... म्हणून त्यांना काहीतरी दिले पाहिजे अशा भावनेने शहरी संस्था मदत करत होत्या. हे प्रामुख्याने सेवाकार्य होते. मेळघाटच्या जनतेला जागृत करून, तिचा आत्मविश्वास चेतवून तसेच तिला आपल्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीव करून देऊन ते मिळवण्यास प्रवृत्त करावे अशा वृत्तीने संस्था काम करत नव्हत्या. कुपोषणावर जे काम चाललेले होते ते मुख्यतः वैद्यकीय सेवाकार्य होते. अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवून रोगराई कमी करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. काही अत्यंत तळमळीचे आणि निःस्वार्थी समाजसेवक आणि संस्था ते काम करत होत्या... पण त्यांचा दृष्टीकोन हा सेवाभावाचा होता. हक्कांसंदर्भात जागृती आणि त्याआधारे लोकसंघटन या गोष्टी मेळघाटसाठी नवीन होत्या.\nदुसरा संस्थात्मक फायदा असा झाला की, शासकीय अधिकाऱ्यांबरोबर आणि यंत्रणांसोबत काम कसे करायचे याचा सराव खोजला झाला. भारतात लोकशाही, कल्याणकारी राज्यव्यवस्था असल्याने सामाजिक विकासाचे जे व्यापक काम करायचे असते ते शासकीय यंत्रणेमार्फतच होणे योग्य असते... मात्र शासकीय यंत्रणा ही मोठ्या (मॅक्रो) पातळीवर काम करण्यास सक्षम आणि प्रभावी असली तरी सूक्ष्म (मायक्रो) पातळीवर जे काम करावे लागते ते तिच्या कक्षेबाहेरचे असते. विशेषतः सूक्ष्म किंवा लहान पातळीवर जे नियोजनाचे आणि कार्यपालनाचे काम करायचे असते ते करण्यासाठी लागणारा संपर्क आणि लवचीकपणा तिच्यामध्ये नसतो. त्यातून आपल्याकडची नोकरशाही ही अजूनही ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या मनोवृत्तीने काम करणारी असल्याने लोकांच्या गरजा काय आहेत ते स्वतः समजून त्याप्रमाणे धडाडीने उपक्रम आखण्याची तिची प्रवृत्ती नसते...\nमात्र या नोकरशाहीला निवळ नावे ठेवू�� किंवा तिच्याशी झगडा करूनही उपयोग नसतो... कारण ती अंतिमतः भारतीय संघराज्याची, भारतीय राज्यघटनेने मान्यता दिलेली नोकरशाही आहे... त्यामुळे या नोकरशाहीला नागरिकांबाबत - विशेषतः आदिवासींबाबत - तिचे कर्तव्य कोणते आहे याची सतत जाणीव करून द्यावी लागते आणि दुसऱ्या बाजूला लोकापयोगी उपक्रम राबवण्यात साहाय्यही करावे लागते. एका बाजूने लोकांच्या व्यथा आणि समस्या या नोकरशाहीपुढे मांडणे (जनवकिली किंवा धोरणवकिली - ॲडव्होकसी) आणि दुसऱ्या बाजूने तिने लोकांप्रति आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून पाठपुरावा करणे, वेळप्रसंगी तिच्यावर दबाव आणणे अशी दुहेरी कार्यनीती संस्था-संघटनांना स्वीकारावी लागते. खोजने सुरुवातीच्या काळात चुकतमाकत आणि धडपडत या कार्यनीतीचे धडे गिरवले आणि तसे करत असताना केवळ तालुक्यातल्याच नाही... तर जिल्ह्यातल्या शासनयंत्रणेशी कसे वागायचे याचे कौशल्यही प्राप्त केले. ही पायाभरणी नंतरच्या काळात फार उपयोगी पडली.\n(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)\nवाचा 'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख -\n1. गावा हत्ती आला...\n2. मेळ नसलेला घाट\n3. खोज - शोध परिवर्तनाचा\nTags: लेखमाला मेळघाट : शोध स्वराज्याचा मिलिंद बोकील खोज मेळघाट Melghat Series Milind Bokil KHOJ Load More Tags\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: आजोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nस्वशासनातील आणि वनसंवर्धनातील काही मर्यादा\nकोरकू समाज आणि संस्कृती\nअधिकार पाण्यावरचा... : उत्तरार्ध\nअधिकार पाण्यावरचा... : पूर्वार्ध\nमेळघाटातील तेंदू पाने संकलन\nकुंभी वाघोली - गोष्ट ग्रामवनाची\nहिल्डा आणि राणामालूर येथील विकासाची प्रक्रिया\nराहू गावातील विकासाची प्रक्रिया\nखतिजापूर आणि नया खेडा येथील विकासाची प्रक्रिया\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\n��दिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nखोज - शोध परिवर्तनाचा\nजय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित\nसंपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...\nप्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर\nचाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे\nअझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा\nबर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा\nजय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/01/28/adcc-bank-election-politics-balasaheb-thorat-sangamner/", "date_download": "2021-07-24T19:49:20Z", "digest": "sha1:ALZTQOOWGWU3X6LZWBS2Z2HJE2KG67QJ", "length": 11808, "nlines": 181, "source_domain": "krushirang.com", "title": "ADCC बँक निवडणूक : संगमनेरमध्ये आहेत ‘हे’ पाचजण उमेदवार; अर्ज माघारीकडे लागले लक्ष | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nADCC बँक निवडणूक : संगमनेरमध्ये आहेत ‘हे’ पाचजण उमेदवार; अर्ज माघारीकडे लागले लक्ष\nADCC बँक निवडणूक : संगमनेरमध्ये आहेत ‘हे’ पाचजण उमेदवार; अर्ज माघारीकडे लागले लक्ष\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या जागेसाठी पाचजण रिंगणात आहेत. येथील जागा प्रयत्न करूनही बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे रीन्गांत उरलेल्यांपैकी कोण माघारी घेणार की सगळेच लढणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.\nसंगमनेर सोसायटी मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असे :\nभाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाची जागा बिनविरोध केली आहे. इथून त्यांनी अण्णासाहेब म्हस्के यांना संचालक बनवले आहे. मात्र, तशी किमया थोरात गट काही अजूनही करू शकलेला नाही.\nत्यामुळे अजूनही अर्ज माघारी घेण्यासाठी 12 दिवसांचा कालावधी आहे. यात कोण माघारी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nप्रवासाला जाताना ‘या’ 8 ठिकाणी ठेवा पैसे; कधीच होणार नाही चोरी\nADCC बँक निवडणूक : श्रीगोंद्यात पाचपुते, नागवडे व जगतापही रिंगणात; पहा उमेदवारांची यादी\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकर�� की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/pole", "date_download": "2021-07-24T21:12:44Z", "digest": "sha1:XWRKBE6AF7YKP6JQU5JSIXP4Y3WXV7AO", "length": 3435, "nlines": 114, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "pole - Wiktionary", "raw_content": "\nखांब, (लांब) काठी, मेढ, गुढी, दांडा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/student-dead-during-playing-cricket-266194", "date_download": "2021-07-24T19:33:02Z", "digest": "sha1:EZHRKJJNXN5FILQLG43DPTCN2XAVWVLX", "length": 5781, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | क्रिकेट खेळताना थकवा आला म्हणून रणजीत खाली बसायला गेला आणि तिथेच...", "raw_content": "\nशहरातील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील २२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा शुक्रवारी सकाळी क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. रणजीत रामभवन पाल असे त्याचे नाव आहे.\nक्रिकेट खेळताना थकवा आला म्हणून रणजीत खाली बसायला गेला आणि तिथेच...\nकर्जत : शहरातील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील २२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा शुक्रवारी सकाळी क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. रणजीत रामभवन पाल असे त्याचे नाव आहे.\nमोठी बातमी - समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज..\nकर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात सध्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी बॉक्‍स क्रिक्रेट स्पर्धेत खेळताना थकवा आल्यामुळे रणजीत खाली बसला आणि तेथेच कोसळला. प्राचार्य मधुकर लेकरे आणि विकास पाटील यांनी त्याला तातडीने शुभम रुग्णालयात नेले. प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्‍टर नितीन चव्हाण यांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.\nकाय झालं नक्की ते वाचा ४०० शाळांतील पालकांचा हात कपाळाला...\nरणजीत याच्या आकस्मिक निधनामुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुर्ला येथे राहणारा रणजीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन्स शाखेत अखेरच्या वर्षात शिकत होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-melghat-series-part5", "date_download": "2021-07-24T21:16:17Z", "digest": "sha1:TPQYQOLKP4G44DRHSETP2EIMLCX3O7EB", "length": 38961, "nlines": 319, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ", "raw_content": "\nलेखमाला मेळघाट - शोध स्वराज्याचा लेख\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nमेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 5\nमेळघाटमधल्या कुपोषणाची पहिली दाद-फिर्याद घेतली गेली... ती शीला बारसे या पत्रकार-कार्यकर्तीने 1993 मध्ये नागपूर हायकोर्टात केलेल्या एका जनहित याचिकेमुळे. मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू होत आहेत आणि तरीही राज्य सरकार त्याकडे लक्ष देत नाही म्हणून शीला बारसे यांनी उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देऊन उच्च न्यायालयाने सरकारला ताबडतोबीने उपाययोजना करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर मेळघाट आणि तिथले कुपोषण या गोष्टी प्रकाशात आल्या.\nमेळघाटमधल्या कुपोषणाची मुख्य शिकार होत होती ती तिथली लहान मुले... मात्र त्या काळामध्ये नक्की किती बालमृत्यू होत होते आणि त्यामागची कारणे काय याची नेमकी माहिती मिळत नव्हती. शासन जी आकडेवारी देत होते त्यावरून केवळ याच भागात नाही तर एकंदर महाराष्ट्रातच बालमृत्यूचे प्रमाण फार कमी दर्शवले जात होते. आरोग्यक्षेत्रातले कार्यकर्ते ही आकडेवारी पाहून अस्वस्थ होत असत.\nही कोंडी फोडली ती डॉ.अभय बंग यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1998-2000मध्ये हाती घेतलेल्या एका अभ्यासामुळे. महाराष्ट्रभूषण आणि पद्मश्री सन्मानांनी विभूषित डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग हे ‘सर्च’ या त्यांच्या संस्थेमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी भागात जनआरोग्याच्या प्रश्नावर काम करतात हे सगळ्यांना माहीत आहे. ज्या संशोधनामुळे ते जगद्विख्यात झाले ते संशोधन अर्भक मृत्युदर कमी करण्याच्या संदर्भातले होते.\nबंग दाम्पत्याने दाखवून दिले की, गावातील सर्वसामान्य स्त्रियांनाच जर ग्राम-आरोग्यदूत म्हणून ���ोग्य प्रशिक्षण दिले तर त्या आपल्या गावातील अर्भक आणि बालक यांच्या मृत्युदरांत लक्षणीय बदल घडवून आणू शकतात. गडचिरोली जिल्ह्याच्या सुमारे 100 गावांमध्ये दहा वर्षे सतत संशोधन केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, अर्भकमृत्यू आणि बालमृत्यू मोजण्याची शासकीय व्यवस्था अत्यंत सदोष आहे आणि प्रत्यक्षापेक्षा फार कमी मृत्यू नोंदले जात आहेत.\nयाबाबत नक्की वस्तुस्थिती समजावी म्हणून डॉ. बंग यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागांत बालमृत्युदर मोजण्याचा एक महत्त्वाकांक्षी अभ्यास हाती घेतला. हा अभ्यास महाराष्ट्राच्या 13 विभागांतल्या 231 गावांमध्ये आणि शहरी भागांतल्या सहा गरीब वस्त्यांमध्ये केला गेला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 13 स्वयंसेवी संस्थांनी भाग घेतला. या अभ्यासावरचा संशोधन अहवाल नोव्हेंबर 2002मध्ये ‘कोवळी पानगळ’ या नावाने मराठीत प्रसिद्ध झाला. या अभ्यासाचा प्रमुख निष्कर्ष असा होता की, एका वर्षामध्ये महाराष्ट्रात सरासरी दोन लाख बालमृत्यू होतात... पण महाराष्ट्राचा आरोग्य विभाग त्यांतील फक्त 20 टक्के मृत्यूंचीच नोंद करतो.\nहा अहवाल प्रसिद्ध होताच महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली. बालमृत्यू होणे म्हणजे समाजवृक्षाची कोवळी पाने झडून जाण्यासारखेच होते आणि शासकीय व्यवस्था जर त्याची नोंदच घेणार नसेल तर मग त्यावर उपाययोजना काय करणार\nमहाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी या अहवालाला ठळक प्रसिद्धी दिली आणि सरकारला धारेवर धरले. जनमताचा रेटा बघून सरकारनेही या प्रश्नाची त्वरित दखल घेतली आणि हा अभ्यास करणाऱ्या डॉ. बंग यांच्याशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आरोग्यखात्याच्या नोंदप्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी काही प्रशासकीय पावले उचलली. नंतर डॉ.बंग यांच्या अध्यक्षतेखाली 2004 साली ‘बालमृत्यू मूल्यमापन समिती’ नेमली आणि तिच्या शिफारशींचाही स्वीकार केला.\n‘कोवळी पानगळ’ हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्या संशोधनात आणखी भर घालून आणि आवश्यक ती माहिती जमवून एक सुधारित अहवाल डॉ.बंग यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2006मध्ये प्रकाशित केला. हा अहवाल केंद्र सरकारच्या ‘आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालया’अंतर्गत असलेल्या ‘राष्ट्रीय लोकसंख्या आयोगा’ने प्रसिद्ध करून त्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केल���. (बंग व इतर, 2006)\nया अभ्यासातील एक क्षेत्र हे अर्थातच मेळघाट हे होते आणि तिथे खोज आणि मेळघाट-मित्र या दोन संस्थांनी यातील क्षेत्रकार्य करण्याची जबाबदारी घेतली होती; खोजने 9 गावांचा तर मेळघाट-मित्रने 12 गावांचा अभ्यास केला. ही गावे दोन वेगवेगळ्या विभागांतली होती. या अभ्यासातून मेळघाटमधली जी परिस्थिती दिसली ती पुढीलप्रमाणे होती –\n• मेळघाटमधल्या गावांच्या या दोन संचांमध्ये जो जन्मदर होता (एक हजार लोकसंख्येमागे 35.4 आणि 42.6) हा महाराष्ट्रातील बाकीच्या विभागांपेक्षा जास्त तर होताच... शिवाय गडचिरोली, नाशिक आणि रायगड या आदिवासी भागांपेक्षा तो जास्त होता. हे या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे होत असावे असे या अभ्यासात नमूद केलेले होते.\n• इतर आदिवासी विभागांप्रमाणेच मेळघाटमध्येही बहुसंख्य (97.5 आणि 99.3 टक्के) प्रसूती घरीच होत होत्या.\n• या अभ्यासातला एक अनपेक्षित निष्कर्ष म्हणजे नवजात-बालक मृत्युदराच्या बाबतीत (जन्मापासून 28 दिवसांपर्यंत) शहरी गरीब वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण व आदिवासी भागांत काही फरक नव्हता. महाराष्ट्रामध्ये 51.2 हा जो सरासरी नवजात-बालक मृत्युदर होता तो सर्व ठिकाणी जवळजवळ सारखा होता. मेळघाटची सरासरीही तेवढीच होती.\n• आदिवासी भागातला उत्तर-नवजात (1 महिना ते 12 महिन्यांपर्यंतचा काळ) मृत्युदर मात्र ग्रामीण आणि शहरी भागापेक्षा जास्त होता आणि याबाबतीत मेळघाटची परिस्थिती वाईट होती. ग्रामीण भागातला हा दर सरासरी 13.1 इतका होता... तर आदिवासी भागात सरासरी 27.3 इतका होता. मेळघाटच्या दोन गटांत मात्र हाच दर 30 आणि 38.9 असा होता.\n• असेच अर्भक-मृत्युदराच्या बाबतीत (जन्मल्यापासून 1 वर्षांपर्यंत) होते. ग्रामीण भागात हा दर 64.2 होता तर आदिवासी भागात तो 79.9 होता. मेळघाटच्या दोन गटांत तर तो 77.3 आणि 90.7 इतका जास्त होता.\n• हीच परिस्थिती बालमृत्युदरात परिवर्तित होत होती. ग्रामीण भागात सरासरी बालमृत्युदर (जन्मल्यापासून 5 वर्षांपर्यंत) 74.3 असा होता तर आदिवासी भागातला सरासरी दर 102.7 इतका होता. मेळघाटच्या दोन गटांमध्ये तो 94.4 आणि 126.9 एवढा होता. (बंग व इतर, 2006 : 23-27)\nहा अभ्यास मेळघाटच्या सुमारे साडेतीनशे गावांपैकी फक्त 21 गावांतच केलेला असल्याने पूर्णतः प्रातिनिधिक म्हणता आला नसता... परंतु त्यामधून जे चित्र दिसत होते ते पुरेसे बोलके होते. या सगळ्या निष्कर्षांचा सारांश ���सा होता की, मेळघाटमध्ये मातांच्या आरोग्याची स्थिती इतर भागांपेक्षा निराळी नव्हती. मृत बालक जन्माला येण्याचे प्रमाण कमी होते, नवजात-बालक मृत्युदरही कमी होता... पण अर्भक-मृत्युदर मात्र जास्त होता म्हणजे 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतच्या अर्भकांचे मृत्यू अधिक होत होते; ज्याचा परिणाम बालमृत्युदर जास्त दिसण्यामध्ये होत होता.\nया अभ्यासानंतर मेळघाटमध्ये कुपोषणाच्या संदर्भात अनेक अभ्यास झाले. त्या सगळ्या अभ्यासांचा आढावा या इथे घेणे शक्य नाही... मात्र सारांशाने असे म्हणता येईल की, हे कुपोषण आणि अनारोग्य विविध कारणांमुळे झालेले होते. आदिवासींमधली गरिबी किंवा वंचितावस्था हे जरी मूलभूत कारण मानले तरी त्याला इतरही विविध अंगे होती.\n• मेळघाटमधले आदिवासी शेती करत असले तरी अन्न पुरेशा प्रमाणात निर्माण होत नव्हते. ही शेती प्रामुख्याने कोरडवाहू होती आणि तिच्यामधून कोणत्याही कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके धान्य निर्माण होत नव्हते.\n• दुसरे असे की, या अन्नाची विविधता मर्यादित होती. ज्वारी, बाजरी, मका, कुटकी यांसारखी तृणधान्ये आणि तूर, उडीद, मटकी यांसारखी काही कडधान्ये एवढीच मूलभूत विविधता होती. फळभाज्या, पालेभाज्या, निरनिराळ्या प्रकारची फळे यांचे प्रमाण मर्यादित होते. दूधदुभत्याचा वापर गवळी समाजातच होता. मांस किंवा मासे विकत घेऊन खाण्याची परिस्थिती नव्हती. स्निग्ध पदार्थांचा वापर आवश्यकतेपेक्षा खूप कमी होता.\n• मेळघाट हा जंगलाचा प्रदेश असला तरी त्यात प्रामुख्याने साग लावलेला असल्याने पूरक अन्नाची गरज भागवेल अशा तऱ्हेची वनोपज तयार होत नव्हती. केरळसारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशातल्या जंगलांमध्ये जशी हिरव्या खाद्याची रेलचेल असते तशी परिस्थिती मेळघाटमध्ये नव्हती. शिकारीवर बंधने होती... त्यामुळे त्या माध्यमातून प्रथिनांची गरज भागवली जात नव्हती.\n• अन्नधान्याची संपन्नता जशी नव्हती तशीच आहाराविषयी ज्ञान नव्हते आणि जागृतीही नव्हती. अन्नाने भूक भागली जात असे... परंतु त्यातून पोषण होते की नाही याबाबत जाणीव नव्हती. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे प्रकर्षाने घडत होते. मधल्या वेळेस खाण्यासाठी त्यांच्या हातात कोरड्या भाकरीचे किंवा पोळीचे तुकडे दिले जात. अलीकडच्या एका अभ्यासात दिसल्याप्रमाणे हलक्या दर्जाच्या बाजारू खाद्यपदार्थां���े (जंक फूडचे) प्रमाण मेळघाटमध्ये वाढलेले होते. (बिर्डी व इतर, 2014). यांमधून पोषण अजिबात होत नव्हते.\n• लहान मुलांना वाढवण्याच्या संदर्भातले विशेषतः त्यांच्या आहाराबाबतीतले आणि पोषणाबाबतीले अज्ञान हे त्यांच्या आरोग्याला मारक ठरत होते. हीच गोष्ट गरोदर मातांच्या बाबतीतही दिसून येत होती. ज्या पारंपरिक समजुती आणि पूर्वग्रह होते त्यांच्या आधाराने समाज चालत होता. आहार आणि पोषण यांसंबंधीचे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नव्हते. स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असणे हीसुद्धा या संदर्भातील मोठी अडचण होती.\n• मेळघाटमध्ये पावसाचे प्रमाण कमी नसले तरी पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणात झालेल्या नव्हत्या. उन्हाळ्यात पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची टंचाई होत असे. उघड्या आणि दूषित पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. शुद्ध आणि मुबलक पाणी ही माणसाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी मुलभूत गोष्ट असते. ती मेळघाटवासीयांना मिळत नव्हती.\n• मेळघाट हा दुर्गम आणि दुर्लक्षित भाग असल्याने शासनाची आरोग्ययंत्रणा कार्यक्षम नव्हती... ताप, खोकला, आमांश, हगवण, न्युमोनिया अशा आजारांवर त्वरित उपाययोजना मिळण्याची सोय नव्हती. याचा परिणाम अर्भकांच्या आरोग्यावर होत होता. दूरदूरच्या खेड्यांमध्ये लसीकरण योग्य रितीने होत नव्हते.\nमेळघाटमधल्या कुपोषणाची चर्चा व्यापक प्रमाणात व्हायला लागल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ते कमी करण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली... नाही असे नाही. त्यातले एक पाऊल म्हणजे सर्वच आदिवासी क्षेत्रांकरता ज्या पायाभूत योजना होत्या... त्या एकात्मिकरीत्या राबवण्यासाठी 1996-97मध्ये ‘नव संजीवनी’ नावाची योजना तयार करण्यात आली. त्यामध्ये आदिवासींच्या लाभाच्या नऊ योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले. यामध्ये रोजगार कार्यक्रम (रोहयो आणि मनरेगा), आरोग्यसेवा (प्राथमिक आरोग्यसेवांची तरतूद आणि शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे), पोषण कार्यक्रम (एकात्मीकृत बालविकास योजना आणि शालेय पोषण कार्यक्रम), अन्नधान्य पुरवठा, खावटी कर्ज योजना आणि धान्य बँक योजना यांचा समावेश होता. ही ‘नव संजीवनी’ योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून जिल्हा स्तरावरचे संबंधित सर्व अधिकारी त्यात सामील केले गेले होते.\nमेळघाटमध्ये आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांवर काम करणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणजे धारणीजवळच्या उतावली गावात असलेली ‘महान ट्रस्ट’. ही संस्था सर्वोदयी विचारसरणीने प्रभावित झालेल्या डॉ.आशिष सातव (एमडी) या ध्येयवेड्या डॉक्टरांनी 1997 मध्ये सुरू केली आणि नंतर या संस्थेचे रूपांतर त्यांनी त्यांची पत्नी नेत्रशल्यचिकित्सक म्हणजे ‘आय-सर्जन’ डॉ.कविता यांच्या सोबतीने एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये केले... मात्र केवळ वैद्यकीय सेवा देऊन न थांबता, सातव दाम्पत्याने मेळघाटमधील आरोग्याच्या आणि कुपोषणाच्या प्रश्नावर शास्त्रीय संशोधनही केले. या संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत.\n(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)\n1. बंग, अभय; हनिमी रेड्डी, महेश देशमुख. 2006. हिडन चाइल्ड मोर्ट्यालिटी इन महाराष्ट्र. नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ॲन्ड फॅमिली वेल्फेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नवी दिल्ली.\n2. बिर्डी, तन्नाझ; सुजय जोशी, श्रुती कोटियान व शिमोनी शाह. 2014. ‘पॉसिबल कॉजेस ऑफ मालन्युट्रिशन इन मेळघाट, अे ट्रायबल रिजन ऑफ महाराष्ट्र, इंडिया’, ग्लोबल जर्नल ऑफ हेल्थ सायन्स, सप्टेंबर 6 (5), पृष्ठे 164-173.\nवाचा 'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख -\n1. गावा हत्ती आला...\n2. मेळ नसलेला घाट\n3. खोज - शोध परिवर्तनाचा\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: आजोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nस्वशासनातील आणि वनसंवर्धनातील काही मर्यादा\nकोरकू समाज आणि संस्कृती\nअधिकार पाण्यावरचा... : उत्तरार्ध\nअधिकार पाण्यावरचा... : पूर्वार्ध\nमेळघाटातील तेंदू पाने संकलन\nकुंभी वाघोली - गोष्ट ग्रामवनाची\nहिल्डा आणि राणामालूर येथील विकासाची प्रक्रिया\nराहू गावातील विकासाची प्रक्रिया\nखतिजापूर आणि नया खेडा येथ��ल विकासाची प्रक्रिया\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nखोज - शोध परिवर्तनाचा\nजय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित\nसंपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...\nप्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर\nचाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे\nअझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा\nबर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा\nजय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-editorial-flood-and-environment/", "date_download": "2021-07-24T19:38:05Z", "digest": "sha1:AWCWKJYOCQCTK5M3MU6JVXUPAIX4LAID", "length": 21897, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना अग्रलेख – आता तरी धोका ओळखा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ��े शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nसामना अग्रलेख – आता तरी धोका ओळखा\nपावसाने यंदा महाराष्ट्रासह देशात कहर केला. तापमान वाढीमुळे पर्यावरणाला जी हानी पोहोचत आहे त्याचीच ही प्रतिक्रिया’ आहे. ‘सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेच्या हवामानतज्ञांनीही त्याला दुजोरा दिला आहे. गेल्याच महिन्यात अलास्कामधील एक महाकाय हिमनग पूर्णपणे वितळून नष्ट झाला आणि तापमानवाढीचा पहिला बळी ठरला. अलास्कामध्ये हिमनग वितळला आणि आपल्या देशात लहरी अतिवृष्टी झाली. झपाट्याने होणारी तापमानवाढ आणि त्यामुळे निसर्गचक्रात होत असलेला बदल हा धोका आतातरी ओळखा, असाच इशारा यंदाच्या अतिवृष्टीने जाता जाता दिला आहे.\nमहाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली असली तरी उत्तरेकडील राज्यात त्याचे थैमान अद्यापि सुरू आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भागलपूर आदी जिल्हय़ांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यात आतापर्यंत सुमारे 28 तर उत्तर प्रदेशात 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेती, घरेदारे उद्ध्वस्त झाली आहेत. पाटण्याच्या राजेंद्रनगर आणि परिसरात तर मागील पाच दिवसांपासून पुराचे पाणी ओसरलेलेच नाही. पाच फूट उंचीएवढे पाणी सर्वत्र साचले आहे अशीच स्थिती थोड्याफार फरकाने इतर जिल्हय़ांचीही आहे. सरकारने पूरपीडितांना नुकसानभरपाई वगैरे देण्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र झालेल्या नुकसानाची भरपाई कशी होणार हा प्रश्न आहेच. या वर्षी देशभरातच बहुतेक ठिकाणी पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबई आणि परिसरातही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यात सलग अतिवृष्टी झाली. विशेष म्हणजे एक-दोन दिवसांत संपूर्ण महिन्याचा पाऊस अशा पद्धतीने ही पर्जन्यवृष्टी झाली. गेल्या आठवड्यात पुणेकरांना भयंकर ढगफुटीचा तडाखा बसला. त्याआधी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्हय़ांना भीषण महापुराने वेढले. जवळजवळ एक आठवडा हे तिन्ही जिल्हे पाण्याखाली होते. कोकण, रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागालाही\nबसल��� आहे. दुर्दैवाने फक्त मराठवाडाच वरुणराजाच्या या ‘कृपा’वृष्टीपासून वंचित राहिला. तेथे आजही बऱ्याच भागांत पाण्याची कमतरता आहे. महाराष्ट्रासारखेच चित्र कमी-अधिक प्रमाणात अन्य राज्यांमध्येही आहे. वास्तविक, हवामान खात्याने देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल असा अंदाज पावसाळय़ाच्या सुरुवातीला वर्तवला होता. ‘स्कायमेट’सारख्या संस्थेचे म्हणणेदेखील सरासरीच्या 93 टक्केच पाऊस पडेल असे होते, मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत सरासरीच्या 10 टक्के जास्त पाऊस देशभरात कोसळला आहे. आपले हवामान खाते एरवी ‘अंदाज पंचे’ म्हणून ओळखले जात असले तरी यंदा काही वेळेस या खात्याचा अंदाज बऱ्यापैकी तंतोतंत ठरला. मात्र पावसाने एकदम सरासरीपेक्षा 10 टक्के जास्त ‘कृपा’ कशी दाखवली हा प्रश्न उरतोच. हवामानाच्या अंदाजात 5 टक्के इकडे-तिकडे गृहीत धरले तरी थेट दहा टक्के वाढ पर्यावरणतज्ञांनाही कोड्यात टाकणारी आहे. अर्थात हे कोडेही आता उलगडले आहे. हवामानतज्ञांनी ही अतिवृष्टी जागतिक तापमानवाढीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. खरे तर ही तज्ञमंडळी आता जे सांगत आहेत त्यात नवीन असे काहीच नाही. मात्र ते वारंवार सांगत असलेल्या धोक्याची प्रचीती यावर्षी पावसाने आपल्याला दिली आहे. हे आपण आता तरी लक्षात घेणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण या वर्षी पाऊस\nअसला तरी तो असाधारण, अनियमित आणि बेभरवशासारखा पडला आहे. म्हणजे जून तसा कोरडाच गेला, जुलैमध्ये सरासरीच्या 105 टक्के, ऑगस्टमध्ये 115 टक्के आणि सप्टेंबरमध्ये तर सरासरीच्या थेट 152 टक्के पाऊस कोसळला. मुंबईमध्ये पाच वेळेस अतिवृष्टी झाली. पुण्यात ढगफुटी झाली. नाशिक आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण 100 टक्के भरले आणि दोन वेळेस त्यातून पाणी सोडण्याची वेळ आली. मात्र त्याचवेळी मराठवाड्यातील इतर धरणे, बंधारे मात्र पावसाअभावी कोरडीच राहिली. पावसाच्या लहरीने यंदा महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागात कहर केला. जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाला जी हानी पोहोचत आहे त्याचीच ही निसर्गाची ‘प्रतिक्रिया’ आहे. ‘सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेच्या हवामानतज्ञांनीही त्याला दुजोरा दिला आहे. गेल्याच महिन्यात अलास्कामधील एक महाकाय हिमनग पूर्णपणे वितळून नष्ट झाला आणि तापमानवाढीचा पहिला बळी ठरला. अलास्कामध्ये हिमनग वितळला आणि आपल्या देशात लहरी अतिवृष्टी झाली. झपाट्याने होणारी तापमानवाढ आणि त्यामुळे निसर्गचक्रात होत असलेला बदल, चढउतार, लहरीपणा हा धोका आतातरी ओळखा, असाच इशारा यंदाच्या अतिवृष्टीने जाता जाता दिला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nसामना अग्रलेख – जगबुडी\nसामना अग्रलेख – ‘बर्ड फ्लू’चा ‘अलार्म’\nआभाळमाया – ‘कायपर बेल्ट’\nलेख – चीनला एकटे पाडण्याची वेळ\nसामना अग्रलेख – ‘पेगॅसस’चे बाप कोण\nलेख – जिल्हा बँकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न\nमुद्दा – समान नागरी कायद्याची नितांत गरज\nसामना अग्रलेख – काँग्रेस पक्षातील उलाढाल\nलेख – षड्गुणसंपन्न पंढरीचा राया\nलेख – स्वरांची वैश्विकता\nसामना अग्रलेख – पावसाचा ‘दगाफटका’\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/waterlogged-roads-in-ambernath-and-badlapur-drivers-traveling-through-water-497340.html", "date_download": "2021-07-24T21:14:27Z", "digest": "sha1:UAFKB5U6A4G2KAOKCVH3DWBAPQTI6NTE", "length": 13855, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nAmbernath Rain | अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रस्त्यावर साचलं पाणी, वाहनचालकांचा पाण्यातून प्रवास\nबदलापूर शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबदलापूर शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उल्हास नदी ही पुणे आणि रायगड जिल्ह्यातून वाहत येऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. कर्जतहून बदलापूर आणि पुढे कल्याणकडे ही नदी वाहत जाते. कालपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बदलापूरची उल्हास नदी चौपाटी सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही नसून उल्हास नदीला जर पूर आला, तर बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nज्येष्ठ कवी, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं निधन\nमहाराष्ट्र 2 hours ago\nपवना धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला; 71 टक्के पाणीसाठा जमा\nसंयमाचा अंत पाहू नका, दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; दरेकरांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन\nमहाराष्ट्र 5 hours ago\nकृष्णा नदीचं पाणी सांगलीत शिरलं, तर कोल्हापूरजवळ हायवे अजूनही बंद, 20 किमीची भलीमोठी रांग\nअन्य जिल्हे 6 hours ago\nपश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता\nअन्य जिल्हे 7 hours ago\nVIDEO: कोण म्हणालं माझे वडील गायब आहे, तर कोण म्हणालं माझी आई… तळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश\nअन्य जिल्हे8 mins ago\nज्या महागड्या लिपस्टिकमुळे आला होता चोरीचा आळ, त्याच ब्रँडने प्रोडक्ट लाँचची विनंती केली वाचा अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा किस्सा\nदीड कोटींचं डील, पोलिसाला दहा लाख घेताना रंगेहाथ पकडलं, मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याला झटका\nअन्य जिल्हे13 mins ago\nVideo | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच \nसांगलीत हाहाकार, पुराच्या पाण्यानं वाळवा तालुक्यात हजारो कोंबड्या मृत्यूमुखी, पोल्ट्री व्यावसायिकाचं 25 लाखांचं नुकसान\nअन्य जिल्हे14 mins ago\nTaliye Landslide : धोकादायक गावांचं पुनर्वसन करणार, नवं धोरण महिनाभरात आणणार : विजय वडेट्टीवार\nअन्य जिल्हे14 mins ago\nवैद्यकीय क्षेत्रात अपोलो ब्रॅण्डसोबत व्यवसाय सुरू करा; कंपनी करणार मार्केटिंग, तुमची होई�� कमाई\nचिपळूण डेपोला पुराचा वेढा, 9 लाखांची रोकड घेऊन डेपो मॅनेजर 9 तास ST च्या टपावर\nअन्य जिल्हे17 mins ago\nप्लस मेंबर्ससाठी Flipkart Sale; iPhone 12 सह ‘या’ स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट\nकार विकायची असेल तर फास्टॅगचे काय होईल जाणून घ्या काय करावे ते\nमराठी न्यूज़ Top 9\nचिपळूण डेपोला पुराचा वेढा, 9 लाखांची रोकड घेऊन डेपो मॅनेजर 9 तास ST च्या टपावर\nअन्य जिल्हे17 mins ago\nVIDEO: कोण म्हणालं माझे वडील गायब आहे, तर कोण म्हणालं माझी आई… तळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश\nअन्य जिल्हे8 mins ago\nMaharashtra Rain Landslides LIVE | मिरजेत कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून विषारी साप, नागरीक भयभीत\nमहापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा\nअन्य जिल्हे49 mins ago\nWeather Update Today: कोकणाला दिलासा मिळणार राज्यात पावसाची स्थिती कशी राज्यात पावसाची स्थिती कशी हवामान विभागाचा नवा अंदाज नेमका काय\nTaliye Landslide : धोकादायक गावांचं पुनर्वसन करणार, नवं धोरण महिनाभरात आणणार : विजय वडेट्टीवार\nअन्य जिल्हे14 mins ago\nVideo | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच \nTokyo Olympics 2020 Live : सौरभचं पदक हुकलं, 10 मीटर एयर पिस्टलच्या फायनलमध्ये पराभूत\nTaliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं\nअन्य जिल्हे6 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2021-07-24T21:48:37Z", "digest": "sha1:XXINOIMWGABJ7SRRKNO76FBBSSNRSN3Z", "length": 5779, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेव्हिड बून - विकिपीडिया", "raw_content": "\nफलंदाजीची पद्धत उजखोरा batsman (RHB)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने Off Break (OB)\nफलंदाजीची सरासरी ४३.६५ ३७.०४\nसर्वोच्च धावसंख्या २०० १२२\nगोलंदाजीची सरासरी - -\nएका डावात ५ बळी ० ०\nएका सामन्यात १० बळी ० na\nसर्वोत्तम गोलंदाजी - -\n२८ ऑगस्ट, इ.स. २००५\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ (विजेता संघ)\n१ बॉर्डर (क) • २ बून • ३ डायर (य) • ४ जोन्स • ५ मार्श • ६ मे • ७ मॅकडरमॉट • ८ मूडी • ९ ओ'डोनेल • १० रीड • ११ पीटर टेलर • १२ व्हेलेटा • १३ स्टीव वॉ • १४ झेसर्स\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२\n१ बॉर्डर (क) • २ बून • ३ हीली (य) • ४ ह्युस • ५ जोन्स • ६ मार्श • ७ मॅकडरमॉट • ८ मूडी • ९ रीड • १० मार्क टेलर • ११ पीटर टेलर • १२ मार्क वॉ • १३ स्टीव वॉ • १४ व्हिटनी\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:FlowMention", "date_download": "2021-07-24T20:58:36Z", "digest": "sha1:QOUKOQICH2B6MQSIOG2UN2HCPJCDPQCI", "length": 4547, "nlines": 198, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "साचा:FlowMention - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/06/why-are-the-prisoners-hanging-at-sunrise/", "date_download": "2021-07-24T20:24:21Z", "digest": "sha1:YHAKBVUQCL4O7WFFD35HEGMKUWU6OG3L", "length": 8256, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सूर्योदयाच्या वेळी का दिली जाते कैद्यांना फाशी? - Majha Paper", "raw_content": "\nसूर्योदयाच्या वेळी का दिली जाते कैद्यांना फाशी\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / फाशी, सूर्योदय / February 6, 2020 February 6, 2020\nएखाद्या आरोपीला कायद्याने मृत्युदंड तेचाच दिला जातो, जेव्हा त्याने केलेला गुन्हा हा अतिशय अमानवी, भयंकर आणि अक्षम्य स्वरूपाचा असतो. निरनिराळ्या देशांमध्ये ही मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या निरनिराळ्या पद्धती अवलंबल्या जातात. काही देशांमध्ये इंजेक्शनच्या मदतीने शरीरामध्ये हानिकारक रसायन टोचून मृत्युदंड दिला जातो, तर काही देशांमध्ये विजेच्या खुचीवर आरोपीला बसवून अतिशय तीव्र विजेचे झटके आरोपीला दिले जाऊन त्याला देहदंड दिला जातो. भारतामध्ये मात्र देहदंड दिल्या गेल्लेल्या आरोपींना फाशी ��ेण्याची रीत आहे. ह्या देहदंडाच्या शिक्षांची अंमलबजावणी करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. मृत्युदंडाच्या शिक्षेची वेळ केव्हा निश्चित केली जावी याबद्दलचे नियमही ठरलेले आहेत, व त्यांचे काटेकोर पालन केले जाते. या नियमांच्या अनुसार, फाशीची प्रक्रिया सूर्योदयाच्या आसपासच्या वेळी पार पाडायची असते.\nया बाबतीत अनेक कारणे दिली गेली आहेत. एक तर यामध्ये आरोपीच्या भावनांचा विचार केला गेला आहे. फाशीचा दिवस उजाडल्यानंतर आरोपीला आपली शिक्षा भोगण्यासाठी फार काळ वाट बघायला लागू नये हे कारण आहे. फाशीच्या शिक्षेच्या कल्पनेने अधिकच अस्वस्थ झालेल्या आरोपीची मनस्थिती अजून खराब होऊ नये असा या मागील विचार असतो.\nतसेच कारागृहातील इतर प्रशासनिक कारवाया वेळेत पार पडाव्यात या उद्देशाने देखील फाशीची वेळ सकाळच्या दरम्यानच निश्चित केली जाते. फाशीच्या प्रक्रियेसाठी कारागृहातील अधिकाऱ्यांना देखील अनेक कारवाया पूर्ण कराव्या लागतात. आरोपीला फाशी देण्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी करवावी लागते. या प्रक्रियेची नोंदणी अनेक रजिस्टर्स मध्ये व नोट्स मध्ये करावी लागते. फाशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीच्या शवाची वैद्यकीय तपासणी व पोस्ट मोर्टेम करवून घ्यायचे असते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फाशी दिली गेलेल्या आरोपीचे शव त्याच्या परिवारजनांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारांसाठी दिले जाते. ह्या संपूर्ण प्रक्रियेला दिवसभराचा वेळ लागतो. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची वेळ मुळातच लवकरची ठरविण्यात येते, म्हणजे पुढील प्रक्रिया पार पडता येतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/08/ell-old-clothes-online/", "date_download": "2021-07-24T20:42:20Z", "digest": "sha1:GGAM4A5CJXAZ67Q3IBY6I5LY2FGENZPA", "length": 6367, "nlines": 84, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही विकू शकता जुने कपडे - Majha Paper", "raw_content": "\nया वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही विकू शकता जुने कपडे\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / ऑनलाईन विक्री, ओएलएक्स, जुने कपडे / February 8, 2020 February 8, 2020\nअनेकदा घरात वापरत नसलेले अनेक कपडे तशीच पडून असतात. आकार छोटा-मोठा झाल्याने आपण कपड्यांचा वापर करत नाही. अनेकदा असेच पडून असलेल्या कपड्यांना दान देखील केले जाते. मात्र तुम्ही असे कपडे ऑनलाईन देखील विकू शकता.\nजुने कपडे ऑनलाईन विकण्यासाठी इलॅनिक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. या वेबसाइटवर तुम्ही सहज जुने कपडे विकू शकता. येथे जुन्या कपड्यांची किंमत देखील चांगली मिळते. यासोबतच येथून तुम्ही जुनी कपडे विकत देखील घेऊ शकता.\nओएलएक्सवर जुन्या कपड्यांसोबतच अनेक वस्तू विकता येतात. या साईटवरून तुम्ही कपडे विकू देखील शकता व खरेदी देखील करू शकता.\nईताशी देखील एक ऑनलाईन वेबसाइट असून, याचा वापर तुम्ही जुनी कपडे विकण्यासाठी करू शकता. ही एक फॅशन फोक्स्ड साइट आहे.\nया साइटवर तुम्ही कपड्यांसोबतच ब्यूटी आणि बेबी प्रोडक्ट्स देखील खरेदी-विक्री करू शकता. या साइटवर तुम्ही पुस्तके देखील विकू शकता. या वेबसाईटचे एक अ‍ॅप देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही ग्राहकांशा थेट बोलू शकता.\nरीफॅशनर या साइटवर तुम्ही जुनी बुट, बॅग्स, कपडे आणि अन्य सामान विकू शकता. या साइटवरून तुम्ही कलाकारांचे कपडे देखील खरेदी करू शकता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/gautam-adani-to-buy-30-percent-shares-of-dharma-production-760800", "date_download": "2021-07-24T20:42:47Z", "digest": "sha1:E6GHFKNILHIBNNCYBE7J6BKFLOWXEOAA", "length": 5084, "nlines": 56, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "करण जौहरच्या धर्मात अदानी? | Gautam Adani to buy 30 percent shares of dharma production.", "raw_content": "\nHome > News > करण जौहरच्या धर्मात अदान��\nकरण जौहरच्या धर्मात अदानी\nबॉलीवुडाचा लाडका दिग्दर्शक आणि पहिल्या क्रमांकाचा चित्रपट निर्माता करण जौहर याच्यासाठी २०२१ हे वर्ष आनंद घेऊन आलंय. करण जौहर आगामी काळात बॉलीवुडचे मोठे मोठे कलाकार असलेले बिग बजेट चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. हे चित्रपट करण्यासाठी करणला खूप पैशांची गरज लागणार आहे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी भारताती प्रसिद्ध उद्योगपती अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे करणला मदत करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.\nगौतम अदानी हे करणच्या धर्मा प्रोडक्शन मधील ३० टक्के शेअर्स विकत घेणार आहेत. अशी बातमी बॉलीवुड हंगामाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. करण सध्या रणवीर-आलिया आणि बॉलीवुडचे बिग-बी अमिताभ बच्चन असलेल्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचे बजेट ३०० कोटींच्या वर गेलं आहे. आणि चित्रपट अद्यापही अपूर्णच आहे.\nकरण जौहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही बॉलीवुडमधली सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवणारी चित्रपट निर्मिती कंपनी आहे. जुग जुग जियो, शेरशाह, रणभूमि, दोस्ताना २ ते सूर्यवंशी या बिग बजेट चित्रपटांबरोबरच दीपिकाच्या तख्त या चित्रपटाची निर्मितीही धर्मा प्रोडक्शन करत आहे. लवकरच हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.\nअशात करणला आर्थिक दृष्या मदतीचा हात हवाच आहे. तो गौतम अदानी देऊ शकतात. गौतम अदानी भारतातील एक यशस्वी उद्योगपती आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केली आहे. अलिकडेच त्यांनी यूपीमध्ये ३५ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जर करणचा आणि गौतम अदानी यांचा करार झाला तर अदानी करण मिळून बॉलिवूडमधील चित्र बदलू शकतात. तसेच धर्माच्या माध्यमातून गौतम अदानी बॉलीवुडमध्येही आपल्या व्यवसायाची पाळंमुळं रोवू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/01/lunar-eclipse.html", "date_download": "2021-07-24T19:46:37Z", "digest": "sha1:IQJQJNXIDMZPB6PVALXE5B3BE75MEBAI", "length": 12030, "nlines": 109, "source_domain": "www.esuper9.com", "title": "वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर असा पडणार प्रभाव - esuper9", "raw_content": "\nHome > निरोगी जीवन > विज्ञान > वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर असा पडणार प्रभाव\nवर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर असा पडणार प्रभाव\nJanuary 10, 2020 निरोगी जीवन, विज्ञान\nवर्षातील पहिले चंद्रग्रहण आ�� शुक्रवारी होणार आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. या ग्रहाणाची खासियत म्हणजे वर्षातलं हे पहिलं ग्रहण आहे आणि ते छायाकल्प म्हणजे penumbral चंद्रग्रहण आहे. या ग्रहणाचा कालावधी आहे 4 तासांचा. पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्रीच खगोलप्रेमींना या चंद्रग्रहणाचा आनंद घेता येणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. या ग्रहणाचा राशींवर कसा प्रभाव असेल जाणून घेऊ\nमेष : या राशीसाठी चंद्रग्रहणाचा प्रभाव संमिश्र असेल, व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील.\nवृषभ : कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता.\nमिथुन : चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव या राशीवर बघायला मिळेल. वादविवादामुळे नात्यात कटुता येईल.\nकर्क : आर्थिक लाभ होऊ शकतात. व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. वाद होण्याची शक्यता.\nसिंह : कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवतील त्यामुळे सामंजस्य बाळगणं गरजेचं. घरातील मोठ्यांचे सल्ले मिळतील.\nकन्या : चंद्रग्रहणाचा फारसा प्रभाव नाही. बाहेरचा प्रवास घडला तर काळजी घ्या.\nतुळ : एखादं महत्वाचं काम अडकण्याची शक्यता. मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबिक वाद टाळा.\nवृश्चिक : मन विचलित होऊ शकतं. अनामिक भीतीमुळे त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या.\nधनु : आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांसोबत वाद उद्भवतील त्यामुळे सुसंवाद ठेवा.\nमकर : जुन्या आजारांचा त्रास होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.\nकुंभ : समाजातील मान-सन्मान वाढेल. तुम्हाला अपेक्षित अशा गोष्टी घडतील.\nमीन : कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. सहकाऱ्यांकडून मान-सन्मान मिळेल.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून का���ाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nमेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमा...\nगणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन\nमाजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी, महात्मा फुले शाळेचा परिसर या भागाती...\nSBI देतेय स्वस्तात घर-दुकान खरेदी करण्याची संधी\nमुंबई, चेन्‍नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील...\nजाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म\nघरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं ज...\nश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन\nमागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाज...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/shiv-sena-saamna.html", "date_download": "2021-07-24T20:11:23Z", "digest": "sha1:PDXLCIQ4Z64HY2TDWKBDIE5NHTOQG3RU", "length": 15566, "nlines": 102, "source_domain": "www.esuper9.com", "title": "‘न्याय’ मिळाल्याचे समाधान निर्भयाच्या आईला कधी मिळणार-सामना अग्रलेख - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > फोकस > ‘न्याय’ मिळाल्याचे समाधान निर्भयाच्या आईला कधी मिळणार-सामना अग्रलेख\n‘न्याय’ मिळाल्याचे समाधान निर्भयाच्या आईला कधी मिळणार-सामना अग्रलेख\nन्यायालये काय किंवा सरकारी यंत्रणा काय, प्रचलित कायद्यांच्या तरतुदींनी त्यांचे हात बांधले आहेत हे मान्य केले तरी कुठेतरी शिक्षेच्या विलंबाला पूर्णविराम हवाच कायदेशीर पळवाटांचे मांजर शिक्षेच्या अंमलबजावणीआड येऊ नये. ‘निर्भया’प्रकरणी दुर्दैवाने जे घडू नये ते घडत आहे. उशिरा का होईना, ‘न्याय’ मिळाल्याचे समाधान निर्भयाच्या आईला कधी मिळणार आहे कायदेशीर पळवाटांचे मांजर शिक्षेच्या अंमलबजावणीआड येऊ नये. ‘निर्भया’प्रकरणी दुर्दैवाने जे घडू नये ते घडत आहे. उशिरा का होईना, ‘न्याय’ मिळाल्याचे समाधान निर्भयाच्या आईला कधी मिळणार आहे असा सवाल शिवसेनेनं केलं आहे.\nनिर्भया प्रकरणात आरोपींच्या फाशीला होत असलेल्या विलंबावरून टीका केली आहे. ही लांबणारी फाशी जनतेचा व्यवस्थेवरील उरलासुरला विश्वासही उडण्याचे कारण आणि ‘निर्भया’च्या कुटुंबीयांसाठी ‘भळभळणारी जखम’ ठरू नये असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीला होणाऱ्या विलंबावरून टीका केली आहे.\nकायद्याच्या पळवाटा शोधून आणि कायद्याचा कीस पाडून शिक्षेची अंमलबजावणी लांबविण्यात आपल्या देशाचा हात जगात कोणी धरणार नाही. ‘निर्भया’ प्रकरणातील चारही आरोपींची फाशी आता तिसऱ्यांदा दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत लांबणीवर पडली आहे. वास्तविक, याआधीच्या आदेशानुसार चौघांना मंगळवारी सकाळी फासावर लटकवले जाणार होते. मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चारही आरोपींविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने नवीन ‘डेथ वॉरंट’ जारी केले होते आणि ३ मार्च ही फाशीची तारीख जाहीर केली होती.\nआरोपींच्या वकिलांनी कायद्यातील तरतुदींवर ‘बोट’ ठेवले आणि न्यायालयालाही मग पर्याय राहिला नसावा. वास्तविक, डेथ वॉरंटला (स्थगिती) मागणाऱ्या पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांचे अर्ज कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावले होते. मात्र पवन याने सोमवारीच राष्ट्रपतींकडे दया याचिका केली असल्याने आणि त्यावर निर्णय प्रलंबित असल्याने फाशीची अंमलबजावणी स्थगित करावी, असा युक्तिवाद पवन याच्यावतीने केला गेला. त्यावर ‘दोषीची दया याचिका निकाली निघेपर्यंत फाशीची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही’ असे मत व्यक्त करीत न्यायालयाने शिक्षेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली.\nदेशातील स्त्री अत्याचाराच्या घटना वाढतच असताना अशा पद्धतीने फाशीला मिळणारी ‘तारीख पे तारीख’ सामान्य माणसाला चीड आणणारीच आहे. न्यायव्यवस्थेचे हात कायद्यानेच बांधले असले तरी त्यामुळे खटल्याच्या प्रत्येक पातळीवर कायद्यातील पळवाटांचा शोध घेणाऱ्या आणि कायद्याचा कीस काढून त्यांचा लाभ आरोपींना मिळवून देणाऱ्या प्रवृत्तींना कळत-नकळत खतपाणी घातले जाणार असेल तर कसे व्हायचे आंध्र प्रदेशने दाखविलेली ही ‘दिशा’ सर्वत्र अवलंबावी असाच सूर आज सामान्य जनतेत उमटत आहे. त्यामागे न्यायाला विलंब हे एक महत्त्वाचे कारण आहे. निर्भयासारख्या देश हादरविणाऱ्या प्रकरणातील आरोपींची फाशी तिहार तुरुंगात ‘रंगीत तालीम’ आणि ‘डमी फाशी’ पार पडूनही तिसऱ्यांदा टळत असेल तर दुसरे काय होणार\nसर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशीवर शिक्कामोर्तब होत असेल, राष्ट्रपतीही दयेचे अर्ज फेटाळून लावत असतील, फासाचा दोर, जल्लाद तयार असतील, डेथ वॉरंट जारी होत असेल, फाशीचा दिवस आणि वेळदेखील निश्चित झाली असेल तर अशावेळी तरी कायदेशीर पळवाटांचे मांजर शिक्षेच्या अंमलबजावणीआड येऊ नये.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nमेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमा...\nगणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन\nमाजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी, महात्मा फुले शाळेचा परिसर या भागाती...\nSBI देतेय स्वस्तात घर-दुकान खरेदी करण्याची संधी\nमुंबई, चेन्‍नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील...\nजाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म\nघरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं ज...\nश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन\nमागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाज...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-melghat-series-part7", "date_download": "2021-07-24T20:15:35Z", "digest": "sha1:XJHWEM4NWED2K74APEDFEZ2JBRPG6D36", "length": 37154, "nlines": 312, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "आव्हान व्याघ्रप्रकल्पाचे", "raw_content": "\nलेखमाला मेळघाट - शोध स्वराज्याचा लेख\nमेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 7\nफोटो सौजन्य: मेळघाट व्याघ्रप्रकल्प\nरोजगाराच्या आणि कुपोषणाच्या संदर्भात खोजसारख्या संस्थांचे हे काम चालू होते तेव्हा मेळघाटमधली परिस्थिती गुंतागुंतीची करणारी आणखी एक प्रक्रिया तिथे घडत होती. ती म्हणजे वन्यजीव संरक्षण. मेळघाटमध्ये भरपूर दाट जंगल असल्याने वन्यजीवांची, विशेषतः वाघांची संख्या लक्षणीय होती. ब्रिटिश राजवटीच्या काळात तर ती खूपच जास्त होती.\nइंग्रज अधिकाऱ्यांचा भारतातला विरंगुळा म्हणजे वाघांची शिकार करणे. भारतातील संस्थानिकांचा तर तो पूर्वापार शौक होताच. आपल्या दिवाणखान्यांमध्ये वाघांची आणि काळविटांची मुंडकी टांगण्यात त्यांना फुशारकी वाटायची. हे संस्थानिक स्वतः तर लवाजमा घेऊन शिकार करायचेच... शिवाय इंग्रज अधिकाऱ्यांना खूश करण्यासाठीही शिकारींचे आयोजन करायचे.\nइंग्रजांनी जेव्हा 1865मध्ये वन अधिनियम लागू केले तेव्हापासूनच अशी शिकार करण्यासाठी खास विभाग निर्माण करण्याचे धोरण ठेवलेले होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मेळघाट परिक्षेत्रामध्ये 1866-67मध्ये ‘बैरागढ’ आणि ‘गुगामल’ या दोन राखीव वनक्षेत्रांचे आरेखन करण्यात आले होते. नंतर 1927मध्ये जो ‘भारतीय वन अधिनियम’ हा सर्वंकष कायदा निर्माण करण्यात आला... त्यानुसार या क्षेत्रामध्ये ‘ढाकणा-कोलकास गेम सँक्च्युअरी’ म्हणजे शिकार करण्यासाठी खास राखून ठेवलेले अभयारण्य निर्माण करण्यात आले. या जंगलाचा हा दर्जा 1967मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांन्वयेही तसाच ठेवण्यात आला होता.\nस्वातंत्र्योत्तर काळामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या संदर्भातला महत्त्वाचा कायदा म्हणजे 1972मध्ये पारित झालेला ‘वन्यजीव संरक्षण अधिनियम’. या कायद्यान्वये वनजीवांचे संरक्षण करण्याची एक पद्धतशीर व्यवस्था देशपातळीवर निर्माण करण्यात आली आणि त्याला अनुसरूनच ठिकठिकाणी वन्यप्राण्यांसाठी अभयारण्ये निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. हा कायदा होण्याच्या अगोदर वन्यप्राणी संरक्षणामध्ये सुसूत्रता नव्हती आणि भारतीय वन अधिनियम 1927च्या तरतुदींनुसार हे काम केले जायचे.\n...मात्र आपल्या देशात वन्यप्राण्यांचे रक्षण हे अधिक काळजीपूर्वक व्हायला पाहिजे म्हणून 1972मध्य�� हा विशेष कायदा करण्यात आला. या धोरणाला अनुसरून मेळघाटमध्ये 1974पासून व्याघ्र प्रकल्पाचे आरेखन करण्यास सुरुवात झाली. या आरेखनामध्ये मेळघाटमधील 1677 चौ.कि.मी. एवढा प्रदेश निश्चित करण्यात आला. त्यामध्ये वर उल्लेख केलेले ढाकणा-कोलकास हे 301 चौ.कि.मी. अभयारण्य सामील केले गेले होते.\nनंतरच्या काळात म्हणजे 1985, 1987 आणि 1994 साली या संदर्भात विविध अधिसूचना काढण्यात आल्या. यातील 1987च्या अधिसूचनेप्रमाणे पूर्वीचे जे गुगामल राखीव अरण्य (361.28 चौ.कि.मी) होते त्याचे रूपांतर ‘गुगामल राष्ट्रीय उद्यानात’ करण्यात आले तर 1994च्या अधिसूचनेप्रमाणे या क्षेत्राची विभागणी तीन हिश्शात करण्यात आली. यातला जो गाभ्याचा भाग (कोअर एरिया) होता की, ज्यामध्ये केवळ वाघांची वस्ती आणि वावर होता तो गुगामल राष्ट्रीय उद्यानाचा (पुढील नकाशातील बदामी क्षेत्राचा) होता तर त्याच्या भोवतालचा भाग (ज्यात इतर वन्यजीवही होते) हा ‘बफर एरिया’ म्हणून घोषित करण्यात आला. तो मूळच्या संरक्षित वनक्षेत्रापैकी (गुलाबी क्षेत्र) होता आणि आकाराने 788.28 चौ.कि.मी. इतका होता. याच्या भोवतालचे उरलेले जे सुमारे सव्वापाचशे चौरस किलोमीटरचे क्षेत्र होते त्याला बहुविध उपयोग क्षेत्र (मल्टिपल यूज एरिया) म्हणून (पिवळ्या रंगाचे क्षेत्र) घोषित करण्यात आले. (हा नकाशा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे हे जे तीन विभाग पाडण्यात आले त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वस्ती होती. यातल्या गाभ्याच्या क्षेत्रामध्ये कोणतीही गावे नव्हती... पण बफर एरियामध्ये सुरुवातीला 22 तर त्या भोवतालच्या बहुविध उपयोगी क्षेत्रामध्ये 39 अशी सगळी मिळून 58 गावे व्याघ्रक्षेत्रामध्ये दाखवलेली होती. आधी म्हटल्याप्रमाणे हे क्षेत्र 1677 चौरस किलोमीटरचे होते. नंतर दक्षिण-पश्चिमेकडचे 211 चौरस किलोमीटरचे वाण अभयारण्याचे (गर्द निळ्या रंगाचे) क्षेत्र यात समाविष्ट करण्यात आले... ज्यात 7 गावे होती... शिवाय त्याच्याच लगतचे अंबाबरवा अभयारण्याचे 127.11 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र... (फिकट बदामी) ज्यात 3 गावे होती हेही जोडण्यात आले.\nयासोबतच नरनाळा किल्ल्याभोवतीच्या 12.35 चौरस किलोमीटर क्षेत्राचेही अभयारण्यात रूपांतर (जांभळे क्षेत्र) करण्यात आले... मात्र त्यात कोणतीही गावे नव्हती. अशा रितीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र 2,000 चौरस किलोमीटरहूनही जास्त झाले आणि त्यामध्ये 68 गावांचा समावेश होता. धारणी तालुक्याचे क्षेत्रफळ 1,496 चौरस किलोमीटर असून त्यात 156 गावे होती... तर चिखलदरा तालुक्याचे क्षेत्रफळ 2,477 चौरस किलोमीटर इतके असून त्यात 185 गावे होती. व्याघ्र प्रकल्पाचा बहुतांश हिस्सा हा चिखलदरा तालुक्यातला होता... मात्र दोन्ही तालुके एकत्र धरले तरी निम्मे क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाखाली निर्देशित केलेले होते.\nव्याघ्र प्रकल्पाचे नुसते आरेखन करून वन विभाग थांबला नाही तर त्याचे व्यवस्थापन करण्यासही त्याने सुरुवात केली होती. गाभ्याच्या क्षेत्रामध्ये वस्ती नव्हती... पण मुख्य प्रश्न हा अर्थातच बफर आणि त्याच्या बाहेरच्या तथाकथित बहुविध उपयोगी क्षेत्रांबाबत होता. बफर एरियामध्ये अभयारण्य असल्याने तिथे वन्यजीव कायदा 1972च्या तरतुदी लागू झाल्या होत्या तर बाहेरच्या क्षेत्राला भारतीय वन कायद्यातील आरक्षित वनांच्या तरतुदी लागू झाल्या होत्या.\nवनखात्याच्या निर्बंधांची चढती कमान पाहिली तर सर्वात तळाच्या पायरीवर संरक्षित (प्रोटेक्टेड) वने, नंतर आरक्षित म्हणजे राखीव वने, त्यानंतर अभयारण्ये आणि शेवटी राष्ट्रीय उद्याने असे कायद्याचे निर्बंध वाढत जातात. 1974पर्यंत मेळघाटचे बहुतेक क्षेत्र हे प्रोटेक्टेड फॉरेस्ट असल्याने तिथे काही प्रमाणात सवलती होत्या... मात्र जेव्हा त्याचे रूपांतर हे अभयारण्यात किंवा आरक्षित वनक्षेत्रात करण्यात आले तेव्हापासून हे निर्बंध वाढत गेले.\nया क्षेत्रामध्ये वनोपज गोळा करण्यास आणि गुरेचराईला तर बंदी होतीच... शिवाय शेती कसण्यालाही प्रतिबंध होता. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मुळातच अनेक शेतजमिनी आदिवासींच्या नावावर नव्हत्या... त्यामुळे संरक्षित क्षेत्रातल्या जंगल जमिनींवर ते अतिक्रमण करताहेत किंवा कायदा मोडून शेती करताहेत असेच चित्र रंगवले गेले होते. घाणा गावामध्ये जी घटना घडली ती याच कारणामुळे.\nकोणताही शेतकरी निवळ शेतीवर जगत नसतो... शेतीला धरून जे जोडधंदे असतात ते इथे करता येत नव्हते. दुसरी दुर्दैवी गोष्ट म्हणजे संरक्षित क्षेत्रात कोणत्याही विकासकामांना बंदी घातलेली असे... त्यामुळे रस्ते, गोदामे, शाळा यांचे वा अंगणवाड्यांचे बांधकाम, आरोग्यसुविधांची निर्मिती करणे किंवा तलाव, धरणे, पाटबंधारे, जलसिंचन अशी रोजगारनिर्मितीची ���ाधने तयार करणे हे 1985पासून बंद झाले. या काळात देशातल्या इतर ग्रामीण भागात ही कामे मोठ्या प्रमाणावर झाली... त्यामुळे ग्रामीण भागाची परिस्थिती सुधारली. मेळघाट मात्र त्यापासून वंचित राहिला. मेळघाटची उत्तरोत्तर ससेहोलपट होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण होते.\nअभयारण्ये किंवा राष्ट्रीय उद्याने जेव्हा निर्माण केली जातात तेव्हा त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे याचे काही धोरणही आखावे लागते. हे धोरण प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे लवचीक असावे लागते. केवळ मेळघाटच नाही तर सबंध भारतामध्ये मनुष्य आणि वन्यजीव हे शेकडो वर्षांपासून सोबतच जगत आले होते. दुसरे असे की, भारत हा कायमच लोकसंख्येची घनता जास्त असलेला प्रदेश होता. परदेशांमध्ये असे काही प्रदेश होते की, जिथे मनुष्यवस्ती अगदी विरळ होती किंवा अजिबात नव्हती. तिथे प्राण्यांसाठी राखीव कुरणे किंवा उद्याने निर्माण करणे योग्य ठरत होते. त्या उदाहरणांवरून इथल्या धोरणकर्त्यांनीही असे ठरवले की, अभयारण्यांमध्ये फक्त वन्यजीव राहिले पाहिजेत... मनुष्यवस्ती अजिबात असता कामा नये.\nहे धोरण ठेवल्यामुळे मेळघाटमध्ये वन विभागाचा पहिल्यापासून असा दृष्टीकोन राहिला की, आपण आता अभयारण्य जाहीर केले आहे ना... मग इथे माणसांनी राहू नये. या धोरणाचे प्रत्यक्ष परिणाम दोन रितींनी झाले. एक म्हणजे इथल्या माणसांना स्थलांतरित करायचे आणि दुसरे म्हणजे त्यांना इथे सोयीसुविधा द्यायच्या नाहीत. सोयीसुविधा दिल्या तर त्यांचे हक्क निर्माण होतील, त्यांची या जागेविषयी आपुलकी वाढेल आणि मग ते इथेच राहू असे म्हणतील तेव्हा ते घडू द्यायचे नाही.\nया धोरणाला अनुसरून वन विभागाने बफर एरियामधल्या गावांना दुसरीकडे हलवून त्यांचे ‘पुनर्वसन’ करण्याची योजना आखली. या योजनेनुसार सन 2000 ते 2003दरम्यान बोरी, कोहा व कुंड या गावांचे पुनर्वसन अकोट तालुक्यातील वस्तापूरजवळ करण्यात आले. त्यानंतर सन 2011-12मध्ये वैराट आणि चुरणी या गावांचे पुनर्वसन चान्दुर बाजार तालुक्यात करण्यात आले. नंतर 2012-14दरम्यान गुल्लरघाट, धारगड आणि केलपानी या गावांचे पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आले. यानंतरच्या गावांचे पुनर्वसन मात्र विसकळीत स्वरूपाचे झालेले आहे. काही गावांतील लोक अद्यापही मूळ गावांतच आहेत.\nहे धोरण कमी होते म्हणून की काय... पण 2007मध्ये केंद्र सरकारच्या वन मंत्रालयाने ‘क्रिटिकल टायगर हॅबिटॅट’ (धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास) नावाची संकल्पना काढली. एक विशेष कायदा करून देशामध्ये अशा प्रकारचे काही विभाग निर्माण करण्यात आले आणि कधी नाही ते त्याचे नियम अत्यंत तत्परतेने तयार करून 1 जानेवारी 2008पासून ते सर्वत्र लागू करण्यात आले.\nमेळघाटमध्ये जो भाग पूर्वी व्याघ्र प्रकल्पाचा होता. त्यांतील सुमारे 75 टक्के (1,500 चौ.कि.मी.) इतका भाग हा गाभ्याचा म्हणून जाहीर करण्यात आला आणि त्याच्या भोवतालचा 1,268 चौरस किलोमीटरचा प्रदेश हा पुढील नकाशात दाखवल्याप्रमाणे ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ आणि बफर एरिया म्हणून जाहीर करण्यात आला. ही घोषणा पूर्वीसारखी फक्त आरेखन बदलण्याची नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीचा जो बफर भाग होता... त्यांत 80 टक्के वाढ झाली होती आणि तो गाभ्याच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. जो बहुविध उपयोगाचा भाग होता त्याचे रूपांतर बफर एरियामध्ये करण्यात आले होते. व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र 2,000 चौरस किलोमीटरऐवजी आता 2,768 चौ.कि.मी. इतके म्हणजे 30 टक्के वाढीव झाले होते.\nआता हा परिसर संवेदनशील झाल्यामुळे इथून तर लोकांनी उठलेच पाहिजे असे वन विभागाने ठरवले. पूर्वीच्या किचकट आणि दिरंगाईच्या पुनर्वसन प्रक्रियेऐवजी प्रत्येक कुटुंबाला रोख दहा लाख रुपये देण्याची तरतूद यामध्ये होती.\nव्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भातली मुख्य अडचण अशी आहे की, या संदर्भातील शासनाचे धोरण सुस्पष्ट नाही... विशेषतः पुनर्वसनाच्या संदर्भात. उपलब्ध माहितीवरून असे दिसते की, हे पुनर्वसन महाराष्ट्र राज्यात जो 1999 सालचा कायदा आहे त्याच्याच आधारे करण्याचा प्रयत्न दिसतो. त्यानंतर 2013मध्ये जो राष्ट्रीय पुनर्वसन कायदा मंजूर झालेला आहे त्याप्रमाणे ते केले जात आहे असे दिसत नाही. शिवाय नुकसान-भरपाईची जी रक्कम शासन देते आहे तिचा आधार काय आहे हेही स्पष्ट नाही. काही गावांना एक धोरण तर इतर गावांना दुसरेच असे चित्र दिसते. या गौडबंगालामुळे लोकांच्या जीवनातली अस्वस्थता तर वाढतेच... शिवाय वाघांच्या संरक्षणाचे उद्दिष्टही सफल होत नाही.\n(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत म��लिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nखुप खुप धन्यवाद सर मला पाहिजे असलेली माहिती तुमच्या या लेखातून मिळाली\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: आजोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nस्वशासनातील आणि वनसंवर्धनातील काही मर्यादा\nकोरकू समाज आणि संस्कृती\nअधिकार पाण्यावरचा... : उत्तरार्ध\nअधिकार पाण्यावरचा... : पूर्वार्ध\nमेळघाटातील तेंदू पाने संकलन\nकुंभी वाघोली - गोष्ट ग्रामवनाची\nहिल्डा आणि राणामालूर येथील विकासाची प्रक्रिया\nराहू गावातील विकासाची प्रक्रिया\nखतिजापूर आणि नया खेडा येथील विकासाची प्रक्रिया\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nखोज - शोध परिवर्तनाचा\nजय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित\nसंपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...\nप्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर\nचाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे\nअझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा\nबर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा\nजय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्ल���म आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-nanded-recruitment/", "date_download": "2021-07-24T21:14:36Z", "digest": "sha1:C5OPSYBBB3LP7K4ZGVRQRNDFFEXZOJW5", "length": 13616, "nlines": 144, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Nanded Recruitment 2018 - Umed MSRLM Nanded Bharti", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत नांदेड येथे विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव जागा\nजिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष\n1 लेखापाल 01 —\n2 प्रशासन सहाय्यक 01 —\n3 डाटा एंट्री ऑपरेटर 01 16\n5 प्रशासन व लेखा सहाय्यक — 16\n6 प्रभाग समन्वयक — 58\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee:खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]\nप्रवेशपत्र: 23 डिसेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2018\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/pt-bhawani-shankar-music-camp/", "date_download": "2021-07-24T21:16:18Z", "digest": "sha1:Z5QSRFZA54TZJB7N473Z256BCAOTMFBN", "length": 13003, "nlines": 222, "source_domain": "marathiboli.in", "title": "जगप्रसिद्ध पखावाज़ वादक प��डित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला व ढोलक प्रशिक्षण शिबिर - marathiboli.in", "raw_content": "\nHome मनोरंजन जगप्रसिद्ध पखावाज़ वादक पंडित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला व...\nजगप्रसिद्ध पखावाज़ वादक पंडित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला व ढोलक प्रशिक्षण शिबिर\nजगप्रसिद्ध पखावाज़ वादक पंडित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला व ढोलक प्रशिक्षण शिबिर :-\nभारतीय संस्कृति मधे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय परमतत्वचा साक्षात्कार मानला आहें. हया साठी संगीत साधना सर्व श्रेष्ठ साधनक मानली ग़ेली आहें. महर्षि व्यासांकृत श्रीमत भागवता मधे संगीत शास्त्राचा उलेख़ “गांधर्व वेद” असा केला आहें.\nस्वर, ताल व लय हे निसर्ग निर्मित आहेत. सृष्टी ची उत्पत्ति स्वरातूनच झालेली आहें. त्यामूळेच स्वर आहत आणी आनाहत नादाच्या स्वरुपात सृष्टीच्या कणाकणात भरुन राहीलेला आहें.\nअगदी आपल्या धमान्यातिल रक्त प्रवाहां पासून ते श्वासा पर्यन्त. जो कोणी हां निसर्ग निर्मित स्वराविष्कार जानतो व एखाद्या मध्यामातून कलेच्या स्वरुपात सादर करतों तो कलाकार होतों.\nअसे स्वरविष्कार जाणलेले आणी आपल्या ४० वर्षीय साधनेने त्या कलेचे रूपांतर वेगवेगळया आविष्कारांत केले जगप्रसिद्ध पखावाज़ वादक व हिंदुस्तानी शास्त्रीय संगिताच्या आधारस्थंभ असलेल पंडित भवानी शंकर कत्थक.\nशास्त्रीय संगीतत पंडितजींचे योगदान मोलचे आहें.\nसंगीतात अशी उल्लेखनीय कामगिरी क़ेलेल्या\nपंडित भवानी शंकरजी हयाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे “ नवी मुंबई पत्रकार संघटना, द ट्रडिशन, अस्मी स्टूडीओ व सोसायटी किंडम” तर्फे आयोजित करण्यात आले आहें.\nसदर शिबरात पंडिजी पखावाज़ तबला व ढोलक वादनाचे बारक़ावे उलगड़ून सांगणार आहेत, तसेच चित्रपट संगीता मधे हया तीनहि वाद्यंचा एकत्रित वापर कसा केला जातो हयाच मार्गदर्शन करणार आहेत.\nअश्या तीनहि वाद्यंचा मिलाफ असणारया व पंडितजिच्या वेगळया वादन शैलीचे बारक़ावे जाणून घेन्यासाठी हया प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा ही विंनती आयोजाकांन मार्फ़त करण्यत आली आहें\nपंडित भवानी शंकर पखावाज़ तबला ढोलक एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर\n साकाळी ९ ते संध्याकाळी ६ ( चहा नास्टा व जेवनाची सोय आहें)\nठिकाण लिटल वर्ल्ड मॉल , खारघर स्टेशन जवळ , नवी मुंबई खारघर.\nNext articleमराठीबोली दिवाळ�� अंक २०१८\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMarathi Article – बलात्कार …बलात्कारी ……\nFacebook – फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती\nStory of Marathiboli – गोष्ट मराठीबोलीची – जिंका तुमच्या आवडीचे मराठी पुस्तक\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rape-case-suspect-police-is-under-trail/", "date_download": "2021-07-24T20:13:13Z", "digest": "sha1:KQZKWDQJBIVCR4GAW4EPD7VDCBZULWZC", "length": 18032, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "बलात्कार पिडीतेला धमकी देणाऱ्या दोन पोलीस निरीक्षकांची होणार चौकशी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्य���चं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nबलात्कार पिडीतेला धमकी देणाऱ्या दोन पोलीस निरीक्षकांची होणार चौकशी\nनोकरीचे आमिष दाखवून पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी चौकशीला वेग आला असून, पीडितेवर सेटलमेंट करण्यासाठी दबाव टाकणारे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि कैलास प्रजापती यांना रविवारी उपायुक्त विनायक ढाकणे यांनी चौकशीसाठी बोलावल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी सहा महिन्यांचे मोबाईलचे सीडीआर आणि बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पीडिता ही कुटुंबासह बेपत्ता झाल्याने तपास अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.\nपोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीला नोकरीचे आमिष दाखवून उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सिडकोतील एका बंगल्यात बलात्कार केला होता. गुन्हा दाखल न होता प्रकरण सेटलमेंट करण्यासाठी उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी अधिकाराचा वापर करीत पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि सिडको पोलीस ठाण्याचे कैलास प्रजापती यांना सेटलमेंट करण्यासाठी पाठवले होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी पीडिता व तसेच तिच्या आईवर प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकला होता. तीन ते चार वेळेस या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या घरी तसेच कार्यालयात बोलावून तक्रार धमकी दिली होती. मात्र, पीडिता तक्रार देण्यासाठी आयुक्तालयात गेली असता तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारणे दाखवत पीडितेला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर पीडितने आयुक्तांच्या व्हॉटस्ऍपवर तक्रार दिली. तक्रारीत तिने शिवाजी कांबळे आणि कैलास प्रजापती यांनी दबाव टाकल्याचा उल्लेख केल्याने दोघांना सोमवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले. तपास अधिकारी विनायक ढाकणे यांनी चौकशीला सुरुवात करीत फेब्रुवारी महिन्यापासून राहुल श्रीरामे व पीडितेच्या मोबाईल सीडीआर मागवले असून, त्यात अनेक वेळा दोघांचे संभाषण आणि व्हॉटस्ऍप मॅसेजेस एकमेकांना पाठवले असल्याचे तपासात समोर येत आहे. तसेच ज्या इमारतीत पीडितेवर अत्याचार झाले त्या इमारतीची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, तेथील वॉचमनचीही चौकशी केली जाणार आहे. पीडितेचा जबाब अद्याप नोंदवला गेला नाही.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nभंडारदरा येथे दारुच्या नशेत हैदोस घातला, श्रीरामपुरातील सहा तरुणांना अटक\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार\nजातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता विठुरायाचा निरोप घेऊन वारकरी परतीच्या मार्गाला\n शिवशाहीच्या टपावर 9 तास बसून आगार व्यवस्थापकाने सांभाळ���े तिकीटाचे साडेसात लाख रूपये\nबीडचे शिवसेना नगरसेवक शुभम धूत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित; कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव\nसमृद्धी महामार्गाच्या जालना ते नांदेडदरम्यानच्या कामासाठी लवकरच अधिसूचना निघणार – राधेश्याम मोपलवार\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातून 90 हजार लोकांची सुखरूप सुटका\nVideo – चंद्रपूर वीज केंद्रातील नाल्यात दोन वाघांचे दर्शन झाल्याने खळबळ\nअफवांवर विश्वास ठेवू नका -पालकमंत्री ॲड. अनिल परब\nहवेत गोळीबार करीत खूनाचा प्रयत्न; उद्योजक पिता-पुत्रासह आठ जणांवर गुन्हा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-actress-kim-sharma-housemaid-filed-assault-case-5909175-NOR.html", "date_download": "2021-07-24T19:26:57Z", "digest": "sha1:2N4R4PFEOYPOZLER4HUW2ZLRLVHVWYBP", "length": 6512, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actress Kim Sharma Housemaid Filed Assault Case | \\'मोहब्बते\\' फेम किम शर्मावर मोलकरणीने लावला मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'मोहब्बते\\' फेम किम शर्मावर मोलकरणीने लावला मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल\nमुंबई : 'मोहब्बते' चित्रपटाची अभिनेत्री किम शर्मावर तिच्याच मोलकरणीने मारहाण करण्याचा आणि पगार न देण्याचा आरोप लावला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, एस्थर खेस किमच्या घरात 27 एप्रिलपासून काम करत होती. यावेळी 21 मे रोजी एस्थर कपडे धुत होती. त्यावेळी लाइट आणि डार्क कलरचे कपडे ती वेगवेगळे करायचे विसरली. याच कारणांमुळे किमने एस्थरला मारहाण केली आणि नंतर तिला नोकरीवरुन ���ाढून टाकले. यासोबतच एस्थरने किमवर पगार न दिल्याचा आरोप लावला आहे.\nकिम म्हणाली - तिने माझे 70 हजारांचे कपडे खराब केले\nतर दूसरीकडे, किमने सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले की, मी तिला मारले नाही. तिनेच माझे 70 हजारांचे कपडे खराब केले. तिने असे केले तेव्हा मी तिला बाहेर निघून जाण्यास सांगितले. पगार न देण्याविषयी किम म्हणाली की, ती प्रत्येक महिन्यात 7 तारखेला सॅलरी देते. याविषयी मी एस्थरला सांगितले होते.\n27 जूनला मोलकरणीने केली तक्रार\nयाविषयी मोलकरीण एस्थरने खार पोलिस स्टोशनमध्ये किम शर्माविरुध्द 27 जूनला तक्रार दाखल केली होती. किम विरुध्द आयपीसी कलम 323(मारहाण आणि जख्मी करणे) आणि 504(जाणिवपुर्णक अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस्थरचा आरोप आहे की, पोलिसांनी अभिनेत्री विरोधात कोणताही सनम जारी केलेला नाही. तिच्या कम्प्लेंटचे स्टेटसही तिला सांगण्यात आलेले नाही.\nकोण आहे किम शर्मा...\n- किम जाहिरातींमध्ये काम करायची. त्याच काळात आदित्य चोप्राची नजर तिच्यावर पडली. आदित्यने तिला 'मोहब्बतें'(2000) मधून पहिला ब्रेक दिला. 'मोहब्बते'नंतर किम अनेक चित्रपटात दिसली. परंतू तिचा चित्रपट प्रभाव पाडू शकला नाही.\n- किमचे पहिले अफेअर 2003 मध्ये क्रिकेटर युवराज सिंहसोबत होते. 4 वर्षे दोघांचे नाते सुरु होते. नंतर 2007 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर किमने स्पेनिश बॉयफ्रेंड कोर्लोस मार्टिनला डेट केले. परंतू नंतर त्याचे ब्रेकअप झाले.\n- 2010 मध्ये किम शर्माने केन्या येथे राहणारा बिझनेसमन अली पुंजानीसोबत मोम्बासामध्ये लग्न केले. परंतू 7 वर्षांनंतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. अली पहिलेच विवाहित होता आणि तीन मुलांचा पिता होता.\n- 2017 मध्ये फॅशन डिझायनर अर्जुन खन्नासोबत किम शर्माचे अफेअर चर्चेत होते. अर्जुन खन्नाही पहिलेच विवाहित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-rajinikanth-new-film-kaala-poster-out-5608146-PHO.html", "date_download": "2021-07-24T20:26:27Z", "digest": "sha1:E2O2AHPDISDXW3472QJEHKH7EOPWZ3CC", "length": 5845, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajinikanth New Film Kaala Poster Out | रजनीकांतच्या \\'काला...\\'चे पहिले पोस्टर रिलीज, \\'थलाईवा\\'सोबत झळकणार हा मराठमोळा चेहरा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरजनीकांतच्या \\'काला...\\'चे पहिले पोस्टर रिलीज, \\'थलाईवा\\'सोबत झळकणार ह�� मराठमोळा चेहरा\nसुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 'काला करिकालन' हे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव असून त्यांचा जावई धनुष या सिनेमाचा निर्माता आहे. धनुषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज केले. हा सिनेमा पा. रंजीत (Pa. Ranjith) दिग्दर्शित करणार आहेत.\nधनुषने रिलीज केलेल्या एका पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा उग्र आणि भयावह अंदाज बघायला मिळतोय. तर आणखी एका पोस्टरमध्ये ते धारावी झोपडपट्टीत एका जीपवर बसलेले दिसत आहेत. या सिनेमात रजनीकांत गँगस्टरची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाची कथा मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा होती. पण निर्मात्याने ती नाकारली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत निर्माता धनुषने सांगितले, \"हा सिनेमा हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित नाही. ही बायोपिक नसून एक काल्पनिक चित्रपट आहे.\"\n5 कोटींचा उभारणार सेट...\n'कबाली'नंतर दिग्दर्शक पा. रंजीत (Pa. Ranjith) यांचा रजनीकांत यांच्यासोबतचा हा दुसरा सिनेमा आहे. संतोष नारायणन हे या सिनेमाचे संगीतकार आहेत. चेन्नईमध्ये मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा सेट उभारण्यात येणार आहे. सिनेमाशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, \"5 कोटींच्या बजेटमध्ये चेन्नईत धारावीचा सेट उभारण्यात येणार आहे. येथे सिनेमाच्या मुख्य भागांचे शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे.\" तामिळ, तेलगू आणि हिंदीत हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.\nमराठमोळी अंजली पाटील झळकणार रजनीकांतसोबत...\nहिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अंजली पाटील काला या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत झळकणार आहे. अंजलीसोबतच अभिनेत्री हुमा कुरैशी हिचीही महत्त्वाची भूमिका या सिनेमात असेल.\nकोण आहे अंजली पाटील आणि कसा आहे रजनीकांत यांचा 'काला करिकालन' सिनेमातील लूक बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-shilpa-shettys-father-surendra-shetty-chautha-5440911-PHO.html", "date_download": "2021-07-24T19:45:06Z", "digest": "sha1:CDACHMPFMVDABRMBORRD3FAZAWDGL5GZ", "length": 4537, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shilpa Shetty\\'s Father Surendra Shetty Chautha | शिल्पाच्या वडिलांच्या शोक सभेत ऐश्वर्या-जयासोबत पोहोचले बिग बी, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिल्पाच्या वडिलांच्या शोक सभेत ऐश्वर्या-जयासोबत पोहोचले बिग बी, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली\nऐश्वर्या - जया बच्चन, शमिता आणि शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन\nमुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन त्यांच्या पत्नी जया आणि सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनसोबत शोकसभेत सहभागी झाले होते. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर जुहूस्थित स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nया कलाकारंनी केले शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन\nशिल्पा शेट्टीच्या वडिलांच्या चौथ्याच्या कार्यक्रमात विद्या बालन, प्रीती झिंटा, पूनम ढिल्लन, तंकी पांडे, जॅकी श्रॉफ, जिमी शेरगील, विवेक ओबरॉय, करिश्मा तन्ना, सुनील शेट्टी, हरमन बावेजा, रोहित शेट्टी, तनिषा मुखर्जीसह अनेक कलाकार पोहोचले होते.\nपुढील स्लाईड्सवर बघा, शोक सभेत पोहोचलेले कलाकार...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-prime-minister-narendra-modilatest-news-in-divya-marathi-4715464-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:46:42Z", "digest": "sha1:ZCUMH4T4BTPFXNSK2LP3XATOHFGGPD4W", "length": 10282, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prime Minister Narendra Modi,Latest News In Divya Marathi | सोलापूरकरांच्या प्रेमाला शत शत नमन- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोलापूरकरांच्या प्रेमाला शत शत नमन- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोलापूर- तीन महिन्यांपूर्वी मी सोलापुरात आलो होतो, सोलापूरकरांचा तो उत्साह आजही काही कमी झालेला नाही. या प्रेमाबद्दल शत शत नमन. सोलापूरने मला आपलेसे केल्याची ही पावती आहे. कमी वेळेत मला दुसर्‍यांदा सोलापुरात येण्याची संधी मिळाली. सोलापूरकरांचे प्रेम वाढतेच आहे, या प्रेमाची परत���ेड मी विकासरूपी व्याजासह परत करेन.असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.\nटेक्स्टाइल रोजगार देणारा उद्योग : टेक्स्टाइल हा सोलापूरचा मुख्य उद्योग आहे. ती सोलापूरची ओळख आहे. या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून तो वाढविण्याची गरज आहे. सोलापूरच्या या उद्योगाला त्यात वाव मिळाला नाही. सर्वाधिक रोजगार देणारा हा उद्योग आहे, तरुणांना रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. युवकांची क्षमता वाढवून, त्यांच्यात कौशल्य निर्माण करून सार्मथ्यशाली बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे राष्ट्र समृद्ध होईल.\nखासदारांची झाली पायपीट : होम मैदानाकडे जाणार्‍या रस्त्यांवर सुरक्षितेसाठी पोलिसांनी अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बॅरीकेटस् लावून ते बंद केले होते. याचा फटका नागरिकांनाच नाही तर तिन्ही खासदारांसह अनेक व्हीआयपींना बसला. दुपारी साडे तीनच्या सुमारास एकापाठोपाठ तिन्ही खासदार रंगभवन चौकाजवळ दाखल झाले. त्यांना आपले वाहन तेथेच सोडून चालत जावे लागले. यात सगळ्यात पहिले आलेले उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड, माढय़ाचे विजयसिंह मोहिते आणि सोलापूरचे अँड. शरद बनसोडे यांचा समावेश होता.\nकागद, पेनचा खच पडला : सभेसाठी जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात र्शोते आले होते. त्यांना सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूने प्रवेश देण्यात येत होता. पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता येणार्‍या प्रत्येकाची तपासणी करीत त्यांच्याकडील कागद, रुमाल व पेन काढून टाकण्यास सांगण्यात आले. लोकांना नाईलाजाने आपले पेन व रुमाल प्रवेशद्वारातच टाकून आत जावे लागले, तिथे रुमालांचा व पेनाचा ढीग साचला होता. यातून काही पत्रकारदेखील सुटले नाहीत.\nपोलिसांचा वॉचटॉवर : पोलिसांनी होम मैदान परिसरातल्या उंच इमारतीवरदेखील बंदोबस्त ठेवला होता. हरिभाई, ज्ञानप्रबोधिनी, नॉर्थकोटची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी पोलिसांची नेमणूक होती.\nव्हीआयपी कक्षात आजी, माजी खासदार, आमदार : व्यासपीठावर सोलापूरचे खासदार शरद बनसोडे हे एकटेच होते, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्ग फडणवीस, खासदार विजयसिंह मोहिते, रवींद्ग गायकवाड, सांगलीचे संजय पाटील, सुभाष देशमुख यांनाही व्हीआयपी कक्षातच बसावे लागले. आमदार विजय देशमुख, सिद्गामप्पा पाटील, ओमराजे निंबाळकर, निशिगंधा माळी, पुरु���ोत्तम बरडे, मनपाचे आयुक्त चंद्गकांत गुडेवार आदी व्हीआयपी कक्षात बसून होते.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांना बोलू द्यायचे नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी आरडा-ओरडा सुरू केला. बोलू नका असे हातवारे करीत मोदी, मोदी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. स्वत: मोदी आणि नितीन गडकरी हे शांत राहण्याचे आवाहन करीत होते, पण कार्यकर्त्यांच्या घोषणा स्रुूच होत्या अन् मुख्यमंत्र्यांचे भाषणही.\nमुख्यमंत्र्यांनीही टाळला शिंदेंचा नामोल्लेख\nपॉवरग्रीड, सोलापूर-पुणे महामार्ग, सोलापूर-धुळे महामार्ग हे प्रकल्प तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विशेष लक्ष घालून मंजूर करून आणले होते. त्याची कामेही आता अंतिम टप्प्यात आहेत. त्यातील पॉवरग्रीडचे आणि सोलापूर-पुणे महामार्गाचे आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमात हे प्रकल्प सुरू केल्याबद्दल शिंदे यांचा मुख्यमंत्री चव्हाण यांनीही उल्लेख केला नाही. पंतप्रधानांसह अन्य नेत्यांनीही तो टाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी होम मैदानावर सोलापूरकरांना संबोधित केले. तीन महिन्यांपूर्वी या मैदानावर श्री. मोदी यांची प्रचार सभा झाली होती. तेवढाच उत्साह पंतप्रधानपदावरील श्री. मोदींना ऐकण्यासाठी दिसून आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/british-scientists-designed-the-artificial-neuron-this-will-help-in-the-treatment-of-heart-failure-and-alzheimers-126216009.html", "date_download": "2021-07-24T19:38:34Z", "digest": "sha1:UYR3W6AHO3QD5XK3CCOYA6G5MF6TNSSK", "length": 5399, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "British scientists designed the artificial neuron, this will help in the treatment of heart failure and Alzheimer's | ब्रिटिश शास्त्रज्ञांनी तयार केले कृत्रिम न्यूरॉन, हार्ट अटॅक आणि अल्जायमर्सच्या उपचारात मदत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nब्रिटिश शास्त्रज्ञांनी तयार केले कृत्रिम न्यूरॉन, हार्ट अटॅक आणि अल्जायमर्सच्या उपचारात मदत\nब्रिटेनच्या बाथ यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सिलिकॉन चिपने तयार केला न्यूरॉन\nकृत्रिम न्यूरॉनला शरीरात इम्प्लांट करणाऱ्या मेडिकल डिवाइसमध्ये बसवले जाईल\nहेल्थ डेस्क- ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कृत्रिम न्यूरॉन तयार केला आहे. त्यांचा दावा आहे की, सिलिकॉन चिपप्रमाणे तयार केलेल्या या न्यूरॉनमुळे हार्ट अटॅक, अ���्जायमर्स (विसरण्याचा आजार)या आजारांच्या उपरांसाठी मदत होईल. याचा वापर शरिरात इम्प्लांट केल्या जाणाऱ्या मेडिकल डिवाइसमध्ये केला जातो. याला तयार करणाऱ्या बाथ यूनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांचे म्हणने आहे की, याला बनवण्यासाठी खूप शक्तिशाली मायक्रो-प्रोसेसरचा वापर झाला आहे. मनवाच्या शरिरात कोट्यावधी न्यूरॉन असतात, ज्यांचे काम मेंदूपर्यंत सूचनां आदान-प्रदान आणि विश्लेषण करने आहे.\nनेचर कम्युनिकेशंस जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, कृत्रिम न्यूरॉन वास्तवात शरीरात असलेल्या न्यूरॉनप्रमाणे नर्व्हस सिस्टीमच्या इलेक्ट्रिक सिग्नलला उत्तर देतात. हे त्यावेळेस सर्वात उपयोग ठरेल, जेव्हा नैसर्गिक न्यूरॉन काम करने बंद करेल. मनक्यांच्या हाडांना मार लागल्यास हे न्यूरॉन उपयोगी ठरेल.\nबायो-सर्किटमध्ये आलेल्या खराबीला रिपेयर करेल\nकृत्रिम न्यूरॉन बायो-सर्किटमध्ये झालेल्या खराबीलाही रिपेयर करेल आणि शरीरात चालू असलेल्या क्रियांना सामान्य ठेवण्यास मदत करेल. हार्ट अटॅकसारख्या परिस्थितीत मेंदूत असलेले न्यूरॉन हृदयापर्यंत सिन्गल पोहचवू शकत नाहीत, त्यामुळे ह्रदयाला रक्ताचे पंपींग करता येत नाही. अशा वेळेस हे कृत्रिम न्यूरॉन उपयोगी ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vidya-balan-talks-about-films-and-her-private-life-1568015442.html", "date_download": "2021-07-24T21:53:58Z", "digest": "sha1:3HQKM32ILY4IAXVYMG5OENNQEQ7SKSCD", "length": 8114, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vidya Balan talks about films and her private life | 'मिशन मंगल' च्या यशामुळे माझा स्वतःवरचा विश्वास वृद्धिंगत झाला', विद्या बालन चित्रपट आणि आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'मिशन मंगल' च्या यशामुळे माझा स्वतःवरचा विश्वास वृद्धिंगत झाला', विद्या बालन चित्रपट आणि आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली\nबॉलिवूड डेस्क : चित्रपट 'तुम्हारी सुलू' च्या दोन वर्षानंतर विद्या बालनने 'मिशन मंगल' सोबत जोरदार कमबॅक केला आहे. हा चित्रपट रिलीजच्या 19 व्या दिवशीच 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की, चित्रपटात तिने साकारलेली तारा शिंदेची भूमिका अक्षय कुमारच्या भूमिकेपेक्षा काही कमी नाही. चित्रपटातचे यश आणि पुढच्या इच्छांबद्दल ती मोकळेपणाने बोलली.\nया भूमिकेबद्दल विशेष कौतुक मिळाले \nतारा शिंदेमध्ये लोकांना कुठूनही विद्या बालन दिसली नाही. महिला या भूमिकेने इंस्पायर झाल्या. त्यांना तारा शिंदे पॉवरफुल आणि सहज दोन्ही वाटली. चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे माझा स्वतःवरचा विश्वास आणखीनच वाढला.\nइंडियन रूल बुकव्यतिरिक्त जुगाडूदेखील असतात. तुम्ही काही जुगाड केला \nजुगाड तर चालूच राहातो. अभिनय करणे म्हणजे एका जुगाडासारखेच आहे. कलाकारांना इमोशनसोबत खेळावे लागते. भले त्याने ते इमोशन जगलेले असो किंवा नसो इमोशन मॅनिप्युलेट करतात. जेणेकरून सीननुसार कलाकार ते एक्सप्रेस करू शकतील.\nतू 'भूल भुलैया' चे कॅरेक्टर मंजुलिकाचे इमोशन फीलच केले नव्हते \nयोग्य बोललात. खऱ्या आयुष्यात घर आणि वर्क प्लेसमध्येदेखील माणसाला जुगाडू व्हावे लागते. मंजुलिकाची भूमिकादेखील खूप चॅलेंजिंग होती.\nत्यावर स्पिन ऑफ बनवू इच्छितेस का \nमला वाटते की, मंजुलिकाची बँक स्टोरी 'भूल भुलैया' मध्ये दाखवली गेली होती. त्यावर स्पिन ऑफ तर नाही बानू शकत. हो, 'कहानी' मध्ये जे माझे विद्या बागचीचे कॅरेक्टर आहे, त्यावर नक्कीच स्पिन ऑफ बनेल. ते यासाठी कारण चित्रपटात तिच्या रिव्हेंजचीच स्टोरी दाखवली होती. तीन वर्षे तिने खोट्या ओळखीवर आयुष्य जगले. तसे काही एक वेगळ्या धाटणीची व्यक्तीच करू शकते. अशात, विद्या बागचीची स्ट्रॉन्ग वुमन बनण्याची भूतकाळातील कहाणी अजूनच इंटरेस्टिंग असू शकते.\nअक्षय कुमार तर मॉर्निंग पर्सन आहे. तू आणि तुझया घरात काय परिस्थिती आहे \nअक्षयला तर मी अनेक वर्षांपासून ओळखते. तो 13 - 14 वर्षांपासून मॉर्निंग पर्सन आहे. माझ्या अवतीभोवतीही मॉर्निंग पर्सन राहतात. माझे पती सिद्धार्थला लवकर उठण्याची सवय आहे. माझे आई वडीलही लवकर उठणाऱ्यांपैकी आहे. मी रात्रीची राणी आहे.\nजर अभिनेत्री नसती तर काय बनली असतीस \nसायकॅट्रिस्ट असते. ते यासाठी की, मला लोकांना समजून घेणे आवडते.\nइस्रोचे संशोधक मर्यादित संसाधनांमध्ये खूप काही करतात. नासामध्येदेखील जास्तीत जास्त इंजीनिअर इंडियन आहेत.\nबॅन व्यतिरिक्त इंसेन्सिटिव्ह उत्तम केले पाहिजे. तेव्हाच त्यांना वाटेल की, भारतात राहूनच त्यांचे भले होऊ शकते. बॅन किंवा फोर्स यूज करण्यावर दुसरा जुगाड शोधू लागले. अशात असे वातावरण तयार केले पाहिजे, ज्यामध्ये इंजीनिअरिंग किंवा बाकी प्रोफेशनल्सला वाटेल की, देशात राहूनही त्यांचे भले होऊ शकते. सोबतच ते देशाचेही भले करू शकतात. देशातही चांगल्या संधींची कमी नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-melghat-series-part8", "date_download": "2021-07-24T19:36:06Z", "digest": "sha1:VUQN7LI6GUMD2OIGHXOE5TNHEZC2Q32X", "length": 38262, "nlines": 338, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "आदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह", "raw_content": "\nलेखमाला मेळघाट - शोध स्वराज्याचा लेख\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 8\nफोटो सौजन्य - मिलिंद बोकील\nकेवळ महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशातच आदिवासी विकासाच्या बाबतीत अनेक वर्षे परिस्थिती थिजल्यासारखी झाली होती. शासनातर्फे आदिवासी उपयोजनेचा (ट्रायबल सब-प्लॅनचा) आणि तत्संबधित नोकरशाहीचा भलामोठा डोलारा जरी उभा केलेला असला आणि दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी परिस्थिती म्हणावी तशी काही सुधारत नव्हती. आदिवासी विकासाचा असमतोल दूर होत नव्हता. स्पष्टच लिहायचे तर आदिवासी विकासाच्या बाबतीत शासनाला काही धोरणस्पष्टताच नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आदिवासी विकासासंदर्भात ‘पंचशील’ तत्त्वे मांडली होती. ती पुढीलप्रमाणे होती.\n1. आदिवासी लोकांनी आपला विकास स्वयंप्रज्ञेने करावा. आपण त्यांच्यावर काहीही लादू नये. आपण हर प्रकारे त्यांच्या पारंपरिक कलांना आणि संस्कृतीला उत्तेजन द्यावे.\n2. आदिवासींच्या जमिनींबाबतीतील आणि जंगलावरील अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे.\n3. आदिवासी भागातील प्रशासनाचे आणि विकासाचे काम त्यांच्यामधील लोकांनाच प्रशिक्षण देऊन आणि त्यांचे संघ करून करावे. सुरुवातीस बाहेरच्या काही तंत्रज्ञांची गरज निश्चितच पडेल... पण आदिवासी भागात बाहेरचे लोक फार नेऊ नयेत.\n4. आपण आदिवासी भागात अतिप्रशासन नेऊ नये वा त्यांच्यावर योजनांचा वर्षाव करू नये. आपण त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या विरुद्ध जाऊन नव्हे तर त्यांच्यामधून काम करावे.\n5. आपण आपल्या कामाचे मोजमाप संख्याशास्त्राद्वारे किंवा किती पैसे खर्च झाले यावरून न करता मानवी चारित्र्याची प्रत किती सुधारली यावरून करावे.\nही तत्त्वे नीट वाचल्यावर लक्षात येईल की, पंडितजींनी किती अचूक विचार केला होता. एरवी भारत देशाच्या विकासाच्या बाबतीत त्यांची दृष्टी निराळी असली तरी आदिवासी विकासाच्या बाबतीत मा��्र त्यांनी खरोखरच गांधीजींचा दृष्टीकोन स्वीकारला होता. ही सगळी तत्त्वे आजही अत्यंत प्रासंगिक आहेत. यांतील दुसरे आणि चौथे तत्त्व तर फारच महत्त्वाचे आहे... परंतु नेमक्या त्याच तत्त्वांचा शासनाला विसर पडलेला आहे.\nदुर्दैवाने पंडित नेहरूंनंतर विचाराची ही परंपरा भारतात पुढे चालली नाही. त्यांच्यानंतर भारताच्या कोणत्याही पंतप्रधानाने एवढाही विचार केला नाही. राज्यपातळीवरही तीच स्थिती होती. कोणत्याच राजकीय नेत्याला ही दृष्टी नव्हती आणि बहुजन राजकीय पुढारी हे आपल्याच भाईबंदांचे कल्याण करण्यात मग्न राहिले होते. आदिवासी समाज हा अल्पसंख्य, निरनिराळ्या जमातींमध्ये विभागलेला आणि भौगोलिकदृष्ट्या विलग राहिलेला असल्याने त्याची काही ‘व्होट बँक’ नव्हती.\nखरेतर अनुसूचित जमातींसाठी आणि अनुसूचित क्षेत्रांसाठी भारतीय राज्यघटनेने काही मूलगामी धोरण सुचवलेले होते... परंतु राज्यघटनेची ही मार्गदर्शक तत्त्वे हे केवळ स्वप्नचिंतनच राहिले होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारांनी जी पावले उचलायला पाहिजेत ती उचलली गेली नव्हती.\nउदाहरणार्थ, राज्यघटनेतील पाचव्या अनुसूचीप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये आदिवासींच्या हितरक्षणासाठी ‘आदिवासी सल्लागार परिषद’ (ट्राइब्ज ॲडव्हायजरी काउन्सिल) निर्माण केलेली असते. त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि सर्व आदिवासी आमदार तिचे सदस्य असतात. एक प्रकारे आदिवासींसाठी ही विशेष संसद असते... मात्र कोणत्याही राज्यात ही परिषद सक्रिय वा सक्षम नाही. तिच्या बैठका नियमितपणे होत नाहीत आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत नाहीत.\nआदिवासींच्या प्रश्नांसंबंधी नानाविध अहवाल लिहिले गेलेले आहेत... परंतु त्यांतील सूचनांची समाधानकारक अंमलबजावणी झालेली नाही. महाराष्ट्र सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेऊन आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे साधारण नऊ टक्के इतकी आर्थिक तरतूद आदिवासी उपयोजनेसाठी करायचे ठरवलेले आहे आणि हा निधी सुमारे चार हजार कोटी रुपये इतका असतो... मात्र हा निधी संपूर्णपणे कधीच खर्च होत नाही... शिवाय फक्त आदिवासींसाठी खर्च करायच्या ऐवजी त्या-त्या जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वसाधारण समाजासाठी तो वापरला जातो.\nमुंबईच्या ‘समर्थन’ या धोरणवकिली करणाऱ्या संस्थेने सन 1993-94 ते 2011-12 या वर्षांमधल���या आदिवासी उपयोजनेचा आढावा घेऊन असे दाखवून दिले आहे की, अंदाजपत्रकीय तरतूद करूनसुद्धा प्रत्यक्ष खर्च न केल्यामुळे 7606 कोटी रुपयांचा अनुशेष राहिला होता... पण याहीपेक्षा शोचनीय गोष्ट म्हणजे आदिवासी उपयोजनेसाठी आपण काही स्वतंत्रपणे चिंतन करून धोरण आखले पाहिजे अशी दृष्टीच राज्य सरकारांकडे नाही.\nप्रस्तुत लेखकाने 2013मध्ये विदर्भातील संस्था-संघटनांचा सामूहिक संघ असलेल्या ‘विदर्भ उपजीविका मंचा’साठी महाराष्ट्राच्या आदिवासी उपयोजनेचा अभ्यास केला होता. या अभ्यासाचे प्रमुख निष्कर्ष असे होते...\n• आदिवासी उपयोजना ही आदिवासींनी तयार केलेली नसून मंत्रालयात बसणाऱ्या ‘बाबूं’नी तयार केलेली आहे. तिचे ‘वरून-खाली’ (टॉप-डाउन) आणि केंद्रीकरण झालेले स्वरूप बदलून ती विकेंद्रित आणि लोकसहभागी प्रक्रियेने तयार केली पाहिजे.\n• इतर समाजाकरता तयार केलेल्या योजना आणि कार्यक्रम जसेच्या तसे समाविष्ट केल्याने त्यांतील नेमकेपणा तर गेला आहेच... शिवाय त्यांची जी भाऊगर्दी झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य आदिवासींना तिचा थांगपत्ता लागत नाही.\n• उपयोजनेचे स्वरूप अत्यंत चाकोरीबद्ध आणि वर्षानुवर्षे तसेच राहिलेले आहे. ते बदलून सध्याच्या काळातील आव्हांनाना सामोरी जाईल अशा प्रकारे ती तयार केली पाहिजे.\n• उपयोजनेचे प्राधान्यक्रम चुकीचे आहेत. ज्या कारणांमुळे आदिवासींची परिस्थिती हलाखीची झाली ती कारणे समूळ नष्ट करण्याऐवजी निवळ मलमपट्टी स्वरूपाच्या उपाययोजना यात सुचवल्या जातात.\n• उपयोजनेतील बहुतेक योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत तर आदिवासींचे जगणे हे सामूहिक स्वरूपाचे असते. सामूहिक उपक्रमांना चालना मिळेल अशा योजना त्यात घेतल्या पाहिजेत.\n• उपयोजनेचे अंदाजपत्रक आणि खर्च यांमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे आणि तिचे संनियंत्रण हे ‘आदिवासी सल्लागार परिषदे’कडे दिले पाहिजे.\nमेळघाटसारख्या प्रदेशात आदिवासींची दुरवस्था का झाली होती हे समजून घेण्यासाठी परिस्थितीचा हा व्यापक संदर्भ उपयोगी पडेल. ही अवस्था अर्थातच फक्त मेळघाटची नव्हती. ठाणे, रायगड, नाशीक, धुळे, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ अशा सर्वच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या संस्थेने जो ‘मानव्य विकास अहवाल’ 2012मध्ये तयार केला होत���... त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांमध्ये नंदुरबार आणि गडचिरोली हे आदिवासी जिल्हे सर्वात तळाला होते. (यशदा, 2012)\nयाच संस्थेच्या अप्रकाशित माहितीवरून असे दिसते की, 356 तालुक्यांचा जो मानव्य विकास निर्देशांक (ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स) काढला होता... त्याच्या तळाशी असणारे 20 तालुके हे आदिवासी-बहुल होते. ब्रिटिश काळात हिरावले गेलेले जल, जंगल आणि जमिनीवरचे हक्क; स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने झालेली उपेक्षा; बिगर-आदिवासी व्यवस्थेकडून होत असलेले शोषण; शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचा अभाव; फॉरेस्ट, पोलीस आणि महसुली प्रशासन यांची बेपर्वाई आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे आदिवासी उपयोजनेचा गलथानपणा या कारणांमुळे ही परिस्थिती ओढवली होती.\nमहाराष्ट्र शासनाने 2013मध्ये राज्यातील असंतुलित विकासाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी जी उच्चस्तरीय समिती (डॉ. विजय केळकर समिती) नेमली होती... त्या समितीने आदिवासींच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष अभ्यासगट डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. महाराष्ट्रातील आदिवासी भागात कार्य करणारे प्रमुख कार्यकर्ते (मेळघाटमधील ॲड. पुर्णिमा उपाध्याय व डॉ. आशिष सातव धरून) या गटाचे सदस्य होते. प्रस्तुत लेखक त्या गटाचा सल्लागार होता.\nआम्ही समितीसाठी जो अहवाल तयार केला... त्यामध्ये आदिवासींची सध्याची स्थिती आणि त्यावर करायचे उपाय यांची विस्तृत चर्चा केलेली आहे. आम्ही त्यात असे म्हटले होते की, आदिवासींच्या समतोल विकासाची रणनीती ही आठ स्तंभांवर आधारित असावी.\n1. संवैधानिक आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण\n2. जमीन, जंगल आणि पाणी या नैसर्गिक संसाधनांवर अधिकार\n3. आदिवासी संस्कृती, जीवनपद्धती आणि समाजरचना यांचे संरक्षण\n4. त्यासाठी आवश्यक आणि सुसंगत अशी आदिवासी विभागांची प्रशासकीय पुनर्रचना\n5. शिक्षण आणि आरोग्य यांची आदिवासी सुसंगत नीती\n6. आर्थिक उन्नती करणाऱ्या सुयोग्य योजना\n7. आदिवासी विकासासाठी आवश्यक निधी\n8. राजकीय जागृती आणि (तळापासून राज्य पातळीपर्यंत) नेतृत्व क्षमता विकास.\nआदिवासींची वंचना दूर करण्यासाठी ज्या प्रमुख उपाययोजना आम्ही सुचवल्या होत्या त्या पुढीलप्रमाणे होत्या.\n• आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासकीय हद्दींची पुनर्रचना करून, बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या असलेले भाग सलग राहतील अशा ���ऱ्हेने लहान तालुक्यांचे आणि जिल्ह्यांचे निर्माण करावे.\n• आदिवासी उपयोजनेची सर्वंकष पुनर्रचना करावी आणि त्यांतील 50 टक्के निधी हा थेट ग्रामसभांना तर 20 टक्के निधी हा ग्रामपंचायतींना द्यावा. बाकी निधीचा विनियोग 15 टक्के तालुका पंचायत समितीच्या पातळीवर, 10 टक्के जिल्हा पातळीवर तर केवळ 5 टक्के निधी राज्य पातळीवर खर्च करावा.\n• आदिवासी क्षेत्रातील जलसिंचनाचे उद्दिष्ट हे लागवडीखालील जमिनीच्या 50 टक्के ठेवावे आणि त्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम जलसिंचन योजना आणि उपसा जलसिंचन योजना आखाव्यात.\n• गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय हे आदिवासींसाठी उपजीविकेचेच नाही तर समृद्धीचेही साधन आहे हे लक्षात घेऊन आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व (सुमारे 97,000 हेक्टर) जलक्षेत्राचा विकास करण्याचे उद्दिष्ट पुढील 10 वर्षांमध्ये ठेवावे.\n• ग्रामसभांमार्फत गावपातळीवर नियोजन करून रोजगार हमी योजनेमार्फत सातत्यपूर्ण आणि खातरीचा रोजगार उपलब्ध करून द्यावा.\n• शासनाने आदिवासी जमिनींबाबत दिलेल्या सर्व वचनांची आणि अंमलबजावणीत राहिलेल्या सर्व त्रुटींची आणि अनुशेषांची पूर्तता करावी.\n• राज्यामध्ये वन हक्क अधिनियम, 2006ची प्रशासकीय जबाबदारी सुनिश्चित करून, धडक आणि कालबद्ध कार्यक्रमाद्वारे संपूर्णपणे अंमलबजावणी करावी.\n• सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्व दोष हे आदिवासी भागात अधिकच तीव्र स्वरूप धारण करतात हे लक्षात घेऊन आदिवासी भागातील शिक्षणाचा विशेष विचार करावा आणि सार्वत्रिक, गुणवत्तापूर्ण आणि जीवन-सुसंगत अशी शिक्षणपद्धती अमलात आणावी.\n• आदिवासी भागातील आरोग्यसमस्या आणि परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्यव्यवस्थेची सर्वांगीण पुनर्रचना करावी आणि नवीन ‘आदिवासी आरोग्यनीती’ आखावी. आरोग्यसेवेचा मुख्य भर आदिवासींना आरोग्यासंदर्भात सक्षम आणि स्वावलंबी करणे यांवर असावा.\nआमचा मराठी अहवाल हा शंभराहून जास्त पानांचा आहे. त्यातील शिफारशीच 11 पानांच्या आहेत. त्या संपूर्णपणे इथे देणे शक्य नाही... मात्र संक्षिप्त रूपाने हा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांनी तो जरूर पाहावा. (या लिंकवर क्लिक करूनही हा अहवाल वाचता येईल.)\nआमच्या अहवालाचा मुख्य भर या गोष्टीवर होता की, आदिवासींचा विकास हा त्यांचा त्यांना करू द्यावा. त्यासाठी हक्कांची आणि अधिकारांची जी चौकट लागेल ती सरकारने उपलब्ध करून द्यावी आणि या विकासप्रक्रियेला फक्त साहाय्य करावे. मेळघाटची ही हकीकत वाचल्यानंतर या शिफारशींचे महत्त्व लक्षात येईल.\n(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)\nयशदा. 2012. महाराष्ट्र ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट - टुवर्ड्‌स इन्क्लुझिव्ह ह्युमन डेव्हलपमेंट (यशवंतराव चव्हाण ॲकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, पुणे). सेज पब्लिकेशन्स, नवी दिल्ली.\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nमिलिंद बोकील सरांनी आदिवासी लोकांच्या बाबतीत जी अभ्यासपूर्ण माहिती दिली ती खरच महत्त्वपूर्ण आहे व त्यावर तशा उपाययोजना होणे अपेक्षित आहे.तरच आदिवासी संस्कृती टिकेल व तिचा विकास होईल. साधनांच्या या उपक्रमाला शुभेच्छा.\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: आजोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nस्वशासनातील आणि वनसंवर्धनातील काही मर्यादा\nकोरकू समाज आणि संस्कृती\nअधिकार पाण्यावरचा... : उत्तरार्ध\nअधिकार पाण्यावरचा... : पूर्वार्ध\nमेळघाटातील तेंदू पाने संकलन\nकुंभी वाघोली - गोष्ट ग्रामवनाची\nहिल्डा आणि राणामालूर येथील विकासाची प्रक्रिया\nराहू गावातील विकासाची प्रक्रिया\nखतिजापूर आणि नया खेडा येथील विकासाची प्रक्रिया\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nखोज - शोध परिवर्तनाचा\nजय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित\nसंपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...\nप्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर\nचाळीस पदयात्रीं���े आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे\nअझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा\nबर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा\nजय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/akhileshyadav.html", "date_download": "2021-07-24T19:40:00Z", "digest": "sha1:46T74AON4F7PBPO6TXU6QRE3V75HVP37", "length": 5795, "nlines": 63, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "यूपीत योगींच्या इशाऱ्यावरूनच हिंसाचार: अखिलेश यादव | Gosip4U Digital Wing Of India यूपीत योगींच्या इशाऱ्यावरूनच हिंसाचार: अखिलेश यादव - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राजकीय यूपीत योगींच्या इशाऱ्यावरूनच हिंसाचार: अखिलेश यादव\nयूपीत योगींच्या इशाऱ्यावरूनच हिंसाचार: अखिलेश यादव\nनागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशात परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असल्याचे चित्र आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचारात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.\nयाच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगींच्या इशाऱ्यावरूनच हिंसाचार घडत असल्याचे यादव यांनी सांगितले.\n▪ जिथे मुख्यमंत्री स्वतः बदल्याची भाषा करत असतील तेथील पोलिसांकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.\n▪ उत्तरप्रदे��मध्ये होणाऱ्या हिंसक आंदोलनाला पोलीस जबाबदार असून त्यांच्याकडून जाणीवपूर्वक हे काम करून घेतले जात आहे.\n▪ भाजप सरकार अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर अपयशी ठरल्याने जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली घडवून आणत आहे.\n▪ दंगलीचा फायदा भाजपाला होत असून दंगल करणारे सरकारमध्ये बसलेले आहेत. भाजप जाणीवपूर्वक द्वेष आणि लोकांमध्ये भीती पसरवत आहे.\n▪ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 'ठोक देंगे आणि बदला ले लो' असे शब्द वापरले जात असल्याने परिस्थिती चिघळत असून यामुळे जगभरात देशाची प्रतिमा मालिन होत आहे.\nदरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 705 जणांना हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/03/blog-post_88.html", "date_download": "2021-07-24T21:34:06Z", "digest": "sha1:BMMFNMCNSG5AMVCCHTODGX66CQSPRZAO", "length": 6650, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न\nसौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न\nरिपोर्टर... गटशिक्षण विभाग, पंचायत समिती भूम यांच्या वतीने आज दि.२७/०३/२०१८ रोजी भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यास जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, पंचायत समिती सभापती श्रीमती सोनालीताई चोरमले, यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्य समन्वयक सौ.वैशालीताई मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nतालुका शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव व सन्मान करण्यात ��ला. तसेच यावेळी शासकीय बालचित्रकला स्पर्धा -२०१७ तालुका स्तरावर गट १ ते ४ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.\nसर्व प्रथम २४ मार्च २०१८ रोजी जि.प.प्रा.शा.वडाचीवाडी या शाळेचे मुख्याध्यापक धावरे रत्नपाल पोपट यांचे अपघाती निधन झाल्या कारणाने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली दिली.\nयावेळी उपसभापती सौ. वनिताताई मम्हाणे, अण्णासाहेब देशमुख, प्रवीण खताळ, ज्ञानेश्वर गित्ते, बापूसाहेब अंधारे, छायाताई कांबळे, काकासाहेब चव्हाण, सौ.मैनाबाई भडके, बाजीराव तांबे, चंद्र्कला हुके, हनुमंत पाटोळे, बालाजी गुंजाळ, संजय काका बोराडे, संजय पाटील अरसोलीकर, प्रवीण देशमुख तसेच\nपुरस्कार प्राप्त शिक्षकांचे ग्रामस्थ व नातेवाईक, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-melghat-series-part9", "date_download": "2021-07-24T21:28:25Z", "digest": "sha1:SJMCPJZJ6CYDMKLE46NQIZOOKEGRLJ46", "length": 28205, "nlines": 300, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "आदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध", "raw_content": "\nलेखमाला मेळघाट - शोध स्वराज्याचा लेख\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nमेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 9\nपायविहीर गाव | फोटो सौजन्य - मिलिंद बोकील\nआदिवासींच्या वंचित अवस्थेत आशेचा एक किरण उगवला. तो म्हणजे 2006मध्ये पारित झालेला वन हक्क कायदा (अनुसूच���त जमाती आणि इतर पारंपरिक वन-निवासी (वन-हक्कांची मान्यता) अधिनियम) आणि दुसरा म्हणजे 2014मध्ये महाराष्ट्र सरकारने सुधारणा केलेला ‘पेसा’ कायदा. ज्या वाचकांनी ‘गोष्ट मेंढा गावाची’ किंवा ‘कहाणी पाचगावची’ ही पुस्तके वाचली असतील त्यांना वन हक्क कायदा आणि त्यामुळे झालेले परिवर्तन यांची चांगली माहिती झाली असेल. ज्यांनी ती वाचली नसतील त्यांच्यासाठी थोडक्यात इथे उल्लेख केला पाहिजे.\nवन हक्क कायद्याच्या प्रस्तावनेतच म्हटल्याप्रमाणे जंगल जमिनींच्या बाबतीत आदिवासींवर जो ऐतिहासिक अन्याय झाला होता तो दूर करण्याच्या उद्दिष्टाने हा कायदा करण्यात आला. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ब्रिटिश काळात भारतातील जंगले सरकारजमा करण्यात आल्याने त्यांत राहणारे आदिवासी बेदखल झाले आणि ज्या जमिनी ते कसत होते त्यांवरच त्यांना अतिक्रमक ठरवण्यात आले होते.\nज्या जमिनी ते पिढ्यान्‌पिढ्या कसत आले त्या जमिनींवरचा मालकी हक्क मिळावा म्हणून सबंध देशातले आदिवासी झगडत होते आणि त्या मिळत नाहीत, उलट आपल्यालाच विस्थापित केले जाते म्हणून सर्वच आदिवासी भागांत असंतोष होता. हा असंतोष मिटवावा म्हणून हा कायदा करण्यात आला.\nया कायद्यातली मुख्य तरतूद अशी आहे की, जे आदिवासी किंवा पारंपरिक वन-निवासी हे 13 डिसेंबर 2005पूर्वी जंगल जमीन कसत असतील त्यांनी तसा दावा आपल्या गावच्या वन हक्क समितीची शिफारस घेऊन उपविभागीय पातळीवरच्या शासकीय समितीकडे दाखल करायचा, उपविभागीय समितीने या दाव्याची पडताळणी करायची आणि तो जिल्हास्तरीय समितीकडे पाठवायचा. जिल्हास्तरीय समिती त्याची अंतिम पडताळणी करून त्यावर निर्णय देईल आणि तो दावा मंजूर झाला की जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीशिक्क्याने या जमिनीचा मालकी हक्क दावेदारांकडे दिला जाईल.\nहे झाले वैयक्तिक दाव्यांच्या बाबतीत. अशाच प्रकारे सामूहिक मालकीचे दावे करण्याची तरतूद या कायद्यात होती. हा कायदा लोकसभेत 18 डिसेंबर 2006 रोजी मंजूर झाला आणि त्यावर 29 डिसेंबर 2006 रोजी राष्ट्रपतींची सही झाली... मात्र त्याचे नियम व्हायला अजून एक वर्ष लागले आणि 1 जानेवारी 2008पासून तो देशभर लागू झाला.\nसुरुवातीला या कायद्याअंतर्गत केले जाणारे सर्व दावे हे वैयक्तिक हक्कदारांचेच होते... कारण ज्या संस्था-संघटना हा कायदा करून घेण्यासाठी धडपडत होत्या त्यांचा मुख्य उद्देश वैय��्तिक मालकी हक्क शाबीत करून घेण्याचा होता... त्यामुळे सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये वैयक्तिक दावेच मंजूर करण्यात आले. खरेतर सामूहिक दावे करता येतात याची माहितीच सुरुवातीला नव्हती. मेंढा-लेखा गावाने तो अभ्यास करून तसा दावा केला आणि 28 ऑगस्ट 2009 रोजी तो मिळवला. असे दावे करता येतात याची कल्पना त्यानंतर इतर आदिवासी विभागांमध्ये आली... मात्र त्यानंतरची दोन वर्षे विशेष काही प्रगती झाली नाही.\nमेंढा-लेखा गावाचा दावा जरी मंजूर झाला तरी (वनविभागाने केलेल्या अडवणुकीमुळे) आपल्या व्यवस्थापनाखालील जंगलातील वनोपज विक्री करण्याचा मार्ग त्यांना मोकळा झालेला नव्हता. अनेक स्तरांवर प्रयत्न करून शेवटी 27 एप्रिल 2011नंतरच हे प्रत्यक्षात आले. या काळात महाराष्ट्र शासनाचा दृष्टीकोनही असंतोषग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातच सामूहिक दावे मंजूर करण्याचा होता. इतर जिल्ह्यांमध्ये संस्था-संघटना मागणी करत होत्या तरी दावे मंजूर होत नव्हते.\nखोज संस्थेचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी चळवळीशी घट्टपणे जोडलेले असल्याने या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. मेंढा गावामध्ये जी प्रक्रिया घडली होती ती ते बारकाईने बघत होते. मेंढा गावातल्या प्रक्रियेमध्ये ज्यांचा सहभाग होता... त्या श्री. मोहन हिराबाई हिरालाल यांचा एक प्रशिक्षणवर्गही त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आयोजित केला होता. वन अधिकार कायदा हाच आदिवासींवरचा ऐतिहासिक अन्याय दूर करणारा कायदा आहे आणि त्याचा लाभ आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घेतला पाहिजे याची खातरी त्यांना पटत चालली होती.\nकाही प्रमाणात वैयक्तिक दावे मेळघाटमध्ये होत होते. चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यांत ज्याप्रमाणे आदिवासींना ‘निस्तार’ हक्क होते तशी परिस्थिती मेळघाटमध्ये नव्हती... त्यामुळे कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आपले अधिकार सिद्ध करायचे असा प्रश्न होता. मेळघाटमधे सामूहिक वन हक्काविषयी चर्चा आणि जनजागृतीचे कार्य 2008–2009पासून सुरू झाले... मात्र जिल्ह्यामध्ये सामूहिक वनहक्कांचे नमुना फॉर्म्स उपलब्ध नव्हते. त्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे फॉर्म्स उपलब्ध करून देण्यात आले. पहिला दावा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बोराट्या��ेडा या गावाने जून 2010मध्ये दाखल केला. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली.\nधारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांनी जरी मेळघाट तयार झालेला असला तरी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर तालुक्यातील काही गावेसुद्धा मेळघाटचाच हिस्सा मानली जात होती. या गावांमध्ये उपातखेडा नावाची गट-ग्रामपंचायत होती... जिच्यात पायविहीर, उपातखेडा, नया खेडा आणि खतिजापूर अशा चार गावांचा समावेश होता. या गावांमध्ये मुख्यतः कोरकू आणि गवळी समाज वसलेले होते... शिवाय काही प्रमाणात अनुसूचित जातीही तिथे होत्या.\nपूर्वी रोजगार हमीच्या कामांच्या निमित्ताने खोज संस्था या गावांशी जोडली गेलेली होती. तिथले अनेक तरुण कार्यकर्ते हे खोजच्या नेहमीच संपर्कात असायचे. उपातखेडा या ग्रामपंचायतीचे भौगोलिक ठिकाण सातपुड्याच्या तळातल्या टेकड्यांमध्ये होते. पूर्वी या परिसरातसुद्धा चांगले दाट जंगल होते... मात्र मधल्या अनेक वर्षांच्या मानवी वसाहतीने या बहुतेक टेकड्या उजाड झाल्या होत्या.\nअसे असले तरी हा भाग ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतला असल्याने या वनांची निगराणी स्थानिक लोक करत होते. वन विभागासोबत संयुक्त वन व्यवस्थापन (जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट - जेएफएम) हा उपक्रमही या ग्रामपंचायतीमध्ये राबवला गेला होता. भोवताली वन जमिनी असल्या तरी त्या जमिनींवर गावांतल्या कोणीही वैयक्तिक शेतीसाठी अतिक्रमण केलेले नव्हते.\nयांपैकी पायविहीर या गावाच्या क्षेत्रामध्ये रानवट सीताफळाची बरीचशी झाडे होती. त्यांचे संवर्धन शास्त्रीय पद्धतीने होत नसले तरी हंगामामध्ये गावकऱ्यांना त्यातून चार पैसे मिळत असत आणि त्यामुळे त्या झाडांची देखभाल गावाकडून केली जात असे... शिवाय या शिवारात तेंदूची झाडेही होती आणि तेंदूची पाने गोळा करूनही काही उत्पन्न मिळत असे. (तेंदूच्या पानांमध्ये तंबाखूची चिमूट घालून विड्या बनवल्या जातात. तेंदू पाने हा भारतीय विडी उद्योगाचा मुख्य कच्चा माल आहे.)\nया गावांतल्या तरुणांबरोबर जेव्हा खोज संस्थेच्या बैठका होत होत्या तेव्हा असा विषय समोर आला की, पायविहीर गाव जे जंगल सांभाळत आहे त्या जंगलावर सामूहिक अधिकाराचा दावा का करू नये या गावात वैयक्तिक अतिक्रमण नव्हते... त्यामुळे तसे दावे होणार नव्हते... मात्र गावकरी अनेक वर्षांपासून जे जंगल राखत आले होते त्यावर सामूहिक मालक��� सिद्ध करता आली असती. हा भूभाग तसा उजाड असला तरी त्यावरचा व्यवस्थापन अधिकार मिळाल्यावर त्याचे संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करता आले असते.\n(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nTags: मिलिंद बोकील मेळघाट मेळघाट : शोध स्वराज्याचा भाग -9 सामुहिक वन हक्क Series Milind Bokil Melghat Part 9 Load More Tags\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: आजोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nस्वशासनातील आणि वनसंवर्धनातील काही मर्यादा\nकोरकू समाज आणि संस्कृती\nअधिकार पाण्यावरचा... : उत्तरार्ध\nअधिकार पाण्यावरचा... : पूर्वार्ध\nमेळघाटातील तेंदू पाने संकलन\nकुंभी वाघोली - गोष्ट ग्रामवनाची\nहिल्डा आणि राणामालूर येथील विकासाची प्रक्रिया\nराहू गावातील विकासाची प्रक्रिया\nखतिजापूर आणि नया खेडा येथील विकासाची प्रक्रिया\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nखोज - शोध परिवर्तनाचा\nजय जगत 2020पदयात्रा तात्पुरती स्थगित\nसंपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...\nप्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर\nचाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे\nअझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा\nबर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा\nजय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/58241/", "date_download": "2021-07-24T20:58:03Z", "digest": "sha1:S6SSGJMOLIGHKIXMO5HN4ZTIBVRSKVX2", "length": 8285, "nlines": 105, "source_domain": "ramprahar.com", "title": "सार्वजनिक गणेश मंडळांचा सन्मान - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/पनवेल-उरण/सार्वजनिक गणेश मंडळांचा सन्मान\nसार्वजनिक गणेश मंडळांचा सन्मान\nकळंबोली, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव रद्द केलेल्या मंडळांन��� सोमवारी (दि. 31) प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.\nकळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 12 सार्वजनिक व 13 सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी सन 2020 चा गणेशोत्सव साजरा केला नाही. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.\nया मंडळांना गौरविण्यात आल्याबद्दल सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केलेले असून, पोलीस प्रशासनास नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन केले आहे.\nPrevious भाजपच्या कोरोनाकाळातील कार्य अहवालाचे प्रकाशन\nNext राज्यात ई-पासची अट रद्द\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nबाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेने धक्काच बसला होता -शरद पवार\nमी, ते राज ठाकरे पाहिले….. आणि आज हे \nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/farmer-agricultural-news-agitation-market-committees-against-deregulation-nashik-maharashtra-35314", "date_download": "2021-07-24T19:58:25Z", "digest": "sha1:SNF3ETRWAVIBFY4TVF42MJRL3EJZPPUT", "length": 17522, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Farmer Agricultural News agitation of market committees against deregulation Nashik Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनियमनमुक्ती विरोधात उद्या बाजार समि���्यांचा लाक्षणिक संप\nनियमनमुक्ती विरोधात उद्या बाजार समित्यांचा लाक्षणिक संप\nगुरुवार, 20 ऑगस्ट 2020\nनाशिक ः केंद्राच्या नियमनमुक्तीच्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी उद्या (ता.२१) महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने राज्यातील बाजार समित्यांना एक दिवसीय लाक्षणिक संप करण्याचे आवाहन केले आहे.\nनाशिक : केंद्र सरकारने राज्यांची सहमती न घेताच नियमनमुक्तीचा अध्यादेश काढून बाजार समित्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. केंद्राच्या या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी उद्या (ता.२१) महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने राज्यातील बाजार समित्यांना एक दिवसीय लाक्षणिक संप करण्याचे आवाहन केले आहे.\nराज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या या कायद्याने स्थापित झालेल्या विपणन संस्था असून त्यावर शासनाचे नियंत्रण आहे. त्यामध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल व मापारी यांना प्रतिनिधित्व आहे. तसेच बाजार समित्यांच्या निर्णय प्रक्रियेत शासनाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. असे असताना केंद्राने नियमनमुक्तीबाबत अध्यादेश काढले आहेत. राज्याच्या पणन संचालकांनीही यासंबंधी अंमलबजावणीचे आदेश बाजार समित्यांना दिले आहेत.\nएकीकडे मार्केट फी व्यतिरिक्त बाजार समित्यांना कुठल्याही प्रकारचे अनुदान किंवा आर्थिक मदत शासनाकडून मिळत नाही. या फीमधून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा, देखरेख, वीज, पाणी, गोदामे, शेड, वजनकाटे, बाजार समितीतील कर्मचारी वेतन आदी खर्च भागवावा लागतो.\nमात्र, नियमनमुक्तीच्या अध्यादेशामुळे बाजार समित्यांना बाहेरील व्यवहारातून सेस मिळणार नाही. बाजार समित्यांचे उत्पन्न बंद झाल्यास सोयी सुविधा पुरवण्यासाठी बंधने येतील, बाजार समित्यांचा खर्च भागणार नाही, असे संघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\n‘शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या’\nशासनाने या अध्यादेशाचा फेर विचार करावा व त्यास विरोध करण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांनी शुक्रवारी (ता.२१) पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत संप करावा. कायदा, सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, लाक्षणिक संपाबाबत फलकांवर लिहून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nउपस्थित करण्यात आलेले प्रश्न\nया अध्यादेशामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार काय.\n��ेतकऱ्यांच्या शेतीमालाची हमी कोण घेणार, दर कोण ठरविणार.\nशेतीमाल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची रक्कम न मिळाल्यास कोणास जबाबदार ठरविणार.\nनियमनमुक्तीच्या अध्यादेशामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा पडून राहतील. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही फेडणे शक्य होणार नाही. भविष्यात बाजार समित्यांवर अवलंबून असणारे हमाल, मापारी, तोलणार, बाजार समिती कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.\n— आमदार दिलीप मोहिते, सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ.\nमहाराष्ट्र बाजार समिती संप उत्पन्न व्यापार वीज वेतन सेस शेती कर्ज\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...\n‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...\nमहाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....\nरत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...\n‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...\nमराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...\nसोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...\nराज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...\nराज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/youths-corner/mahesh-badrapurkar-writes-about-saina-nehwal", "date_download": "2021-07-24T21:36:42Z", "digest": "sha1:AAQRJCP2BKDCOIVPX2NHH5WOCFCO7TXW", "length": 11025, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑन स्क्रीन : सायना : ‘फुलराणी’चा हुकलेला ‘स्मॅश’", "raw_content": "\nऑन स्क्रीन : सायना : ‘फुलराणी’चा हुकलेला ‘स्मॅश’\nसायना नेहवाल या सेलिब्रिटी महिला भारतीय बॅडमिंटन खेळाडूवरचा अमोल गुप्ते दिग्दर्शित बायोपिक ‘सायना’ तिच्या देदीप्यमान व अनेक चढ-उतार असलेल्या कारकीर्दीची गोष्ट सांगतो. मात्र, कथा सायनाचा संघर्ष, कष्ट, जिद्द दाखवण्यात कमी पडते व प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर त्यापासून घेण्यासारखं काही आहे, असं अजिबात वाटत नाही. इथंच हा चित्रपट फसतो. त्याव्यतिरिक्त प्रसंगांतील तोच तोपणा, मुख्य कलाकारांची चुकलेली निवड यांमुळं चित्रपट हवा तो ‘स्मॅश’ मारण्यात अयशस्वी ठरतो.\nबायोपिक मांडताना व खेळाडूची कारकीर्द उलगडून दाखवताना त्���ाची मेहनत, संघर्ष, कष्ट व शेवटी अद्वितीय यश हा प्रवास किती उत्कंठावर्धक पद्धतीनं मांडला जातो, याला मोठे महत्त्व असते. मेरी कोम, धोनी, सचिन यांच्या बायोपिकमध्ये हे टप्पे विस्तारानं, मनोरंजक पद्धतीनं मांडले गेले. या आघाड्यांवर ‘सायना’ खूपच कमी पडतो. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या व नैसर्गिक खेळाडू असलेल्या सायनावर (परिणिती चोप्रा) लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळण्यासाठी दबाब असतो. तिची आई उषाराणी (मेघना मलिक) या बाबतीत खूपच आग्रही असते व सायनानं जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावं यासाठी मेहनत घेते. सायनाला राजन (मानव कौल) हा खेळाडूंवर मोठे कष्ट घेणारा प्रशिक्षक मिळतो आणि तलवारीप्रमाणे रॅकेट चालवणारी सायना तुफान वेगानं प्रगती करू लागते. राष्ट्रीय स्तरावर नाव कमावते, जगातील एक नंबरची बॅडमिंटनपटू बनते, ऑलिंपिक कांस्यपदकही मिळवते. तिच्यामुळं अनेक मुला-मुलींना बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळते.\nचित्रपटाची कथा एका सरळ रेषेत प्रवास करते. सायनाचं करिअर घडत असताना तिचा आपल्या प्रशिक्षकाशी असलेला संघर्ष हाच काय तो चित्रपटातील उत्कंठावर्धक भाग ठरतो. (इथंही पी. गोपीचंद यांचं नाव घेणं का टाळण्यात आलं, याचा उलगडा होत नाही.) सायना एखादी मॅच खेळण्यासाठी जाते, कधी थोडाफार संघर्ष होतो आणि ती सामना जिंकते याचप्रकारचे अनेक प्रसंग समोर घडताना पाहण्याशिवाय प्रेक्षकांपुढं काही पर्याय दिग्दर्शक ठेवत नाही. सायनाचा प्रियकर कश्यप (ईशान नक्वी) याच्याबरोबर राहिल्यास कारकिर्दीवर परिणाम होईल, असं तिचा प्रशिक्षक सांगतो. यावेळी सायना ‘सचिन २२व्या वर्षी लग्न करतो, मला मात्र प्रियकर निवडण्याचाही अधिकार नाही,’ असं (आपल्याच प्रियकराला) सुनावते. असे प्रसंग सायनाची कथा अधिक बेचव करतात. सायनाच्या करिअरकडं पाहून अनेक मुलं बॅडमिंटन खेळायला सुरुवात करतात व तिच्याप्रमाणं कपडे, हेअरस्टाइल करू लागतात, हे सांगणारा प्रसंग मात्र छान जमून आला आहे. मध्येच सायनाला झालेली दुखापत, तिच्या करिअरवर मीडियानं आक्रस्ताळपणानं केलेली वक्तव्यं, त्याचा तिच्या आई-वडिलांना होणार त्रास असे टप्पे दाखवत एकाच संथ लयीत या कथेचा शेवट होतो. अमाल मलिक यांच्या संगीताची थोडीही छाप पडत नाही व बॅकग्राउंडला वाजणाऱ्या अनेक गाण्यांपैकी एकही लक्षात राहात ना��ी.\nसायनाची भूमिका प्रथम श्रद्धा कपूर करणार होती. परिणिती चोप्राची या भूमिकेसाठीची निवड खूपच चुकल्यासारखी वाटते. सायनच्या देहयष्टीपासून देहबोलपर्यंत प्रवास साकारताना तिची दमछाक झाल्यासारखी वाटते. (कोर्टवर बॅडमिंटन खेळातानाचे तिचे फक्त क्लोजअप सगळं काही सांगून जातात.) प्रशिक्षकाबरोबर संघर्षाच्या प्रसंगांमध्ये तिचा अभिनय थोडा खुलतो. मानव कौलच्या वाट्याला आलेली भूमिका छान आहे, मात्र कथेच्या ओघात तिचं महत्त्व कमी होत जातं. इतर कलाकारांनी फारशी संधी नाही.\nएकंदरीतच, फुलराणी ही ओळख मिळालेल्या सायना नेहवालच्या देदीप्यमान कारकीर्दीवरचा हा ‘ॲमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित बायोपिक दुर्दैवानं अगदीच आउट ऑफ कोर्ट गेला आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2017/11/blog-post_30.html", "date_download": "2021-07-24T20:42:01Z", "digest": "sha1:XNXIQOUCQLUBLRCVO7G7LBKNHFX5J4OC", "length": 2985, "nlines": 43, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कै.उध्दवरावजी पाटील अस्थिव्यंग निवासी विदयालय उस्मानाबाद..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजाहिरातकै.उध्दवरावजी पाटील अस्थिव्यंग निवासी विदयालय उस्मानाबाद..\nकै.उध्दवरावजी पाटील अस्थिव्यंग निवासी विदयालय उस्मानाबाद..\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/03/rawisaraw3.html", "date_download": "2021-07-24T20:03:04Z", "digest": "sha1:TP6SY4C767EGDFJOIOTL7UO74DKGL4YM", "length": 2311, "nlines": 33, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इ. ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन सराव प्रश्नसंच (५० प्रश्न)", "raw_content": "\nइ. ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन सराव प्रश्नसंच (५० प्रश्न)\nइ. ४ थी शिष्यवृत��ती परीक्षा ऑनलाईन सराव प्रश्नसंच (५० प्रश्न)\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/aboutus.php", "date_download": "2021-07-24T19:33:52Z", "digest": "sha1:XLOKE7NV4I4WN3BHBJSNCTZTN3RNJETL", "length": 6710, "nlines": 76, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : आमच्याविषयी", "raw_content": "\nकोलाज डॉट इन काय आहे\nकोलाज ही एक फिचर वेबसाईट आहे. यात मराठीत लिहिलेले लेख असणार आहेत. बातम्यांच्या पलीकडे जाऊन माहिती आणि विश्लेषण असेल. शिवाय यात वीडियोही असतील. फिचरोत्सवात तुमचं स्वागत आहे, या लेखात साईटची भूमिका वाचता येईल.\nलेखांचे विषय कोणते असतील\nफक्त राजकारण किंवा फक्त साहित्य असे एकाच विषयाभोवती फिरणारे लेख यात नसतील. यात तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित कोणताही विषय येऊ शकतो. कोणत्याही एका विचारधारेचा, पक्षाचा यावर प्रभाव नसेल. मतभेदांच्या पलीकडे जाऊन निकोप विचारचर्चेचं इथे स्वागत आहे.\nकोणाची आहे ही वेबसाईट\nसचिन परब कोलाजचे संपादक आहेत. ते दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. इंटरनेट, टीवी आणि प्रिंट या पत्रकारितेच्या तिन्ही प्रकारात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. अनेक प्रयोग केलेत. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने ते रिंगण हा अंक काढतात. पण ही त्यांच्या एकट्याची साईट नाही. हे कुणा एकट्याचं स्वप्न नाही. मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या काही तरुण मित्रांनी हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलंय.\nविनायक पाचलग यांच्या वेदबिझ या कंपनीने ही साईट उभारलीय. विनायक आयटी विषयातले आहेत. तसंच टेक्नॉलॉजी आणि समाजाच्या परस्परप्रभावाचे अभ्यासक आणि लेखकही आहेत.\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरात���ं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/23/3608-bjp-leader-is-providing-money-to-ncp-290836982649826-big-political-news-928436593487/", "date_download": "2021-07-24T21:36:06Z", "digest": "sha1:CLCFQVXIMEPTPL3C4LVK6XNUVQPHFXLC", "length": 12864, "nlines": 178, "source_domain": "krushirang.com", "title": "भाजप ‘या’ बड्या नेत्याकडून राष्ट्रवादीला पुरवली जातेय रसद; राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण थोडक्यात | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nभाजप ‘या’ बड्या नेत्याकडून राष्ट्रवादीला पुरवली जातेय रसद; राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण थोडक्यात\nभाजप ‘या’ बड्या नेत्याकडून राष्ट्रवादीला पुरवली जातेय रसद; राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण थोडक्यात\nराष्ट्रवादी हा सोयिस्कर राजकीय भूमिका घेऊन चालणार पक्ष आहे, असा आरोप वेळोवेळी विविध पक्षांनी केला आहे. मात्र आता एका मोठ्या घटनेवरून हे सिद्ध होताना दिसत आहे. राष्ट्रवादीला चक्क भाजप नेत्याकडून देणगी पुरवली जात असल्याचे समोर आले आहे.\nमुंबई भाजपचे प्रमुख मंगल प्रभात लोढा यांनी तब्बल 5 कोटी रुपयांची देणगी राष्ट्रवादीला देणगी स्वरुपात दिले असल्याची घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे मागच्या वर्षी राष्ट्रवादी पक्षाला एकूण 12 कोटीची देणगी मिळाली होती. म्हणजे जवळपास निम्मी देणगी ही लोढा यांच्याकडून मिळाली असल्याचे समजते.\nदरम्यान या देणगी प्रकरणाविषयी बोलताना मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, कंपनी माझ्या मालकीची आहे पण मी प्रत्यक्षरित्या ती सांभाळत नसून कंपनीच्या कार्यालयात याबाबत विचारण्याचं सांगण्यात आलं आहे.\nया प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2019-2020 या वर्षात तब्बल 59.94 कोटी रूपये देणगी मिळाली आहे. मागच्या वर्षी पक्षाला 12.05 कोटी देणगी मिळाली होती. म्हणजेच सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देणगीत तब्बल 5 पटींनी वाढ झाली आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\n2 दिवस विश्रांतीनंतर पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेल; वाचा, काय आहेत ताजे दर\nसंजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; आता ‘त्यांनीच’ दिलेत चौकशीला समोर जाण्याचे आदेश\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची ला��णार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/73326/", "date_download": "2021-07-24T20:17:15Z", "digest": "sha1:IUF2K5C3SPNE3FF7KCBMXH4U5M7OEWZ3", "length": 14362, "nlines": 113, "source_domain": "ramprahar.com", "title": "भाजपच्या वाढत्या दबावानंतर अखेर वनमत्री राठोड यांचा राजीनामा - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/भाजपच्या वाढत्या दबावानंतर अखेर वनमत्री राठोड यांचा राजीनामा\nभाजपच्या वाढत्या दबावानंतर अखेर वनमत्री राठोड यांचा राजीनामा\nपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर रविवारी (दि. 28) मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन वनमंत्री राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला होता.\nविधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपने संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी करीत अधिवेशनाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. बीडमधील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजासोबतचे फोटो व या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता, तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळे समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राठोड यांचा राजीनामा मंजूर केल्याचे सांगितले आहे.\nराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनेही करण्यात आली.\nपोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा ः फडणवीस\nपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आज 20 दिवस झाले. या प्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत. असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर 20 दिवसांनंतरही एफआयआर दाखल केला नाही. त्यामुळे प्रथम संजय राठोड यांना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जोपर्यंत पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.\nहा राजीनामा लोकांचा दबाव, भाजपने केलेले आंदोलन व माध्यमांनी विषय लावून धरल्यामुळे देण्यात आला. हा राजीनामा आधीच द्यायला हवा होता. केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही, तर या प्रकरणी राठोड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. केवळ राजीनामा घेऊन विषय अडगळीत टाकला जाता कामा नये. जे धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवले, तसे धाडस शरद पवार यांनीही दाखवायला हवे होते.\n-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप\nफक्त संजय राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की तिने आत्महत्या केली हे समजेल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ���ाठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे, असे सांगितले जात होते, पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करीत होते\nकुणाची चौकशी करीत होते\n-आशिष शेलार, भाजप नेते\nPrevious मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nNext बूथ संपर्क अभियान बैठक\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nकार जळणे, जाळणे आणि जाळून घेणे\nरोह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vasantlimaye.wordpress.com/page/2/", "date_download": "2021-07-24T20:30:37Z", "digest": "sha1:6KEU4BRGZ3CBGN6WWYYJ3AHSIG5YTPJ3", "length": 184163, "nlines": 168, "source_domain": "vasantlimaye.wordpress.com", "title": "vasantlimaye | The greatest WordPress.com site in all the land! | Page 2 vasantlimaye – Page 2 – The greatest WordPress.com site in all the land!", "raw_content": "\nसाहसी उपक्रम धोरण आणि संभ्रम\nपावसाळ्याचे दिवस, आमच्या एका डोंगरी मित्राच्या घरी आम्ही सारे जमलो होतो. १६ ऑगस्ट, गुरुवार २०१८. सगळ्यांच्याच मनात एक गोंधळ, चिडचिड आणि अस्वस्थता होती, पण त्याचबरोबर ‘काहीतरी केलंच पाहिजे’ असा उत्साह होता विषय होता साहसी खेळा संदर्भात जाहीर झालेला शासकीय निर्णय (GR) विषय होता साहसी खेळा संदर्भात जाहीर झालेला शासकीय निर्णय (GR) २६ जून २०१४ साली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पहिला GR आला. या निर्णयाला रिट पिटीशनद्वारे आव्हान देण्यात आलं आणि मुंबई हायकोर्टाने या शासकीय निर्णयाला सप्टेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अचानक २६ जुलै २०१८ रोजी नवीन GR निर्गमित केला. हे दोन्ही GR सदोष व अव्यवहार्य असल्याने साऱ्यांच्याच मनात गोंधळ, चिडचिड आणि अस्वस्थता होती. गेल्याच आठवड्यात शासनाच्या पर्यटन विभागाने ‘साहसी उपक्रम धोरणा’चा मसुदा जाहीर केला. याबाबत साऱ्याच साहसी क्षेत्रात खळबळ आणि गोंधळ माजल्याचं जाणवतं आहे.\nमहाराष्ट्रात विविध साहसी उपक्रमांचे आयोजन गेली सुमारे सात दशके चालू आहे. यात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि क्लब्ज आपापल्या परीने सुरक्षेची काळजी घेत असत. सुरक्षा विषयक काळजी घेण्याचं भान ज्येष्ठांकडून नवोदितांना, गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे अनौपचारिक रित्या मिळत असे. साहसी उपक्रमा संदर्भातील साहित्य, फिल्म्स आणि इंटरनेट यामुळे गेल्या २० वर्षात सारेच साहसी उपक्रम अफाट लोकप्रिय झाले. क्लब्ज व्यतिरिक्त व्यावसायिक संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात हिरीरीने उतरल्या. दुर्दैवाने सुरक्षेचे भान कमी होऊ लागले आणि अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. निसर्गाच्या ऱ्हासाचे प्रमाण भयानक रित्या वाढले. (प्लास्टिक, कचरा, बाटल्या इत्यादी.) साहसी क्षेत्रात आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमन करणे आत्यंतिक गरजेचे भासू लागले. अनेक बेजबाबदार व्यक्ती, प्रवृत्ती आणि संस्था या क्षेत्रात बोकाळू लागल्याने प्रामाणिकपणे साहसी उपक्रम राबविणाऱ्या सर्वांवरच याचा ठपका येऊ लागला. आज साहसी क्षेत्रात नियमन असावे याबद्दल कुणाचेच दुमत असू नये. हे नियमन एकट्या दुकट्याने करणे अशक्य आणि म्हणूनच ही जबाबदारी शासनाची आहे.\nपहिला GR पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, दुसरा GR शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आणला, आणि आत्ताचा GRचा मसुदा पर्यटन विभागाने प्रसिद्ध केला आहे. सुरक्षा नियमावलीची आणि नियमनाची जबाबदारी शासनाची असल्याचे मान्य केल्यावर, हे काम शासनाच्या कुठल्या विभागाने करावे हा निर्णय सर्वस्वी शासनाचाच असणे स्वाभाविक आहे. नेपाळ, आपले केंद्रीय पर्यटन मंत्रालय, तसेच उत्तराखंड, हिमाचल, केरळ इत्यादी राज्यांच्या पर्यटन विभागाने सुरक्षा नियमनाची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्याचा मसुदा पर्यटन विभागाने जारी केला म्हणून सारे साहसी उपक्रम म्हणजे ‘पर्यटन’ असा अर्थ लावणे चुकीचे आहे. श्री. संदीप परांजपे यांनी बारकाईने अभ्यास करून सध्याच्या मसुद्यातील ‘साहसी पर्यटन’ असा चुकीचा उल्लेख पान क्रमांकासह शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विविध साहसी उपक्रम ‘खेळ, क्रीडा’ असण्याबद्दल संदिग्धता आहे. (गिर्यारोहण हा क्रीडा प्रकार आहे किंवा नाही याबद्दल ९०च्या दशकात रंगलेला वाद मला आठवतो. याचा विशेष संबंध क्रीडा खात्यातर्फे मिळणाऱ्या पुरस्कारांशी होता. २०१४ नंतर, आजही हे पुरस्कार क्रीडा खात्यातर्फे दिले जातात आणि पुढेही दिले जाऊ शकतात आणि याचा संबंध नियमनाशी जोडणं गैर आहे.) ‘साहसासाठी साहस’ करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था, म्हणजेच गिर्यारोहण, प्रस्तरारोहण मोहिमा सध्याच्या GRच्या व्याप्तीत/कक्षेत येत नाहीत, आणि अशी गल्लत करणे चुकीचे आहे. हा GR साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्यांसाठीच लागू आहे.\nसध्याचा ‘साहसी उपक्रम धोरण’ २६७ पानी मसुदा (मराठी) वाचून, तपासून सूचना/हरकती पाठविण्यासाठी केवळ तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मसुद्याचा बारीक टाईप आणि २६७ पाने लक्षात घेता हा कालावधी अवास्तव असून तो कमीत कमी एक महिन्याने वाढविणे गरजेचे आहे. या मसुद्या मागील शासनाचा उद्देश आणि प्रयत्न प्रामाणिक असून कौतुकास्पद आहेत. तरीही सध्याचा मसुदा सदोष असल्याचे नमूद करावेसे वाटते. एकंदर मसुदा पाहिल्यास त्याचे दोन भाग पाडता येतील. पहिली ९ पानं नियमन प्रणाली मांडतात तर पुढील २५८ पाने विवक्षित उपक्रमांसाठी सविस्तरपणे सुरक्षा नियमावली विशद करतात. सुरुवातीस आपण नियमन प्रणालीकडे पाहूया.\nसध्याच्या साहसी उपक्रम धोरणानुसार २०१८ साली जाहीर झालेला सदोष आणि अव्यवहार्य GR अधिक्रमित (रद्द) करण्यात आला आहे. मसुद्यातील प्रस्तावनेत या विषयाचा २००६ पासूनचा इतिहास मांडण्यात आला आहे. २०१८ च्या GR वर केलेल्या रिट पिटीशनबाबत निकाल देतांना, मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्ते व MACला हा विषय खूप तांत्रिक बाबींवर आधारित असल्याने एक सविस्तर सादरीकरण शासनास देण्याचा आदेश दिला. १ ऑक्टोबर २०१९ मध्ये MAC तर्फे ६५७ पानांचे सादरीकरण क्रीडा व पर्यटन विभागास सादर करण्यात आले. या सादरीकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव (पर्यटन) यांच्या समवेत घेण्यात आली. या स��दरीकरणात MAC तर्फे सुरक्षा नियमावली व प्रणाली सविस्तरपणे मांडण्यात आली होती. पर्यटन विभागाने केंद्रीय मंत्रालयाने शिफारस केलेल्या ATOAIची (Adventure Tour Operators of India) आणि MACची सुरक्षा नियमावली शिवाय BIS व ISO मानकांशी मेळ घालून, तसेच इतर तज्ञांच्या सहाय्याने जमीन, हवा, पाणी अश्या माध्यमातील साहसी उपक्रमांसाठी विस्तृत नियमावली तयार केली. यातील प्रपत्र अ आणि इ यातील नियमावली सामायिक स्वरुपाची असून, साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांच्या संचालक व वरिष्ठांसाठी या सूचनांचा अधिक उपयोग होईल. इतर तीन प्रपत्रे ब (२) – जमीन (पान ३४ ते १३४), प्रपत्र क – जल (पान १३५ ते १६९), प्रपत्र ड – हवा (पान २०८ ते २६५) ही विवक्षित साहसी उपक्रमांसाठी आहेत. यात पान नं. १७० ते २०७ हा प्रपत्र ब चा भाग ३ आहे आणि आत्ताच्या मसुद्यातील याची जागा चुकली आहे.\nनियमन प्रणालीच्या पहिल्या ९ पानातच पान क्र. २ वर कुठल्या घटकांना नोंदणी करणे गरजेचे आहे हे विशद केलेले आहे. नोंदणी दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा म्हणजे तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि दुसरा टप्पा हा अंतिम नोंदणी प्रमाणपत्राचा आहे. नोंदणी बंधनकारक असणाऱ्या आठ घटकांची यादी देण्यात आली आहे. साहसी उपक्रम आयोजित करणारे सर्व घटक यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निसर्ग सहली, दुर्ग संवर्धन उपक्रम आणि ऐतिहासिक सहली आयोजित करणारे घटक यात समाविष्ट करावे असे वाटते. यात कुठेही गिर्यारोहण, प्रस्तरारोहण मोहिमा तसेच स्पोर्ट्स क्लायंबिंग याचा समावेश नाही कुणीही व्यक्ती, संस्था साहसी उपक्रमाचे आयोजन करत असेल तर त्यांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. यात सशुल्क व विनाशुल्क (वर्गणीद्वारे आयोजित केलेले) उपक्रम अंतर्भूत आहेत. खाजगी ग्रुप अथवा व्यक्ती आपल्या हिमतीवर साहसी उपक्रमांसाठी निसर्गात जाऊ शकतात आणि त्यांना नोंदणी बंधनकारक नाही. अश्या लोकांनी सुरक्षा नियमावलीचा मार्गदर्शक सूचना म्हणून वापर करावा अशी शिफारस आहे. पान ३ वर दिलेल्या तात्पुरत्या नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीतील क्रमांक १ – संस्था/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र आणि क्रमांक ४ – गुमास्ता परवाना ज्यांना लागू असेल त्यांनीच ती कागदपत्रे जोडावयाची आहेत. हा मुद्दा प्रस्तुत मसुद्यात अधिक स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे. सदर अर्ज अधिकृत आणि जबाबदार व्���क्तीनेच करावयाचा आहे. वरील कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज व रु.१०००/- सह ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. अर्जाचा विहित नमुना सदरच्या मसुद्यात दिलेला नाही. सदर शुल्क अवास्तव व जास्त असल्याची तक्रार असू शकते.\nअंतिम नोंदणी प्रमाणपत्राचे निकष हे धोरण लागू झाल्यापासून ६ महिन्यांनी शासन प्रकाशित करणार असल्याचा मानस आहे, परंतु हे स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे. तात्पुरते नोंदणीपत्र सध्या कार्यरत असणाऱ्या संस्थांनी अथवा व्यक्तींनी, हे धोरण लागू झाल्यावर ६ महिन्याच्या आत प्राप्त करणे गरजेचे आहे. परंतु या संस्था/व्यक्ती त्यांचे उपक्रम सुरक्षा नियमावलीचे पालन करून चालू ठेवू शकतील. तसेच साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या नवीन संस्था/व्यक्तींना तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्या शिवाय उपक्रम सुरु करता येणार नाहीत. सहा महिन्यांनंतर पुढील सहा महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वांनाच नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक राहील. पान ३ वर सदर नियमात अधिक स्पष्टता हवी. तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्राच्या अर्जासोबत सुरक्षा मार्गदर्शक नियमावलीचे पालन करण्याचे हमीपत्र देणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.\nया विषया संदर्भात दोन समित्या आणि एका कार्यकक्षाचे गठन करण्यात येणार आहे. यातील राज्यस्तरीय समितीतील १२ पैकी ५, विभागीय समितीत १० पैकी ५ आणि साहसी कक्षातील ८ पैकी ५ सदस्य साहस क्षेत्रातील तज्ञ असणार आहेत, याचाच अर्थ सर्व निर्णयात साहस क्षेत्रातील तज्ञांचा सक्षम सहभाग असेल. हे तज्ञ नामिका सुचीतून घेण्यात येतील आणि ह्या नामिका सुचीसाठी निकष शासनाला जाहीर करावे लागतील.\nअंतिम नोंदणीसाठी लागू केलेले शुल्क अवास्तव पध्दतीने जास्त असल्याचे क्षेत्रातील अनेकांचे म्हणणे आहे. तसेच जल व हवा या उपक्रमांसाठी एकच आयोजक विविध ठिकाणी उपक्रम अयोजित करणार असेल तर त्याला तितक्या ठिकाणांसाठी जास्तीचे शुल्क भरावे लागेल, ही अट जाचक आहे. मसुद्यातील विमा संदर्भातील पान ६ वरील तरतूदी अतिशय महत्त्वाच्या असून या क्षेत्रातील सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहेत. पान ७ वरील तपासणी आणि दंडनीय कार्यवाहीतील पात्रता, दंड आणि शिक्षा हे सारेच मुद्दे अति कठोर व जाचक आहेत आणि त्यांचा फेरविचार व्हावा.\nसदर मसुद्यातील १० ते २६७ पानांवर साहसी उपक्रम���ंसाठी सविस्तर नियमावली आणि प्रणाली विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. सदर नियमावली आणि प्रणाली धोरणाचा भाग न करता स्वतंत्र असावी म्हणजे त्यात वेळोवेळी साहसी क्षेत्राच्या गरजेनुसार तज्ञ्यांच्या मदतीने सुधारणा करणे सुलभ होईल. आत्ताचा मसुदा ISO 21101 सारखी आंतरराष्ट्रीय मानके, BIS आणि ATOAIची नियमावली यावर आधारित आहे. सदर मसुदा अवाढव्य असला तरी त्यात सुसूत्रता, स्पष्टता आहे, तसेच विविध उपक्रमांची अचूक माहिती असून त्यामुळे सर्वांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आल्या आहेत. साहसी उपक्रम आयोजक, आयोजक संस्थातील संचालक, भाग घेणारे सभासद आणि पालक यांच्यासाठी या सूचना योग्य मार्गदर्शन करू शकतील. पूर्वी हे क्षेत्र मर्यादित होतं, सहभाग घेणार्‍यांची संख्या छोटी होती आणि सुरक्षिततेचं भान होतं. बाहेरून कुणाकडून करण्यात येणाऱ्या नियमनाची आपल्याला सवय नाही. या मसुद्यात अनेक सुधारणा आवश्यक आहेत. या नियमावली आणि प्रणालीत सुधारणा करण्यास वाव आहे आणि त्यासाठी सूचना/हरकती विनाविलंब शासनास कळविणे गरजेचे आहे. त्याचा बोजडपणा, क्लिष्टता कमी करावी लागेल. परंतु आधीच्या दोन्ही GRच्या तुलनेत मांडलेल्या सर्व गोष्टीत खूप तथ्य आहे, गरज आहे सुधारणांची सुरक्षा नियमावली आणि प्रणाली यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. नियमनाला कोणाचाच विरोध असणार नाही, परंतु ही एक अप्रतिम संधी असून आपण साऱ्यांनीच शासनाच्या विरोधात न जाता शासनाला मदत करण्याची गरज आहे सुरक्षा नियमावली आणि प्रणाली यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. नियमनाला कोणाचाच विरोध असणार नाही, परंतु ही एक अप्रतिम संधी असून आपण साऱ्यांनीच शासनाच्या विरोधात न जाता शासनाला मदत करण्याची गरज आहे हा मसुदा तयार करणाऱ्या सर्वांचे पुनश्च अभिनंदन हा मसुदा तयार करणाऱ्या सर्वांचे पुनश्च अभिनंदन आपल्या सर्वांचा सहभाग म्हणजे २००६ साली प्राण गमावलेले दोघे आणि त्यांचे पालक यांना न्याय देण्यासारखे आहे. आपलेच क्षेत्र अधिक सुरक्षित आणि सक्षम करणे यासाठी खूप महत्त्वाचे आहे\n१७ सप्टेंबर, गुरुवार संध्याकाळ. MACची मिटिंग चालली होती आणि अचानक बातमी आली, ‘अरे, शासनाचे साहसी उपक्रम धोरण जाहीर झाले’ गेल्या सुमारे सहा वर्षांच्या खडतर वाटचाली नंतर हा खचितच आनंदाच�� क्षण होता’ गेल्या सुमारे सहा वर्षांच्या खडतर वाटचाली नंतर हा खचितच आनंदाचा क्षण होता माननीय पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे, पर्यटन सचिव आणि पर्यटन संचालनालय यांनी उचललेले हे पाउल साहसी क्षेत्रासाठी निश्चितच अभिनंदनीय आणि उत्साहवर्धक आहे. शासनाचे हे प्रयत्न स्वागतार्ह आहेत.\n२००६ साली हिमालयातील ट्रेकवर झालेल्या दोन अपघाती निधनांनंतर त्यांच्या पालकांनी सरकारवर जनहित याचिका दाखल केली. २०१२ साली मुंबई हायकोर्टाने शासनाला साहसी उपक्रमांसाठी सुरक्षा नियमावली तयार करण्याचे आदेश दिले. २०१३ साली या क्षेत्रातील काही अनुभवी तज्ञ Expert Committee म्हणून एकत्र येऊन सुरक्षा नियमावली तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाले. साहसी क्षेत्राला गेल्या ७० वर्षांचा इतिहास आहे आणि यातील विविध संस्था आपापल्या परीने सुरक्षेची काळजी घेत असत. गेल्या दोन दशकात साहसी क्षेत्र वेगाने लोकप्रिय झालं. अपरिपक्व, अननुभवी लोकांचा भरणा असे उपक्रम राबवू लागला आणि साहजिकच अपघातांची संख्या लक्षणीय स्वरुपात वाढली. अपघात, पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे नियमनाची आत्यंतिक गरज भासू लागली आणि हे काही एकट्या दुकट्याचे काम नाही. सुरवातीस हे नियमन शासनाच्या माध्यमातून आणि कालांतराने सुशिक्षित साहसी क्षेत्राकडून स्वयं-नियमन अशा पध्दतीने प्रत्यक्षात येऊ शकते ही वस्तुस्थिती आहे.\nहे नियमन करण्याची जबाबदारी स्वेच्छेनी नसली तरी सजग पालक आणि कोर्टाच्या निर्णयामुळे शासनाला स्वीकारावी लागली. शासनाकडे या क्षेत्रातील अनुभवाची वानवा होती. Expert Committeeच्या नियमावलीचा आधार घेऊन २०१४ साली एक अपरिपक्व शासकीय धोरण (GR) जाहीर झाले. हे सदोष धोरण अमलात आणणे अव्यवहार्य आणि अन्यायकारक होते. Expert Committeeतील काही सदस्यांनी रिट पिटीशन द्वारे या धोरणाला थेट कोर्टात आव्हान दिले आणि कोर्टाने या धोरणास स्थगिती दिली. ह्याच अनुभवी, तज्ञ मंडळींनी अनौपचारिक रित्या सुरक्षा नियमावलीचे काम सुरु ठेवले. दुर्दैवाने शासनाने काही मोजक्या अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन घाईने दुसरा शासकीय निर्णय जुलै २०१८ मधे अमलात आणला. हे दोन्ही शासकीय निर्णय क्रीडा विभागातर्फे निर्गमित करण्यात आले होते. पहिल्या निर्णयाच्या वेळेस लोकांच्या सूचना/हरकती मागवण्यात आल्या होत्या, परंतु दुसरा निर्णय असं काही न करता थेट अमलात आणण्या��� आला. पूर्वीच्याच सजग आणि अनुभवी तज्ञ मंडळींनी, हे सारे प्रयत्न खर्चिक असूनही पुन्हा कोर्टात धाव घेतली.\nदोन्ही शासकीय निर्णयात केवळ जमिनीवरील उपक्रमांव्यतिरिक्त हवा आणि पाणी या माध्यमातील साहसी उपक्रम अंतर्भूत करण्यात आले होते. साहसी क्षेत्रात विविध संस्थांनी एकत्र येण्याचे पूर्वी झालेले प्रयत्न निष्फळ किंवा एकांगी ठरले. साहसी क्षेत्रातील बहुतेकांचा सुरक्षा व नियमनाला विरोध नव्हता, तर विरोध होता सुस्पष्टता नसलेल्या जाचक शासकीय धोरणाला होता. हे प्रयत्न सुरु होत असतांना साऱ्या साहसी क्षेत्राने एकत्र येण्याची गरज भासू लागली आणि त्यातूनच MACचा (महा अॅडव्हेंचर काउन्सिल) जन्म झाला. ही न नफा तत्वावर उभारलेली Section 8 कंपनी आहे. दुसऱ्या GR संदर्भात मुंबई हाय कोर्टाने विषय खूप तांत्रिक असल्याने याचिकाकर्ते व MACला शासनाला सविस्तर सादरीकरण करण्याचे आदेश दिले व याविषयी याचिकाकर्ते व MACचे सदस्य यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेणे शासनावर बंधनकारक होते.\nयाचिकाकर्ते व MAC यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे ६५० पानांचे सादरीकरण शासनाकडे सादर केले. सुरवातीस क्रीडा खात्याच्या प्रमुख सचिव यांच्याशी पर्यटन सचिवांसह MACची बैठक या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाली. याच बैठकीत हा विषय पर्यटन खात्याकडे सुपूर्द करण्यात आला. गेल्या सात/आठ महिन्यात पर्यटन खाते आणि MAC असा संवाद सुरू राहिला. माननीय पर्यटन मंत्री आणि पर्यटन सचिव यांनी या विषयात विशेष रस घेतल्याने कामास गती आली आणि १७ सप्टेंबर रोजी ‘साहसी उपक्रम धोरणाचा’ मसुदा जाहीर झाला. या मसुद्यावर प्रतिक्रिया/हरकती यासाठी ७ नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आला होता, परंतु १८ सप्टेंबर रोजी एका शुध्दीपत्राद्वारे हीच तारीख आता ७ ऑक्टोबर करण्यात आली आहे.\nसदर धोरणाचा मसुदा शासकीय क्लिष्ट भाषेत २६७ पानी असून, अक्षरे अतिशय बारीक आकारात असल्याने, हा संपूर्ण वाचून, समजून त्यावर सूचना/हरकती मांडण्यासाठी १७/१८ दिवसांचा कालावधी अतिशय तोकडा आहे. हा कालावधी कमीत कमी एक महिन्याने वाढवावा म्हणजेच आधीच्या तारखेनुसार ७ नोव्हेंबर पर्यंत देण्यात यावा.\nशासकीय धोरणाचे दोन भाग पडता येतील – मुख्य धोरण (९ पाने) आणि पुढील प्रपत्र अ, ब, क, ड आणि इ (पान १० ते २६७). मुख्य धोरणात काही व्याख्या अधिक सुस्पष्ट असणे गरजेचे आहे. दंडात्मक ���ारवाई आणि शिक्षा याविषयीची मसुद्यातील भाषा खूप कडक असून त्यातील तरतुदी जाचक आहेत. साहसी उपक्रमातील अंगभूत धोके आणि अनिश्चितता लक्षात घेता, जोपर्यंत गुन्हेगारी स्वरूपाचा किंवा हेतू पुरस्सर निष्काळजीपणा सिध्द होत नाही तोपर्यंत आयोजकांवर कुठलीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये असे वाटते. प्रपत्र अ, ब, क, ड आणि इ, यामधे सुरक्षा नियमावली मांडण्यात आली आहे. परंतु ह्या सर्व प्रपत्रात कुठेच अनुक्रमणिका देण्यात आलेली नाही, यामुळे ही प्रपत्रे दुर्बोध आणि गोंधळाची झाली आहेत. शासनची सुरक्षा नियमावली ATOAI, ISO 21101 आणि BIS या मानकांवर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीही शासन नियमावली आणि ATOAIची नियमावली पाळावी असे उल्लेख द्विरुक्तीचे असून गोंधळात टाकणारे आहेत. एकंदरीत धोरण साहसी क्षेत्राला प्रोत्साहन देऊन वृद्धिंगत करण्यासाठी नसून नियंत्रणाखाली आणण्यासाठी असल्याचे भासते, अशी टीका सर्वदूर ऐकू येत आहे. शासनाचा उद्देश प्रामाणिक असला तरी प्रत्यक्ष धोरणात तो स्पष्टपणे समोर येत नाही.\nशासकीय धोरण आता प्रसिध्द झाले आहे आणि या क्षेत्रातील सर्वांना यात सुधारणा सुचविणे, हरकती घेणे ही अप्रतिम संधी आहे. साहसी उपक्रमातील सुरक्षा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी केवळ आपापसात चर्चा न करता सूचना/हरकती शासनास कळविणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठी उपलब्ध मुदत वाढवून मिळेल याची खात्री नाही, तरी घाई करणे गरजेचे आहे. विविध संस्था या विषयी सजग असून कार्यरत आहेत, तरी त्या सर्वांनी या वेळेस पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही संधी दवडल्यास सदरचे धोरणही आधीच्या GR प्रमाणे अव्यवहार्य ठरून आपल्याच क्षेत्राचे नुकसान होऊ शकते सुरक्षेसाठी नियमन सुरवातीस शासनाच्या माध्यमातून आणि कालांतराने सजग साहसी क्षेत्राकडून स्वयं-नियमन असा प्रवास घडण्यासाठी साहसी क्षेत्रातील सर्वांनीच मरगळ झटकून जागे होणे गरजेचे आहे\nपुनश्च ‘साहसी उपक्रम धोरणा’चे स्वागत आणि मित्रहो लवकर जागे व्हा असे कळकळीचे आवाहन\nमानवाच्या जन्मापासून त्याला प्रश्न हे पडतच असणार. चांगलं काय, वाईट काय करू की नको कुठल्याही कृतीच्या मुळाशी हे बायनरी (Binary), दुहेरी प्रश्न असतात. सुरवातीला या प्रश्नांचा नीट उलगडा झाला नसेल, मग अंतःप्रेरणा (Instinct) त्याला मार्गदर्श�� करीत असतील. कालांतराने अनुभवातून तो शिकत गेला असणार. आणि या शहाणपणातून संस्कृतीचा जन्म झाला असावा. एका अर्थानं संस्कृती हे स्वतःच्या, पूर्वसुरींच्या अनुभवांचं संचित असतं.\nप्राण्यांना, पक्ष्यांना एव्हढंच कशाला साध्या कृमी कीटकांना देखील चांगलं/वाईट, हवं/नको हे छान कळतं. ही एक निसर्गदत्त सहजसुलभ प्रवृत्ती आहे. त्यासाठी फारसा विचारही करावा लागत नाही. खादाड लॅब्रॅडोरला नावडता पदार्थ खायला देऊन पहा भुकेला असला तरी तो त्याला तोंड लावणार नाही. हे सारं उपजतच असतं. हळूहळू माणसाचा विकास होत गेला, तो शहाणा होत गेला. अग्नीचा शोध लागला, भाषा सापडली, शिकारी जंगली माणूस शेती करू लागला. भीती, अनाकलनीय गोष्टींनी देव जन्माला घातला. माणूस समाजशील प्राणी आहे पण त्यासोबत तो विकारवशही आहे. म्हणूनच आचारसंहितेची गरज भासू लागली. आणि म्हणून काही शहाण्या मंडळींनी धर्म संकल्पिला भुकेला असला तरी तो त्याला तोंड लावणार नाही. हे सारं उपजतच असतं. हळूहळू माणसाचा विकास होत गेला, तो शहाणा होत गेला. अग्नीचा शोध लागला, भाषा सापडली, शिकारी जंगली माणूस शेती करू लागला. भीती, अनाकलनीय गोष्टींनी देव जन्माला घातला. माणूस समाजशील प्राणी आहे पण त्यासोबत तो विकारवशही आहे. म्हणूनच आचारसंहितेची गरज भासू लागली. आणि म्हणून काही शहाण्या मंडळींनी धर्म संकल्पिला धर्म रूढ झाला आणि परंपरा, रितीरीवाज आणि रूढी यांचा जन्म झाला.\nविचारांच्या आवर्तनात हरवलो असता मी पुन्हा प्रारंभाकडे वळलो. आदिम सहजसुलभ प्रवृत्तींचा शोध घेऊ लागलो. पूर्वसुरींनी अर्थातच यावर सखोल विचार विमर्श केला असणार सहजसुलभ प्रवृत्तींच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरकांचा शोध घेतला असणार. यामधे आपल्या संवेदना, इंद्रिये आणि बुध्दी यांचा साकल्याने विचार झाला असणार. आपल्या संवेदनांशी दुहेरी, बायनरी (Binary) निर्णय प्रक्रियेचा जवळचा संबंध आहे. यातूनच रुचीचा, रसांचा शोध लागला सहजसुलभ प्रवृत्तींच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरकांचा शोध घेतला असणार. यामधे आपल्या संवेदना, इंद्रिये आणि बुध्दी यांचा साकल्याने विचार झाला असणार. आपल्या संवेदनांशी दुहेरी, बायनरी (Binary) निर्णय प्रक्रियेचा जवळचा संबंध आहे. यातूनच रुचीचा, रसांचा शोध लागला त्या रसांचं वर्गीकरण करता नवरसांची मांडणी झाली असेल. हे रस भावभावनांच्या मुळाशी असतात. नवरस��ंची व्याख्या पाहता ती संपूर्ण आणि सर्वसमावेशक असल्याचं लक्षात येतं. नवरसांचा अभ्यास करत असता मला भुरळ घातली ती ‘बीभत्स’ रसानी\nशृंगार, हास्य, रौद्र, करूण, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत आणि शांत असे हे नवरस. बीभत्स रसात किळस, वीट, तिरस्कार, घृणा ह्या भावना दिसतात. तुम्हाला विचित्र वाटलं असेल की या रसात भुरळ घालण्यासारखं काय आहे चांगलं काय, वाईट काय या मुलभूत प्रश्नाशी या रसाचा खूप जवळचा संबंध आहे चांगलं काय, वाईट काय या मुलभूत प्रश्नाशी या रसाचा खूप जवळचा संबंध आहे एका अर्थानं ही अभिरुचीची जननी आहे एका अर्थानं ही अभिरुचीची जननी आहे इतर कुठल्याही रसाचा अतिरेक या रसाशी जवळीक साधतो. या रसाचा उद्भव रेड सिग्नलसारखा आहे. हाच आपल्याला हीण काय, निकृष्ट काय किंवा धोकादायक काय याची जाणीव करून देतो.\nआपल्याकडे नवरस असणं ही निसर्गदत्त देणगी आहे. या सर्व रसांचा विविध कालाविष्कारांशी घनिष्ट संबंध आहे. यामुळे आपली अभिरुची संपन्न आणि समृध्द झाली. यातील ‘बीभत्स’ रस अँटेनासारखा सुकाणू म्हणून आपल्याला मिळाला आहे. काही भीषण परिस्थितीत, उदाहरणार्थ – दुर्गंधीयुक्त गटारं साफ करणारे स्वच्छता कामगार, किंवा हॉस्पिटलमधील मॉर्गमधे, शवागारात काम करणारा कर्मचारी बहुतेक वेळा दारूच्या नशेत असतो कारण त्याला ‘त्या’ परिस्थितीत, मृत्यूच्या सहवासात आपलं शहाणपण शाबूत ठेवायचं असतं म्हणूनच तो आपला ‘बीभत्स’ रसाचा अॅन्टेना बोथट करून टाकतो म्हणूनच तो आपला ‘बीभत्स’ रसाचा अॅन्टेना बोथट करून टाकतो आजकाल नितीमत्ता लयाला गेलेल्या, भ्रष्टाचारानं बरबटलेल्या वातावरणात मनात एक आक्रोश उमटतो, अरे आपला सदसद्विवेक कुठे गेला आजकाल नितीमत्ता लयाला गेलेल्या, भ्रष्टाचारानं बरबटलेल्या वातावरणात मनात एक आक्रोश उमटतो, अरे आपला सदसद्विवेक कुठे गेला ही कीड थोड्याफार फरकानं बहुतेकांना लागल्याचं भयप्रद वास्तव समोर येतं. सारंच विस्मयकारक आहे. आपला अँटेनाच हरवला आहे\nआपण उदासीन झालो आहोत, निगरगट्ट आणि कोडगे झालो आहोत. हे जिवंतपणी मृत असल्याचं लक्षण आहे. खऱ्या अर्थानं जिवंत रहायचं असेल तर तो ‘बीभत्स’ रसाचा अँटेना शोधला पाहिजे. मगच सदसद्विवेक सापडण्याची शक्यता आहे, तरच आपली संपन्न, समृध्द अभिरुची जिवंत राहील\nवसंत वसंत लिमये, १ सप्टेंबर २०२०\nएका नव्या पर्वाची नांदी\nसप्टेंबरच��� महिना, १९८७ साल असावं. हिमालयातील खडबडीत पहाडी रस्त्यावरून होणारा प्रवास शिक्षेसारखा भासू शकतो, त्यादिवशी मात्र तो मला सत्वपरीक्षेसारखा वाटत होता. उजवीकडे खोल दरीतून खळाळत वाहणारी अल्लड चिनाब, हवेतील मस्त गारवा आणि मधेच घडणारं हिमाच्छादित शिखरांचं दर्शन हाच काय तो दिलासा होता. पोटातील भीती, हुरहूर काही पाठ सोडत नव्हती. सोबतचे सारे हसत खिदळत होते, पण मी मात्र काळजीनं रस्त्यावर नजर ठेवून होतो. वाटेत कीरुच्या अलिकडे जळून कोळसा झालेल्या बसचा सांगाडा दिसला. दूरवर माणसांचा घोळका आणि अस्पष्टपणे घोषणा ऐकू आल्या. माझ्या पोटात खड्डा पडला त्या दिवशी ‘चक्का जाम’ आंदोलन चालू होतं. नुकत्याच जून मधे निवडणुका झाल्या होत्या आणि त्यासोबत उफाळलेला खूप असंतोष होता. तिथूनच काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराची सुरवात झाली असं म्हणतात.\nआम्ही लडाखमधील झांस्कर नदीच्या खोऱ्यात असलेल्या पदुम येथून ट्रेकची सुरवात केली होती. सोबत सहा परदेशी पाहुणे, ग्यान आणि फुन्चुक असे आमचे दोन कूक आणि मी. झोंकुल गोम्पा मार्गे आम्ही खड्या चढाईला लागलो. सहा सात दिवसांचा खडतर ट्रेक आटपून, आम्ही १७,५०० फुटांवरील ‘उमासी ला’ पार केला. ला म्हणजे खिंड शेवटच्या दिवशी नैऋत्येकडील हिमनदीच्या कडेने, पायाच्या घोट्यांची परीक्षा घेणाऱ्या, थकवणाऱ्या दीर्घ कंटाळवाण्या आठ तासांच्या चालीनंतर गुलाबा किंवा गुलाबगढ येथे चिनाब नदीच्या खोऱ्यात पोचलो. अवघड ट्रेक यशस्वी रित्या पूर्ण केल्याने सारेच धमाल खुशीत होते. का कुणास ठाऊक पण आमची जम्मूहून येणारी बस अजून पोचली नव्हती. संध्याकाळी बातमी कळली की खालच्या मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन सुरु आहे आणि त्यानी हिंसक वळण घेतलं आहे. सोबतच्या परदेशी पाहुण्यांची तीन दिवसांनंतर परतीची फ्लाईट होती. तो STDचा जमाना होता, पण फोन लागेनात. त्यामुळे पुढील काहीच खबर मिळणं दुरापास्त झालं होतं. आम्ही सारेच काळजीत पडलो\nगावात इतर काही वाहन, गाडी मिळेल का याची चौकशी करत मी फिरू लागलो. तेव्हा हिमाचल मधील तांडी ते किश्तवार असा रस्ता चिनाब नदीच्या कडेचा पहाड फोडून तयार करण्याचं काम जोरात सुरु होतं. ‘रारंगढांग’ची आठवण करून देणारा हा रस्ता मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून पाहिलं. दुर्दैवानी सारीकडेच निराशा झाली. म्हटलं तर अस्मानी संकट होतं. अश्या कारणामुळे ��्लाईट चुकली, तर ‘आपण काय करणार मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून पाहिलं. दुर्दैवानी सारीकडेच निराशा झाली. म्हटलं तर अस्मानी संकट होतं. अश्या कारणामुळे फ्लाईट चुकली, तर ‘आपण काय करणार’ असं म्हणता आलं असतं. पण सेवाभावी उद्योगात केवळ नाईजास्तव स्वीकारायचा तो पर्याय असतो, अशी हाय प्लेसेसची ख्याती होती’ असं म्हणता आलं असतं. पण सेवाभावी उद्योगात केवळ नाईजास्तव स्वीकारायचा तो पर्याय असतो, अशी हाय प्लेसेसची ख्याती होती जंग जंग पछाडल्यावर गावात एक अॅम्ब्युलन्स सुस्थितीत असल्याचं कळलं. झालं, मी तिथल्या RMOशी बोललो, विनवण्या केल्या. साम दामाचा प्रयोग केल्यावर कुठे तो तयार झाला. प्लॅन सोपा होता, आमच्यातल्या एका ‘गोऱ्या’ला खोटा खोटा जायबंदी करायचा जंग जंग पछाडल्यावर गावात एक अॅम्ब्युलन्स सुस्थितीत असल्याचं कळलं. झालं, मी तिथल्या RMOशी बोललो, विनवण्या केल्या. साम दामाचा प्रयोग केल्यावर कुठे तो तयार झाला. प्लॅन सोपा होता, आमच्यातल्या एका ‘गोऱ्या’ला खोटा खोटा जायबंदी करायचा प्लॅस्टर, बँडेजेस, टोमॅटो सॉसचे रक्त वगैरे अशी रंगभूषा करून, त्या पेशंटला आम्ही तातडीच्या उपचारासाठी जम्मूला नेत असल्याचं ते नाटक\nदुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मार्गस्थ झालो. आमच्यातील माईक नावाच्या एका तगड्या गड्याला ‘हात पाय फ्रॅक्चर’ अशी ‘रंगभूषा’ करून सजवला. रस्ता तसा निर्मनुष्य होता. क्वचित दिसणाऱ्या जाळपोळीच्या खुणा धडकी भरवणाऱ्या होत्या. कीरुपाशी मी सगळ्यांना सावध केलं. माईक कण्हत विव्हळू लागला, सारे गंभीर चेहरे करून त्याला धीर देऊ लागले. मी हलक्या आवाजात ‘ओव्हर अॅक्टिंग’ करू नका म्हणून साऱ्यांना तंबी दिली. हातात काठ्या, दंडुके घेतलेल्या घोळक्यापाशी आम्ही गाडी हळू केली. करड्या रंगाचे डगले, भरघोस दाढ्या, धारदार नाकं, पिंगट डोळ्यात संशय आणि द्वेष दिसत होता. नशीब, गाडीतील ‘पेशंट’कडे पाहून त्या नजरा निवळल्या आणि ‘जाने दो’ असा इशारा त्यातल्या एकानं दिला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन आम्ही तिथून चिंगाट सुटलो एक मोठं संकट टळलं होतं एक मोठं संकट टळलं होतं पुढच्याच वळणावर गाव दिसेनासं होताच, साऱ्यांनी खळखळून हसत सुटकेचा निश्वास टाकला.\n१९८५ ते १९९२ या काळात असे अनेक रोमांचकारक प्रसंग आणि धमाल ट्रेक करण्याचा योग आला. इंग्लंडमधील हाय प्लेसेसचा भारतीय अवतार होता ‘हाय प्लेसेस इंडिया’ आणि हा माझा स्वतंत्र उद्योग होता. ‘हाय प्लेसेस इंडिया’चा पसारा हळूहळू वाढत होता. आम्ही दहा/बारा जणं होतो, माझ्या ठाण्याच्या घरीच नाममात्र ऑफिस होतं. याच काळात ८५ सालातील कोकणकडा चढाई, ८६ साली ‘कामेट’ आणि ८८ साली ‘कांचनजुंगा’ अश्या महात्त्वाकांक्षी मोहिमा झाल्या. ८८ सालीच लहान शाळकरी मुलांसाठी साहस शिबिरे ‘रानफूल’ या संस्थेमार्फत सुरु झाली होती. मृणाल परांजपेची ओळख याच काळातील. तेव्हा ती Researchच्या माध्यमातून Outdoor Educationचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम यावर संशोधन करत होती. नव्वद सालापर्यंत हाय प्लेसेसचे वर्षात १४/१५ ट्रेक हिमालयात जात असत.\n१९८५ साली पहिला ब्रिटीश मंडळींचा ट्रेक आम्ही हिमालयात घेऊन गेलो होतो. त्यानंतर दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालखंडात मी इंग्लंडला मार्केटिंग मधे मदत करण्यासाठी जात असे. सुरवातीस 15 Spring Hill येथे बॉब आणि मेरीच्या घरीच ऑफिस होतं. तीन वर्षानंतर तेच ऑफिस Globe Works येथील प्रशस्त जागेत स्थलांतरित झालं. दरवर्षी ‘In High Places’ या नावाने, एक दीड तासाचे दृक-श्राव्य सादरीकरण घेऊन आम्ही देशातील प्रमुख २५/२६ शहरांमध्ये ‘रोड शो’ घेऊन फिरत असू. हे पाहायला ७० ते १०० लोक पैसे देऊन येत असत आपल्या, स्वतःच्या मार्केटिंग साठी क्लायंट कडून पैसे घेणे ही अफलातून कल्पना होती आपल्या, स्वतःच्या मार्केटिंग साठी क्लायंट कडून पैसे घेणे ही अफलातून कल्पना होती अर्थात भावी ट्रेकर्सना त्यातून सविस्तर माहिती त्या बदल्यात मिळत असे हे मात्र खरं अर्थात भावी ट्रेकर्सना त्यातून सविस्तर माहिती त्या बदल्यात मिळत असे हे मात्र खरं हे सादरीकरण तयार करायची जबाबदारी माझी असे. नोव्हेंबर अखेरीस एका रेकॉर्डिंग स्टुडिओमधे मी स्वतःला दोन आठवडे कोंडून घेत असे. आदल्या वर्षीच्या ट्रेकमधील पारदर्शिका, कॉमेंट्री आणि संगीताचा तो एक धमाल मिलाफ असे. ही सादरीकरणे आणि त्यानिमित्त ‘रोड शो’ मार्फत झालेली भटकंती मी पुरेपूर अनुभवली.\n१९८६ सालच्या वारीत आणखी एक धमाल घडली. बॉब आणि मॅक्स यांच्याकडे Outdoor Management Development या विषयातील भरपूर अनुभव होता. मी तिथे असतांना, ते दर वर्षी तसे ४/५ उपक्रम मँचेस्टर युनिव्हर्सिटीसाठी करत असत. Outdoor या विषयातील शिक्षण मी स्कॉटलंड येथे घेतलं असल्यानं Insuranceसाठी काही अडचण नव्हती. मग या कार्यक्रमांमध्ये मी सहाय्यक म्हणून सहभागी होऊ लागलो. हे उपक्रम चार दिवसांचे असत. डार्बीशायर मधील Peak District मधल्या ‘बेकवेल’ येथील Rutland Arms या हॉटेलमधे हे कार्यक्रम होत असत. नवीन विषय, नवे तंत्र, मला हा अनुभव घेतांना खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळालं. या उपक्रमात वापरण्यात येणारे Management Games तयार करणं, प्रस्तरारोहण, केव्हिंग आणि Orienteering म्हणजेच दिशावेध/दिशाशोध यासाठी या तंत्राचा वापर या साऱ्या गोष्टी शिकणं आणि त्यात वाकबगार होणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. ‘ट्रेझर हंट’ साठी Old Monsal Dale या उपयोगात नसलेल्या जुन्या रेल्वे मार्गावर, विवक्षित ठिकाणी संकेत-खुणा लपवायला पहाटे जाणे ही धमाल असे. पहाटेच्या धूसर उजेडात बर्फाळ जमिनीवर सश्यांच्या विष्ठेच्या लालसर खुणा, घोड्यांसाठी पाणी पिण्यासाठी असलेली दगडी ‘डोण’ आणि क्वचित दिसणारी हरणं आजही माझ्या आठवणीत कोरलेली आहेत\nकॉर्पोरेट क्षेत्रातील संचालक, व्यवस्थापक यांच्यासाठी साहस आणि निसर्ग यांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना, नेतृत्वगुण अश्या व्यवस्थापकीय तंत्रांचा विकास करणे हा विषय दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पाश्चिमात्य देशात विकसित झाला. माझ्यासारख्या भारतीय पार्श्वभूमी आणि मानसिकता असलेल्या माणसासाठी हे सारंच क्रांतीकारी आणि रोमांचक होतं. माझ्या नकळत ही एका नव्या पर्वाची नांदी होती. भारतात ‘रानफूल’ या संस्थेची जोरदार वाटचाल सुरु होती. तेव्हा भारत पेट्रोलियम या कंपनीतील सुंदर कृष्णमूर्ती या HR मॅनेजरची मुलं ८९ साली आमच्या साहस शिबिराला येऊन गेली होती. त्यानिमित्त त्याच्याशी ओळख आणि नंतर मैत्री झाली. सुंदरला मी परदेशात करत असलेल्या Outdoor Management Development उपक्रमांची माहिती झाली. विषय त्याच्या जिव्हाळ्याचा असल्यानं, आमच्या त्या संदर्भात अनेकदा गप्पा होत असत. एकदा तो अचानक म्हणाला, ‘Vasant, we have read a lot about this आम्हाला आमच्या मॅनेजर्ससाठी असा कार्यक्रम करायचा आहे. तुझ्याकडे या क्षेत्रातील अनुभव आहे, तू आमच्यासाठी असा कार्यक्रम करणार का\nमित्रहो, एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती\nपरवाच मित्राची आई गेली. वय बरंच, पंच्याऐशीच्या पुढे. ‘सुटल्या बिचाऱ्या’ असंही कुणीतरी वैकुंठात म्हटलेलं कानी पडलं. वैकुंठात एक विचित्र कडवट, आंबूस गोड वास असतो. मी जळणाच्या वखारी समोर एका दगडी भिंतीवर बसलो होतो. एक नऊवारीतल्या वयस्कर बाई, ‘आवं, इथे ‘सावडायचा’ कार्यक्रम कुटं चाललाय’ म्हणून विचारत आल्या. गर्द उद्यानापलिकडील गर्दी असलेल्या शेडकडे निर्देश करून, ‘तिकडे विचारा’ म्हणून त्यांना वाटेला लावलं. खरखरीत आवाजात ‘मोघे’गुरुजींचे स्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते. इथलं हिरवंगार उद्यान देखील उदास वाटतं. फोनवर कळलं की नातेवाईक मंडळी पोचायला अजून अर्धा तास तरी लागणार. तिथल्याच चहाच्या स्टॉलवरून एक कागदी कपातला चहा घेतला. नाकातला तो वास आणि जिभेवरील चिकट मिट्ट गोड चव, मला सारंच असह्य झालं होतं. मी पट्कन गाडीत जाऊन बसलो. गाडीच्या काचा बंद करून मी एसी सुरू केला. ड्रायव्हरला म्हणालो, ‘चल, आपण एक चक्कर मारून येऊ’ म्हणून विचारत आल्या. गर्द उद्यानापलिकडील गर्दी असलेल्या शेडकडे निर्देश करून, ‘तिकडे विचारा’ म्हणून त्यांना वाटेला लावलं. खरखरीत आवाजात ‘मोघे’गुरुजींचे स्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते. इथलं हिरवंगार उद्यान देखील उदास वाटतं. फोनवर कळलं की नातेवाईक मंडळी पोचायला अजून अर्धा तास तरी लागणार. तिथल्याच चहाच्या स्टॉलवरून एक कागदी कपातला चहा घेतला. नाकातला तो वास आणि जिभेवरील चिकट मिट्ट गोड चव, मला सारंच असह्य झालं होतं. मी पट्कन गाडीत जाऊन बसलो. गाडीच्या काचा बंद करून मी एसी सुरू केला. ड्रायव्हरला म्हणालो, ‘चल, आपण एक चक्कर मारून येऊ’ मला तिथे थांबणं अशक्य होतं. नदीपाशी पोचल्यावर मी काचा उघडून एक खोल मोकळा श्वास घेतला, तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. मृत्यूचा तो निकट गंध अस्वस्थ करणारा होता.\nतसा मी अनेकदा वैकुंठाला आलो आहे. मोठ्या धीरानं अनेकांचं सांत्वन केलं आहे. लहानपणी शाळेत असतांना केवळ कुतूहलापोटी, ‘नी. गो. पंडितराव’ या लाडक्या सरांच्या अंत्ययात्रेबरोबर ठाण्याच्या स्मशानात गेलो होतो. थोड्याच वेळात कुणीतरी वडिलधाऱ्या माणसानी, ‘चला रे पोरांनो, तुम्ही इथे यायचं नसतं’ असं झापून आम्हाला घरी पिटाळलं होतं. ‘आयुष्याचा शेवट चितेवर होतो’ एवढंच कळण्या इतपत अक्कल होती. एक नक्की की भीती वाटली नव्हती. पुढे गिर्यारोहणात दोन तीनदा जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू पाहण्याची पाळी आली. दुःख होतं, पण तेव्हा त्याची अटळता मी सहजपणे स्वीकारली होती. आता कदाचित वयाचा परिणाम असेल, पण अस्वस्थता होती येवढं मात्र खरं’ असं झापून आम्हाला घरी पिटाळलं होतं. ‘आयुष्याचा शेवट चितेवर होतो’ एवढंच क���ण्या इतपत अक्कल होती. एक नक्की की भीती वाटली नव्हती. पुढे गिर्यारोहणात दोन तीनदा जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू पाहण्याची पाळी आली. दुःख होतं, पण तेव्हा त्याची अटळता मी सहजपणे स्वीकारली होती. आता कदाचित वयाचा परिणाम असेल, पण अस्वस्थता होती येवढं मात्र खरं कधी दुरून तर कधी जवळून आपला आणि मृत्यूचा संबंध येतोच. बहुतेक वेळेस ‘हॅः, माझा काय संबंध कधी दुरून तर कधी जवळून आपला आणि मृत्यूचा संबंध येतोच. बहुतेक वेळेस ‘हॅः, माझा काय संबंध’ अश्या बेफिकीरीने ‘तो’ अप्रिय विषय मी झटकून टाकत असे. त्यादिवशी मात्र माझी अस्वस्थताच मला अस्वस्थ करत होती.\nकदाचित जमा-खर्च मांडायची वेळ आली असावी. दोनच वर्षांपूर्वी खूप जुने मित्र एकत्र भेटले. कित्येक आठवणींना उजाळा मिळाला म्हणून मजा आली. आता मागे वळून पाहतांना, वळणा वळणांचा रस्ता दिसतो. तसं पहिलं तर आजवर चुकत माकत शिकत आलो. आयुष्यात मस्ती खूप केली. लहानपणी आई-वडिलांचा धाक असूनही, त्यांची नजर चुकवून व्रात्यपणा केला. कधी घरून सुटे पैसे ढापून शाळेसमोरच्या भैय्याकडून आईसफ्रूट खाल्लं, तर समोरच्या ‘स्वागत’मधे बसून चोरून बटाटावडा खाल्ला. वडिलांचे ठाण्यात क्लासेस, त्यामुळे त्यांचे विद्यार्थी सर्वदूर पसरलेले. त्यातून आमचे फादर ‘जगमित्र’ कॉलेजला जायला लागल्यानंतर, पुलावरून जाण्याचा कंटाळा म्हणून एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये उडी मारून, एक नंबर प्लॅटफॉमला आल्याबद्दल घरी कुणीतरी अर्जंट ‘रिपोर्ट’ दिला होता. मग संध्याकाळी घरी साग्रसंगीत पूजा झाली. एकंदरीत उनाडपणा मनसोक्त केला. आठवीत असतांना वर्गात नंबर घसरत घसरत एकतीसावर पोचला. घरून प्रगतीपुस्तकावर बाबांची सही आणणं भाग होतं. घरी यथासांग ‘कौतुक’ होणार म्हणून मन घट्ट करून बाबांच्या हाती प्रगतीपुस्तक दिलं. काहीच न होता बाबांनी सही केली आणि म्हणाले, ‘बाळकोबा’ आयुष्यात काही बनायचं असेल तर एकतीसातील तीन काढून टाकता आला तर बघा कॉलेजला जायला लागल्यानंतर, पुलावरून जाण्याचा कंटाळा म्हणून एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये उडी मारून, एक नंबर प्लॅटफॉमला आल्याबद्दल घरी कुणीतरी अर्जंट ‘रिपोर्ट’ दिला होता. मग संध्याकाळी घरी साग्रसंगीत पूजा झाली. एकंदरीत उनाडपणा मनसोक्त केला. आठवीत असतांना वर्गात नंबर घसरत घसरत एकतीसावर पोचला. घरून प्रगतीपुस्तकावर बाबांची ���ही आणणं भाग होतं. घरी यथासांग ‘कौतुक’ होणार म्हणून मन घट्ट करून बाबांच्या हाती प्रगतीपुस्तक दिलं. काहीच न होता बाबांनी सही केली आणि म्हणाले, ‘बाळकोबा’ आयुष्यात काही बनायचं असेल तर एकतीसातील तीन काढून टाकता आला तर बघा’ हे सारंच अनपेक्षित होतं आणि म्हणूनच तो प्रसंग मनावर कोरला गेला. पुढील आयुष्यात काहीही करतांना सर्वोत्तमाचा प्रयत्न करायचा यासाठी तो एक महत्त्वाचा धडा होता. अकरावीत पहिला नंबर, आयआयटी प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतात एकशे सोळाव्वा क्रमांक अश्या अवघड शिड्या मी लीलया चढत गेलो. सर्वोत्तमाचा ध्यास हे वेड तेव्हा लागलं.\nरुईया कॉलेजात असतांना, केवळ कुतूहलापोटी पेब किल्ल्यावर (विकटगडावर) हाईकला गेलो आणि डोंगरवाटांनी वेड लावलं. तिथून ‘आयआयटी’त गेल्यावर गिर्यारोहण, हा छंद ते ध्यास असा प्रवास कसा झाला ते कळलंच नाही. आज मागे वळून पाहतांना, ‘इंजिनीयर’ का व्हायचं होतं’ या प्रश्नाशी मी अडखळतो. खरं सांगायचं तर ती रीत होती, यशस्वी होण्याचा तो एक राजमार्ग होता येवढंच’ या प्रश्नाशी मी अडखळतो. खरं सांगायचं तर ती रीत होती, यशस्वी होण्याचा तो एक राजमार्ग होता येवढंच मेकॅनिकल इंजिनीयरिंग म्हणजे काय हे कळण्याची अक्कल नव्हती, फक्त या ‘ब्रँच’ची चलती आहे हे ठाऊक होतं. होस्टेलमधे समवयस्कांबरोबर राहणं ही चैन होती. तुटपुंजा पॉकेटमनी ही अडचण होती पण कदाचित त्यामुळे बहकलो नाही, भरकटलो नाही. एक अफाट झिंग आणणारं स्वातंत्र्य होतं. एक मस्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास होता. अभ्यास यथातथाच पण गिर्यारोहण, नाटक हे छंद मनसोक्त जोपासता आले.\nआयआयटीतून बाहेर पडल्यावर, पाचसहा वर्षांचा काळ अस्वस्थ करणारा, उत्साही साहसांचा धमाल काळ होता. वर्षात हिमालयातील दोन मोहिमा करायच्या हे ठरलेलं होतं. वडिलांनी तेविसाव्व्या वर्षी, ‘आता तुम्ही तुमचं पहा’ अशी स्वच्छ ताकीद दिली. मी हे माझं भाग्य समजतो. कारण पुढे देखील अचाट, अफाट स्वप्नं पाहतांना आणि त्यांच्यामागे बेभानपणे धावतांना, माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. पाचसहा नोकऱ्या झाल्या. त्याच काळात आम्ही काही ‘डोंगरी’ मंडळी एकत्र आलो आणि शाळकरी लहान मुलांसाठी कान्हेरी, सिंहगड येथे साहस शिबिरं भरवू लागलो. तेव्हा ही संकल्पना नवीन असूनही तुफान प्रतिसाद मिळाला. यातूनच या क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी स्कॉटल���डला जाण्याची भन्नाट अशक्यप्राय कल्पना सुचली. १९८२ साल, त्याकाळी लाखभर रुपये खर्च येणार होता. त्याआधी वर्षभर नन्नाचे पाढे ऐकत, ‘फार तर काय नाही म्हणतील’ हा महत्त्वाचा धडा शिकून, चिकाटी न सोडता मी आउटडोअर एज्युकेशन मधील एक वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी एडिंबरो येथे दाखल झालो. डिप्लोमा, मग डोंगराएव्हढं कर्ज फेडण्यासाठी सौदी अरेबियातील नोकरी. त्यानंतर खिशात चार पैशे खुळखुळवत, अंगठा दाखवत ‘हिचहायकिंग’ करत केलेली दोन महिन्याची युरोप सफर. ‘पुढे काय’ हा महत्त्वाचा धडा शिकून, चिकाटी न सोडता मी आउटडोअर एज्युकेशन मधील एक वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी एडिंबरो येथे दाखल झालो. डिप्लोमा, मग डोंगराएव्हढं कर्ज फेडण्यासाठी सौदी अरेबियातील नोकरी. त्यानंतर खिशात चार पैशे खुळखुळवत, अंगठा दाखवत ‘हिचहायकिंग’ करत केलेली दोन महिन्याची युरोप सफर. ‘पुढे काय’, भविष्य हे सारेच विचार तेव्हा दूरस्थ होते. समोर येईल तो अडचणीचा डोंगर आपला, मग कमावलेली कल्पकता आणि सर्व शक्तीनिशी त्याला भिडणं हेच सुचत असे. तो साराच रगेल, कलंदर प्रवास स्वप्नवत होता. मी खूप समृध्द होऊन परत आलो.\nकोकणकडा, गिर्यारोहण मोहिमा, लहान मुलांसाठी ‘रानफूल’ या माध्यमातून आयोजित होणारी परिसर्ग शिबिरे, यासोबतच ब्रिटीश मित्रांबरोबर ‘हाय प्लेसेस’ या कंपनीत सहभाग अशी सारी धमाल सुरु होती. छायाचित्रणाच्या छंदातून सादर केलेली, ‘तो क्षण, ती जागा आणि मी’ अशी तीन प्रदर्शने झाली. ‘उद्या कधी उजाडणारच नाही’ अश्या धुंदीत अनेक साहसांना सामोरा जात होतो. पोटापाण्यासाठी पैसे लागतात हे भान होतं आणि स्वार्थ सांभाळण्याची आळशी अक्कलहुशारी होती. भविष्यासाठी बेगमी किंवा हात राखून खर्च करणं कधी जमलंच नाही. तसं काय, काहीही हात राखून करणं हा स्वभावच नव्हता याच प्रवासात मृणालची सोबत मिळाली आणि अनेक समविचारी साहसी वेडे जिवलग मित्र जमा झाले. ‘आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हेलपमेंट’ म्हणजेच साहसी उपक्रमांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी प्रशिक्षण. याचा थोडा अनुभव ब्रिटनमधे गाठीशी बांधता आला होता. १९८९ साली तेच प्रशिक्षण कॉर्पोरेट क्षेत्रासाठी भारतात सुरु करून, एका नवीन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. काम अव्हानात्मक होतं, पण समाधान आणि आर्थिक स्थैर्य लाभलं. अफाट कष्ट आण�� धाडसी निर्णय, यामुळे राजमाची ते गरुडमाची असा गेल्या तीस वर्षांचा रोलरकोस्टर प्रवास झाला आणि यात नशीबाने मृणालसारखी सहधर्मचारिणी मिळाली याच प्रवासात मृणालची सोबत मिळाली आणि अनेक समविचारी साहसी वेडे जिवलग मित्र जमा झाले. ‘आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हेलपमेंट’ म्हणजेच साहसी उपक्रमांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी प्रशिक्षण. याचा थोडा अनुभव ब्रिटनमधे गाठीशी बांधता आला होता. १९८९ साली तेच प्रशिक्षण कॉर्पोरेट क्षेत्रासाठी भारतात सुरु करून, एका नवीन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. काम अव्हानात्मक होतं, पण समाधान आणि आर्थिक स्थैर्य लाभलं. अफाट कष्ट आणि धाडसी निर्णय, यामुळे राजमाची ते गरुडमाची असा गेल्या तीस वर्षांचा रोलरकोस्टर प्रवास झाला आणि यात नशीबाने मृणालसारखी सहधर्मचारिणी मिळाली रेवतीसारखी गुणी नक्षत्रासारखी मुलगी, नेटका प्रपंच आणि मृणालची सोबत, फारसा विचार न करता मी चक्क गृहस्थाश्रमी झालो होतो रेवतीसारखी गुणी नक्षत्रासारखी मुलगी, नेटका प्रपंच आणि मृणालची सोबत, फारसा विचार न करता मी चक्क गृहस्थाश्रमी झालो होतो एक गतिमान संतुलन, स्थैर्य सापडलं होतं. अशातच ‘लेखन हा आपला प्रांत नाही’, अशी पंधरा वर्षांपूर्वी सुरवात करून, काही कथा आणि ‘लॉक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ अश्या अफाट यशस्वी कादंबऱ्या असा बेफाट लेखन प्रवास मजेत झाला. शांत सागरावर, लपलपणाऱ्या लाटा कापत वेगात निघालेल्या डौलदार जहाजावरील सफरीचा तो अनुभव होता. पायाखाली दमदार, धडधडणाऱ्या इंजिनाची आश्वासक थरथर होती. गालावर जाणवणारा यशस्वीतेचा भर्राट वारा आणि अफाट विस्तीर्ण क्षितिजावर पैलतीराचा मागमूसही नव्हता\nदहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. पहाटे मोटरसायकलवर गरुडमाचीला जातांना मी धडपडलो डोक्याला खोक आणि कॉलरबोन तुटलेलं. लगेच उपचार झाले. मी एका प्रोग्रॅमसाठी मास्तर म्हणून चाललो होतो. आसपास जीवाभावाचे सहकारी होते आणि मृणालनी लगेच माझा प्रोग्रॅम करण्याची जबाबदारी स्वीकारली. तातडीने विश्रांतीसाठी मला गाडीत घालून पुण्याला पाठवून देण्याची प्रेमळ जबरदस्ती झाली. म्हटलं तर किरकोळ प्रसंग पण माझ्या उधळलेल्या वारूला अचानक नकळत ब्रेक लागला होता. रेवतीनं तातडीनं दुसऱ्या दिवशी मोटरसायकल विकून टाकायला लावली हे अलाहिदा डोक्याला खोक आणि कॉलरबोन तुटलेलं. लगेच उपचार झाले. मी एका प्रोग्रॅमसाठी मास्तर म्हणून चाललो होतो. आसपास जीवाभावाचे सहकारी होते आणि मृणालनी लगेच माझा प्रोग्रॅम करण्याची जबाबदारी स्वीकारली. तातडीने विश्रांतीसाठी मला गाडीत घालून पुण्याला पाठवून देण्याची प्रेमळ जबरदस्ती झाली. म्हटलं तर किरकोळ प्रसंग पण माझ्या उधळलेल्या वारूला अचानक नकळत ब्रेक लागला होता. रेवतीनं तातडीनं दुसऱ्या दिवशी मोटरसायकल विकून टाकायला लावली हे अलाहिदा त्या काळातील अनेक छोटे छोटे प्रसंग आठवतात. क्लायंबिंग वॉलवर लवचिक तरुण मंडळी लीलया बागडतांना पाहणे, साध्या ट्रेकवर ‘झेपेल का त्या काळातील अनेक छोटे छोटे प्रसंग आठवतात. क्लायंबिंग वॉलवर लवचिक तरुण मंडळी लीलया बागडतांना पाहणे, साध्या ट्रेकवर ‘झेपेल का’ म्हणून टेन्शन येणे, सुटलेले पोट दडविण्यासाठी झब्बे आवडू लागणे, नव्यानं सापडलेला मधुमेह वाकुल्या दाखवणे, ‘काका, अंकल’ ही संबोधने राग न येता सवयीची होणे – असं काय काय तरी’ म्हणून टेन्शन येणे, सुटलेले पोट दडविण्यासाठी झब्बे आवडू लागणे, नव्यानं सापडलेला मधुमेह वाकुल्या दाखवणे, ‘काका, अंकल’ ही संबोधने राग न येता सवयीची होणे – असं काय काय तरी शिस्त, व्यायाम वगैरे यांच्याशी फारसं वैर नसलं तरी संबंध जुजबी. एक नक्की की शरीर नावाच्या यंत्राची हेळसांड केली नसली, तरी काळजी घेतलेली नाही हे खरं. ‘पाहू काय होईल ते शिस्त, व्यायाम वगैरे यांच्याशी फारसं वैर नसलं तरी संबंध जुजबी. एक नक्की की शरीर नावाच्या यंत्राची हेळसांड केली नसली, तरी काळजी घेतलेली नाही हे खरं. ‘पाहू काय होईल ते’ अशी अव्यक्त मिजास. काय झेपणार नाही याची जाणीव असल्यानं, आचरटपणा टाळण्याचं शहाणपण गेल्या काही वर्षात उन्मेखून राखलं. किनाऱ्यावरील धुक्यात दडलेला पैलतीर नक्कीच जाणवू लागला होता. भीती नाही वाटत, पण मर्यादेचं भान जाणवतं आहे.\nमला माणसं आवडतात. माझी लोकांशी मैत्रीही सहज होते. माझं कुणाशीही जमतं आणि माझ्यातील कुतूहल मला स्वस्थ बसू देत नाही. मान्यवर, सेलेब्रिटी मंडळी मला जास्त आवडतात असे टोमणे काहीवेळा ऐकू येतात. मला ते आकर्षण आहे, पण त्यात माझा स्वार्थ आहे. एखादा मान्यवर, सेलेब्रिटी असेल तर साहजिकच तो कुठल्या तरी क्षेत्रात पारंगत असतो, त्याचा व्यासंग असतो आणि यामुळे त्या ओळखीतून मला नक्कीच काह��तरी मिळतं. अशी मंडळी माझ्या जवळ का येतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. आणि निश्चितच हा फालतू विनय नाही माझा मनुष्यसंग्रह अफाट आहे आणि मलाही त्याचं आश्चर्य वाटेल असा आहे. गेल्या कित्येक वर्षातील माझी ती कमाई आहे किंवा वैभव आहे आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो\nपरवाच एका मित्राच्या टीव्ही सिरीयलचं चित्रीकरण चालू होतं म्हणून वाठारला गेलो होतो. ‘विंचुर्णी’ जवळच आहे, पण सहजच ‘मनोहरकाका’ (अॅडमिरल आवटी) आता नाहीत हा सल मनात उमटला. बाजीराव रोडवरून जातांना डावीकडे श्री. म. माटे पथ लागतो. ‘काय बाळोबा’ असं विचारत, लुकलुकणारे मधुमामा माट्यांचे मिश्कील घारे डोळे आता नाहीत. करंगळी आणि अनामिकेत धरलेल्या सिगरेटचा खोल झुरका घेऊन, ‘काय कॅप्टन लिमये, नाशकात कधी आलात’ असं विचारत, लुकलुकणारे मधुमामा माट्यांचे मिश्कील घारे डोळे आता नाहीत. करंगळी आणि अनामिकेत धरलेल्या सिगरेटचा खोल झुरका घेऊन, ‘काय कॅप्टन लिमये, नाशकात कधी आलात’ असं मृदू स्वरात विचारणारे तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) नाहीत. तर्जनी आणि अंगठा, ट्रंप थाटात दाखवत, ‘वेळ थोडा आहे’ असं मृदू स्वरात विचारणारे तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) नाहीत. तर्जनी आणि अंगठा, ट्रंप थाटात दाखवत, ‘वेळ थोडा आहे’ असं म्हणत एन्ट्री घेणारे दाजीकाका लागू, खर्जातल्या घोगऱ्या आवाजात ‘बाळ्या, काय धमाल आहे’ असं म्हणत एन्ट्री घेणारे दाजीकाका लागू, खर्जातल्या घोगऱ्या आवाजात ‘बाळ्या, काय धमाल आहे’ म्हणणारा अशोक जैन आठवतो. काळाच्या पडद्याआड गेलेले हे सारेच चटका लावून जातात.\nमाझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आहे ते याच जन्मात, ही खूणगाठ घट्ट आहे. मृत्यूचं भय नाही पण तो येणार, हे न कुरकुरता स्वीकारलेलं सत्य अचानक आला तर काय, या चिंतेनं कपाळावर सदैव ठाण मांडून बसलेल्या आठ्या नाहीत. अजूनही खूप काही करायचं आहे, हा उत्साह आहे. पण सगळं जमलंच पाहिजे हा अट्टाहास नाही. बकेट लिस्टमधे आहे, म्हणून भोज्ज्याला शिवून येणं मान्य नाही. मी अत्यंत आवडीनं ‘गोड’ खाणारा होतो. लहानपणी स्विमिंग पूलमध्ये साखरेचा पाक असावा अशी स्वप्नं पडत. मधुमेह असल्याचा शोध लागल्यावर सुरुवातीस अनिच्छेनं, पण पथ्य पाळायला सुरुवात केली. आता ते सवयीचं झालं आहे. इथून पुढे अशी पथ्यांची बंधनं स्वीकारावी लागणार हे मान्य आहे. पण आयुष्यातील इतर अनेक आनंदांचा गोडवा चाखायची आसक्ती कायम आहे. कलंदर भटकंती आणि साहस हे मला नेहमीच प्रिय होतं. उपदेशाची दांभिकता नाही, पण लेखन हा माझ्यासाठी शोधप्रवास आहे आणि तो आनंद उदंड आहे. काय जमेल याची चिंता न करता, जे जमतंय ते करण्यात वेगळीच मजा आहे. कधीतरी शेवट आहे याचं भान आहे.\nशिखरं असंख्य आहेत आणि प्रवास सुरूच राहणार आहे…\nइतिहासाला स्मृतिभ्रंश झाला आहे\n‘८ जून १९२४, जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर झाले\nगोंधळात पाडणारे दोन ठळक मथळे ज्ञात इतिहासानुसार २९ मे १९५३, शुक्रवार रोजी, जॉन हंट यांनी नेतृत्व केलेल्या ब्रिटीश मोहिमेतील भारतीय शेर्पा तेन्सिंग आणि न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांनी जगातील सर्वोच्च शिखर ‘सागरमाथा’ म्हणजेच ‘माउंट एव्हरेस्ट’ सर केले. त्यामुळे त्यानंतर एडमंड हिलरी – सर एडमंड हिलरी, तर जॉन हंट – लॉर्ड जॉन हंट झाले. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहामुळे भारतीय शेर्पा तेन्सिंग यांनी ‘सर’की नाकारली. शेर्पा तेन्सिंग यांच्या बहुमानार्थ, त्यांच्याच जन्मस्थळी दार्जीलिंग येथे HMI ही पहिली गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था सुरू झाली आणि शेर्पा तेन्सिंग हे तिचे पहिले ट्रेनिंग डायरेक्टर झाले. मानवी इतिहासातील हे एक सुवर्णाक्षरात लिहिलेलं पान. परंतु गिर्यारोहण इतिहासातील एक अनुत्तरीत प्रश्न, कोडं म्हणजे १९५३ पूर्वी मॅलरी आणि आयर्विन यांनी १९२४ साली एव्हरेस्ट सर केलं होतं का ज्ञात इतिहासानुसार २९ मे १९५३, शुक्रवार रोजी, जॉन हंट यांनी नेतृत्व केलेल्या ब्रिटीश मोहिमेतील भारतीय शेर्पा तेन्सिंग आणि न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांनी जगातील सर्वोच्च शिखर ‘सागरमाथा’ म्हणजेच ‘माउंट एव्हरेस्ट’ सर केले. त्यामुळे त्यानंतर एडमंड हिलरी – सर एडमंड हिलरी, तर जॉन हंट – लॉर्ड जॉन हंट झाले. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहामुळे भारतीय शेर्पा तेन्सिंग यांनी ‘सर’की नाकारली. शेर्पा तेन्सिंग यांच्या बहुमानार्थ, त्यांच्याच जन्मस्थळी दार्जीलिंग येथे HMI ही पहिली गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था सुरू झाली आणि शेर्पा तेन्सिंग हे तिचे पहिले ट्रेनिंग डायरेक्टर झाले. मानवी इतिहासातील हे एक सुवर्णाक्षरात लिहिलेलं पान. परंतु गिर्यारोहण इतिहासातील एक अनुत्तरीत प्रश्न, कोडं म्हणजे १९५३ पूर्वी मॅलरी आणि आयर्विन यांनी १९२४ साली एव्हरेस्ट सर केलं होतं का गेल्या नव्वद व���्षांपेक्षा अधिक काळ साऱ्यांनाच सतावणारा हा प्रश्न गेल्या नव्वद वर्षांपेक्षा अधिक काळ साऱ्यांनाच सतावणारा हा प्रश्न आजही अनुत्तरीत असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर ढगात दडलेलं आहे.\n१९२४ सालातील हे गूढ, रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला गेल्या शतकाच्या सुरुवातीस जावं लागेल. १८५७च्या स्वातंत्र्य समरानंतर भारतावर इंग्लंडच्या राणीची ब्रिटीश राजवट सुरू झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटीश राजवटीला भेडसावणारी गोष्ट म्हणजे उत्तरेकडून किंवा वायव्येकडून येऊ शकणारं रशियाचं आक्रमण. सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना १७६७ साली झाली. १८५७च्या सुमारास सर्व्हे ऑफ इंडियाचं भारताचे नकाशे करण्याचं काम नुकतंच संपलं होतं. देहराडूनला सर्व्हे ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय होतं आणि याशिवाय देहराडून हा सर्व्हेसाठी विधान बिंदू (Datum) मानण्यात आला होता. हिमालयातील दुर्गम भागातील सर्व्हे अनेक अडचणींमुळे आव्हानकारक असत. ब्रिटीश सर्व्हेअर भारतीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण करीत असत. सर्व्हेअर राधानाथ सिकंदर याला १८५२ला, जगातील सर्वोच्च शिखर ‘सागरमाथा’ सापडलं. जॉर्ज एव्हरेस्ट या सर्व्हेअर जनरलच्या सन्मानार्थ सर्वोच्च शिखराचं नाव ‘एव्हरेस्ट’ असं ठेवण्यात आलं. या सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या द्वितीय क्रमांकाच्या शिखराचं नाव होतं K2, तेही पुढे बदलून त्याचं नामकरण ‘गॉडविन ऑस्टीन’ असं झालं. या सर्वेक्षणातील भारतीय कर्मचाऱ्यांचे अचाट कष्ट आणि प्रयत्न इतिहासात कधीच गौरविले गेले नाहीत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ युरोपियन गिर्यारोहकांसाठी फार मोठं आकर्षण ठरलं होतं. भारताच्या उत्तरेपासून ईशान्येपर्यंत पसरलेल्या महाकाय हिमालयाचे कुठलेच नकाशे उपलब्ध नव्हते. Silk Route याने की ‘प्राचीन उत्तरपथ’ अशा व्यापारी मार्गाची ढोबळ माहिती होती. यामुळेच विसाव्व्या शतकाच्या सुरवातीस ब्रिटीश राजवट हिमालयातील मोहिमांना विशेष प्रोत्साहन देत असे, अर्थात त्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ होता. सुरुवातीच्या काळातील मोहिमा पहिल्या महायुद्धामुळे थंडावल्या.\n१९२४ सालच्या गूढनाट्यातील दोन मुख्य कलाकार म्हणजे अँड्र्यू आयर्विन आणि जॉर्ज मॅलरी. यातील जॉर्ज मॅलरी हा अनुभवी ज्येष्ठ गिर्यारोहक होता तर २२ वर्षांचा आयर्वि��� उत्कृष्ट तंत्रज्ञ आणि जिगरी गिर्यारोहक होता. गिर्यारोहण वाङ्मयातील एक सुप्रसिध्द वाक्य म्हणजे ‘Beacause it’s there’ एकदा मॅलरीला न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकारानं विचारलं, ‘तुम्ही शिखर का चढता’ एकदा मॅलरीला न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकारानं विचारलं, ‘तुम्ही शिखर का चढता’ त्यावर मॅलरीचं उत्तर होतं, ‘कारण ते तिथे आहे’ त्यावर मॅलरीचं उत्तर होतं, ‘कारण ते तिथे आहे’ अतिशय साधं परंतु अर्थगर्भ असं विधान – त्यात मानवाच्या चौकस कुतूहलाला, विजीगिषु स्वभावाला साद घालणारं आवाहन आहे, आव्हान आहे. चेशायर, इंग्लंड येथील मॉबर्ली या गावी ‘जॉर्ज हर्बर्ट ले मॅलरी’ याचा जन्म १७ जून १८८६ साली झाला. आई वडील दोघंही पाद्री कुटुंबातील होते. जॉर्जचं सुरुवातीचं शिक्षण इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील ईस्टबोर्न येथील ग्लेनगोर्स बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. नंतर विन्चेस्टर येथे शाळेच्या शेवटच्या वर्षात आयर्विंग या शिक्षकाने जॉर्जला प्रस्तारोहणाची दीक्षा दिली. जॉर्जनी १९०५च्या ऑक्टोबर महिन्यात इतिहास ह्या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी केम्ब्रिजमधील मॅग्डालेन कॉलेजात प्रवेश घेतला. केम्ब्रिजला असतांना जॉर्ज मोठ्या हिरीरीने रोइंग (नौकानयन) करत असे. सहा फूट उंच, ग्रीक अॅथलीटप्रमाणे शरीरयष्टी, स्वप्नात हरवलेले डोळे लाभलेला इंग्लिश चेहेरा, असं जॉर्जचं व्यक्तिमत्त्व होतं. १९१० साली गोडाल्मिंग, सरे येथील चार्टरहाउस स्कूलमध्ये जॉर्ज शिकवत असतांना कवी रॉबर्ट ग्रेव्हज त्याचा विद्यार्थी होता. रॉबर्टला काव्य, साहित्य आणि गिर्यारोहणाची आवड जॉर्जमुळे लागली.\nजॉर्जने १९११ साली युरोपातील सर्वोच्च शिखर, ‘माँ ब्लांक’वर यशस्वी चढाई केली. त्याचबरोबर ‘माँ मॉडीट’च्या फ्राँटियर रिजवर तिसरी यशस्वी चढाई केली. एव्हाना जॉर्ज मॅलरी हा एक प्रथितयश गिर्यारोहक म्हणून ओळखला जाऊ लागला होता. १९१३ साली लेक डिस्ट्रीक्टमधील ‘पिलर रॉक’वर कोणाच्याही सहाय्याशिवाय त्यानं चढाई केली. या अवघड चढाईला नंतर ‘मॅलरी’चा रूट म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. पुढे अनेक वर्ष हा ब्रिटनमधील सर्वात अवघड रूट मानण्यात येत असे. सहकाऱ्यांनी जॉर्जला विचारलं, ‘तू चढाईरुपी शत्रूवर मात केलीस’ तर जॉर्जचं नम्र उत्तर होतं, ‘नाही, स्वतःवर’ तर जॉर्जचं नम्र उत्तर होतं, ‘नाही, स्वतःवर\nचार्टरहाउस येथेच जॉ���्जची भेट ‘रुथ टर्नर’शी झाली. पाहिलं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी सहाच दिवस अलीकडे १९१५च्या डिसेंबर महिन्यात जॉर्ज आणि रुथचा विवाह झाला. त्याचवर्षी जॉर्ज मॅलरी रॉयल गॅरिसनच्या तोफखान्यात सेकण्ड लेफ्टनंट म्हणून रुजू झाला. युद्ध समाप्तीनंतर सैन्यातून १९२१ साली जॉर्ज चार्टरहाउसला परतला. त्या वर्षी पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यानं शिक्षकाच्या नोकरीला रामराम ठोकला. १९२१ सालातील माउंट एव्हरेस्ट कमिटीने आयोजित केलेली ती पहिलीच, एव्हरेस्ट शिखराचं सर्वेक्षण करण्यासाठीची मोहीम होती. या मोहिमेने प्रथमच एव्हरेस्ट परिसराचे अचूक नकाशे बनवले. या मोहिमेवर ‘गाय बुलक’ आणि सर्व्हे ऑफ इंडियाचे ‘व्हीलर’ हे जॉर्जचे सहकारी होते. पाश्चिमात्य गिर्यारोहकांनी प्रथमच ल्होत्से शिखराच्या पायथ्याशी पूर्व रोन्ग्बुक हिमनदीच्या माथ्यावर असलेल्या ‘वेस्टर्न कुम’चा शोध लावला. त्या भागातील काही छोटी शिखरं चढण्यातही त्या मोहिमेला यश आलं. या मोहिमेचे सदस्य एव्हरेस्टच्या उत्तर धारेवरील ‘नॉर्थ कोल’ येथे पोचले आणि ईशान्य धारेवरून शिखराला जाण्याचा संभाव्य मार्गदेखील त्यांनी शोधून काढला. या ईशान्य धारेवर दोन महत्त्वाचे अडथळे – ‘फर्स्ट स्टेप’ आणि ‘सेकंड स्टेप’, तेव्हा लक्षात आले. भविष्यात याच दोन ‘स्टेप’नी १९२४ सालातील गूढ रहस्याला आणखीनच गडद केलं\nएव्हरेस्टवर दक्षिणेकडून खुंबू हिमनदी मार्गे ‘साउथ कोल’ किंवा उत्तरेकडून पूर्व रोन्ग्बुक हिमनदी मार्गे ‘नॉर्थ कोल’ असे दोन संभाव्य मार्ग होते. सुरवातीस उत्तरेकडील ‘नॉर्थ कोल’ मार्गाला प्राधान्य देण्यात आलं होतं. १९२२ साली ब्रिगेडियर जनरल चार्ल्स ब्रूस यांच्या नेतृत्त्वाखालील मोहिमेबरोबर जॉर्ज पुन्हा एव्हरेस्टला परतला. त्यानं कृत्रिम प्राणवायूशिवाय सॉमरवेल आणि नॉर्टन यांच्या सोबत ईशान्य धारेवर २६,९८० फुटांची विक्रमी उंची गाठली. कृत्रिम प्राणवायूचा उपयोग त्या काळी वादग्रस्त होता. त्याच मोहिमेत जॉर्ज फिंच याने २७,३०० फुटांची उंची गाठली. पण त्यानं चढाईसाठी आणि झोपण्यासाठी कृत्रिम प्राणवायूचा उपयोग केला होता. कृत्रिम प्राणवायूच्या उपयोगामुळे जॉर्ज फिंचला अधिक वेगानं चढाई करता आली होती, ही गोष्ट मॅलरीच्या मनात ठसली होती. जॉर्ज मॅलरीनं पावसाळा तोंडावर असूनही त��सरा शिखर प्रयत्न केला. दुर्दैवानं अॅव्हलांचमध्ये सात शेर्पांचा मृत्यू झाल्यानं तो प्रयत्न सोडावा लागला. या संदर्भात मॅलरीवर टीकाही झाली.\nएव्हरेस्टसारख्या शिखरावरील अति उंचीवरील चढाईत, विरळ हवामान आणि अपुरा प्राणवायू हे मोठे शत्रू असतात. अश्या चढाईसाठी विरळ हवामानाचा सराव करावा लागतो. यालाच Acclimatization म्हणतात. २६,००० फुटापर्यंत या सरावाचा उपयोग होतो, पण त्यानंतर मात्र हा सरावदेखील कामी येत नाही. २६ हजार ते २९ हजार फुटांवरील चढाईस ‘Death Zone’ मधील चढाई म्हणून ओळखतात. कृत्रिम प्राणवायूचा ह्या ‘Death Zone’मध्ये फार मोठा उपयोग होतो. एव्हरेस्टवरील चढाईतील तांत्रिक अडचणींसोबत ‘Death Zone’ हा फार मोठा अडथळा होता.\n१९२४ साली जनरल ब्रूस यांच्या नेतृत्त्वाखाली पुनश्च एव्हरेस्ट मोहीम आयोजित करण्यात आली. ३७ वर्षांचा जॉर्ज मॅलरी याही मोहिमेत सदस्य म्हणून सहभागी झाला होता. आदल्याच वर्षी अमेरिकन दौऱ्यावर असतांना आपल्या भाषणात, त्यानी येत्या मोहिमेत एव्हरेस्ट विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली होती. वय आणि फिटनेस या दृष्टीने जॉर्जचा कदाचित हा शेवटचाच प्रयत्न असणार होता. जॉर्ज आणि ब्रूस यांचा पहिला शिखर प्रयत्न ‘कँप ५’ला सोडून देण्यात आला. त्या पाठोपाठ दुसऱ्या प्रयत्नात, स्वच्छ हवामानात सॉमरवेल आणि नॉर्टन ‘कँप ६’हून निघाले. कृत्रिम प्राणवायूचा उपयोग न करता, त्यांनी २८,१२० फुटांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू आयर्विन ४ जून १९२४ रोजी २१,३३० फुटांवरील अग्रिम तळावरून शिखर प्रयत्नासाठी निघाले. नॉर्थ कोलपासूनच त्यांनी कृत्रिम प्राणवायूचा उपयोग सुरू केला होता. पुर्वानुभवानुसार कृत्रिम प्राणवायूचा उपयोग अत्यावश्यक असल्याची जॉर्जची खात्री झाली होती. ‘सँडी’ आयर्विन हा प्राणवायूची नळकांडी हाताळणारा वाकबगार तंत्रज्ञ होता आणि याच कारणामुळे मॅलरीनं त्याला साथीदार म्हणून निवडलं होतं. ६ जूनला ‘कँप ५’ तर ७ जूनला ‘कँप ६’ला ती दोघं पोचली.\n८ जून १९२४चा ऐतिहासिक दिवस उजाडला. हवामान स्वच्छ होतं. पहाटे चारच्या सुमारास जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू आयर्विन ‘कँप ६’हून निघाले असावेत. त्याच दिवशी पहाटे ‘कँप ५’हून नोएल ओडेल, मॅलरीच्या शिखर प्रयत्नाची ‘पाठराखण’ करण्यासाठी ‘कँप ६’च्या दिशेने निघाला. ओडेलनं दुपारी एक पर्यंत २६,००० फुटांच��� उंची गाठली होती. सकाळी दहा वाजल्यानंतर ढगांचं आगमन झालं. थंडगार बोचरे वारे सुरू झाले. संध्याकाळचे पाच वाजत आले. मोठ्या जड अंतःकरणानं नोएल ओडेल खाली येण्यास निघाला. बिघडलेल्या हवामानात, ढगाळ धुरकट अंधारात, ओडेल कसाबसा खुरडत ‘कँप ५’वरील तंबूत शिरला. त्या एका दिवसात ‘कँप ५’ ते २६,००० फूट आणि परत ‘कँप ५’ अशी विक्रमी मजल ओडेलनं मारली होती. जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू आयर्विन ९ जूनच्या संध्याकाळीदेखील परतले नव्हते. ढगाळ हवामान, हिमवृष्टी आणि बेफाट वारे यांचा मारा सुरूच होता. एव्हरेस्ट रुसलं होतं. मॅलरी आणि आयर्विन हे आता कधीच परत येणार नव्हते.\nत्याच दिवशी, ८ तारखेच्या दुपारची गोष्ट. एक वाजत आला होता. ढगाळ वातावरण आणि झंझावाती वाऱ्यात शिखराकडे जाणारी ईशान्य धार गायब झाली होती. हाडंही गोठवून टाकणाऱ्या थंडीत, बेफाम वाऱ्यात ईशान्य धारेवर कुडकुडत, ओडेल मॅलरी आणि आयर्विन यांची चातकासारखी वाट पाहत थांबला होता. अचानक ओडेलच्या भिरभिरणाऱ्या नजरेला उसळणाऱ्या ढगातून एक झरोका गवसला. ईशान्य धारेवर खडकाळ ‘स्टेप’ दिसत होती. ‘फर्स्ट स्टेप’ की ‘सेकंड स्टेप’ हे सांगणं कठीण होतं. दोन ठिपक्यांसारख्या आकृती त्याच्या नजरेस पडल्या. अतिशय कष्टपूर्वक हालचाली करत ते दोन्ही ठिपके ‘स्टेप’च्या वर पोचले. श्वास रोखून ओडेल पाहत होता. तेवढ्यात अचानक गवसलेला तो झरोका ढगांनी पुसून टाकला\nबेसकॅम्पला, १९२४ सालच्या मोहिमेने मोठ्या दुःखद अंतःकरणाने मॅलरी आणि आयर्विन यांचा मृत्यू स्वीकारला. मॅलरी आणि आयर्विन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९ ऑक्टोबर रोजी लंडनच्या सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये मोठी शोकसभा झाली. इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज, पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड आणि त्यांचे मंत्रिमंडळ यासह अनेक मान्यवर या सभेस उपस्थित होते. दोन बेपत्ता गिर्यारोहकांसाठी साऱ्या ब्रिटनमध्ये दुखवटा पाळण्यात आला. एका महान साहसी मोहिमेवर पडदा पडला होता.\n१९३३ साली २६,७६० फुटांवर आयर्विनची आईस अॅक्स सापडली. १९७५ साली एव्हरेस्टवरील चिनी मोहिमेतील ‘वँग हुंगबाव’ या गिर्यारोहकास २६,५७० फुटांवर ‘एका इंग्रज’ गिर्यारोहकाचा मृतदेह सापडला. दुर्दैवानं दुसऱ्याच दिवशी वँग हुंगबाव अॅव्हलांचमध्ये सापडून मरण पावला. चिनी गिर्यारोहण संस्थेने मात्र हे वृत्त विश्वासार्ह नसल्याचं नमूद केलं. १९९९ साली टीव्ही शो Nova आणि BBC यांनी ‘मॅलरी आणि आयर्विन शोधमोहीम’ एरिक सायमनसन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. १ मे रोजी, पूर्वीच्या माहितीनुसार २६,००० फुटांवर शोधाला सुरुवात करताच, काही तासातच कॉनराड अँकर या सदस्यास २६,७६० फुटांवर एका गिर्यारोहकाचा गोठलेला ‘ममी’सारखा मृतदेह सापडला. आयर्विनच्या आईस अॅक्समुळे तो देह आयर्विनचाच असावा अशी सर्व सदस्यांना खात्री होती. मृतदेहासोबत पितळी Altimeter, सांबरशिंगाची मूठ असलेला चामड्याच्या म्यानातील चाकू आणि सुस्थितीतील गॉगल सापडला. अतिशीत हवामानामुळे साऱ्या गोष्टी सुस्थितीत होत्या. रहस्याला एक कलाटणी मिळाली. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरील लेबले आणि खुणा मात्र दर्शवत होत्या – ‘George Leigh Mallory’. यावरून एक निश्चित झालं होतं की ते मॅलरीचं कलेवर होतं\nपुढील नव्वद वर्षांत, १९२४ सालातील मॅलरी आणि आयर्विनची ईशान्य धारेवरील चढाई, ही घटना एक रोमांचक न उलगडलेलं रहस्य म्हणून साऱ्यांनाच छळत आली आहे. या चढाईचा दुरून का होईना, एकमेव साक्षीदार म्हणजे नोएल ओडेल त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर –\nढगातून अचानक सापडलेल्या झरोक्यातून ओडेलच्या सांगण्यानुसार दोन गिर्यारोहक एका ‘स्टेप’च्या खालून वर चढून गेलेले दिसले होते. कुठली ‘स्टेप’ हे सांगणं कठिण आहे. अतिउंचीवरील हवेतील विरळ प्राणवायूमुळे मानवी शरीरावर विविध परिणाम होतात. चढाईच्या वेळेला जाणवणारा थकवा, अपुरा श्वास आणि मेंदूला पुरेसा प्राणवायू न मिळाल्याकारणाने क्वचित होणारा स्मृतीभ्रंश, अशा साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन ओडेलच्या विधानाचा अनेक गिर्यारोहकांनी आणि तज्ञांनी अभ्यास केला आहे. १९३६ साली सुप्रसिद्ध गिर्यारोहक फ्रँक स्माइथ यांनी एडवर्ड नॉर्टन यांना लिहिलेल्या पत्रात, पहिल्या ‘स्टेप’खाली प्रभावी दुर्बिणीतून पाहत असताना एक काळा ठिपका खडक नसून, मानवी मृत शरीराप्रमाणे आकार दिसल्याचं नमूद केलं होतं. स्माइथ यांच्या मुलाला हे ‘न पाठवलेलं’ पत्र २०१३ साली सापडलं. प्रसारमाध्यमं अशा माहितीचा गैरवापर करतील या भीतीनं फ्रँक स्माइथ यांनी त्या काळी ही माहिती उघडकीस आणली नाही. मॅलरीचं कलेवर १९९९ साली सापडलं. मॅलरीच्या डोक्यावर समोरच्या बाजूस एक खोल जखम, कमरेभोवती गुंडाळलेला दोर आणि त्यामुळे मोडलेली कंबर अशा गोष्टी निदर्शनास आल्या होत्���ा. मॅलरीचं गिर्यारोहणातील कौशल्य आणि अनुभव, प्राणवायू नळकांडी वापरण्याचं आयर्विनचं तांत्रिक ज्ञान आणि ८ जून १९२४ रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पाहिलेल्या दृश्याबद्दल ओडेलनं दिलेली जबानी आणि एव्हरेस्टच्या ईशान्य धारेवरील चढाईतील तांत्रिक अडचणी या साऱ्यांचा विचार करता, ८ जूनच्या संध्याकाळपर्यंत मॅलरी आणि आयर्विन एव्हरेस्टवर पोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n१९९९ साली मॅलरीचं कलेवर सापडल्यानंतर अनेक प्रकारच्या शक्याशक्यता याबद्दल गिर्यारोहण वर्तुळात चर्चांना ऊत आला. ‘शिखर सर करून गिर्यारोहक सुखरूपपणे खाली पोचले तरच ती चढाई पूर्ण यशस्वी मानण्यात यावी’, असं एडमंड हिलरीचं मत; तर अहलुवालिया म्हणतात, ‘छायाचित्राचा पुरावा नसल्यास कुठलीही चढाई ग्राह्य धरू नये.’ कॉनराड अँकर, ख्रिस बॉनिंग्टन, आंग त्सेरिंग असे अनेक मान्यवर गिर्यारोहक मॅलरी आणि आयर्विन एव्हरेस्ट शिखरावर पोचले असतील, ही शक्यता मान्य करतात. जॉर्ज मॅलरीच्या शरीरावर सापडलेल्या गोष्टींमध्ये ‘रुथ’चा, म्हणजेच त्याच्या लाडक्या पत्नीचा फोटो सापडला नाही. जॉर्जनं तो फोटो शिखरावर सोडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या अंगावर न मोडलेला ‘गॉगल’ सापडला होता. अशा शिखर प्रयत्नात दिवसा ‘गॉगल’ डोळ्यावर असणे अत्यावश्यक असते, नाहीतर Snow Blindness, पूर्ण अंधत्व येऊ शकते. यशस्वी शिखर प्रयत्नानंतर मॅलरीनं ‘गॉगल’ काढून खिशात ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅलरीकडे कॅमेरा होता. हा कॅमेरा कधीही सापडल्यास, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यावरील चित्रं प्रत्यक्षात आणता येतील, अशी Kodak कंपनीनं ग्वाही दिलेली आहे. सापडलेले सर्व परिस्थितीजन्य पुरावे, मान्यवर गिर्यारोहकांची मतं यांच्या आधारे मॅलरी आणि आयर्विन ८ जूनच्या संध्याकाळपर्यंत जगातील सर्वोच्च शिखरावर पोचले असल्याची शक्यता संभवते. या रोमांचक विषयावर जेफ्री आर्चर या लोकप्रिय लेखकानं ‘Paths of Glory’ नावाची बेस्टसेलर लिहिली आहे. हे सारंच गोंधळात पाडणारं रहस्यमय गूढ आहे\n१९५३ साली तेन्सिंग आणि हिलरी यशस्वीपणे एव्हरेस्टवर चढले. त्यानंतर एव्हरेस्टवर अनेक यशस्वी चढाया झाल्या. सुरुवातीच्या काळात कृत्रिम प्राणवायूच्या सहाय्यानं या चढाया करण्यात येत असत. कृत्रिम प्राणवायूशिवाय चढाई करता येणं अशक्�� आहे, अशी समजूत होती. १९७८ साली या समजुतीस ऱ्हाइनॉल्ड मेसनर आणि पीटर हेबलर या जोडीनं छेद दिला. ६ मे १९७८ रोजी ती दोघं ‘कॅम्प ३’ला पोचली. कृत्रिम प्राणवायूशिवाय चढाई करण्याच्या त्यांच्या प्रयत्नावर ‘असुरक्षित’ असल्याकारणानं बरीच टीकाही झाली. ती दोघं ८ मे रोजी ‘साउथ कोल’ मार्गे ही चढाई करत होते. बेफाम वारे आणि सतत हुलकावण्या देणारं ढगाळ वातावरण, चढाईतील तांत्रिक अडचणी यावर मात करत, खडतर प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मेसनर आणि हेबलर दुपारी १ ते २च्या दरम्यान यशस्वीपणे शिखरावर पोचले. त्या उंचीवरील प्राणवायूचा अभाव प्रकर्षानं जाणवत होता. दोघंही खूप थकलेले होते. तशा अवस्थेत त्यांनी आपापसातील दोर न वापरण्याचा धाडसी निर्णय घेतला. १ तास ५ मिनिटात हेबलर धडपडत ‘साउथ कोल’ वरील तंबूत परतला. त्यानंतर तब्बल ४० मिनिटांनी मेसनर खुरडत कसाबसा तंबूत शिरला. ‘साउथ समिट’ (२८,७०४ फूट) ते ‘साउथ कोल’ (२५,९३८ फूट) आपण कसे पोचलो, याची कुठलीही आठवण मेसनरला नव्हती. मेंदूला अपुरा प्राणवायू पुरवठा झाल्याचा हा परिणाम होता. हार्ड डिस्क ‘करप्ट’ झाल्यासारखा हा प्रकार होता. याला शास्त्रीय परिभाषेत ‘Partial Amnesia’ म्हणजेच आंशिक स्मृतिभ्रंश म्हणतात.\nमी हा लेख लिहित असतांना, माझा सहकारी, मॅलरी आणि आयर्विनच्या १९२४ सालातील उत्तरेकडील मार्गाने चढलेला पहिला मराठी एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण म्हणाला, ‘बाळ्या, काहीही म्हण पण मॅलरीला मानला पाहिजे त्या काळातील कमी दर्जाची Equipment वापरून, ती दोघं एव्हरेस्टवर ज्या उंचीवर पोचली तो विक्रमच आहे त्या काळातील कमी दर्जाची Equipment वापरून, ती दोघं एव्हरेस्टवर ज्या उंचीवर पोचली तो विक्रमच आहे ते शिखरावर पोचले की नाही, यानी काहीच फरक पडत नाही. मैं तो आजभी उनको सलाम करता हुँ ते शिखरावर पोचले की नाही, यानी काहीच फरक पडत नाही. मैं तो आजभी उनको सलाम करता हुँ” मी अंतर्मुख झालो होतो.\nमाझ्या मनात ८ जूनची दुपार घोळत होती. मॅलरी आणि आयर्विन, दोघेही अचाट थकलेले असणार. ईशान्य धारेवरील अवघड चढाई, २७,००० फुटांवरील पंचमहाभूतांचं तांडव आजूबाजूला चाललेलं, थकून गेलेलं शरीर – अश्या पर्वतप्राय अडचणींसमोर हार मानून परत फिरण्याचा मोह जबरदस्त असणार. तरुण आयर्विनची जबाबदारी, लाडक्या ‘रुथ’ची आठवण, आपल्या क्षमतेवरील विश्वास, शरीरातील पेशीन् पेशी प्राणवायूसाठी आक्रंदत असणार आणि त्याचबरोबर जगातील सर्वोच्च शिखर केवळ हाकेच्या अंतरावर दिसत असणार. मॅलरीच्या पराक्रमी कविमनात काय भीषण कल्लोळ उसळला असेल, या काल्पनेनंच अंगावर रोमांच उभा राहतो ती दोघंही हालचाल करत असतांना, प्रयत्न करत असतांना त्यांना मरण आलं असावं हे नक्की. त्यांनी शेवटपर्यंत हातपाय गाळले नव्हते हे उघड आहे. त्या दोघांच्या विजीगिषु वृत्तीला, जिद्दीला सलाम ती दोघंही हालचाल करत असतांना, प्रयत्न करत असतांना त्यांना मरण आलं असावं हे नक्की. त्यांनी शेवटपर्यंत हातपाय गाळले नव्हते हे उघड आहे. त्या दोघांच्या विजीगिषु वृत्तीला, जिद्दीला सलाम आज मी नतमस्तक आहे, त्या थोर गिर्यारोहकांना मी श्रद्धांजली वाहतो. मॅलरी आणि आयर्विन ८ जून १९२४ रोजी जगातील सर्वोच्च शिखरावर, एव्हरेस्टवर पोचले होते किंवा नाही यावर चर्चा होत राहील. आणखी पुरावे सापडण्याची शक्यताही जवळजवळ नाही. तेन्सिंग आणि हिलरी यांचं १९५३ सालातील यश तरीही वादातीत राहील. मात्र एव्हरेस्ट संदर्भात मॅलरी आणि आयर्विन यांची नावं साऱ्यांच्याच स्मृतीवर कायमची कोरली गेली आहेत. अश्यावेळी हुरहूर लावणारा विचार मनात रेंगाळतो, वाटतं जणू इतिहासालाच स्मृतिभ्रंश झाला आहे\n‘हाय प्लेसेस’ – एक स्वप्न\nकाल ध्यानीमनी नसता, जुन्नरहून जितूचा फोन आला. ‘बाळ्या, प्रेमची मेल वाचलीस का अरे, हाय प्लेसेसच्या धमाल आठवणी तू लिहून काढ की अरे, हाय प्लेसेसच्या धमाल आठवणी तू लिहून काढ की’ मी ‘पाहतो’, असं अडखळत उत्तर दिलं आणि माझं मन भूतकाळात गेलं. १९८५ सालापासूनच्या अनेक आठवणींचा महापूर लोटला. ८५ सालचा जुलै महिना असावा. मला सौदी अरेबियामधे कामाला लागून जवळजवळ वर्ष होत आलं होतं. ८२-८३ या कालावधीत Outdoor Education या विषयातील एक वर्षाचा अभ्यासक्रम मी स्कॉटलंड येथे जाऊन पूर्ण केला होता आणि त्यावेळी भीती वाटावी असं लाखभराचं कर्ज उरावर होतं. कर्जाच्या बेड्या माझ्या स्वातंत्र्याला जखडून ठेवत होत्या आणि ते माझ्यासाठी फार अस्वस्थ करणारं होतं. त्याकाळी आखाती देशात जाऊन काम करणं असा एकच मार्ग दिसत होता. उनाडक्या करत पूर्ण केलेली B. Tech. डिग्री अश्या वेळेस फार कामी आली. आधी प्लॅनिंग इंजिनीयर मग प्रोजेक्ट मॅनेजर अश्या जबाबदाऱ्या पेलत मी मोठ्या कष्टानं सौदी अरेबियासारख्या वाळवंटी देशात मनोभावे पाट्��ा टाकल्या. कर्ज फिटून थोडीफार शिल्लक गाठीशी जमा होताच, मी नोकरी सोडण्याचा विचार केला.\nतसं पाहिलं तर माझं काँट्रॅक्ट होतं दोन वर्षाचं. पण माझी गरज संपली होती आणि मला लागले होते स्वातंत्र्याचे वेध सौदी अरेबियासारख्या देशात तुम्ही इंजिनीयर असूनही तुमची अवस्था एखाद्या गुलामासारखी असते सौदी अरेबियासारख्या देशात तुम्ही इंजिनीयर असूनही तुमची अवस्था एखाद्या गुलामासारखी असते माझा पासपोर्ट होता कंपनीच्या ताब्यात. एका ‘पोर्टा केबिन’च्या खुराड्यात आम्ही पाचजणं रहात होतो. मी ‘डोंगरी भटक्या’ त्यामुळे मला स्वयंपाक बरा जमत असे. साहजिकच आमच्या ‘पोर्टा केबिन’मधे मला विशेष मान होता. सभोवार पसरलेली रेताड सपाटी, भयानक शुष्क वारे, ५२ डिग्री भीषण तापमान, भाजून काढणाऱ्या झळा आणि अखंड होणारी तलखी. साध्या हालचालींवर बंधनं, जुलमी नियम आणि भयानक शिक्षा. सिग्नल तोडल्यास हजार रियाल दंड, उचलेगिरी, चोरी केल्यास हात तोडणे, दारू पिऊन सापडल्यास हाताची नखे काढणे (उपटून माझा पासपोर्ट होता कंपनीच्या ताब्यात. एका ‘पोर्टा केबिन’च्या खुराड्यात आम्ही पाचजणं रहात होतो. मी ‘डोंगरी भटक्या’ त्यामुळे मला स्वयंपाक बरा जमत असे. साहजिकच आमच्या ‘पोर्टा केबिन’मधे मला विशेष मान होता. सभोवार पसरलेली रेताड सपाटी, भयानक शुष्क वारे, ५२ डिग्री भीषण तापमान, भाजून काढणाऱ्या झळा आणि अखंड होणारी तलखी. साध्या हालचालींवर बंधनं, जुलमी नियम आणि भयानक शिक्षा. सिग्नल तोडल्यास हजार रियाल दंड, उचलेगिरी, चोरी केल्यास हात तोडणे, दारू पिऊन सापडल्यास हाताची नखे काढणे (उपटून) अश्या काही वानगीदाखल शिक्षा. शुक्रवारी नमाजाच्या वेळी रस्त्यावर फिरतांना सापडल्यास तुम्हाला जबरदस्तीने मशिदीत नेत असत, शिक्षा पाहण्यासाठी) अश्या काही वानगीदाखल शिक्षा. शुक्रवारी नमाजाच्या वेळी रस्त्यावर फिरतांना सापडल्यास तुम्हाला जबरदस्तीने मशिदीत नेत असत, शिक्षा पाहण्यासाठी व्यभिचार केल्याबद्दल एका मुलीला अर्धवट जमिनीत गाडून जमावाने दगडा धोंड्यांनी ठेचून मारणे ही अभद्र शिक्षा मी दुरून पहिली आहे. आजही अंगावर शहरा येतो आणि या साऱ्या आजच्या अरेबियन नाईट्स मधील कुरस आणि चमत्कारिक कहाण्या आहेत. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात, त्यानुसार सुपर मार्केटमध्ये मिळणारा द्राक्ष्यांचा ज्यूस आणि ‘यीस्��’ असं वापरून वाईन बनवण्याचा आम्ही ‘श्री गणेशा’ केला. मग लवकरच त्यात वाकबगारही झालो. तेव्हढाच एक ‘तरल’ विरंगुळा.\nसौदी सोडण्याचा विचार पक्का होताच मी पासपोर्ट परत कसा मिळवायचा याची चौकशी सुरु केली. तिथून बाहेर पडण्यासाठी Exit Visa लागायचा आमचे एक जनरल मॅनेजर या कल्पनेच्या पूर्ण विरोधात. त्यांचं म्हणणं होतं की ‘अरे, चांगलं दोन वर्षाचं काँट्रॅक्ट आहे ते पूर्ण कर, कापलेले पैसे आणि बोनस पदरात पडेल, तुझ्या भल्यासाठीच सांगतो आहे आमचे एक जनरल मॅनेजर या कल्पनेच्या पूर्ण विरोधात. त्यांचं म्हणणं होतं की ‘अरे, चांगलं दोन वर्षाचं काँट्रॅक्ट आहे ते पूर्ण कर, कापलेले पैसे आणि बोनस पदरात पडेल, तुझ्या भल्यासाठीच सांगतो आहे’ नंतर मला कळलं की त्यांच्या मुलीसाठी ते माझ्यावर लाईन मारत होते’ नंतर मला कळलं की त्यांच्या मुलीसाठी ते माझ्यावर लाईन मारत होते माझं कर्जही फिटलं होतं आणि मस्त कुठेतरी भटकून मग भारतात परतावं अशी कल्पना डोक्यात आली. सौदीत तिकीटं महाग असल्यानं मी काही इंग्रज मित्रांच्या मदतीनं लंडनहून माझी तिकीटं काढून आणवली. मुख्य अडचण होती Exit Visa आणि पासपोर्ट ताब्यात घेण्याची. मग मी माझं गोड बोलण्याचं आणि थापा मारण्याचं कौशल्य पणाला लावलं. माझे बॉस आणि अरबी मालक यांची खात्री पटवून दिली की मी जॉब न सोडता, केवळ सुटीसाठी दोन आठवड्यांसाठी युरोपात जाऊन येणार आहे. अहो आश्चर्यम्, त्यांना ते खरं वाटून त्यांनी Exit Visa आणि पासपोर्ट माझ्या हातात दिला माझं कर्जही फिटलं होतं आणि मस्त कुठेतरी भटकून मग भारतात परतावं अशी कल्पना डोक्यात आली. सौदीत तिकीटं महाग असल्यानं मी काही इंग्रज मित्रांच्या मदतीनं लंडनहून माझी तिकीटं काढून आणवली. मुख्य अडचण होती Exit Visa आणि पासपोर्ट ताब्यात घेण्याची. मग मी माझं गोड बोलण्याचं आणि थापा मारण्याचं कौशल्य पणाला लावलं. माझे बॉस आणि अरबी मालक यांची खात्री पटवून दिली की मी जॉब न सोडता, केवळ सुटीसाठी दोन आठवड्यांसाठी युरोपात जाऊन येणार आहे. अहो आश्चर्यम्, त्यांना ते खरं वाटून त्यांनी Exit Visa आणि पासपोर्ट माझ्या हातात दिला माझ्यासारखा गरीब, बापुडवाणा भारतीय पंचवीस/तीस हजार सोडून कुठे जाणार, यावर त्यांचा गाढ विश्वास. स्वातंत्र्यासाठी माझ्या दृष्टीनं ती फारच किरकोळ किंमत होती माझ्यासारखा गरीब, बापुडवाणा भारतीय पंचवीस/तीस हजार सोडू�� कुठे जाणार, यावर त्यांचा गाढ विश्वास. स्वातंत्र्यासाठी माझ्या दृष्टीनं ती फारच किरकोळ किंमत होती त्या दिवशी गुरुवार होता, आणि माझं लंडनचं तिकीट होतं पुढल्या गुरुवारचं. तातडीनं तिकीट बदलून मी त्याच गुरुवारचं करून घेतलं. शॉपिंग लिस्ट तयार होती, मित्रही माझ्या पलायनाच्या, सुटकेच्या प्रयत्नात आनंदानं सहभागी झाले. त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनं मी लंडन गाठलं. पिंजरा तोडके पंछी उड गया था\nमाझ्या डोक्यात युरोपात ‘हिचहायकिंग’ करत भटकायला जायचा बेत शिजत होता. युकेमधे पोचल्यावर लंडनमध्ये अनिल आणि कुंदा नेने, बर्मिंगहॅममधे रामभाऊ करंदीकर, एडिंबरामधे नेव्ह मास्तर असे भोज्जे होतेच, पण त्या व्यतिरिक्त मी शेफिल्ड येथे मेरीला भेटायला गेलो. मेरी लँकास्टर म्हणजे पूर्वाश्रमीची मेरी मॅकेंझी. हिची आणि माझी ओळख झाली ८३ साली नॉर्थ वेल्समधे. माझा कोर्स सुरु असतांना इस्टरच्या सुटीत मी आणि माझा कोर्समेट मार्टिन, रॉक क्लायंबिंगसाठी ख्लानबेरिस येथे गेलो होतो. तेव्हा मेरी जवळच बॉब लँकास्टरसोबत एका कॅराव्हानमध्ये रहात होती. मेरीने माझाच कोर्स दोन वर्षांपूर्वी केला होता. तेव्हा मेरीही क्लायंबिंगसाठी आमच्या सोबत आली होती. एकंदरीत त्या आठवड्यात धमाल आली होती. जो ब्राउन, डॉन व्हिलन्स या थोर गिर्यारोहकांची ही कर्मभूमी. माझी खऱ्या अर्थानं ‘ब्रिटीश रॉक क्लायंबिंग’शी खास ओळख झाली होती. त्याच आठवड्यात मॅक्स हॉलिडे आणि रॉजर गूक या त्यांच्या मित्रांशी ओळख झाली. त्यानंतर ८५ साली मेरी आणि बॉब लग्न करून शेफिल्ड येथे राहू लागले होते. दोन दिवस मी त्यांचा पाहुणचार घेतला. मॅक्स आणि रॉजर यांचीही गाठ पडली. माझ्या युरोप सफरी बद्दल त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. मला कसं झेपेल अशी त्यांना काळजी होती. मी युरोपातून परततांना पुन्हा ‘युके’ला जाऊन भारतात परतणार होतो. निघतांना बॉब मला म्हणाला, ‘When you come back, then we want to talk to you’ मी होकार भरून निघालो खरा, पण एक कुतूहलाचं प्रश्नचिन्ह माझ्या मेंदूला गुदगुल्या करत होतं\nमाझी सहा/सात आठवड्यांची युरोपातील ‘हिचहायकिंग’ सफर बहारदार झाली. परतीच्या वाटेत मी पुनश्च शेफिल्डला बॉब आणि मेरीकडे जाणार होतो. लंडनहून निघण्यापूर्वी मी तसा फोनही केला. Spring Hill, Crookes, Sheffield, S10 1ET, या मेरीच्या घरी पोचलो तर तिथे मॅक्स आणि रॉजर आधीच हजर होते. मला जरा आश्चर्यच वाटलं. चहाचे मग घेऊन आम्ही दिवाणखान्यात स्थिरावलो आणि बॉबनी पुढाकार घेऊन सांगायला सुरवात केली. कल्पना होती नवीन उद्योग सुरु करण्याबद्दल ब्रिटीश ग्रुप घेऊन ट्रेकिंगसाठी हिमालयात नेणे असा उद्योग. या प्रकाराला Adventure Tourism असं म्हणतात. माझ्याकडे हिमालयातील गिर्यारोहणाचा भक्कम अनुभव होता, आणि मी एक वर्ष स्कॉटलंडमधे काढल्याने पाश्चिमात्य आवडीनिवडी, राहणीमान हे मला चांगल्या रितीने परिचयाचं होतं. ‘जॉईन होतोस का ब्रिटीश ग्रुप घेऊन ट्रेकिंगसाठी हिमालयात नेणे असा उद्योग. या प्रकाराला Adventure Tourism असं म्हणतात. माझ्याकडे हिमालयातील गिर्यारोहणाचा भक्कम अनुभव होता, आणि मी एक वर्ष स्कॉटलंडमधे काढल्याने पाश्चिमात्य आवडीनिवडी, राहणीमान हे मला चांगल्या रितीने परिचयाचं होतं. ‘जॉईन होतोस का’ असं मला विचारण्यात आलं. सारे एकत्र येण्याचं कोडं मला आत्ता उलगडलं. नवं शिक्षण, त्यासाठी घेतलेलं आणि फेडलेलं कर्ज असा माझ्या आयुष्यातील एक आध्याय संपला होता. तेव्हा तरी भविष्य धूसर होतं. अचानक एक रोमांचक संधी समोर आली होती. मेरी आणि इतर मला उद्योगाचे तपशील ऐकवत होते, पण ते ऐकतांना तेव्हा मला कितपत कळत होते कुणास ठाऊक. हिमालयात भटकंती, नोकरी न करता स्वतःचा स्वतंत्र उद्योग आणि माझे सर्व छंद जोपासण्यासाठी जोडीला फावला वेळही मिळणार होता’ असं मला विचारण्यात आलं. सारे एकत्र येण्याचं कोडं मला आत्ता उलगडलं. नवं शिक्षण, त्यासाठी घेतलेलं आणि फेडलेलं कर्ज असा माझ्या आयुष्यातील एक आध्याय संपला होता. तेव्हा तरी भविष्य धूसर होतं. अचानक एक रोमांचक संधी समोर आली होती. मेरी आणि इतर मला उद्योगाचे तपशील ऐकवत होते, पण ते ऐकतांना तेव्हा मला कितपत कळत होते कुणास ठाऊक. हिमालयात भटकंती, नोकरी न करता स्वतःचा स्वतंत्र उद्योग आणि माझे सर्व छंद जोपासण्यासाठी जोडीला फावला वेळही मिळणार होता मी तर कल्पनाविलासाच्या ढगावर तरंगत होतो. आमची दिवसभर मिटींग चालली. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पहिला प्रायोगिक ट्रेक नेण्याचं ठरलं. आमची गाडी ‘नावा’वर येऊन थबकली. कंपनीसाठी अनेक नावं समोर येत होती. High Adventure, Treks Unlimited, Adventure Galore अशी काय काय तरी. माझ्या आयुष्यातील एक नवं साहस, एक रोमांचक पर्व सुरु होत होतं. शेवटी सर्वानुमते नाव ठरलं – ‘High Places’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gosikhurd-project-flood-control-coordinate-inter-state-jayant-patil-44293?tid=124", "date_download": "2021-07-24T20:31:19Z", "digest": "sha1:VW7637L5UYQ4MQEMQ75PNBFL6LFY62SG", "length": 19659, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Gosikhurd project for flood control Coordinate with inter-state - Jayant Patil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी आंतरराज्यासह समन्वय साधावा : जयंत पाटील\nगोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी आंतरराज्यासह समन्वय साधावा : जयंत पाटील\nमंगळवार, 15 जून 2021\nगोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. १४) दिले.\nमुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. १४) दिले.\nगतवर्षी आलेल्या गोसीखुर्द प्रकल्पातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी करण्यात येणाऱ्या पूरनियंत्रण कार्यक्रमाबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल पटेल, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंडे उपस्थित होते.\nआमदार नाना पटोले, ॲड. आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, ॲड. अभिजित वंजारी यांनीही संबंधित भागातील पुनर्वसन, नुकसान भरपाई, संभाव्य नियोजन, अडीअडचणी याबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या.\nगतवर्षीसारखी पूरपरिस्थिती यावर्षी निर्माण होऊ नये याकरीता जलसंपदा विभाग तसेच महसूल यंत्रणेने समन्वय साधावा. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर असलेले पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न संबंधित जिल्हाधिकारी यांनी आमदार महोदयांशी चर्चा करुन ते सोडविण्यास��ठी योग्य ते नियोजन करावे. तसेच या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत २२ जून रोजी मुंबई येथे सविस्तर बैठक घेण्यात येईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.\nपुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी ः विजय वडेट्टीवार\nप्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण शासन तयार करीत आहे. लवकरच ते पुर्ण होऊन त्याचा लाभ संबंधितांना होईल. गोसीखुर्द प्रकल्पातील असलेले पुनर्वसनाचे प्रश्न पुढील काही काळामध्ये मार्गी काढण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच विभागाने ११६ नवीन मोठ्या बोटी खरेदी करण्याचे ठरविले असून त्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यातून ४० बोटी विदर्भासाठी देण्यात येणार आहे. आपत्ती काळात प्रशिक्षित टीम तालुकास्तरावर ठेवण्याबाबतची सूचना चांगली असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.\nयोग्य समन्वय आवश्यक ः एकनाथ शिंदे\nसार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना केल्या. यात प्रामुख्याने मेडीगड प्रकल्प, संजय सरोवर तसेच तेलगंणा राज्याच्या धरणातील पाणी सोडताना व थांबविताना आपल्या राज्याच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ज्यामुळे व्यवस्थित नियोजन करता येईल. गतवर्षीसारख्या अडचणी निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.\nखासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा शहरासाठी असलेल्या पूरनियंत्रण भिंतीबाबतचे प्रश्न, तेथील पूनर्वसनाचे प्रश्न यात येणाऱ्या अडीअडचणी तातडीने सोडविण्याविषयी सूचना केली. याबाबतचे नियोजन करुन हे प्रश्न सोडविल्यास संभाव्य धोका टळू शकेल, असे स्पष्ट केले. खासदार कृपाल तूमाने, खासदार सुनील मेंढे यांनीही मागच्यावेळी झालेले नुकसान पाहता तत्काळ पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागावे, अशा सूचना केल्या.\nजयंत पाटील jayant patil मुंबई mumbai मंत्रालय पुनर्वसन विजय victory विजय वडेट्टीवार vijay vadettiwar एकनाथ शिंदे eknath shinde विकास कौशल्य विकास नवाब मलिक nawab malik खासदार कृपाल तुमाने krupal tumane आमदार नाना पटोले nana patole जलसंपदा विभाग विभाग sections विदर्भ vidarbha धरण प्रशासन administrations विषय topics सुनील मेंढे sunil mendhe\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ ��जार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Electoral-bonds-raise-the-question-of-Modi-government-transparencyRS8345339", "date_download": "2021-07-24T21:24:09Z", "digest": "sha1:7XPHHBZUCHQTAU6RTVGEYOUX6LRDO2BX", "length": 52658, "nlines": 182, "source_domain": "www.kolaj.in", "title": "इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह| Kolaj", "raw_content": "\nइलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह\nवाचन वेळ : १३ मिनिटं\nमोदी सरकारने राजकीय पक्षांना मिळणाऱ्या फंडिगमधे पारदर्शकता आणण्यासाठी आणलेली इलेक्टोरल बॉण्ड योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय. द हफिंग्टन पोस्ट या वेबपोर्टलने या अपारदर्शकतेवर बोट ठेवलंय. विरोधी पक्षही या आयत्या मुद्द्यावर सरकारला घेरत आहेत. राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या हफिंग्टन पोस्टच्या या विषयावरच्या स्टोरींचा हा आढावा.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटी केंद्र सरकारने इलेक्टोरल बॉण्ड आणले. इलेक्शन फंडिगमधे पारदर्शकता आणण्यासाठी आपण हे पाऊल उचललं असल्याचं सरकारने सांगितलं. पण आता ही पारदर्शकताच संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय. ‘द हफिंग्टन पोस्ट’ या वेबसाईटने सरकारी कागदपत्र, पत्रव्यवहाराच्या आधारेच या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे केलेत.\nमोदी सरकारच्या कारभारावर पहिल्यांदाच पुराव्यानिशी एवढे गंभीर आरोप झालेत. याप्रकरणी पत्रकार नितीन सेठी यांनी आतापर्यंत चार स्टोरी केल्यात. चार दिवस झाले तरी यावर सत्ताधारी भाजप किंवा सरकारकडून कुठलं स्पष्टीकरण आलं नाही. ट्विटरवर आपल्यावर कुणी आरोप केला की लगेच सडेतोड जवाब देण्यासाठी पुढे येणारे भाजप समर्थकांच्या गोटातही शांतता आहे.\nइलेक्टोरल बॉण्ड म्हणजे काय\nइलेक्टोरल बॉण्ड म्हणजे एक वादग्रस्त परंतु एक कायदेशीर असं साधन आहे, ज्याच्या माध्यमातून मोठमोठ्या ��ार्पोरेट कंपन्या आणि संस्था आपली ओळख लपवून अमर्यादित प्रमाणात राजकीय पक्षांना पैशाचा पुरवठा करू शकतात.\nसमजा, एखाद्याने बॉण्ड खरेदी करून दुसऱ्याला दिला, तर त्यावर मालकी हक्क दुसऱ्याचा होतो. म्हणजे, ज्याच्या कुणाच्या हातात हा बॉण्ड असेल तो त्याचा मालक होईल.\nदेशात सध्या काळ्या पैशाला व्हाईट करण्याचा एक बीभत्स खेळ सुरू आहे. आतापर्यंत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना कुणाला २० हजारांहून अधिक रुपयांची देणगी देण्यासाठी पॅन कार्ड, पत्ता यासारख्या गोष्टी द्याव्या लागायच्या. त्या गोष्टी आपल्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून कुणी, कुणाला किती देणगी दिलीय हे दिसायचं. पैशाचा सोर्स कळायचा. इलेक्टोरल बॉण्ड्समुळे ही जुनी व्यवस्थाच कुचकामी ठरलीय. आता अशी कोणतीही माहिती सार्वजनिक केली जात नाही किंवा आरटीआयमधेही अशी माहिती देता येत नाही.\nहेही वाचाः कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी\nनितीन सेठी यांनी आपल्या पहिल्या स्टोरीमधे आरबीआय आणि इलेक्टोरल बॉण्ड यांच्यातल्या संबंधांवर कागदोपत्री प्रकाश टाकलाय. या स्टोरीनुसार, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी २०१७ ला केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्टोरल बॉण्डची घोषणा केली. ही घोषणा करण्याची कुणकुण लागताच एका वरिष्ठ कर अधिकाऱ्याने एक अधिकृत नोट लिहून यावर काही आक्षेप घेतले. 'बेनामी निधीला कायदेशीर बनवण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेच्या अधिनियमात दुरुस्ती करावी लागेल.'\nयासाठीचा प्रस्तावित दुरुस्ती मसुदाही या कर अधिकाऱ्याने अर्थ मंत्रालयाला पाठवला. त्यानंतर अर्थमंत्रालयाने आरबीआयचे तत्कालीन गवर्नर उर्जित पटेल यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी डेप्युटी गवर्नर रामा सुब्रमण्यम गांधी यांच्याकडे प्रस्तावित दुरुस्तीवर तात्काळ मत मांडण्याचा आग्रह करणारा ईमेल केला. त्यावर आरबीआयनेही दुसऱ्याच दिवशी ३० जानेवारीला प्रस्तावित दुरुस्तीला आपला तीव्र विरोध नोंदवला.\n‘इलेक्टोरल बॉण्ड आणि आरबीआय अधिनियमात दुरुस्तीने एक चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे काळ्या पैशाच्या व्यवहाराला प्रोत्साहन मिळेल. तसंच भारतीय चलनावरचा लोकांचा विश्वास कमी होईल. परिणामी मध्यवर्ती बँकिंग कायद्याचं मूलभूत तत्त्वच मोडीत निघेल,’ अशी भीती आरबीआयने व्यक्त क���ली.\nकायदा करण्यासाठी विद्यूत वेगाने हालचाली\nआरबीआयने आपल्या पत्रात आणखी एका संभाव्य धोक्याकडे लक्ष वेधलं. 'इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांचा हेतू राजकीय पक्षांना निव्वळ देणगी देणं आहे. असं असेल तर मग हे करण्यासाठी सध्या आपल्याकडे आधीच काही व्यवस्था आहेत. एखादा चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक वा डिजिटल पेमेंट या ऑप्शनचा आपण देणगी देण्यासाठी वापर करू शकतो. त्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची कोणतीच गरज नाही. आणि सध्याची आंतरराष्ट्रीय व्यवस्था मोडीत काढून इलेक्टोरल बॉण्डची नवी व्यवस्था आणण्यात कोणता विशेष फायदाही नाही.'\nआरबीआयने एखाद्या प्रकरणात अशी टोकाची, तीव्र विरोधाची भूमिका घेतल्यावर प्रशासकीय पातळीवरच्या घडामोडी थांबणं अपेक्षित होतं. पण तत्कालीन महसूल सचिव हंसमुख अधिया यांनी एक छोटंसं पत्र लिहून आरबीआयचे सगळेच आक्षेप फेटाळून लावले. अर्थ सचिव तपन रे यांनीही अधिया यांचाच मुद्दा उचलून धरला. आणि फाईल अर्थमंत्री जेटलींच्या सहीने विद्यूत वेगाने पुढे सरकली, असं या स्टोरीत म्हटलंय.\nमग दोनच दिवसांनी १ फेब्रुवारी २०१७ ला 'पारदर्शकता आणण्यासाठी आणि राजकीय फंडिग व्यवस्था अधिक स्वच्छ बनवण्यासाठी' इलेक्टोरल बॉण्ड बनवण्याचा आणि आरबीआयच्या अधिनियमात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला. पुढच्याच महिन्यात वित्त विधेयक २०१७ मंजूर झालं आणि या प्रस्तावाचा कायदा झाला.\nहेही वाचाः सरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोहन सिंग\nकायदेशीर सल्लामसलतीचा कुठलाही पारदर्शक व्यवहार न करता मोठ्या घाईघाईने आरबीआय अधिनियमात ही दुरुस्ती करण्यात आली. सरकारच्या या पावलाने भारतातल्या राजकीय व्यवस्थेत मोठमोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या प्रभावाला कायदेशीर मान्यता मिळाली. भारतीय राजकारणात परदेशातून पैशाचा प्रवाह येण्याचा मार्ग सताड उघडा करण्यात आला, असं सेठी या स्टोरीत सांगतात.\nइलेक्टोरल बॉण्डची व्यवस्था अस्तित्वात येण्याआधी भारतातल्या एखाद्या कंपनीला राजकीय देणग्यांची माहिती आपल्या वार्षिक जमाखर्चात दाखवावी लागत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कंपनीला तीन वर्षांत आपल्या वार्षिक मिळकतीच्या केवळ साडेसात टक्के इतकी रक्कमच राजकीय फंडिंगसाठी देता येत होती. परदेशी कंपन्यांनी भारतातल्या राजकीय पक्षांना फंडिग देण्याची परवानगी नव्हती.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एका झटक्यात ही सगळी यंत्रणाच मोडीत काढली. आता नव्या व्यवस्थेत राजकीय पक्षांना फंडिग करण्याशिवाय दुसरा कुठला धंदाच नाही अशा भारतीय कंपन्या, कुणीही व्यक्ती किंवा अन्य कायदेशीररित्या वैध संस्था, ट्रस्ट हे आपली ओळख लपवून अमर्यादित प्रमाणात इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करू शकतात. आणि हे बॉण्ड आपल्या आवडीच्या पक्षाला देऊ शकतात. परदेशी कंपन्याही असं करू शकतात.\nखरेदीदार, लाभधारकाचं नाव गुलदस्त्यात\nअर्थमंत्र्यांनी संसदेत इलेक्टोरल बॉण्डची घोषणा केल्यावर चार महिन्यांनी जून २०१७ ला अर्थ सचिवांनी इलेक्टोरल बॉण्डचा व्यवहार कसं होईल, याची नियमावली लिहिली. त्यानुसार, 'बॉण्ड जारी करणाऱ्या बँकेने खरेदीदार आणि प्राप्तकर्ते यांची माहिती गोपनीय ठेवावी. तसंच ही माहिती आरटीआयच्या कक्षेबाहेर राहील. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून देणगी देणाऱ्यांचं नाव आणि पत्ते यांच्या नोंदी ठेवायच्या किंवा नाही याचे सर्वाधिकार राजकीय पक्षांना असतील.'\nइलेक्टोरल बॉण्ड कुणी खरेदी केलेत याची माहिती बँकेकडे राहील. आणि सरकारी तपास कंपन्यांना याची गरज असेल तेव्हा त्या ती माहिती मिळवू शकतात. म्हणजेच खरेदीदार कोण हे केवळ सरकारला माहीत असेल, या गोष्टीकडे सेठी लक्ष वेधतात.\nहेही वाचाः तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार\nनिवडणूक आयोगाशी केला खोटारडेपणा\nनितीन सेठी यांनी आपल्या दुसऱ्या स्टोरीत निवडणूक आयोगशी संबंधित पत्रव्यवहारांचा संदर्भ देत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवतात. या स्टोरीनुसार, इलेक्टोरल बॉण्डच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका सध्या सुप्रीम कोर्टात आहे. सार्वजनिक व्यवहारात पारदर्शकतेचा आग्रह धरणारे सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून ही याचिका दाखल केलीय. त्यांच्या मते, 'या प्रकरणात सरकारच्या कथनी आणि करणीवर भरवसा ठेवता येत नाही. मग सरकारने देशाच्या संसदेलाही काही सांगितलं असेल तर त्यावरही विश्वास ठेवता येत नाही.'\nनितीन सेठी यांच्या स्टोरीत म्हटलंय, की वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बॉण्ड प्रकरणात दिशाभूल केलीय. पण शेवटी हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि आयोगाने बॉण्डला विरोध केला. सरकारने विरोधी पक्षांसोबतही सल्लामसलतीच्या नावाखाली ढोंग केलं. विरोधी पक्षांच्या सूचनांकडे कानाडोळा करत वित्त मंत्रालयाकडे आपलीच योजना पुढे रेटणं सुरू होतं.\nसरकारने संसदेचीही केली दिशाभूल\nसरकारला संसदेतही विरोधी पक्षांनी काही प्रश्न विचारले. 'निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉण्डला विरोध केलाय का' असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला. या प्रश्नावर तत्कालीन अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी 'आयोगाने कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही' असं उत्तर दिलं. पण हा सरकारचा साफ खोटारडेपणा होता, हे सिद्ध करणारी सरकारी कागदपत्रं आहेत. सरकारने हा खोटारडेपणा झाकण्यासाठीही अनेक प्रयत्न केले.\nनिवडणूक आयोगाने मे २०१७ मधे केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून एक धोक्याचा इशारा दिला होता. 'इलेक्टोरल बॉण्डमुळे राजकीय पक्षांना परदेशी स्रोतांच्या माध्यमातून संभाव्य अवैध पैसा लपवण्यास मदत होईल. फंडिग करण्यासाठी बनावट शेल कंपन्या सुरू करून राजकारण्यांकडे काळा पैसा पोचवला जाईल. त्यामुळे पैशाचा मूळ स्रोत कधीच समोर येणार नाही.' इलेक्टोरल बॉण्ड आणि अन्य कायदेशीर बदल मागं घेण्याची मागणी निवडणूक आयोगाने केली होती.\nनिवडणूक आयोगाच्या आक्षेपांना कुठलंही उत्तर न देता अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन अर्थमंत्री जेटलींच्या नावाने 'इलेक्टोरल बॉण्डच्या संरचनेला मूर्त रूप देण्यासाठी' एक बैठक बोलावणारं पत्र काढलं. निवडणूक आयोग आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांनासाठी त्यासाठी बोलावलं. अर्थमंत्र्यांसोबत १९ जुलैला बैठक झाली. तिथे निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात आली, असं या स्टोरीत काही गोपनीय पत्रव्यवहाराचा आधार देऊन सांगण्यात आलंय.\nहेही वाचाः बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला\nजेटलींनी टाळलं, सीतारामन यांची कबुली\nअर्थ मंत्रालयाने निवडणूक आयोगाच्या पत्रांना उत्तर देणं टाळलं. कारण उत्तर दिल्याने आपल्याला निवडणूक आयोगाच्या आक्षेपांची माहिती होती, हे स्पष्ट होतं. आणि तीच गोष्ट सरकारने मोठ्या शिताफीने टाळली.\nसुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर मार्च २०१९ म���े निवडणूक आयोगाने आपलं म्हणणं सादर केलं. आणि इलेक्टोरल बॉण्डविरोधातले निवडणूक आयोगाचे सरकारने वेळोवेळी वेगवेगळी कारणं देऊन इतके दिवस दाबून ठेवलेले आक्षेप जगजाहीर झाले. पण, तोपर्यंत वेगवेळ्या कंपन्या आणि संस्थांनी चौदाशे कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉण्ड खरेदी केले होते.\nशेवटी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ऑगस्ट २०१९ मधे विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉण्डवर तीव्र आक्षेप नोंदवले होते, अशी कबुलीच त्यांनी संसदेत दिली. यावेळी अर्थ मंत्रालयाने उत्तर देताना नोकरशाही डावपेच वापरणं टाळलं.\nराजकीय पक्षांशी सल्लामसलतीचा फार्स\nअर्थमंत्री जेटली यांनी एक पत्र लिहून इलेक्टोरल बॉण्ड योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या. काही जणांनी सूचना पाठवल्या, अशी माहिती नितीन सेठी यांनी आपल्या स्टोरीत दिलीय.\nकाँग्रेसचे तत्कालीन खजिनदार मोतीलाल वोरा लिहितात, 'राजकीय पक्षांना मिळणाऱ्या इलेक्शन फंडिगमधल्या पारदर्शकतेच्या मुद्द्याची सरकारला चिंतेत असल्याचं मला दिसतंय. पारदर्शकता म्हणजे मतदारांना तीन गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत. एक म्हणजे देणगी कोण देतंय, दुसरं म्हणजे कोणत्या पार्टीला देणगी दिली जातेय आणि तिसरं म्हणजे देणगीची रक्कम काय.'\n'देणगी देणाऱ्याचं नाव केवळ बँकेला माहीत असेल किंवा देणगी घेणाऱ्याचं नाव केवळ आयकर विभागाला माहीत होईल. म्हणजेच मुळात देणगी देणाऱ्याचं नाव आणि प्राप्तकर्त्याचं नाव केवळ सरकारला माहीत होईल, सर्वसामान्य जनतेला नाही. सरकारद्वारा प्रस्तावित योजनेचा अभ्यास केल्यावरच आम्ही यावर काही ठोस टिप्पणी करू शकतो.'\nबहुजन समाज पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पक्षांनी या योजनेवर वेगवेगळी कारणं देत आक्षेप घेतले. भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाने राजकीय फंडिगमधे पारदर्शकतेसाठी उचललेल्या या 'ऐतिहासिक पावला'साठी सरकारचं अभिनंदन केलं.\nअभिनंदन करतानाच शिरोमणी अकाली दलाने 'या योजनेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी फायद्यातल्या कंपन्यांनाच आपल्या लाभाच्या काही टक्के रक्कम राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डच्या रूपात दान करण्याची परवानगी द्यावी,' अशी सूचना केली. सरकारने या सूचनेलाही ��ेराची टोपली दाखवत आपलीच योजना रेटली.\nनिवडणूक आयोग आणि आरबीआयच्या आक्षेपांना उत्तरं देण्याचं टाळलं तसंच सरकारने विरोधी पक्षांनाही कोणतंच उत्तर दिलं नाही. विरोधी पक्षांशी सल्लामसलत करूनच आपण पारदर्शकतेचं हे पाऊल उचलल्याचं दाखवता यावं म्हणून निव्वळ सूचना मागवण्याचा फार्स करण्यात आला. राजकीय पक्षांच्या सूचनांना दाखवलेल्या केराच्या टोपलीवरूनही ही गोष्ट स्पष्ट होते.\nहेही वाचाः भाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं\nनितीन सेठी यांनी आपल्या तिसऱ्या स्टोरीत इलेक्टोरल बॉण्डच्या अपारदर्शक व्यवहारास पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओ जबाबदार असल्याचे पुरावे दिलेत. या स्टोरीनुसार, इलेक्टोरल बॉण्डच्या अवैध विक्रीला परवानगी देऊन पंतप्रधान कार्यालयाने वित्त मंत्रालयाला आदेश देत आपणच बनवलेले नियम तोडले.\n२ जानेवारी २०१८ ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भाजप सरकारने वादग्रस्त इलेक्टोरल बॉण्ड योजनेचे नियम अधिकृतरित्या जाहीर केले. दोन महिन्यानंतर या नियमांमधे पंतप्रधान कार्यालयाच्या दिशानिर्देशात फेरफार करून इलेक्टोरल बॉण्डची अवैध विक्री करण्याची परवानगी दिली.\nसरकारने २०१८ मधे इलेक्टोरल बॉण्ड विक्रीसाठी वर्षभरात दहा, दहा दिवसांचे चार टप्पे करण्याची तरतूद केली. पहिल्यांदा जानेवारीत, दुसरा एप्रिल, तिसरा जुलै आणि चौथा ऑक्टोबरमधे. दरवर्षी या चार महिन्यांतल्या दहा दिवसांतच स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इलेक्टोरल बॉण्डची विक्री केली जाईल. यासोबतच आखणी एक तरतूद करण्यात आली. लोकसभा निवडणूक असलेल्या वर्षी बॉण्ड विक्रीसाठी ३० दिवसांचा अतिरिक्त टप्पा राहील. पण पीएमओच्या आदेशाने हे नियम पायदळी तुडवण्यात आले.\nविशेष विक्री नियमाचं उल्लंघन\nकायद्यानुसार, केवळ लोकसभा निवडणुकीच्या काळातच इलेक्टोरल बॉण्डची विशेष विक्री केली जाते. पण कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांच्या निवडणुकीवेळी पीएमओच्या आदेशानुसार नियमांचं उल्लंघन करत इलेक्टोरल बॉण्डच्या अवैध विक्रीचा रस्ता मोकळा करण्यात आला. नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, मोदी सरकारचा पहिला कार्यकाळ संपण्याआधी या राज्यांत विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुका म्हणजे लोकसभेची सेमीफायनल असेल, असं मानलं जातं होतं.\nमार्च २०१८ मधे झालेल्या इलेक्टोरल बॉण्डच्या पहिल्याच विक्रीत भाजपने बाजी मारत ९५ टक्के राजकीय देणग्या मिळवल्या. पक्षाच्या वार्षिक अहवालात याचा उल्लेख आहे. तरीही २०१८-१९ मधे सगळ्याच राज्यांच्या निवडणुकीत भाजप आणि अन्य राज्य पक्षांनी इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून किती पैसा जमवला याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही.\nपीएमओच्या आदेशाने नवी परंपरा\nनियमानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इलेक्टोरल बॉण्डची पहिली विक्री एप्रिल २०१८ मधे होणं अपेक्षित होतं. मात्र मार्चमधेच ही विक्री झाली. या टप्प्यात २२२ कोटी रुपयांचे बॉण्ड विकले गेले. यातला अधिकाधिक लाभ भाजपच्या वाट्याला आला. पुन्हा एप्रिलमधेही बॉण्ड विक्रीसाठी काढण्यात आले. यावेळी ११४.९० कोटी रुपयांच्या बॉण्डची विक्री झाली. मे २०१८ मधे कर्नाटक विधानसभेची निवडणूक होती.\nयानिमित्ताने पीएमओने अर्थ मंत्रालयाने आदेश दिला की, १० दिवसांसाठी इलेक्टोरल बॉण्डची विशेष विक्री करा. यात पीएमओने कुठंही कर्नाटकच्या निवडणुकीसाठी विशेष विक्रीची दारं उघडा असा उल्लेख केला नाही. पण अधिकाऱ्यांनी पीएमओच्या इशारा अर्थ समजून आदेशाचं तंतोतंत पालन केलं.\nगरज ओळखून काम करण्याचा इशारा\nअर्थ मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्याने आपल्या नोटमधे लिहिलं, ‘पीएमओद्वारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त विक्रीची ही मागणी करण्यात आली. या नोटमधे लोकसभा निवडणुकीशिवाय एरवी अशी विशेष विक्री करता येत नाही, या नियमाकडेही बोट दाखवण्यात आलं.’\nपण नंतर पीएओचा आदेश नाही तर नियमातच त्रूटी असल्याचं भासवून अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी नियमाचा व्यापक अर्थही काढला. अर्थ सचिवांनी मात्र हा नियम निव्वळ लोकसभेसाठीच असून विधानसभेसाठीही नियम लावला तर वर्षभर बॉण्डविक्री करावी लागेल, असं स्पष्ट केलं.\nभारतीय नोकरशाहीच्या काम करण्याच्या पद्धतीवरून एखादा आदेश पंतप्रधानांकडून आला, तर त्याची नोंद सरकार दप्तरी 'पंतप्रधान कार्यालया'च्या आदेशावरून अशी केली जाते. अर्थ सचिवांनी नंतर आपली ‘चूक’ दुरुस्त केली. चार महिन्यांपूर्वीच जन्मलेला नियम अर्थमंत्र्यांच्या सहमतीने ‘गरज’ ओळखून दुरुस्त करण्याच ठरलं. अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात ‘गरज’ काय याचा कुठलाच उल्लेख सचिवांनी केला नाही.\nहेही वा���ाः किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळलीत\nपाच राज्यांच्या निवडणुकीआधी अवैध विक्री\nनोव्हेंबर, डिसेंबरमधे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या राज्यांत विधानसभा निवडणूक होणार होती. याआधी अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्याने २२ ऑक्टोबर २०१८ ला आपल्या वरिष्ठांकडे एक नवा प्रस्ताव मांडला.\nयावेळी कुणाच्याही दिशानिर्देशांचा उल्लेख न करता इलेक्टोरल बॉण्डची विशेष विक्री करण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. म्हणजेच, मे २०१८ मधे पीएमओच्या दिशानिर्देशानुसार सुरू झालेली विधानसभा निवडणुकीआधी इलेक्टोरल बॉण्डची अवैध विक्री करणं ही आता एक परंपराच होऊन बसलीय.\nदुसऱ्यावेळी विशेष विक्रीमधे १८४ कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉण्डची विक्री झाली. मे २०१८ मधे पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावर एकदाचं कायद्यात पळवाट काढून जी गोष्ट सुरू झाली होती तिला मोदी सरकारने नोव्हेंबर येता येता एका परंपरेत रूपांतरीत केलं. मे २०१९ पर्यंत ६ हजार कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉण्डची विक्री झालीय.\nखरंच देणगीदारांची ओळख गोपनीय आहे\nनितीन सेठी आपल्या चौथ्या स्टोरीत इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करणारे आणि लाभधारक यांची ओळख गोपनीय नसल्याचं म्हणतात. यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, अर्थ मंत्रालय यांच्यातल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ दिलाय.\nते लिहितात, फेब्रुवारी २०१७ ला राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना जेटलींनी एक दावा केला. 'कुठल्या देणगीदाराने कुठल्या राजकीय पक्षाला किती देणगी दिली हे देणगीदाराशिवाय कुणालाच माहीत नसेल.' पण अर्थमंत्र्यांचा हा दावा खोटा असल्याचं लोकेश बात्रा सरकारी कागदपत्रांचा आधार घेत सांगतात.\nबात्रा सांगतात, 'स्टेट बँक ऑफ इंडिया देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआयकडेच इलेक्टोरल बॉण्ड विक्रीचे अधिकार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या निगराणीत हे काम चालतं. एसबीआयकडून एका एका इलेक्टोरल बॉण्डच्या विक्रीचा हिशोब ठेवला जातो. खरेदीदार ते प्राप्तकर्ता.' सेठी यांनी अर्थ मंत्रालय आणि एसबीआय यांच्यातल्या पत्रव्यवहाराचा पुरावा देत एसबीआय सरकारच्या दबावात काम करत असल्याचं स्पष्ट केलंय.\nसरकारी कागदपत्रांवरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रत्येक देणगीदार आणि देणगी मिळवणारे राजकीय पक्ष यांना एक गोपनीय नंबर दिला जातो. हा नंबर आपल्याला सहजासहजी दिसत नाही. आणि हा फक्त चौकशीसाठी ईडी, सीबीआय यासारख्या सरकारी यंत्रणांना माहीत होऊ शकतो. या यंत्रणा मोदी सरकारच्या दबावात कार्यरत असल्याचं आरोप अनेकदा झालेत.\nअरुण जेटलींना पत्रकार ब्युरो चीफ म्हणायचे\nकॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nराष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश\nपीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/35-takke-katavar-pass-movie-response-nrst-131626/", "date_download": "2021-07-24T20:14:09Z", "digest": "sha1:67KUGZK6ZRU72UM6FEA4DQOP4XX33ONB", "length": 12172, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "35 takke katavar pass movie response nrst | चित्रपटाला उत्तम प्रतिसाद,प्रेक्षकांनी प्रथमेशला केलं 'पास'! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\n'३५% काठावर पास'प्रेक्षकांनी प्रथमेशला केलं 'पास'चित्रपटाला उत्तम प्रतिसाद,प्रेक्षकांनी प्रथमेशला केलं ‘पास’\nस्ट्रीम्स ७ डिजिटल थिएटरवर पहिल्या आठवड्यात ५० हजार तर दुसऱ्या आठवड्यात जवळपास १ लाख लोकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्याची माहिती सतीशनं दिली आहे.\nस्ट्रीम्स ७ डिजिटल थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ‘३५% काठावर पास’ हा चित्रपट कोरोनामुळे आजारी असलेल्या रुग्णांचंही मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. सोलापूरमधील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना ‘���५% काठावर पास’ या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. याखेरीज विविध स्तरांवरील प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याची भावना दिग्दर्शक सतीश मोतलिंगने व्यक्त केली आहे\nस्ट्रीम्स ७ डिजिटल थिएटरवर पहिल्या आठवड्यात ५० हजार तर दुसऱ्या आठवड्यात जवळपास १ लाख लोकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्याची माहिती सतीशनं दिली आहे. या चित्रपटाला काठावर नव्हे तर प्रेक्षकांनी प्रेम देऊन उत्तीर्ण केल्याची भावना टीमच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे. या चित्रपटात आपल्याला पूर्वीचा प्रथमेश दिसल्याचं काहींचं म्हणणं आहे.\nसतीश मोतलिंग फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात प्रथमेशच्या जोडीला आयली घिया, भाग्यश्री शंखपाळ, यशोमन आपटे, संजय नार्वेकर, नेहा पेंडसे, सुशांत शेलार, विजय पाटकर, उषा नाडकर्णी, भारत गणेशपुरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/02/sbi-home-loan.html", "date_download": "2021-07-24T21:43:04Z", "digest": "sha1:SXS4UHG65CO5QBK4R53LO4B6TOOZWJ4F", "length": 8039, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "'SBI' चे गृह कर्जे स्वस्त होण��र | Gosip4U Digital Wing Of India 'SBI' चे गृह कर्जे स्वस्त होणार - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या 'SBI' चे गृह कर्जे स्वस्त होणार\n'SBI' चे गृह कर्जे स्वस्त होणार\n'SBI' चे गृह कर्जे स्वस्त होणार\nरिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवल्यानंतरही भारतीय स्टेट बँकेने व्याजदरात (MCLR) ०. ०५ टक्क्याची कपात केली आहे. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा MCLR आता ७.९० टक्क्यांवरून ७.८५ टक्के झाला आहे. याशिवाय बँकेने मुदत ठेवींच्या दरात ०.१० टक्के ते ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने सलग नवव्यांदा MCLR दरात कपात केली आहे. नवे व्याजदर येत्या १० फेब्रुवारीपासून लागू होतील, असे बँकेने शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.\n'एसबीआय'ने सर्वच मुदतीच्या कर्जाचा दर (MCLR)०.०५ टक्क्याने कमी केला आहे. एक वर्षासाठीचा MCLR आता ७.९० टक्क्यावरून ७. ८५ टक्के झाला आहे. यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होणार आहेत. कालच्या पतधोरणानंतर 'एसबीआय'ने पहिल्यांदा व्याजदरात बदल केला. बॅंकिंग व्यवस्ठेत रोकड सुलभता वाढल्याने ठेवी दरात कपात केली आहे. बँकेने मुदत ठेवींच्या दरात ०.१० टक्के ते ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. ३१ डिसेंबर अखेर बँकेकडे ३१ लाख कोटींच्या ठेवी आहेत.\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बँकांनी ग्राहकांना द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मागिल दोन पतधोरण वगळता त्यापूर्वीच्या सलग पाच पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केला होता. मात्र बँकांकडून पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गुरुवारी पतधोरण धोरण आढाव्यात कोणत्याही दरांमध्ये बदल केला नाही.यामुळे रेपो दर व रिव्हर्स रेपो दर पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे ५.१५ व ४.९० टक्के ठेवण्यात आला आहे. बँक दरही पूर्वीइतकाच ५.४० टक्के ठेवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील शेवटचा पतधोरण आढावा सादर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, 'चलनवाढीचे चित्र अनिश्चित आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत चलनवाढ ५.१ टक्क्यांवरून ४.७ टक्क्यांवर येईल, असा अंदाज डिसेंबर २०१९मध्ये झालेल्या पतधोरण आढाव्यात आरबीआयने वर्तवला होता. आर्थिक वर्ष २०२०-२१च्या पहिल्या सहामाहीत चलनवाढ आणखी खाली येत ४ टक्क�� ते ३.८ टक्के यामध्ये राहिल. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. गरज भासल्यास भावी काळात दरकपात केली जाईल. आरबीआयने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.' मागील पाच पतधोरण आढाव्यांत आरबीआयने एकूण १.३५ टक्के दरकपात केली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/usolapr.html", "date_download": "2021-07-24T21:55:05Z", "digest": "sha1:TZB5KL6MTNSYJIUHC6CWETHIFMFTG7DM", "length": 3531, "nlines": 44, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: उत्तर सोलापूर तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nउत्तर सोलापूर तालुका नकाशा मानचित्र\nउत्तर सोलापूर तालुका नकाशा मानचित्र\nअक्कलकोट तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nउत्तर सोलापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nकरमाळा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nदक्षिण सोलापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nपंढरपूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nबार्शी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमंगळवेढा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमाढा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमाळशिरस तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमोहोळ तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nसांगोला तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/shweta-prasad-horoscope-2018.asp", "date_download": "2021-07-24T21:51:25Z", "digest": "sha1:BORYPZNFNV4JH6T7U7FWLABNIOMWO5GI", "length": 20516, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "श्वेता प्रसाद 2021 जन्मपत्रिका | श्वेता प्रसाद 2021 जन्मपत्रिका Bollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » श्वेता प्रसाद जन्मपत्रिका\nश्वेता प्रसाद 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 86 E 12\nज्योतिष अक्षांश: 22 N 47\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nश्वेता प्रसाद प्रेम जन्मपत्रिका\nश्वेता प्रसाद व्यवसाय जन्मपत्रिका\nश्वेता प्रसाद जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nश्वेता प्रसाद 2021 जन्मपत्रिका\nश्वेता प्रसाद ज्योतिष अहवाल\nश्वेता प्रसाद फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nअचानक आर्थिक नुकसान संभवते. प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. बाहेरच्या जमिनींतून तुम्ही विस्थापित व्हाल, तिथून रवानगी होईल किंवा त्याबाबत समस्या उद्भवतील. कुसंगत जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आरोग्य कमकुवत राहील आणि तुम्हाला अनेक विकार होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक स्थानालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींसोबत वाद होतील.\nतुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.\nघराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्तेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.\nतुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.\nहा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती होईल.\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nतुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनु���ूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/05/5-28735482757376572-car-crash-test-8735864357-ncap-8378427548357623-new-car-assessment-programme-82735t48274826342/", "date_download": "2021-07-24T19:31:09Z", "digest": "sha1:GDGOACTY4GRHAXJBWIHMKO5UDI64ZUXE", "length": 14066, "nlines": 178, "source_domain": "krushirang.com", "title": "क्रॅश टेस्टमध्ये मिळालेत तब्बल 5 स्टार; वाचा, कोणत्या 2 कार ठरल्यात भारतात सर्वात सुरक्षित | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nक्रॅश टेस्टमध्ये मिळालेत तब्बल 5 स्टार; वाचा, कोणत्या 2 कार ठरल्यात भारतात सर्वात सुरक्षित\nक्रॅश टेस्टमध्ये मिळालेत तब्बल 5 स���टार; वाचा, कोणत्या 2 कार ठरल्यात भारतात सर्वात सुरक्षित\nअनेक कार क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्यावर किंवा काही गाड्यांना अगदी कमी रेटिंग मिळाल्यानंतर भारतीय वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. नंतर अनेक लोकप्रिय झालेल्या गाड्यांही क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्याचे समोर आले. आता अनेक लोक आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली आहेत.\nभारतीय बाजारात ऑटो क्षेत्राची स्थिती दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक कार या सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमजोर ठरल्याचे समोर येत आहे. आता कोणत्या गाडीवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसे उपस्थित करत आहेत. भलेही पैसे जास्त जाऊ द्या पण चांगली रेटिंग असणारी गाडी मिळाली पाहिजे, अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत.\nभारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या गाडीच्या सुरक्षिततेचा अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. म्हणूनच आज आम्ही आपल्याला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळालेल्या आणि भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरलेल्या गाड्यांविषयी सांगणार आहोत.\nMahindra XUV300 ही एक दमदार गाडी आहे. 5 स्टार रेटिंग प्राप्त असलेली ही गाडी पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हीटेड ओआरव्हीएम, ISOFIX चाईल्ड सीट अँकर, एअरबॅग्ज, ईबीडी, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट पार्किंग सेन्सर, फ्रंट आणि रीअर फॉग लाईट असे सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत.\nTata Altroz या गाडीलाही ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंगही मिळाली आहे. यात ड्युअल एअरबॅग, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ईबीडी असलेले एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड वॉर्निंग अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आहेत आहेत.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाह���\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nभारतीय ऑटो क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय झालेली ‘ती’ कार झाली सुरक्षेच्या बाबतीत फेल; वाचा, क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाले रेटिंग\nभारतीय संविधानाशी संबंधित ‘हे’ 8 तथ्य; जे प्रत्येक भारतीयाला नक्कीच असले पाहिजेत माहिती\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/todays-horoscope-22-november-2020-195603/", "date_download": "2021-07-24T21:02:57Z", "digest": "sha1:VZWNSBY6XVHQFYZU7WO3ZQHXGOWBVMZR", "length": 11580, "nlines": 121, "source_domain": "mpcnews.in", "title": "Today's Horoscope 22 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ - MPCNEWS", "raw_content": "\nएमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार… रविवार, ….. ​दि​. 22 नोव्हेंबर 2020\nशुभाशुभ विचार -१० नंतर चांगला.\nआज विशेष – गोपाष्टमी, दुर्गाष्टमी.\nराहू काळ – सायंकाळी ४.३० ते ६.००.\nदिशा शूल – पश्चिमेस असेल.\nआजचे नक्षत्र – धनिष्ठा ११.०९ पर्यंत नंतर शततारका.\nचंद्र राशी – कुंभ.\nमेष – ( शुभ रंग – डाळिंबी)\nप्रकृतीस्वास्थ्य चांगले असल्याने तुमचा कामातील उत्साह वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित लाभ होतील. मित्र आज दिल���ली आश्वासने पाळतील.\nएमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nवृषभ – (शुभ रंग – मरून )\nकुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. कार्यक्षेत्रात सावधपणे निर्णय घ्यावे लागतील.\nमिथुन – (शुभ रंग – गुलाबी)\nनवीन व्यावसायिकांनी धंद्यात मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक धाडस करू नये. ज्येष्ठ मंडळींनी जवळ असलेली पुंजी जपून वापरणे गरजेचे आहे. आज भक्तिमार्गात रमाल.\nकर्क – (शुभ रंग- पांढरा)\nतरुणांनी मौजमजा करताना आपल्या मर्यादित राहावे. चुकीच्या वर्तनाने मानहानी होऊ शकते. क्षणिक मोह टाळणे हिताचे. ड्रायव्हिंग करताना जरा जपून.\nएमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसिंह – (शुभ रंग- चंदेरी)\nआज काही महत्त्वपूर्ण बातम्या कानी येणार आहेत. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची साथ मोलाची राहील. दुकानदारांकडे ग्राहकांची चांगली वर्दळ राहील.\nकन्या – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)\nआरोग्याच्या काही जुन्या तक्रारी आज तुम्हाला हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतात. संयम ठेवा. प्रलोभनांपासून दूर राहा.\nतूळ – (शुभ रंग – लेमन)\nआज तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.\nवृश्चिक – ( शुभ रंग- गुलाबी)\nकौटुंबिक स्तरावर घडलेल्या काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. मुले आज तुमच्या आज्ञेत असतील. गृहिणी हसतमुख असतील.\nधनु – (शुभ रंग -निळा)\nआज काही कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध तयार होतील, व ते भविष्यकाळात व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.\nएमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nमकर – (शुभरंग- पिस्ता)\nकाही आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील. अति स्पष्ट बोलण्याने काही नाती दुरावतील. मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.\nकुंभ – (शुभ रंग -आकाशी)\nआज तुमची तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभही होणार आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. जे मनी योजाल ते तडीस न्याल.\nमीन – (शुभ रंग- पांढरा)\nकामधंद्याच्या ठिकाणी आज काही किचकट प्रसंग कौशल्याने हात���ळाल. गृहिणींनी गप्पांतून गैरसमज वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. आज खर्च करावाच लागेल बचतीचा विचार सोडून द्या.\n( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा )\nएमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n(ज्योतिष व वास्तु सल्लागार)\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News : ‘मिस वर्ल्ड’ युक्ता मुखी हिचे सोमवारी ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान\nVadgaon Maval : एमआयडीसीची चौथ्या टप्यातील जमीन संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करा\nSatara News : सातारा जिल्हय़ात दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू ; 35 जण बेपत्ता\nAlandi Crime News : देवदर्शनाहून घरी निघालेल्या वृद्ध भाविकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू\nPimpri News: कोरोना लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या : महापौर ढोरे\nPune Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची 11 लाख रुपयांनी फसवणूक\nMaval Corona Update : मावळात 49 नवे रुग्ण, 39 जणांना डिस्चार्ज\nVehicle Theft : पिंपरी-चिंचवड शहरातून आणखी पाच दुचाकी लंपास\nBhosari Crime News : भोसरीतील ‘त्या’ एटीएम चोरी प्रकरणात बँकेचा कॅशियरच निघाला मुख्य सूत्रधार; चप्पलवरून…\nPimpri News: पिंपरी-चिंचवडकरांना 8 महिने पुरेल इतका पवना धरणात पाणीसाठा; पण, दिवसाआडच पाणीपुरवठा कायम\nPune News: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेऊ : अजित…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-appeal-sowing-black-rice-after-check-facts-maharashtra-44401?page=1", "date_download": "2021-07-24T20:32:43Z", "digest": "sha1:MAN7R4YMGWSKOGYIHFFEK3M4Q5SI22XN", "length": 19257, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi appeal of sowing black rice after check facts Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाळ्या भाताच्या लागवडी तथ्य तपासूनच करण्याचे आवाहन\nकाळ्या भाताच्या लागवडी तथ्य तपासूनच करण्याचे आवाहन\nशनिवार, 19 जून 2021\nसध्या राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी काळ्या भाताच्या लागवडी करत आहेत. औषधी गुणधर्म असल्याने देशात प्रतिकिलोला ३०० रुपयांपर्यंत दर ��िळत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.\nनाशिक : सध्या राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी काळ्या भाताच्या लागवडी करत आहेत. औषधी गुणधर्म असल्याने देशात प्रतिकिलोला ३०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात बाजारातील मागणी व दर याबाबत मोठा गोंधळ आहे. तथ्य तपासून व खात्री करूनच शेतकऱ्यांनी काळ्या भाताची लागवड करावी, असा सल्ला कृषी विभाग व तज्ज्ञांनी दिला.\nकृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही शेतकरी व गटांनी पूर्व भारतातील ‘चकाऊ’ भात बियाणे आणून लागवडीचे नावीन्यपूर्ण पीक प्रयोग केले. मात्र सोशल मीडियावर शिफारशी नसलेल्या वाणांबाबत लागवडी व फायदे सांगून दिशाभूल होत आहे. औषधी गुणधर्म असल्याबाबत दुमत नसले, तरी अधिक दर मिळत असल्याच्या वावड्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.\nभात पीकसंबंधी संशोधन केंद्रांना विचारले असता याबाबत संशोधन सुरू आहे. त्याचे अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे येत्या काळात लागवडी वाढून उत्पादन वाढल्यास विक्रीसंबंधी समस्या उद्‍भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची संवाद प्रक्रिया गतिमान झाल्याने देशभरातून ‘शेतकरी ते शेतकरी’ पद्धतीने अनेक पीक वाणांचे हस्तांतर होत आहे. त्यानुसार बियाणे उपलब्ध करून लागवडी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्रानेही भात उत्पादक पट्ट्यात याबाबत अद्याप पीक प्रयोग घेतलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी माहिती पडताळून वैयक्तिक जोखिमेवर लागवडी कराव्यात, असे सांगितले आहे.\nतज्ज्ञांनी काळ्या भातासंबंधी सांगितलेली तथ्ये\nसफेद वाणांच्या तुलनेत उत्पादकता कमी\nआहारात काळा भात नियमित पांढऱ्या भातासारखा घेता येत नाही.\nऔषधी गुणधर्म आहेत, मात्र बाजारात मागणी व ग्राहक मर्यादित\nउत्पादन वाढून मागणी मर्यादित राहिल्यास विक्रीच्या संभाव्य अडचणी\nकाळ्या भाताला ३०० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याचे प्रलोभन समाजमाध्यमांवर दाखविले जात आहे. असे सांगून ४०० रुपये किलोने बियाणे विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. अनेक जण विनापरवाना बियाणे विक्री करत आहेत. मात्र असे केल्यास बियाणे कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आ��े. त्यामुळे खोट्या दाव्यांवर प्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी विभागाने वेळीच हस्तक्षेप केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक थांबू शकेल, अन्यथा आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.\nवैयक्तिक पातळीवर पीक प्रयोग करण्यास हरकत नाही, मात्र ही जोखीम शेतकऱ्यांची आहे. फसव्या दाव्यांवर विश्‍वास ठेवून कुणी लागवड करू नये. व्यावसायिक उत्पादन घेण्यास मर्यादा आहेत. पोषण मूल्य, औषधी गुणधर्म याबाबत काळ्या भातासंबंधी संशोधन सुरू आहे. पुढील पाच, सहा वर्षांत याबाबत स्पष्ट निरीक्षण समोर होईल.\n- डॉ. भारत वाघमोडे, भात विशेषज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड\nशास्त्रोक्त पद्धतीने काळा भात लागवडीसंदर्भात शिफारशी नाहीत. शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून करत आहेत. मात्र थेट व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेऊ शकत नाही. लागवडी करताना उत्पादन व विक्रीचा दाव्यांवर विश्‍वास न ठेवता खात्री करून घ्या. बियाणे विक्रेत्यांकडून खरेदीच्या पक्क्या पावत्या घ्याव्यात. खोट्या दाव्यांमुळे धोका होऊ शकतो.\n- दिलीप झेंडे, संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय\nनाशिक कृषी विभाग भारत सोशल मीडिया रायगड कृषी आयुक्त\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\n‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...\nपपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...\nजातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...\nशेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...\nकोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...\nराज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...\nमत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...\nराज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे : कोकणाच्या काही भागांत...\nजिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...\nरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...\nअकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...\nनिधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...\nदूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...\nपेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...\nवैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...\nविदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/sony-launched-variable-ac-know-the-features", "date_download": "2021-07-24T19:25:08Z", "digest": "sha1:X7LTAPPW7XMHGLEHEZAKRLV2Z3SBW7VB", "length": 6529, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | क्या बात है! Sony नं आणला Variable AC; फीचर्स ऐकून व्हाल थक्क", "raw_content": "\n Sony नं आणला Variable AC; फीचर्स ऐकून व्हाल थक्क\nनागपूर : आतापर्यंत आपण पोर्टेबल आणि घालण्यायोग्य उपकरणांबद्दल बोलत होतो. पण आता सोनीने Veerables AC सुरू करण्याचा विक्रम केला आहे. हे सोनीच��या घालण्यायोग्य एसी आकाराच्या स्मार्टफोनपेक्षा लहान आहे, जे आपल्यासह कोठेही वाहून जाऊ शकते. सोनीच्या अंगावर घालण्यास योग्य एसी असे नाव आहे रॉन पॉकेट. हे अॅप नियंत्रित अयोग्य वातानुकूलन आहे, जे मागील वर्षी रिलीझ झाले होते. जपानमधील रोन पॉकेट 2 ची किंमत 138 डॉलर (सुमारे 14,850 रुपये) आहे. हे नेकबँड एसी भारतात केव्हा सुरू होईल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.\nसोनीच्या व्हेरिएबल्स एसीबद्दल फारशी माहिती नाही. परंतु लीक झालेल्या अहवालानुसार, हे एकाच शुल्कात बर्‍याच तासांसाठी वापरले जाऊ शकते. रॉन पॉकेट 2 त्याच्या वास्तविक मॉडेलच्या डिझाइनसारखेच आहे. परंतु एसी कामगिरीमध्ये पुन्हा डिझाइन केलेले सोनी वेअरेबल्स प्रभावी आहेत. पूर्वी घालण्यायोग्य एसीच्या तुलनेत दुप्पट वेगाने शरीरातून उत्सर्जित होणारी उष्णता भिजवून शरीराचे तापमान खाली ठेवते. हे अधिक शक्तिशाली शीतकरण कामगिरीसह येते. रीन पोसेट 2 ने सोनीची घाम शोषण्याची क्षमता बळकट केली आहे.\nहे लाईट एक्साइजसाठी पूर्णपणे फिट आहे. पूर्वीच्या मॉडेल्सना खास डिझाइन केलेले टी-शर्ट घालायचे होते. पण सोनीच्या नवीन वेअरेबल एसीला नेकबँकप्रमाणे मिठी मारली पाहिजे. यासाठी विशेष शर्टची आवश्यकता नाही. जे उन्हाळ्यात गोल्फ किंवा इतर कोणताही गेम खेळतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरते. सोनीने ते तयार करण्यासाठी ले कोक स्पोर्टिफ, मुनसिंगवेअर या स्पोर्ट्सवेअर ब्रँडसह भागीदारी केली आहे.\nसंकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/18/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-24T19:33:17Z", "digest": "sha1:FWVU2HHROYW3ECIJ664PICHT4HHSHOZF", "length": 8400, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बाजारात आल्या मजेदार स्मार्ट छत्र्या - Majha Paper", "raw_content": "\nबाजारात आल्या मजेदार स्मार्ट छत्र्या\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / छत्र्या, ब्लु टूथ, हायटेक / July 18, 2021 July 18, 2021\nपावसाळा सुरु झाला आहे आणि काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाउस आला कि पहिली गरज भासते ती छत्र्यांची. विविध ठिकाणचे बाजारही आता विविध प्रकारच्या छत्र्या, रेनकोटनी सजू लागले आहेत. पायी चालणाऱ्यांना पावसात छत्री सोयीची. पण आता दुचाकी वाहनचालक, कार चालक याच्यासाठ��� सुद्धा स्मार्ट छत्र्या तयार केल्या गेल्या असून बाजारातील ते मोठे आकर्षण बनले आहे. यातील काही छत्र्या अगदी हायटेक आहेत.\nकॅन्डी सेल्फी रॉड ब्ल्यूटूथ अम्ब्रेला हा असाच एक खास प्रकार असून ही छत्री ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हिटीसह आहे. त्याला जी स्टिक दिली गेली आहे त्याचा वापर सेल्फी स्टिक म्हणून करता येतो. छत्रीला जी क्लिप आहे त्यात फोन फिक्स करून फोटो काढता येतात. छत्रीच्या आत थ्रीप्रिंट वाले फ्लोरल डिझाईन आहे त्यामुळे छत्री उघडली कि मोठे फुल उमलल्याचे भासते.\nदुसरा प्रकार आहे सेवन टेक ब्ल्यूटूथ स्पीकर छत्री. यात हँडल मध्ये ब्ल्यूटूथ स्पीकर असून ते फोनशी कनेक्ट करता येतात. पावसात फिरताना त्यामुळे आवडीची गाणी ऐकण्याची मजा लुटता येते. यात आवाज कंट्रोलसाठी बटन दिले गेले असून गाणे बदलायचे असेल तरी ते हँडलवरच्या बटनांच्या मदतीने बदलता येते. यात मायक्रो एसडी कार्ड लावून म्युझिकचा आनंद घेता येतो. याच हँडल मध्ये बिल्ट इन रीचार्जेबल बॅटरी दिली गेली आहे.\nअमेझॉन ब्रांड छत्री मध्ये उघडबंद करण्यासाठी सिंगल टच बटन असून छत्री बंद केली कि ती छोट्या आकारात फोल्ड होते. त्यामुळे छत्री बाळगणे सोयीचे आहे. ती मजबूत स्टील आणि १०० टक्के पोलीएस्टर कापडापासून बनविली गेली आहे. फिशिंग कॅप अम्ब्रेला हा प्रकार पावसात फार उपयुक्त नाही. मात्र मासे पकडताना ती फार उपयोगी आहे. ही छत्री डोक्यावर फिक्स बसते. त्यामुळे उन्हापासून बचाव होतो तसेच दोन्ही हात मोकळे रहातात.\nन्युब्रेला हँडफ्री ही न्युब्रेला ब्रांडची छत्री स्टायलिश आहे आणि बॅगसारखी घालता येते. ती खांद्यावर बॅग सारखी अडकविली की त्यातली छत्री डोक्यावर उघडली जाते. बेल्टच्या मदतीने ती शरीरावर चांगल्या प्रकारे फिक्स करता येते आणि वाऱ्याने उडून जाण्याची भीती राहत नाही. दुचाकी चालविणाऱ्याना ती उपयुक्त असली तरी या छात्रीमुळे डोके कोरडे राहते पण संपूर्ण शरीराचे पावसापासून संरक्षण होत नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या व���भागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/definitely-read-when-will-you-get-rid-lockdown-now-10744", "date_download": "2021-07-24T20:43:07Z", "digest": "sha1:QASEHMJZNU7QT2LE6VKEMZ37LXHHKADF", "length": 3993, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नक्की वाचा ! आता लॉकडाऊनपासून कधी मिळणार सुटका?", "raw_content": "\n आता लॉकडाऊनपासून कधी मिळणार सुटका\nनवी दिल्ली : गुरुवारी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर गृह मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी नव्या गाईडलाईन्स संदर्भात चर्चाही केली. ३१ मे रोजी येत्या १५ दिवसांसाठी लागू करण्यात येणारे दिशानिर्देश जाहीर केले जाऊ शकतात.केंद्र सरकारकडून एक नव्या गाईडलाईन्स आखण्याचं काम सुरू आहे. यानुसार, १ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल. 'इकोनॉमिक टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, देशातील केवळ १३ शहरांत सोडून देशातील इतर भागांची मात्र लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते. हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट देखील १ जूनपासून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.\n१ जूनपासून सार्वजनिक ट्रान्सपोर्ट सेवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसहीत सुरू केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात.सर्वाधिक संक्रमण आढळलेली शहरं अर्थात, मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता/हावडा, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरमध्ये लॉकडाऊनचे नियम यापुढेही सुरू राहू शकतात.\nहॉटेल, मॉल्स, रेस्टॉरन्ट १ जूनपासून उघडण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. देशात सध्या हॉटेल्स सोडून हॉस्पीटॅलिटी सेवा संपूर्णत: ठप्प आहे. तसंच पोलीस, अधिकारी आणि आरोग्य सेवा यंत्रणा कार्यरत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2011/04/blog-post_17.html", "date_download": "2021-07-24T20:20:26Z", "digest": "sha1:R7VWVHYI364V5JNUM6YUMNCY4KXUGNV5", "length": 9107, "nlines": 230, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: साक्षी", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छाया��ित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, १७ एप्रिल, २०११\nतू कधी हरवू नकोस\nतू आहेस तशीच रहा\nमी होईन एक प्रवासी\nतुझ्या माझ्या दाट प्रेमाचा\nदिवा असेल माझ्या पाशी\nमी होईन निव्वळ साक्षी\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nतुझे नाव मनात येताच\nतुझे असणे हेच माझे धन\nपाहिले होते तुला मी\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-october-2020/", "date_download": "2021-07-24T20:33:53Z", "digest": "sha1:DP5XCYEA34PDHSKMI7ZIL2LKPIE4WGA2", "length": 14710, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 18 October 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nजम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी जाहीर केले की सरकार “��ाय टाउन माय प्राइड” नावाचे आंदोलन करणार आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या बाँडची तरलता आणि किंमती सुधारण्यासाठी 22 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य विकास विकास कर्ज (SDLs) 10 हजार कोटी रुपये खरेदी करण्यासाठी प्रथम ओपन मार्केट ऑपरेशन्स (OMOs) घेईल.\nउत्तर प्रदेश सरकारने राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘मिशन शक्ती’ कार्यक्रम लॉंच केला.\nइंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) म्हटले आहे की 2020-21 या कालावधीत युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय जी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.\nविशाल व्ही. शर्मा यांना संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेत (UNESCO) भारताचे पुढील स्थायी प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले आहे.\nवार्षिक भारतीय नौदलाचे आठवे संस्करण – श्रीलंका नौसेना (एसएलएन) स्लिनेक्स -19 ते20 ऑक्टोबर 2020 दरम्यान श्रीलंकाच्या ट्रिंकोमली येथे होणार आहे.\nमाजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांचा 31 वर्षीय मुलगा रोहन जेटली यांची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.\nप्रसिद्ध लेखक आणि राजकारणी, शशी थरूर हे नोव्हेंबर 2020 मध्ये “बॅटल ऑफ बेलॉन्गिंग” नावाचे त्यांचे नवीन पुस्तक प्रसिद्ध करणार आहेत.\nराष्ट्रीय राजधानीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पेंढा जाळण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन बी लोकुर यांची सर्वोच्च न्यायालयानं नियुक्ती केली आहे.\nआंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने (IWF) 16 ऑक्टोबर 2020 रोजी मायकेल इराणी यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 96 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा ���्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/pool-testing-and-plasma-therap-6457/", "date_download": "2021-07-24T19:40:23Z", "digest": "sha1:4BSXKIZL7BSGYDXLR2USC7RV4OYDMQHK", "length": 12934, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून मान्यता - आरोग्यमंत्री | महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून मान्यता - आरोग्यमंत्री | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्��ांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईमहाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून मान्यता – आरोग्यमंत्री\nमुंबई: कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.याबाबत\nमुंबई: कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.\nराज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमं��्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/40-women-traveling-by-plane-initiative-of-vaishali-ratnaparkhi-nrab-99819/", "date_download": "2021-07-24T21:42:45Z", "digest": "sha1:727URHUT4IG57QBYB63XDAZGCL255UDR", "length": 16564, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "40 women traveling by plane; Initiative of Vaishali Ratnaparkhi nrab | ४० महिलांची विमानाने सफर ; महिलादिनानिमित्त कवठे येमाईच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांचा पुढाकार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणे४० महिलांची विमानाने सफर ; महिलादिनानिमित्त कवठे येमाईच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांचा पुढाकार\nसातत्याने घरगुती वातावरण व कामात व्यस्त असणाऱ्या गावातील ग्रामीण भागातील आपल���या भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा व विमानाचा प्रवास मिळावा म्हणून वैशाली यांनी गावातील महिलांपुढे या उपक्रमाचा प्रस्ताव मांडला.४० महिलांनी विमान प्रवास व हैद्राबाद मधील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देण्याच्या या ४ दिवसांच्या प्रवासाला होकार दिला.\nकवठे येमाई :शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या ४० महिला जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत विमानाने पुणे ते हैद्राबाद अशा ४ दिवसांच्या सहली साठी रवाना झाल्या आहेत. या महिलांना विमानाने प्रवास करण्याची संधी व या उपक्रमाचे नियोजन कवठे येमाई गावच्या नूतन ग्रामपंचायत सदस्या वैशाली दीपक रत्नपारखी यांनी केले आहे.\nसातत्याने घरगुती वातावरण व कामात व्यस्त असणाऱ्या गावातील ग्रामीण भागातील आपल्या भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा व विमानाचा प्रवास मिळावा म्हणून वैशाली यांनी गावातील महिलांपुढे या उपक्रमाचा प्रस्ताव मांडला.४० महिलांनी विमान प्रवास व हैद्राबाद मधील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देण्याच्या या ४ दिवसांच्या प्रवासाला होकार दिला.\n-जगप्रसिद्ध चारमिनारला देणार भेट\nजागतिक महिलादिनी या ४० महिला कवठे येमाई ते पुणे विमानतळ बसने व पुणे ते हैद्राबाद विमानाने प्रवास करीत हैद्राबादला पोहचल्या आहेत. हैद्राबाबद मधील प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी, ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ला,जगप्रसिद्ध चारमिनार, स्नो वल्ड,३ डी शो या व इतर एकूण १५ ते १६ ठिकाणांना या सर्व महिला भेटी देत सहलीचा आनंद लुटणार आहेत. यात रोहिले संगिता, सविता इचके,मिना डांगे,सुभद्रा साडभोर, रंजना नंदा माटे, जाधव, आलका लक्ष्मी ताई, पुष्पा, रूपा साडभोर, संगीता कदम, सुनिता काळे, रंजना कुंभार, दिपाली रत्नपारखी, आश्विन, रेखा, ज्योती, शोभा इचकेव इतर महिला सहभागी झाल्या असून सोमवारी (दि.८) या मराठमोळ्या महिलांनी हैद्राबाद येथे साजऱ्या केलेल्या छोटेखानी महिलादिनाच्या कार्यक्रमात माई माऊली तु, सखी तु, जननी तु, जिजाऊ ची लेक तु, आज दिवस तुझा असे बोलून अरुन्द्ति राहणे, सुवर्णा माने यांनी सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या. ४ दिवसानंतर या सर्व महिला हैद्राबाद ते पुणे असा रेल्वे प्रवास करणार आहेत. एरवी आकाशातून जाणारे विमान व एखाद्या चित्रपटात धावणारी रेल्वे आता यातील अनेक महिलांना प्रथमच असा प्रवास करण्याची संधी मिळणार असल्याने अन���क महिलांनी ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहेत.\n-महिलांना प्रथमच असा प्रवास करण्याची संधी मिळाली\nवैशाली रत्नपारखी यांनी महिला दिनाचे औचित्य साधत केवळ महिलांसाठी या सहलीचे आयोजन केल्याबद्दल आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई दिलीपराव वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूर पंचायत समितीच्या सदस्या अरुणा घोडे,माजी पंचायत समिती सदस्या डॉ. कल्पना सुभाषराव पोकळे,दिपाली बाळासाहेब शेळके, साधना संजय शितोळे,अध्यक्षा साधना महिला नागरी सहकारी पतसंस्था शिरूर,कवठे येमाईच्या सरपंच मंगलताई रामदास सांडभोर, रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या चेअरमन राणी (अश्विनी) कर्डिले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-24T21:02:38Z", "digest": "sha1:KDOR2VI5UGSH6YIAM3Q4SXTG6F6D6CGP", "length": 11741, "nlines": 126, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 म��स्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा -", "raw_content": "\n”पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल”; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा\n”पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल”; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा\n”पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल”; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा\nनाशिक : चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. आज चित्रा वाघ नाशिकमध्ये असून त्यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधला. काय म्हणाल्या चित्रा वाघ...\nपुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल - चित्रा वाघ\nवनमंत्री संजय राठोड विरोधात पुरावे असतांना सरकार का कारवाई करत नाही अजूनही FIR का नाही अजूनही FIR का नाही पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस प्रशासन, बलात्काऱ्याला वाचवतेय. अश्या मंत्र्याला वाचवणारं हे बहाद्दर सरकार आहे असे आरोप चित्रा वाघ यांनी केले आहेत. अरुण राठोडच्या जबाबात, संजय राठोडचं नाव असून पोलिसांच्या 100 नंबरवर हा कॉल रेकॉर्ड आहे. पूजा चव्हाणच्या मोबाईल वरती, संजय राठोड यांचे 45 मिस्ड कॉल आहेत असा दावा वाघ यांनी केला\nपुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल - चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा pic.twitter.com/NU9lfn5O4p\nमिस्ड कॉल मधील संजय राठोड कोण\nहा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असून मिस्ड कॉल मधील संजय राठोड कोण पोलीस याचे उत्तर का देत नाही पोलीस याचे उत्तर का देत नाही पोलिसांच्या कंट्रोल रूम मधील महिला पोलिसाने अरुण राठोडला एक नंबर दिला.अरुण राठोडने या नंबर ला फोन करून सर्व माहिती दिली. या नंबर वाल्यानं, एका व्यक्तीला कॉन्फरन्समध्ये घेऊन पुन्हा अरुण राठोडला माहिती सांगायला लावली. हा नंबर धारक आणी कॉन्फरन्स मधील दुसरा माण��स कोण पोलिसांच्या कंट्रोल रूम मधील महिला पोलिसाने अरुण राठोडला एक नंबर दिला.अरुण राठोडने या नंबर ला फोन करून सर्व माहिती दिली. या नंबर वाल्यानं, एका व्यक्तीला कॉन्फरन्समध्ये घेऊन पुन्हा अरुण राठोडला माहिती सांगायला लावली. हा नंबर धारक आणी कॉन्फरन्स मधील दुसरा माणूस कोण पुणे कंट्रोलनं हा नंबर का दिला पुणे कंट्रोलनं हा नंबर का दिला हा नंबर कोणाचा असे अनेक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत.\nगर्दी गोळा केली म्हणून निर्दोष होतात का \nपोहरादेवीच्या यात्रेला संजय राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केले तर गर्दी गोळा केली म्हणून निर्दोष होतात का आम्हाला धमक्या देण्याऐवजी आरोप खोटे असतील तर पोलिसांनी सिद्ध करून दाखवावे\nमग त्या डॉक्टरची चौकशी केली का\n'यवतमाळला ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पुजा गेली अशी बातमी आहे, त्यासंदर्भात मी आज यवतमाळच्या एसपींसोबत बोलले, त्या दिवशी रुग्णालयात जे डॉक्टर होते त्यांनी पुजाला ट्रीटमेंट दिली नाही, दुसऱ्या डॉक्टरने येऊन पुजाला ट्रीटमेंट दिली, मग त्या डॉक्टरची चौकशी केली का, असा प्रश्न मी एसपींनी केला त्या वर त्यांनी सांगितलं की पुण्याची टीम इथे तपासासाठी आली होती, त्यांनी आमच्याकडे कुठलीही विचारणा किंवा मदत मागितली नाही, त्यांची टीम आली आणि तपास करुन गेली, यवतमाळच्या एसपींना सुद्धा इतक्या मोठ्या घटनेबाबत पुणे पोलिसांनी सांगितलं नाही,' असा दावाही त्यांनी केला आहे.\nधनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्मा फिरली\nधनंजय मुंडे प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल करायची मागणी केली. परंतु अद्यापही गुन्हा दाखल का नाही केला आरोप खरे सिध्द झाले तर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवा. मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी हत्यारा बसला तर हे नामर्द सरकार आहे.असेच म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांबद्दल आदर असून अशा मंत्र्याला हाकलून लावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे,\nPrevious Post”मंत्र्याला वाचविणारे महाविकास आघाडीचे बहाद्दर सरकार” आणखी काय म्हणाल्या चित्रा वाघ; पाहा VIDEO\nNext Post‘पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते; असे का म्हणाल्या चित्रा वाघ\nवीस किमीच्या परिघातही ‘छप्पर फाडके’ टोलवसुली वाहन चालकात भयंकर संताप\nNashik Lockdown | नाशिक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर;नाशिककरांनो, नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊन Special report\n��ाशिक जिल्ह्यात अवकाळीचं थैमान, गारा पडल्यानं पिकांचं मोठं नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/coronavirus-Indiai-lockdown-narendra-modi.html", "date_download": "2021-07-24T20:09:45Z", "digest": "sha1:GNCHB342KMQJDLTX6A43T3NZ7NM6BIYI", "length": 10840, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "Coronavirus | पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > Coronavirus | पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nCoronavirus | पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nCoronavirus | पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.\nकोरोना हा आगीसारखा हा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे सोशल डिस्टनींग आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.\nनरेंद्र मोदी म्हणाले, प्रगत राष्ट्रात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. याला थोपवायचे असेल तर आपल्याला गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे. आपल्याला हे लक्षात आले नाही तर आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळ��� आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nमेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमा...\nगणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन\nमाजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी, महात्मा फुले शाळेचा परिसर या भागाती...\nSBI देतेय स्वस्तात घर-दुकान खरेदी करण्याची संधी\nमुंबई, चेन्‍नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील...\nजाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म\nघरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं ज...\nश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन\nमागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाज...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.savitakanade.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2021-07-24T20:35:13Z", "digest": "sha1:6ADC7GJ5JTSGR76KZODHZC23L7V4FR3Q", "length": 37029, "nlines": 120, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : केटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: ४-५ मार्च २०१७", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nकेटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: ४-५ मार्च २०१७\n तिसऱ्या आणि चौथ्या ट्रेकमध्ये केवळ दीड महिन्याचे अंतर\nतिसऱ्या केटूएस ब्लॉगची सुरुवात\nजाहिरात तीच....रात्रीचा ट्रेक...१६-१७ टेकड्या...१५ किमी अंतर.....\nआधीचे दोन्हीवेळचे अनुभव...... थोडे चांगले...थोडे “नको तो ट्रेक” असे वाटणारे.....तरीही.....\nतिसऱ्या केटूएस ब्लॉगचा शेवट\n प्रश्नचिन्ह आहेचं..........शोध सुरूचं आहे.......\nसुरुवात तीच....शेवटही कदाचित तोच\nतन्मय, प्रीती, सुवर्णा, स्वाती आणि श्रद्धा....माझ्या ह्या पाच मैत्रिणी ट्रेकला जात होत्या. ४ तारखेला सकाळी ८ वाजता तन्मय आणि माझ्यात संवाद झाला. तिने ट्रेकला येण्याबद्दल विचारलं. म्हटलं, “ मी येत नाहीये. तीन वेळा केटूएस झाला ना. बास आता”. ती म्हणे, “बघ, ये. मजा येईल. मेसेज कर काय ठरवतेस ते”......\n९.३० पर्यंत मनाचा आढावा घेत होते. “जाऊ की नको”....विचार सुरु होता....\nनाईट ट्रेक......झोपेला दांडी....१६-१७ टेकड्या, १५ किमी अंतर, ७ ते १० तास चालणं....टेकडी चढा आणि उतरा......पहिल्या दोन आणि शेवटच्या तीन खतरनाक उंचीच्या आणि पेशन्स आजमावणाऱ्या टेकड्या....६-७ कसोटी पणाला लावणारे उतरणीचे पॅचेस....प्रवाहशील माती (घसारा, स्वप्नीलकडून हा शब्द माहित झाला)....ग्रीप घेत, तोल सांभाळत चढणं आणि उतरणं.... शेवटची टेकडी....ठणकणारे शरीर....ताठरलेले डोळे....\nमनाचा आढावा घेत असताना हे सगळं डोळ्यासमोर येत होतं...पण का कुणास ठाऊक अंतरंगातली साद “नकारात्मक” नव्हती\n९.३० वाजता प्रशांत आणि माझ्यात हा संवाद झाला..\n९. ४३ वाजता विशालला फोन केला. तो म्हणे, “तुम्ही कॉन्फीन्डंट असाल तर जा”\nत्याच्याशी बोलतानाचं ट्रेक करण्याचं निश्चित केलं\nसकाळी ८ ते ९.४५ हा पावणे दोन तासाचा विचार कालावधी वेळेसहित हे का लिहित आहे हे लवकरचं कळेल तुम्हाला.......असो.\nसंध्याकाळी ७.३० वाजता आम्ही ट्रेक पार्टीसीपंट स्वारगेटला नटराज हॉटेलजवळ जमलो. एक मुलगा ट्रेकसाठी मुंबईवरून येणार होता....तो आल्यावर विशालने ट्रेकची माहिती दिली आणि रात्री ९ च्या कोंढणपूर बसने ट्रेकसाठी निघालो.. मधल्या वेळेत काह��जण कंटाळले, काहींना भूक लागली, काहींनी जेवणं करून घेतले, काहींनी हा वेळ कसा वाचवता येईल ह्याच्या सूचना दिल्या......पेशन्सचा कसं लागायला इथूनचं सुरुवात झाली होती\nआज ट्रेक कोऑर्डीनेटर होते, प्रशांत, तौसीफ आणि यज्ञेश रात्री १०.१५ ला आम्ही वाघजाई मंदिराजवळ पोहोचलो. तिथे २० ट्रेक पार्टीसीपंटची ओळख परेड झाली. प्रशांत ने ट्रेकची माहिती दिली. सगळ्यांकडे भरपूर पाणी आणि टॉर्च आहेत ह्याची त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेतली गेली आणि रात्री १०.३० ला ट्रेकला सुरुवात झाली\nमी, नेहमीप्रमाणे आधी वाघजाई देवीला नमस्कार करून आशार्वाद घेतला आणि ट्रेकला सुरुवात केली\nप्रशांत पुढे, मध्ये तौसीफ आणि मागे यज्ञेश अशी रचना होती. सुरुवातीला वेगळ्या रस्त्याला लागलो. काही अंतर मागे येऊन पुन्हा सुरुवात झाली.\nटेकड्या पार झाल्यानंतर पठारावरून दिसणारे पुणे शहराचे सौदर्य बघण्यासाठी थोडं थांबत होतो. दिव्यांच्या झगमगाटाने डोळे दिपून टाकणारे पुणे जुना पुणे-बेंगलोर हायवे, धावणाऱ्या गाड्या, पांढरे-पिवळे-लाल दिवे आणि आकाशातील पिवळट-नारंगी अर्धचंद्र जुना पुणे-बेंगलोर हायवे, धावणाऱ्या गाड्या, पांढरे-पिवळे-लाल दिवे आणि आकाशातील पिवळट-नारंगी अर्धचंद्र पुणे शहर चंद्राला न्याहाळतोय की चंद्र पुणे शहराला असा संभ्रम पडावा पुणे शहर चंद्राला न्याहाळतोय की चंद्र पुणे शहराला असा संभ्रम पडावा कित्येकजण पौर्णिमेच्या रात्री केटूएस ट्रेक करतात ते आकाशात दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राचे सौदर्य, पृथ्वीवर पसरलेला चंद्रप्रकाश, आकाशातील लखलखता तारकापुंज आणि शहरातील दिव्यांचा झगमगाट पाहण्यासाठीचं\nसाधारणपणे १ वाजता जेवायचा ब्रेक घेतला आणि पुन्हा ट्रेकला सुरुवात केली.\nआता हळूहळू माझे डोळे झोपेने ताठरत होते. प्रशांतला विचारलं की, “केटूएस कॅपिंग होऊ शकत नाही का पौर्णिमेच्या रात्री किती सुंदर कॅपिंग होईल. काही ठिकाणं टेंट टाकण्यासाठी उत्तम आहेत. सकाळी ४ वाजता ट्रेक सुरु करायचा आणि ५-५.३० ला सिंहगड गाठायचा”. प्रशांतला पण आयडिया आवडली\nयावेळी मी सुरुवातीपासून एक कॉस्टंन्ट स्पीड ठेवलं होतं. ट्रेक दरम्यान फारसं बोलत नव्हते. लक्ष फक्त ट्रेकवर. जेव्हा काही सेकंदाचा ब्रेक घेत होतो तेव्हा बोलतं होते. यावेळी ही पहिल्यांदा हेड टॉर्च वापरली. पहिल्या ट्रेकला शिव ने हेड टॉर्च वापरण्याचा सल्ला दिला होता. हेड टॉर्च वापरण्याचे काही फायदे –तोटे जाणवले. सुरुवातीला त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागला. हात त्यामुळे रिकामे राहत होते हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. आधीच्या ट्रेकला तर माझ्या एका हातात टेकिंग स्टिक आणि दुसऱ्या हातात टॉर्च त्याने खूप त्रास झाला, हात आखडले, दुखू लागले अशातला भाग नाही पण जिथे कोणाच्या तरी हाताची मदत लागत होती तिथे त्या व्यक्तीला मदतीला हात देण्याअगोदर माझी टॉर्च हातात घ्यावी लागायची. हेड टॉर्च मधे ते झालं नाही. फक्त होतं होतं काय की खाली बघायचं असेल तर मान पूर्ण १८० अंशात खाली ठेवावी लागत होती. कदाचित मी एकचं बटनावर लाईट वापरली म्हणून असेल, पण ते मला खूप लक्षात ठेऊन आणि बारकाईने करावं लागत होतं. दुसरं असं होतं होतं की काही सेकंद कुठे थांबलो तर हेड टॉर्चची लाईट समोरच्या व्यक्तीच्या एकदम डोळ्यावर येत होती. त्यांमुळे थांबल की टॉर्च बंद करावा लागत होता. माझ्या उंची मुळे कदाचित हे जास्त त्रासदायक होतं होतं. त्यात गंमत ही होत होती की टॉर्च बंद करायला आणि पुन्हा ती चालू करायला मी विसरत होते त्याने खूप त्रास झाला, हात आखडले, दुखू लागले अशातला भाग नाही पण जिथे कोणाच्या तरी हाताची मदत लागत होती तिथे त्या व्यक्तीला मदतीला हात देण्याअगोदर माझी टॉर्च हातात घ्यावी लागायची. हेड टॉर्च मधे ते झालं नाही. फक्त होतं होतं काय की खाली बघायचं असेल तर मान पूर्ण १८० अंशात खाली ठेवावी लागत होती. कदाचित मी एकचं बटनावर लाईट वापरली म्हणून असेल, पण ते मला खूप लक्षात ठेऊन आणि बारकाईने करावं लागत होतं. दुसरं असं होतं होतं की काही सेकंद कुठे थांबलो तर हेड टॉर्चची लाईट समोरच्या व्यक्तीच्या एकदम डोळ्यावर येत होती. त्यांमुळे थांबल की टॉर्च बंद करावा लागत होता. माझ्या उंची मुळे कदाचित हे जास्त त्रासदायक होतं होतं. त्यात गंमत ही होत होती की टॉर्च बंद करायला आणि पुन्हा ती चालू करायला मी विसरत होते पण खूप उपयुक्त गोष्ट वाटली. मी स्टिक वापरत नसते तर त्याच्या फायद्याची कल्पना तुम्ही पण करू शकाल\nआता शेवटच्या दोन टेकड्या राहिल्या होत्या आणि सकाळचे सहा वाजून गेले होते. शेवटची टेकडी चढायला तर लख्ख उजाडले होते. टॉर्च बंद करावी लागली. मी पहिल्यांदा उजेडात शेवटची टेकडी पार करत होते. ह्या टेकडीवर एक निबंध लिहिला जाऊ शकत��, सॉरी तो शोधनिबंधही असू शकतो असं वाटलं. जर पार्टीसिपंटच्या भावनांची व्हिडीओ क्लिप घेतली तर अफलातूनचं एक क्लिप इथे आणि एक क्लिप ट्रेक पूर्ण करून सिंहगडावर जाऊन काही क्षण विश्रांती घेतल्यावर एक क्लिप इथे आणि एक क्लिप ट्रेक पूर्ण करून सिंहगडावर जाऊन काही क्षण विश्रांती घेतल्यावर भावनांचा परमोच्च आलेख तुम्हाला बघायला मिळेल. असो.\nतर ही शेवटची टेकडी....अति ऊंच चढाईची, ताणलेल्या पेशन्सची वाट लावणारी, चिडचिड उदभवणारी, रस्ता चुकलाय की काय हा संभ्रम निर्माण करणारी, लीडरला लाख दुषणे देणारी, “मुद्दाम तर इकडून आणलं नाही ना” असा त्रागा उफाळून आणणारी, “का आले मी ट्रेकला” असा मनाशी विसंवाद करून स्वत:ची चिडचिड करून घेणारी, “आता परत मी केटूएसचं काय पण कुठल्याचं ट्रेक करणार नाही” हे स्वत:च्या मनाला बजावून फुसका निर्णय घ्यायला लावणारी, पायातले गेलेले त्राण आणि मनाची शक्ती ह्यांमधे द्वंदयुद्ध घडवून आणणारी, कधी एकदाचा डांबरी रस्ता दिसतोय ह्याची आस डोळ्यांना लावणारी, ह्या ट्रेकिंग ग्रुपसोबत परत ट्रेकला येणार नाही हा निर्णय तिथल्या तिथे घ्यायला लावणारी, आनंदाची जागा वैतागाने-संतापाने व्यापून टाकणारी, एकाचं ठिकाणी ठाण मांडून बसायला भाग पाडणारी, शक्य झालेचं तर त्या परिस्थितीत आगीत तेल ओतणारी, स्वच्छ सुंदर कपडे मातीने बरबटवणारी, घामेजलेल्या शरीराला हलकासा गारठा देणारी, अंधाराला प्रकाशाची चाहूल देणारी, भुकेची जाणीव करून देणारी, कधी एकदा दोन कप चहा प्यायला मिळतोय अशी भावना ओतप्रोत करणारी, “अजून किती टेकड्या राहिल्यात” असा त्रागा उफाळून आणणारी, “का आले मी ट्रेकला” असा मनाशी विसंवाद करून स्वत:ची चिडचिड करून घेणारी, “आता परत मी केटूएसचं काय पण कुठल्याचं ट्रेक करणार नाही” हे स्वत:च्या मनाला बजावून फुसका निर्णय घ्यायला लावणारी, पायातले गेलेले त्राण आणि मनाची शक्ती ह्यांमधे द्वंदयुद्ध घडवून आणणारी, कधी एकदाचा डांबरी रस्ता दिसतोय ह्याची आस डोळ्यांना लावणारी, ह्या ट्रेकिंग ग्रुपसोबत परत ट्रेकला येणार नाही हा निर्णय तिथल्या तिथे घ्यायला लावणारी, आनंदाची जागा वैतागाने-संतापाने व्यापून टाकणारी, एकाचं ठिकाणी ठाण मांडून बसायला भाग पाडणारी, शक्य झालेचं तर त्या परिस्थितीत आगीत तेल ओतणारी, स्वच्छ सुंदर कपडे मातीने बरबटवणारी, घामेजलेल्या शरी��ाला हलकासा गारठा देणारी, अंधाराला प्रकाशाची चाहूल देणारी, भुकेची जाणीव करून देणारी, कधी एकदा दोन कप चहा प्यायला मिळतोय अशी भावना ओतप्रोत करणारी, “अजून किती टेकड्या राहिल्यात” ह्या प्रश्नाला पूर्णविराम देणारी, “अजूनही एक टेकडी असू शकते” अशी खोचक प्रश्न विचारायला लावणारी, “फक्त १० मिनिट राहिलेत” असं सांगत आलेल्या लीडरकडे नाराजीच्या कौतुकाने पाहणारी, इतरांच्या भावनांचा स्वत:वर परिणाम न होऊ देता आल्या परिस्थितीला शांतपणे सकारात्मकतेने तोंड द्यायला लावणारी, भावनांच्या आगीत होरपळणाऱ्या पार्टीसिपंटच्या तडतडणाऱ्या ज्वाला अंगावर घेत शिट्टी वाजून “कीप मुव्हिंग” म्हणत शांतता आणि संयम राखायला लावणारी, भावनिक युद्धाच्या परिस्थितीत “कर्म करं” असा डावपेची संदेश देणारी, योगा-मेडिटेशन-प्राणायाम यांचा धच्चा उडवणारी, एकमेकातील संवाद-विसंवाद पराकोटीला नेणारी, प्रत्येकाची सुखं-दुख्खं एकाच पातळीवर आणणारी, एकमेकांना भावनिक, शारीरिक, मानसिक आधार देणारी, कधी एकदाचे आडवे पडतोय-पाठ टेकवतोय- घरी जातोय असा स्व-संवाद करायला लावणारी, सिंहगडावरची झुणका-भाकर, खर्डा, कुरकुरित कांदाभजी, मटक्यातले दही ह्या सर्वांच्या मोहाला बळी न पाडणारी, सिंहगडावरची लालबत्ती विसरून आपले डोळे पांढरे करायची क्षमता बाळगणारी, “लागलो बाबा एकदाचे डांबरी रस्त्याला” म्हणतं मनातली आग शांतपणे विझवणारी.....बापरे....टेकडी एक आणि भावना अनेक अनेक” ह्या प्रश्नाला पूर्णविराम देणारी, “अजूनही एक टेकडी असू शकते” अशी खोचक प्रश्न विचारायला लावणारी, “फक्त १० मिनिट राहिलेत” असं सांगत आलेल्या लीडरकडे नाराजीच्या कौतुकाने पाहणारी, इतरांच्या भावनांचा स्वत:वर परिणाम न होऊ देता आल्या परिस्थितीला शांतपणे सकारात्मकतेने तोंड द्यायला लावणारी, भावनांच्या आगीत होरपळणाऱ्या पार्टीसिपंटच्या तडतडणाऱ्या ज्वाला अंगावर घेत शिट्टी वाजून “कीप मुव्हिंग” म्हणत शांतता आणि संयम राखायला लावणारी, भावनिक युद्धाच्या परिस्थितीत “कर्म करं” असा डावपेची संदेश देणारी, योगा-मेडिटेशन-प्राणायाम यांचा धच्चा उडवणारी, एकमेकातील संवाद-विसंवाद पराकोटीला नेणारी, प्रत्येकाची सुखं-दुख्खं एकाच पातळीवर आणणारी, एकमेकांना भावनिक, शारीरिक, मानसिक आधार देणारी, कधी एकदाचे आडवे पडतोय-पाठ टेकवतोय- घरी जातोय असा स्व-संवाद करायला लावणारी, सिंहगडावरची झुणका-भाकर, खर्डा, कुरकुरित कांदाभजी, मटक्यातले दही ह्या सर्वांच्या मोहाला बळी न पाडणारी, सिंहगडावरची लालबत्ती विसरून आपले डोळे पांढरे करायची क्षमता बाळगणारी, “लागलो बाबा एकदाचे डांबरी रस्त्याला” म्हणतं मनातली आग शांतपणे विझवणारी.....बापरे....टेकडी एक आणि भावना अनेक अनेक किती प्रचंड ताकद ह्या टेकडीत आहे बघितलतं ना किती प्रचंड ताकद ह्या टेकडीत आहे बघितलतं ना आपल्या भावनांची परिसीमा आजमावयाची असेल तर केटूएस हा ट्रेक एकदातरी अवश्य करावा आपल्या भावनांची परिसीमा आजमावयाची असेल तर केटूएस हा ट्रेक एकदातरी अवश्य करावा शेवटची ही टेकडी तुम्हाला एका प्रश्नाने अस्वस्थ करू शकते आणि तो प्रश्न आहे, योगा-प्राणायाम-मेडिटेशन, एन्ड्युरन्स बिल्डींग पलीकडेही काही आहे का शेवटची ही टेकडी तुम्हाला एका प्रश्नाने अस्वस्थ करू शकते आणि तो प्रश्न आहे, योगा-प्राणायाम-मेडिटेशन, एन्ड्युरन्स बिल्डींग पलीकडेही काही आहे का वेळेचं गणित मी जे मांडत होते ते ह्याचं साठी. निर्णय काही क्षणाचा असो नाहीतर काही मिनिट-तासांचा..ह्या वेळेपलीकडेही काही आहे का\nकदाचित हा ट्रेक पार्टीसिपंट म्हणून न करता एक ट्रेक लीडर म्हणून करायला हवा हे त्या प्रश्नाचं उत्तर असावं\nही शेवटची टेकडी पार करताना सर्वांगसुंदर असा सूर्योदयाचा आनंद घेता आला नसेल तर नवलचं\nडोंगरांची रांग पार करून जीप मध्ये बसले तेव्हा सुख काय असतं ते कळालं. माझ्या मनात एकचं विचार होता, “मी चौथ्यांदा केटूएस पूर्ण करू शकले” हा ट्रेक मला खूप मोठा जीवन कृतार्थ करणारा संदेश देऊन गेला हा ट्रेक मला खूप मोठा जीवन कृतार्थ करणारा संदेश देऊन गेला दीड महिन्यापूर्वीच मी हा ट्रेक केला होता. त्यावेळी मी सगळ्यात मागे होते, दम लागला की मधे मधे थांबव लागत होतं, परेश सतत माझ्या सोबतीला होता.. आणि आज दीड महिन्यापूर्वीच मी हा ट्रेक केला होता. त्यावेळी मी सगळ्यात मागे होते, दम लागला की मधे मधे थांबव लागत होतं, परेश सतत माझ्या सोबतीला होता.. आणि आज मी प्रशांतच्या अल्मोस्ट बरोबरीने आणि एक एक टेकडी विनाथांबा पार मी प्रशांतच्या अल्मोस्ट बरोबरीने आणि एक एक टेकडी विनाथांबा पार कुठल्याही वळणावर क्षणभर विसावा घ्यावा वाटला नाही. अवघड पॅचेस सोडता आधाराविना आणि सोबतीविना मी ट्रेक करू शकले. प��रशांत म्हणालाही, “तुम्ही इंडिपेंडंटली ट्रेक करत होता”...तर “बॅक लीडर ते फ्रंट लीडर” हा साथ प्रवास पार करायला फक्त दीड महिना लागला कुठल्याही वळणावर क्षणभर विसावा घ्यावा वाटला नाही. अवघड पॅचेस सोडता आधाराविना आणि सोबतीविना मी ट्रेक करू शकले. प्रशांत म्हणालाही, “तुम्ही इंडिपेंडंटली ट्रेक करत होता”...तर “बॅक लीडर ते फ्रंट लीडर” हा साथ प्रवास पार करायला फक्त दीड महिना लागला मलाचं आश्चर्य वाटतं होतं. प्रशांत म्हणत होता, “मॅडम आज लीड करताहेत”...यज्ञेश म्हणे, “मॅडम, आज एकदम आघाडीवर मलाचं आश्चर्य वाटतं होतं. प्रशांत म्हणत होता, “मॅडम आज लीड करताहेत”...यज्ञेश म्हणे, “मॅडम, आज एकदम आघाडीवर”....तौसीफ म्हणे, “मॅडम, प्रगती जबरदस्त आहे”....काय सुखावणारं फिलिंग होतं म्हणून सांगू”....तौसीफ म्हणे, “मॅडम, प्रगती जबरदस्त आहे”....काय सुखावणारं फिलिंग होतं म्हणून सांगू राहून राहून विशाल, परेश आणि राहुल डोळ्यासमोर येत होते राहून राहून विशाल, परेश आणि राहुल डोळ्यासमोर येत होते ते असायला हवे होते, खासकरून राहुल, असं वाटतं होतं ते असायला हवे होते, खासकरून राहुल, असं वाटतं होतं अर्थात प्रशांत हा मोठा साक्षीदार होताचं अर्थात प्रशांत हा मोठा साक्षीदार होताचं कशामुळे हे शक्य झालं कशामुळे हे शक्य झालं केवळ आणि केवळ एन्ड्युरन्स बिल्डींग चा सराव, प्रक्टिस केवळ आणि केवळ एन्ड्युरन्स बिल्डींग चा सराव, प्रक्टिस रोजचा काहीना काहीतरी प्रकारचा व्यायाम रोजचा काहीना काहीतरी प्रकारचा व्यायाम दीड महिन्यापूर्वी ट्रेकला आले तेव्हा मी नुकतचं ईबीसी ट्रेक साठी रजिस्टर केलं होतं आणि आज ट्रेक आले तेव्हा दीड महिन्याचा व्यायाम माझ्या पाठीशी होता दीड महिन्यापूर्वी ट्रेकला आले तेव्हा मी नुकतचं ईबीसी ट्रेक साठी रजिस्टर केलं होतं आणि आज ट्रेक आले तेव्हा दीड महिन्याचा व्यायाम माझ्या पाठीशी होता ईबीसी ट्रेकची तयारी म्हणून एन्ड्युरन्स बिल्डींग साठी काही एक व्यायाम प्रकार दररोज करत होते. त्याचाचं हे फलित होतं ईबीसी ट्रेकची तयारी म्हणून एन्ड्युरन्स बिल्डींग साठी काही एक व्यायाम प्रकार दररोज करत होते. त्याचाचं हे फलित होतं “ट्रेकिंग” करायचं असेल तर दररोजचा व्यायाम जरुरीचा आहे ही जाणीव पहिल्यांदा मला झाली “ट्रेकिंग” करायचं असेल तर दररोजचा व्यायाम जरुरीचा आहे ही जाणीव पहिल���यांदा मला झाली नाहीतर “ट्रेकिंग” कडेचं मी एक “व्यायाम प्रकार” म्हणून पाहत होते नाहीतर “ट्रेकिंग” कडेचं मी एक “व्यायाम प्रकार” म्हणून पाहत होते आहे ना गंमत\nसाधारण पावणे आठ च्या दरम्यान आम्ही सिंहगडावर पोहोचलो. सचिनच्या धाब्याकडे जाताना माझेच शब्द मला आठवत होते, “केटूएस करून सिंहगडावर आल्यावर सचिनच्या धाब्याकडे जायचं म्हणजे दुसरा केटूएस ट्रेक करण्यासारखं आहे”\nसचिनच्या धाब्यावर बूट काढून चटईवर बसल्यावर काय वाटतं ना ते प्रत्येकाने अनुभवावं खूप थकले होते, तळपाय ठणकतं होते. त्यात भर म्हणून की काय, पुणे दरवाजापर्यंत मी फक्त सॉक्स घालून गेले काय आणि परत चढून आले काय त्याची जादू मला अनुभवता आली. तळपायांना चांगलाचं व्यायाम झाला आणि चक्क ते ठणकायचे बंद झाले. त्यामुळे मला बरचसं फ्रेश वाटू लागलं\nचहा, कांद्याच्या चटणीसोबत कुरकुरीत कांदाभजी, झुणका-भाकरी इ. तुटून पडतं आणि आस्वाद घेत फीडबॅक सेशन झालं सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला म्हणे, “मॅडम शेवटच्या टेकडीबद्दल लिहाचं”...आपल्या भावना व्यक्त करताना प्रत्येक जण लेखक-कथाकार झाला होता, विनोदवीर झाला होता, फिलॉसॉफर झाला होता\n“पब्लिक ट्रान्सपोर्टची वाट न पाहता गाडी अरेंज करावी, ज्यांना सचिनच्या धाब्यापर्यंत यायचं नाही त्यांच्यासाठी काही पर्याय असावा” अशा काही सूचनाही आल्या. तर “ट्रेकची सविस्तर माहिती आधी मिळू शकली नाही, वेबसाईटवर जो नंबर दिला होता त्यावर संपर्क होऊ शकला नाही” सारख्या प्रतिक्रियाही आल्या. प्रशांत, तौसीफ आणि यज्ञेशच्या लीडरशिपचं कौतुकही तेवढचं झालं. प्रत्येकाची नावानिशी केलेली ट्रेक दरम्यानची चौकशी प्रत्येकाला स्पर्शून गेली. ट्रेक दरम्यानचं कोआर्डीनेशन जबरदस्त भावलं सर्व पार्टीसिपंट येईपर्यंत वाट पहिली ही जमेची बाजू वाटली. एसजी ट्रेकर्स सोबत परत ट्रेक करण्याची आणि दिवसाचा केटुएस करण्याची इच्छा कित्येकांनी बोलून दाखवली\nप्रशांत, तौसीफ आणि यज्ञेशने ट्रेक खूप सुरेखरित्या हाताळला. प्रशांतने तर सुवर्णाकडे वैयक्तिक लक्ष दिलं आणि काही ठिकाणी तिने स्वतंत्रपणे उतरण्याचा प्रयत्न करावा म्हणून प्रोत्साहित केलं. फीडबॅक देताना सुवर्णाने प्रशांतने दाखवलेल्या पेशन्सचं, तिला केलेल्या सहकार्याचं आणि इतर मुलांना गाईड केल्याचं कौतुक केलं\nखूप मुलींनी यज्ञेशचं कौतुक केलं. पायात त्राण नाहीत, पुढे पाऊल टाकण्याची ताकद नसताना ट्रेक पूर्ण करायला लावण्याचं कसब त्याने दाखवून दिलं. हे करण्यात त्याला स्वप्नीलची मोलाची साथ मिळाली.\nयावेळी पार्टीसिपंट जबरदस्त होते. प्रत्येकजण प्रत्येकाला अवघड पॅचेस पार करायला पुढे सरसावत होता विशेषत: मुले\nएका मुलीने मला विचारलं, “चार वेळा ट्रेक करण्याचं मोटिव्ह काय”....उत्तर नव्हतं माझ्याकडे आता वाटतयं कि ट्रेकला जायचं कि नाही हा विचार करताना “नकारात्मक साद न जाणवणे” हाच तो मोटिव्ह असावा\nमाझा फीडबॅक चार ट्रेकचा सारांश होता. प्रत्येक केटूएस ट्रेक ने मला काय साक्षात्कारी अनुभव दिला ते मी शेअर केलं पहिला ट्रेक होता क्षमतांची जाणीव करून देणारा, दुसरा होता सेल्फ एस्टीम वाढवणारा, तिसरा होता परत परत हा ट्रेक मी का करते ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणारा आणि आजचा चौथा ट्रेक होता ह्याची जाणीव करून देणारा की ट्रेक कडे फक्त एक व्यायाम प्रकार म्हणून न पाहता ट्रेकिंगसाठीही एन्ड्युरन्स बिल्डींग मस्ट आहे हा साक्षात्कार देणारा\nमनात येतयं पाचव्यांदा ट्रेक केलाचं तर तो काय साक्षात्कारी अनुभव देईल\nसाधारण १०.३० वाजता आम्ही सिंहगड सोडलं आणि ११.४५ च्या सारसबाग गाडीने (नं ५० ) परतीचा प्रवास सुरु केला\nप्रवास परतीचा होता पण आठवणी परतत नव्हत्या ट्रेकमधला क्षण नी क्षण डोळ्यासमोर येत होता ट्रेकमधला क्षण नी क्षण डोळ्यासमोर येत होता एक अद्भुत ट्रेक\nहा ट्रेक तुम्हीपण करून बघा आणि “सेल्फ रीयलायझेशनची प्रोसेस” अनुभवा\nफोटो आभार : केटुएस ट्रेक टीम\nताम्हिणी फॉरेस्ट ट्रेल विथ एव्हरेस्टर आनंद माळी, २...\nट्रेक टू तिकोना, ईबीसी प्रक्टिस ट्रेक विथ गिरिप्र...\nकेटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: ४-५ मार्च २०१७\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्��� २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mah-mca-cet/", "date_download": "2021-07-24T19:25:23Z", "digest": "sha1:6YR3S6ROJSSVNUCCBQHAAQRKTKQYUALK", "length": 11110, "nlines": 112, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra State - MAH MCA CET 2021- mahacet.org", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nशैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 12 वी उत्तीर्ण (गणित) (पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार अर्ज करू शकतात) [मागासवर्गीय/अपंग: 45% गुण]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2021\nपरीक्षा: नंतर कळविण्यात येईल.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (NAL) नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज भरती 2021\n(SET Exam) सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 [मुदतवाढ]\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT CET 2021\n(UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा- मे 2021 [मुदतवाढ]\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mla-nitesh-rane-comment-204363", "date_download": "2021-07-24T20:23:11Z", "digest": "sha1:7EILSTOFWIKVJXFXCOBM6QHBBCZW7ACD", "length": 7388, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नारायण राणेंसाठी कणकवली सोडायची तयारी", "raw_content": "\nकणकवली - नारायण राणे पुढच्या विधानसभेत जाणे गरजेचे आहे. कणकवली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. यामुळे प्रसंगी राणेंसाठी हा मतदारसंघ सोडण्याची माझी तयारी आहे. सावंतवाडीसाठीही स्वाभिमान वेगळा विचार करत आहे; मात्र पुढच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे निश्‍चित झाल्यानंतर धोरण ठरवले जाईल, असे सुतोवाच आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केले.\nनारायण राणेंसाठी कणकवली सोडायची तयारी\nकणकवली - नारायण राणे पुढच्या विधानसभेत जाणे गरजेचे आहे. कणकवली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. य���मुळे प्रसंगी राणेंसाठी हा मतदारसंघ सोडण्याची माझी तयारी आहे. सावंतवाडीसाठीही स्वाभिमान वेगळा विचार करत आहे; मात्र पुढच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे निश्‍चित झाल्यानंतर धोरण ठरवले जाईल, असे सुतोवाच आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केले.\nराजकीय विषयावर चर्चा करताना श्री. राणे म्हणाले, \"\"महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेच्या बहुतांशी जागा लढण्याच्या तयारीत आहे; मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती पुढच्या काही दिवसात निश्‍चित झाल्यानंतर स्वाभिमान पक्ष आपले उमेदवार जाहीर करेल. विधानसभेच्या कणकवली आणि कुडाळ मतदारसंघासाठी पक्षाची उमेदवारी जवळपास निश्‍चित झालेली आहे; मात्र सावंतवाडी मतदारसंघात वेगळा विचार होऊ शकतो. खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येतील तेव्हा जिल्हा कार्यकारणीमध्ये याबाबतचा खुलासा होईल. येत्या नऊ ऑगस्टला जिल्हा कार्यकारिणीची बैठक आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागात स्वाभिमान पक्षातून लढणाऱ्या उमेदवारांची नावे निश्‍चित होऊ शकतात; मात्र राज्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे, त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. विधानसभेसाठी शिवसेना- भाजपची युती होणार का यावरही बरेच काही निश्‍चित होईल.''\nखासदार राणे विधानसभेत यावेत, असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे कणकवली मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. तशी वेळ आल्यास आम्ही तो सोडू शकतो आणि दुसरा पर्याय स्वीकारू शकतो. या सगळ्या जर-तरच्या शक्‍यता आहेत; मात्र पक्षाची नेमकी भूमिका श्री. राणे जाहीर करतील.''\n- नीतेश राणे, आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=24-december-today-in-historyET2488938", "date_download": "2021-07-24T21:04:52Z", "digest": "sha1:XOVNUL2SX4PXRKDSY7XMMP2FQSFA5IHP", "length": 18209, "nlines": 114, "source_domain": "www.kolaj.in", "title": "२४ डिसेंबर: आजचा इतिहास| Kolaj", "raw_content": "\n२४ डिसेंबर: आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\nमानवधर्म सांगणारे साने गुरूजी (जन्म १८९९)\nखरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हा मानवधर्म सांगणाऱ्या साने गुरुजींचा आज जन्मदिवस. थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असलेले साने गुरुजींनी तब्बल ८२ पुस्तकांचं लिखाण केलं. ‘श्यामची आई’ या पुस्तकांचं अजूनही मुलांच्या पालकांच्या मनावरलं गारूड कायम आहे. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव.\nगांधीवादी विचारांच्या गुरुजींनी शिक्षकी सोडून सवियन कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. बलसागर भारत होवो यासारख्या कविता लिहणाऱ्या गुरुजींचा पत्री हा कवितासंग्रह इंग्रज सरकारने जप्त केला होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केलं. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर 'एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केलं' असं म्हटलं गेलं. १९४८ मधे त्यांना साप्ताहिक 'साधना' सुरु केलं. साने गुरुजींचं ११ जून १९५० ला निधन झालं.\nअॅक्टर सीएम एमजी रामचंद्रन (निधन १९८७)\nएमजी रामचंद्रन यांच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा अॅक्टर थेट सीएम झाला. ते एमजीआर नावाने लोकप्रिय आहेत. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झालेल्या एमजीआरनी तरुणपणीच राष्ट्रीय काँग्रेसमधे प्रवेश केला. नंतर ते डीएमकेमधे गेले. पुढे त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा पक्ष काढला. १९७७ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. आपल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे त्यांना दक्षिण भारतात खूप प्रसिद्धी मिळाली.\nतीस वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शंभरहून अधिक तामिळ सिनेमात काम केलं. कुटुंबाच उदरनिर्वाह चालवण्यासाठी एमजीआर हे आपल्या भावासोबत नाटकात काम करू लागले. तिथूनच त्यांना सिनेमात काम मिळू लागलं. बघता बघता ते तामिळ सिनेमातले करिश्माई अॅक्टर बनले. मुख्यमंत्री असताना त्यांनी शाळांमधे सुरू केलेली मध्यान्ह भोजन योजना खूप गाजली. मातृभाषेसाठी प्रचंड आग्रही असलेल्या एमजीआर यांचे यावरून केंद्र सरकारशी खूप खटके उडायचे. एमजीआर यांचं बोट धरूनच जयललिता यांच्या रूपाने सिनेमातला आणखी एक चेहरा तामिळनाडूच्या राजकारणात उगवला.\nशहंशाह-ए-तरन्नुम मोहम्मद रफी (जन्म १९२४)\nसुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा आज जन्मदिवस. आपल्या गोड गळ्याने रफी साहेबांनी हिंदी सिनेमात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांनी सर्वाधिक गाणी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी गायली. संगीतकाराला पैसे न विचारता गाणं गाणारा माणूस म्हणूनही त्यांची ख्याती होती. मोहम्मद अझीझ, सोनू निगम यासारख्या अनेक गायकांना रफीचा गळा म्हणूनच आजही ओळखलं जातं. आजही लग्नात वाजवल्या जाणाऱ्या 'बाबुल की दुआएं लेती जा' या गाण्याला पर्याय होऊ शकला नाही.\n१९४० च्या दशकात करिअर सुरू करत त्यांनी जवळपास २६ हजार गाणी गायली. यामधे हिंदी सिनेमासोबतच देशभक्तीपर गीत, गझल, भजन, कव्वाली आणि दुसऱ्या भाषेतल्या गाण्यांचाही समावेश आहे. १९६५ मधे त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. ‘आस पास’ सिनेमातलं 'शाम फिर क्यों उदास है दोस्त' हे त्यांचं अखेरचं गाणं ठरलं. ३१ जुलै १९८० ला निधनाच्या दोन दिवस आधीच त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. मुंबईतल्या मुसळधार पावसातही त्यांच्या अंत्यसंस्काराला दहाऐक हजार लोक जमले होते.\nसोनमचे पप्पा अनिल कपूर (जन्म १९५९)\nसुप्रसिद्ध बॉलीवूड अॅक्टर अनिल कपूर यांचा आज ५९ वा जन्मदिवस. कधीकाळी तब्बूची बहीण फराह नाजला मोठं करायचं की माधुरी दीक्षितला याचं राजकारण करणारे अनिल कपूर आता पोरगी सोनमला सेट करण्याच्या प्रयत्नात आहेत. वडील निर्माते सुरेंद्र कपूर यांच्याकडून मिळालेल्या वारसामुळे त्यांची १९७९ मधेच सिनेमात एंट्री केली. २००१ मधे ‘नायक’ सिनेमातली एक दिवसाच्या सीएमची त्यांची भूमिका आजही चर्चेत आहे.\n'पुकार', 'तेजाब', 'बेटा' या सिनेमांसाठी बेस्ट अॅक्टर आणि 'मशाल', 'ताल' यासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर म्हणून त्यांना अॅवार्ड मिळाला. 'हम पांच', 'लव मॅरेज', 'मोहब्बत', 'इंसाफ की आवाज', 'मिस्टर इण्डिया', 'राम लखन', 'किशन कन्हैया', 'बेनाम बादशाह', '१९४२: ए लव स्टोरी', 'दीवाना मस्ताना', 'बीवी नंबर १', 'सलाम-ए-इश्क', 'वांटेड' यासारख्या शंभरहून अधिक सिनेमात त्यांनी दमदार रोल केला.\nफिरकीपटू पीयूष चावला (जन्म १९८८)\nटीम इंडियाचा माजी फिरकीपटू पीयूश चावला याचा आज बड्डे आहे. आयपीएलमधे कोलकाता नाईटरायडर्ससाठीही तो खेळतो. त्याने पहिल्यांदा २००६ मधे इंग्लंडविरुद्ध खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे एंट्री केली. इंग्लंडविरुद्धच २०१२ मधे त्याने शेवटची मॅच खेळली. इंटरनॅशनल क्रिकेटमधे तीन टेस्टसोबत २५ वनडे मॅच खेळल्या आहेत.\n२०११ मधे २३ वर्षांच्या पीयूषला वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात निवडण्यावरून खूप चर्चा रंगली होती. पण कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने पीयूषच्या निवडीचं खं��ीरपणे समर्थन केलं होतं. उत्तर प्रदेशच्या अलीगडसारख्या छोट्याशा शहरात त्याचा जन्म झाला. २००७ ते २०११ यादरम्यान २५ वनडेत पीयूषने १३१२ बॉलवर विरोधी टीमला १११७ रन दिले. यात ३२ विकेट पटकावल्या.\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nफुटबॉलच्या स्पर्धा फिफा वर्ल्डकपची रंगीत तालीमच\nफुटबॉलच्या स्पर्धा फिफा वर्ल्डकपची रंगीत तालीमच\nगोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ\nगोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ\nपीएफचं अर्थगणित नेमकं कसं ठरतं\nपीएफचं अर्थगणित नेमकं कसं ठरतं\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nमांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे\nमांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-red-fort-collapsed-4988508-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:35:24Z", "digest": "sha1:HQ7GGMJB5CCMQFP7FQFZVOBN2GJWAABX", "length": 7706, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Red Fort Collapsed | लाल दगडापासून तयार झालेला ३६७ वर्षे जुन्या लाल किल्ल्याची पडझड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलाल दगडापासून तयार झालेला ३६७ वर्षे जुन्या लाल किल्ल्याची पडझड\nनवी दिल्ली - लाल दगडापासून तयार झालेला लाल किल्ला शेकडो वर्षांपासून दिल्ली साम्राज्याच्या हृदयस्थानी होता. १३ मे १६४८ रोजी त्याचे बांधकाम पूर्ण झाले. ३६७ वर्षांनंतरही या किल्ल्याची आन-बान-शान कायम आहे काय, याचे निरीक्षण'भास्कर'ने केले. या इमारतीची पाहणी केली तेव्हा अनेक ठिकाणी पडझड, मोडतोड झाल्याचे दिसून आले. तुम्ही जेव्हा केव्हा किल्ल्यात गेला असाल, तेव्हा दिल्ली गेटमधूनच किल्ल्यात प्रवेश केला असेल मोगलांच्या काळापासून सर्व मान्यवर लोक याच दरवाजातून आत प्रवेश करत होते. पंतप्रधानही स्वातंत्र्यदिनी येथूनच येतात. लाहोरी दरवाजासमोर झेंडावंदन केले जाते ही गोष्ट निराळी.\nलाहोरी गेट सामान्य जनतेसाठी होता. पंतप्रधान सध्या येथूनच लोकांना संबोधित करतात. हा किल्ला शहाजहानने नव्हे, तर औरंगजेबाने बांधला होता. स्वत:ला आणखी सुरक्षित करण्यासाठी त्याने तो उभारला होता. लाल किल्ल्यात प्रवेश करताच त्यातील बारकाव्याची माहिती अमितकुमार यांनी दिली. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली गेटमधून प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता.\nकिल्ल्याची देखभाल आणि संरक्षण याच खात्याकडे आहे. नौबत दरवाजात काचेची फ्रेम आहे. त्यापाठीमागे काही रंगीत चित्रे आहेत. पुरातत्त्व विषयाचे तज्ज्ञ के.के. राजदान यांनी ही मूळ कलाकृती असल्याचे सांगितले. येथील सर्व भितींवरील प्लॅस्टर निघत आहे. भिंत सिमेंटची नाही. त्यामुळे सिमेंट आणून कालवले आणि प्लास्टर केले असे होत नाही. ज्या वस्तूपासून भिंत बांधली आहे, अशाच वस्तू आम्ही वापरतो. उदा. गूळ, चुनखडी, चुना, कापड आदी. यात वेळही जातो आणि पैसाही. त्यामुळे लाल दगडापासून बनवलेला दिवान-ए-आम आहे. येथे बादशहा सामान्य लोकांना भेटत असे. दिवान-ए७खासच्या छताला मोठे तडे गेले आहेत. पुरातत्त्व विभाग गेल्या चार वर्षांपासून छत मूळ स्थितीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. किल्ल्याचे प्रभारी पीयूष भट्ट म्हणाले, हे काम खूप ��ठीण होते, त्यामुळे एवढा अवधी लागला. १९११ मध्ये ब्रिटनच्या राजाने इथे दरबार भरवला होता.\nआम्ही लाल किल्ला मूळ स्वरूपात आणणार आहोत. सरकारने त्यासाठी १० वर्षांची योजना आखली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर इथे चहुबाजूंनी नहर, कारंजी आणि बागा दिसतील.\nपीयूष भट्ट, लाल किल्ल्याचे पुरातत्त्व अधिकारी\nपैसा नसल्याने यंदा काही होणार नाही\nआमच्याकडे पैसा नाही, काय करणार वार्षिक बजेट ५ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीचे कामच दहा कोटींचे होते. या वर्षी आम्ही काहीच काम करण्याच्या स्थितीत नाहीत.\nके. के. राजदान, मुख्य पुरातत्त्व अधिकारी\nभूकंपाच्या शोधात, पृथ्वीच्या पोटात - जमिनीत ८ किलोमीटर खोलीचे छिद्र\nभूकंपग्रस्त नेपाळ: पशुपतिनाथाचा पुजारी मदतीसाठी झाला गायक\nपपुआ न्यू गिनीमध्ये भूकंप, सुनामीचा धोका टळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-cricketer-robinn-uthappa-celebrates-first-marriage-anniversary-5546787-PHO.html", "date_download": "2021-07-24T20:58:25Z", "digest": "sha1:JUXYTIE6AA5ENNTSYRDBVQDWQD2GVZJT", "length": 4407, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cricketer Robinn Uthappa Celebrates First Marriage Anniversary | सौंदर्याबाबत कोणालाही कमी नाही ही क्रिकेटर वाईफ, 7 वर्षानंतर घेतला हा निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसौंदर्याबाबत कोणालाही कमी नाही ही क्रिकेटर वाईफ, 7 वर्षानंतर घेतला हा निर्णय\nरॉबिन उथप्पा पत्नी शीतल गौतमसमवेत....\nस्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर रॉबिन उथप्पाने गेल्या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात गर्लफ्रेंड शीतल गौतमसोबत लग्न केले होते. या कपलने नुकतीच पहिली मॅरेज एनिवर्सिरी साजरी केली. हा लग्न समारंभ ख्रिश्चन पद्धतीने चर्चमध्ये पार पडला होता. नोव्हेंबर 2015 मध्ये उथप्पाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्यादिवशी, 12 नोव्हेंबरला या कपलचा साखरपुडा झाला होता. 7 वर्षांपासून होते अफेअर...\n- रॉबिन उथप्पा 2008 पासूनच शीतल गौतमसोबत रिलेशनशिपमध्ये होता.\n- शीतल क्रिकेट सामने पाहण्यासाठी फारशी मैदानावर दिसत नाही, मात्र ती माध्यमांवर रॉबीनचे मोकळेपणाणे समर्थन करते.\n- या रिलेशनचा खुलासा, जून 2014 मध्ये, जेव्हा रॉबिनने शीतलच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हाच झाला होता.\n- 12 नोव्हेंबर 2015 ला साखरपुडा होण्याआधी हे कपल तब्बल 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.\n- रॉबिन उथप्पाचे खेळाशी जूनेच नाते आहे. त्याचे वडील वेणु उथप्पा हॉकी अंपायर होते.\n- तर त्याची गलफ्रेंड शीतल गौतमही टेनिस प्लेयर होती.\n- 1987 मध्ये जन्मलेल्या शीतलला सुरुवातीपासूनच टेनिसची आवड होती. तिने स्टेट लेवलवर अनेक सामने खेळले आहेत.\nपुढीस स्लाईड्वर पाहा, शीतल गौतमचे काही खास ग्लॅमरस फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-29-august-2018/", "date_download": "2021-07-24T20:36:06Z", "digest": "sha1:INKC2WFL3BSIIJTLAFJ7KTDMSESN222O", "length": 13128, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 29 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्री एडाप्पाडी के. पालनीस्वामी यांनी ‘MGR सेंटेनरी फिल्म स्टुडिओ’ या नावाच्या भारतातील सर्वात उंच फिल्म स्टूडियोचे उद्घाटन केले आहे.\nराष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा झाला.\nGoogle ने भारतीय भाषांतील प्रकाशकांसाठी ‘नवलखा’ लॉंच केले आहे.\nझटपट बॅंकेकडून झटपट कर्ज मिळवण्याकरिता Google Tez ने Google Pay म्हणून नाव बदलले आहे. Google ने अलीकडेच एचडीएफसी बँक लि., आयसीआयसीआय बँक लि., कोटक महिंद्रा बँक लि. आणि फेडरल बॅंक लिमिटेड यांच्याशी भागीदारी केली आहे.\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर “अटल जी ने कहा” नावाचे एक पुस्तक बृजेन्द्र रेही द्वारा लिहले आह��.\nसुषमा स्वराज यांनी हनोई, व्हिएतनाम येथे झालेल्या तिसऱ्या हिंदी महासागर सम्मेलनाचे उद्घाटन केले.\nदेशामध्ये ऊर्जा कार्यक्षमता कार्यक्रमांना चालना देण्यासाठी सरकार, जागतिक बॅंक आणि सरकारी कंपनी ईईएसएल यांनी $ 22 दशलक्ष कर्ज करार आणि $ 8 दशलक्ष गॅरंटी करार हस्तांतरीत केला आहे.\nइकॉनॉमिक पॉलिसी थिंक टँक एनसीएईआर ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास अंदाज 7.4 टक्के राखला आहे.\nनीरज चोप्रा आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे.\nप्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक के. के हरिदास यांचे अलीकडेच निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (Federal Bank) फेडरल बँकेत अधिकारी & लिपिक पदांची भरती [मुदतवाढ]\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/entertainment/shanaya-will-leave-mazya-navryachi-bayko-763153", "date_download": "2021-07-24T20:11:42Z", "digest": "sha1:VDAAFU3IAVQFUTB7WH7B25K5P3L7CHPB", "length": 4036, "nlines": 55, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "शनाया सोडणार 'माझ्या नवऱ्याची बायको'", "raw_content": "\nHome > Entertainment > शनाया सोडणार 'माझ्या नवऱ्याची बायको'\nशनाया सोडणार 'माझ्या नवऱ्याची बायको'\nछोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. ही मालिका सध्या सुपरहिट असून मालिकेत शनाया हे पात्र सतत चर्चेत असतात. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र आता या मालिकेतून शनाया एक्झिट घेणार असल्याची चर्चा सुरु आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' मधलं अभिनेत्री रसिका सुनील साकारत असलेलं मात्र मालिका सुरू झाल्यापासून कायम चर्चेत आहे.\nशनाया ही मालिकेत सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि शनाया आणि तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.\nमालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. तिची गुरूसोबत असलेली कॅमेस्ट्री विशेष गाजली होती. त्यांनतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत पुन्हा रसिकाची एण्ट्री झाली होती. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वगळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/political/objection-to-the-eight-names-recommended-for-the-legislative-council-753151", "date_download": "2021-07-24T20:13:22Z", "digest": "sha1:RS2AQ2LVMQPYJYMXRKBZ45AG7DJFS3BD", "length": 4501, "nlines": 56, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "उर्मिला मातोंडकर, रजनी पाटील यांची विधान परिषदेची संधी हुकणार? | objection-to-the-eight-names-recommended-for-the-legislative-council", "raw_content": "\nHome > Political > उर्मिला मातोंडकर, रजनी पाटील यांची विधान परिषदेची संधी हुकणार\nउर्मिला मातोंडकर, रजनी पाटील यांची विधान परिषदेची संधी हुकणार\nविधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ पैकी ८ नावांवर आक्षेप घेणारी याचिका शिवाजी पाटील आणि दिलीप आगाळे यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत केली आहे. या आठ उमेदरांच्या नावाची शिफारस ही केवळ राजकीय फायद्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी करण्यात आली आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.\nयाचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतलेल्या नावांमध्ये उर्मिला मातोंकर, रजनी पाटील, एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांच्या नावाचा समावेश आहे. सर्वजणांची राजकीय पार्श्वभूमी असल्याचा दावा याचिककर्त्यांनी केला आहे.\nउर्मिला मातोंडकर कलाकार असल्या तरी त्यांनी काँग्रेस पक्षाद्वारे २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढली. त्यानंतर सेनेने त्यांच्या नावाची शिफारस केली, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी १४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.\nदरम्यान, विधान परिषद वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा, या हेतूने राज्यपाल नामनियुक्त आमदार नेमण्याची घटनेत तरतूद आहे. सामाजिक सेवा, विज्ञान, कला, साहित्य, सहकार चळवळ या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड करण्याची तरतूद घटनेत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/10/blog-post_17.html", "date_download": "2021-07-24T20:00:34Z", "digest": "sha1:RG5JTSC27MZ2EDYI7DMSAF7CXN22FJNX", "length": 6914, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बोरगाव मंजूत निघाली ग्राम स्वच्छता पदयात्रा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषबोरगाव मंजूत निघाली ग्राम स्वच्छता पदयात्रा\nबोरगाव मंजूत निघाली ग्राम स्वच्छता पदयात्रा\nबोरगाव मंजू:-अकोला पूवॅचे लोकप्रिय आमदार आदरणिय रणधिरभाऊ सावरकर यांचे प्रमूख उपस्थितीत बोरगाव मंजू येथे गांधी जयंती निमित्त स्व\nच्छता पद यात्रा काढण्यात आली शिवमंदीरावरून महात्मा गांधी यांचे प्रतिमा पूजन करून सूरवात करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक मगर ; मंडळ अधिकारी सूनिल देशमूख ; सरपंच चंदात्ताई खेडकर ; राजूभाऊ नागमते ; उपसभापती गणेश अंधारे ; जयंतराव म्हसने विनोदजी बोडॅ तालूका अध्यक्ष अनिल गावंडे यूवामोचाॅ अध्यक्ष गणेश सारसे ; पंकज वाडेवाले; मनिष तिवारी ; विद्याधर काकड दिपक वाडेवाले नरेद्र निवाणे मूरलीधर भटकर मधूकर तायडे बंटी मांगे ; सूधाकर गमे राजू गमे ; गोपाल दळवी प्रदिप गांजरे ; जय पाटील ठोकळ सूहास सोनोने निलेश शमाॅ ; अरूण गवळी ; रविद्र ढवळे ; विजय चवरे ; उपस्थित होते यावेळी सिनेकलावंत शाम पिंपळकर यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करून पदयात्रेत लक्ष वेधून घेतले .\nत्या पदयात्रेचे अनूषंगाने सहभागी होण्यासाठी सवॅ पक्ष पदाधिकारी ; यूवामोचाॅ ; बूथप्रमूख तथा विविध आघाडीचे वणी ;पळसो; सोनाळा ; दहीगाव गावंडे ; वाशिंबा ; येथील सवॅ पदाधिकारी उपस्थित होते\nयावेळी बोरगाव मंजू येथे गावातून पदयात्रा करून स्वच्छतेचा संदेश देत सोपीनाथ मंदीरात समारोप करण्यात आला कायॅक्रमाचे प्रास्तविक पंकज वाडेवाले सूत्रसंचालन मनिष तिवारी व आभार मधूकर तायडे यांनी मानले\nत्यानंतर बालाजी मंदीरात बूथ प्रमूख तसेच सवॅ शक्ती केद्र प्रमूखांची बैठक घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन आमदार रणधिर सावरकर यांनी केले\nयावेळी प. ना. विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना तथा शिक्षक वगॅ पोलीस स्टेशन कमॅचारी यांनी सहभाग नोंदवला तसेच टाळकरी भजन मंडळी यांनी महात्मा गांधी तथा संत गाडगेबाबा यांचे संदेश देत गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/apmc-market-development-stopped-over-not-form-committee/", "date_download": "2021-07-24T21:02:42Z", "digest": "sha1:XIFKVIFQVK3KC4I2KXZO2XR4J43LEENX", "length": 18522, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "आशिया खंडातील नंबर वन बाजार समिती बकाल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आ���ि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मे��काव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nआशिया खंडातील नंबर वन बाजार समिती बकाल\nनवी मुंबईतील एपीएमसी मार्केटची कमिटी अस्तित्वात न आल्याने प्रत्येक धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने घ्यावा लागत आहे. मात्र न्यायालय प्रत्येक वेळी कमिटी कधी स्थापन करणार, हाच प्रश्न विचारत ‘हातोडा’ मारत आहे. याचा फटका बाजार समितीला बसला असून सुमारे 400 कोटींची विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे आशिया खंडात सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळख असलेल्या या बाजाराची अवस्था बकाल झाली आहे.\nएपीएमसी मार्केटची कमिटी अस्तित्वात नसल्याने शासनाने या बाजार समितीवर सतीश सोनी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र त्यांचे अधिकार मर्यादित ठेवण्यात आले आहेत. बाजार समितीचा दररोजचा कारभार सुरळीत चालवण्यापलीकडे त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. धोरणात्मक निर्णयाचा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.\nएपीएमसी मार्केटच्या कमिटीची मुदत 2 डिसेंबर 2013 रोजी संपल्यानंतर विद्यमान कमिटीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र ही मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून या कमिटीने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, जर घ्यायचे असतील तर उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी, असे आदेश मार्च 2014 मध्ये दिले. त्यानंतर 2 डिसेंबर 2014 मध्ये मुदतवाढ मिळालेली कमिटी बरखास्त झाली. तेव्हापासून मार्केटचा विकास ठप्प झाला आहे. प्रशासनाने सप्टेंबर 2016 मध्ये 180 कोटी रुपचे खर्चाच्या विकासकामांची यादी न्यायालयात सादर केली. या कामांमध्ये कांदा-बटाटा मार्केटमधील भूखंड विकसित करणे, मॅफकोचा भूखंड विकसित करणे, मुख्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती, फळ बाजारातील इमारतीची दुरुस्ती, भाजीपाला मार्केटची दुरुस्ती आणि मार्केटमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण आदी कामांचा समावेश होता. मात्र कामांना उच्च न्यायालयाने अद्यापपर्यंत परवानगी दिली नाही. आणखी 220 कोटींची कामे मार्केटमध्ये करणे आवश्यक आहे.\nएपीएमसी प्रशासनाने विकासकामे करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली की, न्यायालयाकडून कमिटी कधी स्थापन करणार, हा प्रश्न विचारला जातो. त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही, त्यामुळे पुन्हा सहा महिन्यांची तारीख दिली जाते.\nएपीएमसी मार्केटच्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. कांदा-बटाटा मार्केट तर महापालिकेने अतिधोकादायक म्हणून जाहीर केले आहे. त्यातच डागडुजीची कामेही बंद झाल्याने मार्केटची अवस्था केविलवाणी झाली आहे.\nधोकादायक वास्तूची वेळेत दुरुस्ती होत नसल्याने दुर्घटना घडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF", "date_download": "2021-07-24T20:35:11Z", "digest": "sha1:N26DFWSGKU6ZOSTETPCOPHUZRNO27DM2", "length": 3265, "nlines": 70, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "दशकोटि - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ : एक मोजण्याचे परिमाण, (10,00,00,000.)\nअधिक माहिती : मुळ संस्कृत शब्द\nसमानार्थी शब्द : दहाकोटी\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०११ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4", "date_download": "2021-07-24T19:43:08Z", "digest": "sha1:77PGOABNBXTMKO5KW6PD6U2P34FA3VUO", "length": 4004, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:शुद्धलेखन मदत - Wiktionary", "raw_content": "\nशीर्षक संकेत- मराठी शब्द,वाक्य,वाक्प्रचार यांच्या संज्ञा लेखांखेरीजचे सर्व लेख जसे विक्शनरी प्रकल्प ,साहाय्य इत्यादी विषयक लेख Wictionary:लेखाचे नाव किंवा Help:लेखाचे नाव आवश्यक समजावे.\nलेखनप्रसिद्धीपूर्व शुद्धलेखन चिकित्सा तपासणी शक्यतो आवश्यक समजावी. सध्या ही सुविधा फक्त मनोगतात असल्यामुळे मनोगत शुद्धिचिकित्सकाचा उपयोग आवर्जून करावा .\nशुद्धलेखनाबद्दल खात्री नसलेल्या व्यक्तींनी आधी लेखन Wiktionary: शुद्धलेखन मदत येथे करावे. तिथे चिकित्सकांनी तपासून दिलेले लेखनच लेखात वापरावे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २००६ रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/konkan-railway-sse-9186/", "date_download": "2021-07-24T21:01:31Z", "digest": "sha1:BMOM5WH7RBNPME7VPM2ICRUWPRVXBQXG", "length": 6796, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २८ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पद��ंच्या एकूण २८ जागा\nकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २८ जागा\nकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nवरिष्ठ विभाग अभियंता (इलेक्ट्रिकल) पदाच्या १० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स व पॉवर) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nवरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल) पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (सिव्हिल) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nविभाग अभियंता (एस आणि टी) पदाच्या एकूण ११ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई.ई. (ईसीई/ सीएस/ आयटी) किंवा एम.एससी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nवरिष्ठ विभाग अभियंता (मेकॅनिकल) पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (मेकेनिकल/ इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाइल/ प्रॉडक्शन) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nफीस– सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ अपंग/ महिला/ उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nइस्रो प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०५ जागा\nअहमदनगर येथे २७ सप्टेंबर २०१८ रोजी कौशल्य विकास व रोजगार मेळावा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक सामाईक परीक्षा- २०१९ जाहीर\nभारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या २९०७ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-elklavya-academy-beed-10241/", "date_download": "2021-07-24T20:37:26Z", "digest": "sha1:756KHCFSBI6YLWRULH3TFBWTS66V5WUO", "length": 4536, "nlines": 67, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - बीडच्या एकलव्य शाखेचा प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ Ex-Sponsored - NMK", "raw_content": "\nबीडच्या एकलव्य शाखेचा प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ\nबीडच्या एकलव्य शाखेचा प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ\nएकलव्य अकॅडमी, पुणे यांच्या बीड शाखेचा शुभारंभ सोमवार दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजी प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. निलेश पालवे, मा. नारायण मिसाळ, भाग्यश्री कुलकर्णी आणि प्रज्ञा देशमुख यांच्या उपस्थितीत होत असून यावेळी प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या विशेष व्याख्यान होणार असून विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे सकाळी ११ वाजता बहुसंख्येने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९१५०३०७०७०/ ९१५०८०७०७० वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nनिमंत्रण पत्रिका डाऊनलोड करा\nनांदेड येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ११० जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदाच्या एकूण २९१ जागा (मुदतवाढ)\nबकुळछाया फाउंडेशनच्या संस्थेत विविध कोर्स करिता प्रवेश देणे आहे\nजिल्हा परिषद/ PWD पदभरती उपयुक्त कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे\nपुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nऑनलाईन टेस्ट देऊन एकलव्य अकॅडमीत निशुल्क प्रवेश मिळवा\nबारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ सैन्य भरती निवासी शिबीर\nपुणे येथे १८ ते २० जून दरम्यान स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन\nपुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध\nपुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत MPSC इंटिग्रेटेड बॅच उपलब्ध\nपुणे येथील परिवर्तन अकॅडमीत ७ दिवसीय विशेष मोफत कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/83276/", "date_download": "2021-07-24T19:43:42Z", "digest": "sha1:D6DZI5XALBXMTU5QIDUSPHLCH2OSIZQH", "length": 13944, "nlines": 106, "source_domain": "ramprahar.com", "title": "महाराष्ट्र मॉडेल आहे की मृत्यूचा सापळा; देवेंद्र फडणवीस ��ांचे राज्य सरकारवर टीकास्त्र - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/महाराष्ट्र मॉडेल आहे की मृत्यूचा सापळा; देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र\nमहाराष्ट्र मॉडेल आहे की मृत्यूचा सापळा; देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र\nभाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीवर त्यांनी टीकेचे बाण सोडले. सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवले. त्याचबरोबर महाराष्ट्रात मृत्यूचे मॉडेल होते, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. मुंबई बाहेरही महाराष्ट्र आहे याकडेही लक्ष वेधत सरकारला धारेवर धरले. याला सरकार म्हणता येईल का मंत्री आपल्या विभागाचे राजे झाले आहेत. प्रत्येक विभागात एक एक वाझे…ही अवस्था महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 60 वर्षांत जितका भ्रष्टाचार बघितला नाही तितका आता दिसतोय. कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो. या सरकारमधला मंत्रीही स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. राज्यमंत्रीही स्वताला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात. एका तासात स्टे होतात. दुसर्‍या दिवशी रद्द होतात. तिसर्‍या दिवशी पुन्हा घेतले जातात. सरकार आहे, ���ी सर्कस आहे मंत्री आपल्या विभागाचे राजे झाले आहेत. प्रत्येक विभागात एक एक वाझे…ही अवस्था महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 60 वर्षांत जितका भ्रष्टाचार बघितला नाही तितका आता दिसतोय. कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो. या सरकारमधला मंत्रीही स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. राज्यमंत्रीही स्वताला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात. एका तासात स्टे होतात. दुसर्‍या दिवशी रद्द होतात. तिसर्‍या दिवशी पुन्हा घेतले जातात. सरकार आहे, की सर्कस आहे, अशा प्रकारचा प्रश्न पडवा अशी अवस्था आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोविड काळामध्ये महाराष्ट्राची काय अवस्था झाली. कोविड काळात सरकारने चांगले काम केले असे मंत्री आणि काही माध्यमे सांगतात. तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, अशा प्रकारचा प्रश्न पडवा अशी अवस्था आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोविड काळामध्ये महाराष्ट्राची काय अवस्था झाली. कोविड काळात सरकारने चांगले काम केले असे मंत्री आणि काही माध्यमे सांगतात. तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात होते. किड्या मुंग्यासारखे लोकं मेली. कुठले मॉडेल आणले आहे. यशाचे मॉडेल आणले आहे. मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. या मृत्यूंचे उत्तर कोण देईल देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात होते. किड्या मुंग्यासारखे लोकं मेली. कुठले मॉडेल आणले आहे. यशाचे मॉडेल आणले आहे. मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. या मृत्यूंचे उत्तर कोण देईल उत्तर प्रदेशाच्या गंगा नदीत 50 मृतदेह सापडले. तर दोन दिवस महाराष्ट्रात बातम्या चालतात. बीड जिल्ह्यात 22 मृतदेह कोंबून एका गाडीत त्याची विटंबना केली जाते. त्या संदर्भात काही लोकं मात्र मौन आहेत. बोलतदेखील नाहीत. हे मॉडेल आहे., कोरोना काळातील महाराष्ट्र मॉडेलवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. पोलीस विभागातला वाझे आपल्याला सापडला. वेगवेगळ्या विभागतले वाझे अजून बाकी आहेत. त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो पत्ता आमच्याकडे असल्यामुळेच अधिवेशन दोन दिवसांचे ठेवले. पुरवण्या मागण्यांशिवाय दुसर्‍या विषयांवर चर्चा करता येणार नाही. कु���ल्याही वाझेंचा पत्ता सांगता येणार नाही., असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.\n‘आरक्षण रद्द होण्याला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार’\nआरक्षण रद्द होण्यासाठी राज्य सरकारचं पूर्णपणे जबाबदार असल्याचा ठाम दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना डिबेट करण्याचं आव्हान दिलं. मी दाव्याने सांगतो. राज्यातील कुठल्याही मंत्र्याने माझ्याशी डिबेट करावी, ओबीसी आरक्षण रद्द व्हायरला केवळ आणि केवळ राज्य सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदर आहे. राज्य सरकारनं 15 महिने झोप काढली. मागासवर्गीय आयोगच नेमला नाही. त्यामुळे कोर्टानं आरक्षण रद्द केलं, असं फडणवीस म्हणाले.\nPrevious नवी मुंबईतील सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू होणार -आमदार मंदा म्हात्रे; नगरविकास खात्याने दर्शविला हिरवा कंदील\nNext चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार -आशिष शेलार\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला\nपनवेलमध्ये रस्त्यांवरील झाडाझुडपांची सफाई\nनिर्यातीला आले ‘अच्छे दिन’\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/the-speedbreaker-killed-the-driver/317786/", "date_download": "2021-07-24T21:13:39Z", "digest": "sha1:XEJVL7Q3SMABMNOLWJKRWNBQENNKJ4YE", "length": 8228, "nlines": 146, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The speedbreaker killed the driver", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी स्पीडब्रेकरने घेतला चालका��ा बळी\nस्पीडब्रेकरने घेतला चालकाचा बळी\nतळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nCorona Vaccination : बनावट लस प्रकरणातील ३९० नागरिकांना पालिकेतर्फे लस\nरात्रभर संपर्क साधून जयंत पाटील यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा, प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांशी चर्चा\nस्पीडब्रेकरवरुन जात असताना तोल गेल्याने एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना आडगाव मेडिकल हॉस्पिटलच्या गेटसमोरील स्पीडब्रेकरवर घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मधुकर जगन्नाथ खोडे (वय ४४, रा.वडाळागाव, नाशिक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, मधुकर खोडे दुचाकीवरुन नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाकडून वडाळा गावाच्या दिशेने जात होते. ते आडगाव मेडिकल हॉस्पिटलच्या गेटसमोरील स्पीडब्रेकरवरुन जात होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.\nमागील लेखCorona : नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला चार लाखांचा टप्पा\nपुढील लेखMumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ, आजही १२ जणांच्या मृत्यूची नोंद\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/sachin-tendulkar-wishes-happy-birthday-to-harsha-bhogle-in-marathi-and-he-responds-in-a-funny-way/318027/", "date_download": "2021-07-24T21:26:28Z", "digest": "sha1:2OKOJW2JY4BU3TOA6XAISGWR4XCCULX6", "length": 11235, "nlines": 164, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sachin tendulkar wishes happy birthday to harsha bhogle in marathi and he responds in a funny way", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा हर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा भोगलेंनी मजेशीर पद्धतीने मानले आभार\nहर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा भोगलेंनी मजेशीर पद्धतीने मानले आभार\nहर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त असंख्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच सचिननेही ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.\nहर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा\nTokyo Olympics : भारताच्या रायफल नेमबाजांची अडचण; सरावासाठी केवळ २० मिनिटे\nIND vs ENG : बटलर, स्टोक्सचे पुनरागमन; भारताविरुद्ध दोन कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर\nTokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार; प्रशिक्षक गोपीचंद यांना विश्वास\nENG vs PAK : इंग्लंडच्या विजयात रॉयची चमक; पाकविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यासह मालिकाही जिंकली\nIND vs SL 2nd ODI : रोमहर्षक विजयानंतर द्रविडची खेळाडूंना शाबासकी, ड्रेसिंग रूममध्ये जाताच म्हणाला…\nगेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.\nप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. भोगले यांची उत्कृष्ट समालोचक अशी ओळख आहे. त्यांच्यामुळे भारतामध्ये क्रिकेट समालोचनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. भोगले यांच्या समालोचनामुळे कोणत्याही क्रिकेट सामन्याची रंजकता अधिकच वाढते. विशेषतः भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची फलंदाजी आणि त्यावर भोगलेंचे समालोचन ही क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच असायची. त्यामुळे सोमवारी भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त असंख्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच सचिननेही ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.\nतुमच्या मागोमाग आम्ही सगळे चालत आलो\nसचिनने भोगले यांना वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या. ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हर्षा. येणारे वर्ष तुला उत्तम आरोग्याने आणि आनंदाने भरलेले जावो,’ असे सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. यावर भोगलेंनी मजेशीर प्रतिक्रिया दिली. ‘धन्यवाद सचिन. तुमच्या मागोमाग आम्ही सगळे चालत आलो. तुझ्यामुळे समालोचन करणे खूप सोपे झाले,’ असे म्हणत भोगले यांनी सचिनचे आभार मानले.\nसचिनसह भारताच्या अन्य आजी-माजी क्रिकेटपटूंनीही हर्षा भोगलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nमागील लेखभुजबळ – फडणवीस चर्चेत काय घडलं\nपुढील लेखमुक्ताबाईचा पालखी सोहळा पंढरीकडे प्रस्थान\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nUPI पेमेंट ब्लॉक करण्याची जाणून घ्या प्रक्रिया\nरामदास आठवलेंची राज्यसभेत कोरोना स्थितीवर कविता\nRJD चे खासदार मनोज कुमार झा यांचं राज्यसभेतील भाषण\nडाळींच्या साठ्यावरील निर्बंध केंद्राकडून मागे\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n पृथ्वीवरील ‘या’ १० ठिकाणी सर्वाधिक दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://udgir.ramaiawaslatur.com/loadHowToApplyView", "date_download": "2021-07-24T20:20:49Z", "digest": "sha1:3LJ2EJZFBYEQ6KFQDTDZAZBOCMW6BNPH", "length": 3749, "nlines": 29, "source_domain": "udgir.ramaiawaslatur.com", "title": "रमाई आवास योजना", "raw_content": "सामाजिक न्याय विभाग ,महाराष्ट्र शासन\n1) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी \"नवीन अर्ज\" या बटन वर क्लिक करावे.\n2) नोंदणी झाल्यानंतर username आणि password SMS आणि E-mail द्वारे प्राप्त होईल.\n3) Username आणि password लॉगिन करून अर्ज करावा. .\n4) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो(.JPEG/.JPG)\nस्वतः जवळ असण्याची खात्री करावी. फॉर्म भरते वेळी आपल्याला स्वतःचा फोटो अपलोड करावा लागेल,आणि या सोबतच खालील\nकागदपत्रांची SCAN PDF अपलोड करावी लागेल.\nC) घर टॅक्स पावती अर्जदाराच्या नावाची\nD) असेसमेंट कॉपी अर्जदाराच्या नावाची\nE) उत्‍पन्‍न्‍ा दाखला चालु वर्षाचा\nF) रहिवाशी दाखला प्रभागीय अधिकारी मनपा झोनचा\nG) रहिवाशी दाखला नगरसेवकाचा\nH) राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक\nI) १०० रू .मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख (टंकलिखीत)\nJ) आधारकार्ड किंवा वोटर कार्ड\nK) विधवा असल्यास पतीचा मृत्यु दाखला\nL) ६/२ दाखला अथवा PR कार्ड\nM) बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत (Joint A/C - नवरा-बायको)\nN) पुरग्रस्त असल्यास दाखला\nO) पिडीत असल्यास दाखला(Atrocity)\n5)नवीन अर्ज नोंदणी साठी आपल्या नावावर क्लिक करा.अर्ज आधी भरला असेल तर पुन्हा अर्ज भरू शकत नाही.\n6)नंतर आपली वैयाक्तिक माहिती, इतर आवश्यक माहिती,फोटो,खुल्या भूखंडाचा फोटो आणि कागदपत्रांची SCAN PDF अपलोड\nकरून अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.\n7)माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आपल्या माहिती साठी जतन करून ठेवावी.\n8)तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते.अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/09/blog-post_19.html", "date_download": "2021-07-24T21:33:28Z", "digest": "sha1:NR3HSURJCD27LI34WTRAR2YTT53WDDTH", "length": 6801, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "साडेपाच वर्ष पुर्ण झाल्यावरच मिळणार पहिलीत प्रवेश", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ साडेपाच वर्ष पुर्ण झाल्यावरच मिळणार पहिलीत प्रवेश\nसाडेपाच वर्ष पुर्ण झाल्यावरच मिळणार पहिलीत प्रवेश\nरिपोर्टर: राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे.\n२०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार असल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला.\nज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात प्ले ग्रुप/नर्सरीत प्रवेश घेता येईल. याचा अर्थ अडीच वर्षांच्या वयातच त्यांना प्रवेश मिळेल. ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत ६ वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल. कमी वयात शाळा प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. २०२१-२२ पासून हा नियम लागू होईल.\nशाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयात शिथिलता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. प्रवेशासंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर योग्य उपाययोजना हाती घेण्यासाठी याचसंदर्भात शिक्षण संचालकांची (प्राथमिक) एक सदस्यीय समितीदेखील नेमण्यात आली होती.\nनियुक्त समितीच्या शिफारशीनुसारच हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुलाला वयाच्या अडीचव्या वर्षी प्ले ग्रूप/नर्सरीला तर वयाच्या साडेपाचव्या वर्षी इयत्ता पहिलीला प्रवेश मिळू शकेल.\nया आधी ३० सप्टेंबरपर्यंत अनुक्रमे तीन आणि सहा वर्षे वय पूर्ण करणाऱ्या मुलांना अनुक्रमे प्ले ग्रूप/नर्सरीत प्रवेश ��िला जात होता आणि प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीतजास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. आता मुख्याध्यापकांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/madhur-bhandarkar-love-horoscope.asp", "date_download": "2021-07-24T20:19:10Z", "digest": "sha1:BLDBXKCUIW5FHOUVQ4D6AHSUAWY2WYQL", "length": 11718, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मधुर भंडारकर प्रेम कुंडली | मधुर भंडारकर विवाह कुंडली Bollywood, Film Director", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मधुर भंडारकर 2021 जन्मपत्रिका\nमधुर भंडारकर 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमधुर भंडारकर प्रेम जन्मपत्रिका\nमधुर भंडारकर व्यवसाय जन्मपत्रिका\nमधुर भंडारकर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमधुर भंडारकर 2021 जन्मपत्रिका\nमधुर भंडारकर ज्योतिष अहवाल\nमधुर भंडारकर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्ही अगदी सहज लग्न कराल. बरेचदा प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही फार प्रेमपत्र वगैरे लिहिणार नाही. तुमच्या संबंधांमध्ये जितका कमी रोमान्स येईल, तितके चांगले राहील. पण लग्नानंतर मात्र असे करणे उचित राहणार नाही. लग्नानंतर मात्र तुम्ही रोमान्स अगदी मनपासून कराल आणि काही वर्ष उलटून गेल्यावरही तुम्ही तसेच राहाल.\nमधुर भंडारकरची आरोग्य कुंडली\nतुम्ही कसे वागता यावर तुम्ही किती वर्ष जगाल हे अवलंबून आहे. तुमच्यात दीर्घायुष्य जगण्याची क्षमता आहे. हे प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवढी ताजी हवा घेऊ शकता, तेवढी घ्या आणि मोकळ्या हवेत जेवढे राहता येईल तेवढे राहण्याचा प्रयत्न करा. नियमित चालण्याचा सराव करा आणि चालताना डोके वर आणि छाती पुढे असू दे. सर्दी आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्द्रता तुमच्यासाठी खूपच अपायकारक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पचनाकडेही लक्ष द्या. पचण्यास जड अन्न खाऊन पचनसंस्थेवर जास्त ताण देऊ नका. सपक आहार सर्वात उत्तम.\nमधुर भंडारकरच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला आयष्याची मजा घेणे आवडते आणि कामामुळे तुम्हाला त्या आनंदावर विरजण घालावे लागले तर तुम्हाला चीड येते. जास्तीत जास्त वेळ मोकळ्या हवेत घालवता यावा यासकडे तुमचे लक्ष असते आणि अर्थात हा तुमचा एक चांगला गुण आहे. ज्या खेळांमध्ये फार श्रम करावे लागतात, असे खेळ तुम्हाला आवडत नाहीत. पण चालणे, वल्हवणे, मासेमारी आणि निसर्गभ्रमण करणे या अॅक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतात.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/pune/oxfords-human-trials-will-now-resume-in-pune-mhak-479266.html", "date_download": "2021-07-24T19:37:46Z", "digest": "sha1:TBDFM2UZ5GQBPBEQO5BR6A6IQTQH2RAF", "length": 4727, "nlines": 77, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता पुण्यातही पुन्हा सुरू होणार Oxfordच्या मानवी चाचण्या– News18 Lokmat", "raw_content": "\nआता पुण्यातही पुन्हा सुरू होणार Oxfordच्या मानवी चाचण्या\nDCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे.\nजगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.\nब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाला संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत.\nया औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचं MHRAने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबिण्यात आल्या होत्या.\nत्यावर तज्ज्ञांची एक समिती स���थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.\nत्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.\nभारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:53:10Z", "digest": "sha1:HWLZ3THINPNNTRKZLD7RDM4VFAPFIREP", "length": 4907, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेन्झा - विकिपीडिया", "raw_content": "\nपेन्झा हे रशियाच्या पेन्झा ओब्लास्तमधील मोठे शहर आहे. ओब्लास्ताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५,१७,३११ होती.\nहे शहर मॉस्कोच्या आग्नेयेस ६२५ किमी अंतरावर पेन्झा आणि सुरा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loans-must-be-provided-help-nationalized-banks-ajit-pawar-44403", "date_download": "2021-07-24T21:19:36Z", "digest": "sha1:HASQYHCDE2FVCZDELTDGDNFJHJ5OFGOD", "length": 16973, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Loans must be provided with the help of nationalized banks: Ajit Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने कर्जपुरवठा झालाच पाहिजे ः अजित पवार\nराष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने कर्जपुरवठा झालाच पाहिजे ः अजित पवार\nशनिवार, 19 जून 2021\nकर्जपुरवठा हा राष्ट्रीकृत बॅंकांच्या मदतीने करण्यात यावा, या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.\nनाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण करावे. इतर कर्जपुरवठा हा राष्ट्रीकृत बॅंकांच्या मदतीने करण्यात यावा, या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.\nशेतकऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री कार्यालयात गुरुवार(ता. १७) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटप आणि इतर मुद्द्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक देशमुख, बँकेचे प्रशासक अन्सारी, सहकारी संस्था सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे उपस्थित होते.\nअनिष्ट तफावतीमध्ये असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जात नाही. या संस्थांना तफावतीमधून बाहेर काढावे, कारण ४५३ संस्था अनिष्ट तफावतीमध्ये आहेत, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.\nजिल्हा बँकेतील अनियमितता व भ्रष्टाचार चर्चेत\nनाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यभरात चांगला नावलौकिक असलेली बँक होती. बँकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेपोटी जिल्हा बँकेला ९२० कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त २३१.५१ कोटी पीककर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nनाशिक nashik कर्ज अजित पवार ajit pawar छगन भुजबळ chagan bhujbal पीककर्ज विभाग अरविंद कुमार arvind kumar भ्रष्टाचार bribery\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्य��च्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_83.html", "date_download": "2021-07-24T20:41:18Z", "digest": "sha1:4243L4VYMND4EB6YQRNIXIBZRTSVUQJO", "length": 8183, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद येथे सरपंच, उपसरपंच परिषदेचा मेळावा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषउस्मानाबाद येथे सरपंच, उपसरपंच परिषदेचा मेळावा\nउस्मानाबाद येथे सरपंच, उपसरपंच परिषदेचा मेळावा\nरिपोर्टर : सरपंच हा ग्रामविकासाचा कणा असल्याने विविध योजनांची माहिती घेऊन सरपंचांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावचा विकास साधावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केले़\nजिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या जिल्हा मेळाव्यात पाटील बोलत होते़ यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील(कुर्डूकर), राज्य संघटक कैलास गोरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲड़ विकास जाधव, आदर्श युवा सरपंच कल्पिता पाटील, गट नेते दत्ता साळूंके, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, ज्ञानदेव राजगुरु, मंहमद रफी महेबुब तांबोळी, महिला जिल्हाध��यक्षा ॲड़ वर्षा जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ़ रविंद्र जगताप, उपाध्यक्ष काका मुंढेकर, श्रीकांत तेरकर, आनंद कुलकर्णी, दत्ता कस्पटे, स्वाती गायकवाड, वर्षाराणी पवार, विशाल पवार, शिल्पा पाटील, संतोष कस्पटे, वर्षा बैरागी, सौ़ दराडे, सौ़ गटखळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना श्री़ पाटील म्हणाले, सरपंच हा गावचा कर्ता असतो, त्यामुळे सरपंचांनी गावच्या विकासाठी आराखडा तयार करुन पायाभुत सुविधासाठी विकास कामात स्वत:चे योगदान द्यावे़ सरपंचांचे मानधन वाढविण्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर गावच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषदेकडून सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी यावेळी दिले़\nसरपंचांच्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार- जयंती पाटील\nगावच्या विविध समस्या सोडविण्यासह दररोज लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या सरपंचाला न्याय मागण्यापासून वंचित रहावे लागत आहे़ सरपंचांना तुटपुंज्य मानधन दिले जात आहे़ सरपंचांनी संघटित होवून सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवावा, असे आवाहन सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील (कुर्डुकर) यांनी केले़\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-five-police-rape-on-teen-ager-girl-at-jharkhand-4312616-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:43:11Z", "digest": "sha1:TN422RALO72K3ZMPJXRIOTPCCBSAVTJ4", "length": 4296, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Five Police Rape on teen ager Girl at Jharkhand | झारखंड: पाच पोलिस अधिकार्‍यांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nझारखंड: पाच पोलिस अधिकार्‍यांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nरांची- रांचीपासून जवळच असलेल्या खूंटी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर चार पोलिसांसह एक सीआरपीएफच्या अधिकार्‍याने सामूहीक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी 10 वर्षाची असून ती पो‍लिसांसाठी एसपीओचे काम करत होती. पीडित मुलीने सांगितले, की तिला देवेंद्र नामक एका व्यक्तीने जानेवारी 2011 मध्ये पोलिसांची एसपीओ बनवले होते.\nखूंटी जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्‍यातील (अडकी, रनिया, तमाड) येथील पोलिस निरीक्षक, सीआरपीएफचा एक अधिकारी आणि दलबंगा पोलिस (सरायकेला) ठाण्यातील एका निरीक्षकाने तिचे वारंवार लैंगिकशोषण केले असल्याचे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पाचही जण तिच्यावर फेब्रुवारी 2011 पासून बलात्कार करत होते. या पोलिसांचे नाव पीडित मुलीना माहित नसून देवेंद्र नामक व्यक्तिच तिला त्यांच्याकडे घेऊन जात होता. देवेंद्रकडे पिस्तूल होती. तो नेहमी तिला जिवे मारण्‍याची धमकीही देत होता.\nया प्रकरणी अखेर 'त्या' पोलिसांविरुद्ध रांची येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस देवेंद्रचा शोध घेत आहे. पोलिसांठी आरोपींवर ठोस कारवाई न केल्यास न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाणार असल्याचे शशिभूषण पाठक यांनी इशारा दिला आहे.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... माओवाद्यांच्या सांगण्यावरून तक्रार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-soldier-mahadev-tupare-dies-due-to-heavy-snowfall-in-leh-shrinagar-5547469-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:16:03Z", "digest": "sha1:HUOHC57CLCYZJ2LBURQTETFPCA3XXBJR", "length": 4769, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "soldier mahadev tupare dies due to heavy snowfall in leh shrinagar | महाराष्ट्रावर शोककळा: कोल्हापुरच्या जवानाचा हिमवृष्टीत मृत्यू तर साताऱ्याचा जवान शहीद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाराष्ट्रावर शोककळा: कोल्हापुरच्या जवानाचा हिमवृष्टीत मृत्यू तर साताऱ्याचा जवान शहीद\nश्रीनगर- लेहमधील दराज येथे एका भारतीय जवानाचा हिमवृष्टीत गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महादेव तुपारे असे शहीद जवानाचे नाव आहे. महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील ते रहिवासी होते. त्यांच्या मृत्युने महिपाळगडसह चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सनी पूंछ भागात केलेल्या बेछुट गोळीबारात दीपक जगन्नाथ घाडगे (27) शहीद झाले आहेत.\nमहादेव तुपारे यांचा हिमवृष्टीमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी तुपारे यांच्या कुटुंबियांना दिली. तुपारे यांचा 8 मार्चला मृत्यू झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून श्रीनगरमध्ये तुफान हिमवृष्‍टी सुरु आहे.\nमहादेव तुपारे हे लष्कराच्या 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये 2005 मध्ये भरती झाले होते. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून लेह-श्रीनगर भागात प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. महादेव यांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरु आहेत.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-07-24T19:43:04Z", "digest": "sha1:TX6B7DUMS4W3YFB47T7J24G723QIMU34", "length": 3140, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच.\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-parola-unlock-state-and-open-shop-no-permission-tempal-bhajan-319378", "date_download": "2021-07-24T21:18:52Z", "digest": "sha1:M6AK7JYCDXGGVK2NRWS44XV6FWHS76WQ", "length": 9105, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्य अनलॉक मात्र भजन- काकड आरतीला अजुनही ताळेबंदी", "raw_content": "\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन पुकारण्यात आला होता. साधारण अडीच महिने लॉकडाउन राहिल्यानंतर देशात अनलॉक सुरू करण्यात आला. यात अटीशर्तीवर काही दुकाने, मॉल व विवाह सोहळे घेण्यास परवानगी मिळाली. परंतु, मंदिरातील काकडाआरती व भजनला अद्याप परवानगी नाही.\nराज्य अनलॉक मात्र भजन- काकड आरतीला अजुनही ताळेबंदी\nपारोळा : कोरोनाचा सामना संपूर्ण देश करित आहे. अशा कठीण परिस्थितीत देशाची आर्थिक चक्रे फिरण्यासाठी सर्वच उद्योग धंद्यासह समाजातील विवाह सोहळ्यांना परवानगी मिळाली. मात्र मंदीरातील काकड आरती व भजन उपासना पध्दतीला अजुनही ताळेबंदी असल्याची खंत अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या पदाधिकारी यांनी केली आहे.\nहेही पहा - चीन, जपान कशी देतंय कोरोनाला मात...मग आपण सर्वांनी हे करायलाच हवं\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन पुकारण्यात आला होता. साधारण अडीच महिने लॉकडाउन राहिल्यानंतर देशात अनलॉक सुरू करण्यात आला. यात अटीशर्तीवर काही दुकाने, मॉल व विवाह सोहळे घेण्यास परवानगी मिळाली. परंतु, मंदिरातील काकडाआरती व भजनला अद्याप परवानगी नाही. किमान 25 ते 50 व्यक्तींच्या समुदायाच्या उपस्थितीत प्रवचन व किर्तनास परवानगी मिळावी; अशी मागणी अ.भा. वारकरी मंडळ यांनी केली. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना निवेदन देण्यात आले. भाजपा अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, अखिल भारतीय संन्यासी संप्रदायचे स्वामी विश्वेश्वरानंद, अ. भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले उपस्थित होते.\nनियम लावून मिळावी परवानगी\nनिवेदनात म्हटले की, केंद्र सरकार व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करुन सध्या लग्नविधीसाठी पन्नास लोकांना परवानगी तर मंगलकार्य व अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच ठराविक वेळेमध्ये दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. मात्र, मंदिरातील भजन, पूजन व काकडा आरती आदी उपासनापद्धती बंद आहेत. यासाठी राज्यपाल यांनी वारकरी संप्रदायास न्याय देत नियमांचे पालन करुन काकड आरती व भजन उपासनेस परवानगी द्यावी; अशी मागणी अ.भा. वारकरी मंडळाने केली आहे. याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पातळीवर देखील निवेदन दिले होते. मात्र निवेदन देवुनही याबाबत विचार झाला नसल्याची खंत व्यक्त केली.\nलॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या गायक व वादक यांच्यासह छोटे प्रवचनकार व कलावंत यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी. जेणे करुन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल. याविषयी राज्याचे राज्यपाल यांना वारकरी मंडळाकडुन निवेदनातुन विनंती करण्यात आली आहे. याबाबत राज्यपाल श्री. कोशारी यांच्याशी चर्चा होऊन शासनास तसे निर्देश करण्यात येतील असे आश्वासित केल्याचे अ.भा.वारकरी मंडळाकडून सांगण्यात आले.\nसंपादन : राजेश सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/15/west-bengal-24-out-of-74-bjp-mlas-absent-in-governors-meeting/", "date_download": "2021-07-24T20:45:08Z", "digest": "sha1:L3ZFCPAMU4Z33QSIYWTO7HPHZHR2KTJH", "length": 10496, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पश्चिम बंगाल : राज्यपालांच्या बैठकीमध्ये भाजपचे ७४ पैकी २४ आमदार ‘अनुपस्थित’ - Majha Paper", "raw_content": "\nपश्चिम बंगाल : राज्यपालांच्या बैठकीमध्ये भाजपचे ७४ पैकी २४ आमदार ‘अनुपस्थित’\nमुख्य, देश / By माझा पेपर / तृणमुल काँग्रेस, पक्ष प्रवेश, पश्चिम बंगाल, भाजप / June 15, 2021 June 15, 2021\nकोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये होणारी घरवापसी रोखण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. पण यामध्ये भाजपला म्हणावे तसे यश येताना दिसत नाहीत. नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. पण भाजपचे २४ आमदार या बैठकीमध्ये अनुपस्थित असल्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार र���जभवनामध्ये सोमवारी सायंकाळी पक्षाच्या आमदारांच्या एका प्रतिनिधिमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.\nराज्यपालांसोबत भाजप नेत्यांनी घेतलेल्या बैठकीचा हेतू बंगालमध्ये सुरु असणाऱ्या अयोग्य घटनांबद्दलची माहिती देण्याचा आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा होता. पण भाजपच्या ७४ पैकी २४ आमदार यावेळी गैरहजर असल्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले नेते पुन्हा घरवापसी करणार का अशापद्धतीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही आमदारांचा गट सुवेंदु अधिकारी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत दुही असल्याचेही सांगण्यात येत आहे.\nयाबाबत एनडीटीव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार भाजपचे अनेक आमदारा नाराज असून काहीजण तृणमूलच्या संपर्कात आहेत. पुन्हा तृणमूलमध्ये अनेक भाजप आमदार प्रवेश करु शकतात, अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. मुकुल रॉय यांनी मागील आठवड्यामध्ये भाजपमधून पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला. राजीव बॅनर्जी, दीपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉय यांच्यासहीत इतर अन्य नेते सुद्धा लवकरच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपच्या तिकीटावर मुकुल रॉय यांनी निवडणूक लढवली असून त्यांनी कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.\nदुसरीकडे मुकुल यांच्यासोबत तृणमूल सोडणाऱ्या आणि आता पुन्हा पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाकडून पुन्हा सकारात्मक विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आधीच स्पष्ट केले आहे. आपल्या संपर्कात ३० हून अधिक आमदार असल्याचा दावा तृणमूलने केला आहे. रॉय यांच्या आधी सोनाली गुहा आणि दीपेंदु बिस्वाससारख्या नेत्यांनी थेट समोर येत तृणमूलमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त करत मुख्यमंत्री बॅनर्जी यांची माफी मागितली होती.\nसोमवारी मुकुल रॉय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा नाही दिला, तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आपण विधानसभा अध्यक्षांकडे पक्षांतर कायद्याअंतर्गत रॉय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज करु असे अधिकारी यांनी म्हटले आहे. अधिकारी यांनी रॉय यांचा थेट उल्लेख न करता कृष्णानगर उत्तर मतदारसंघातील आमदाराने पक्षांतर केले आहे. आम्हाला अ��ेक्षा आहे की ते विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील. जर त्यांनी उद्यापर्यंत राजीनामा नाही दिला तर आम्ही बुधवारी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्षांतर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करु, असे अधिकारी यांनी म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2011/08/blog-post_04.html", "date_download": "2021-07-24T21:35:39Z", "digest": "sha1:R7ELVRCGXMIZBNWCY6O5VOFLZLYNRIRH", "length": 9868, "nlines": 234, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: अलामांडा", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nगुरुवार, ४ ऑगस्ट, २०११\nघंटेची पिवळी फुले पाहिली होती\nकधी लक्षात राहिली नव्हती\nपण तू त्या दिवशी\nएक फुल खोवलेस केसात\nतेव्हापासून ते फूल विसरू शकलेलो नाही.\nआता जिव हळवा होतो\nमनोहर झुळुक घेऊन आलियेत.\nमाझ्या आयुष्यात तू त्या फुलांना\nते फुल केसात खोवून\nतू सौंदर्याचे दालन उघडे केलेस.\nत्या फुलाला नवे अस्तित्व\nआणि मला डोळाभर धन दिलेस.\n(हो हो 'फुले पक्षी ती आणि मी' ही मंगेश पाडगावकरांची कविता मला माहित आहे, या कवितेची कल्पना त्या कवितेशी बरीच मिळते तरीही या कवितेतले अनुभव व भाव माझे आहेत)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-LCL-infog-bigg-boss-marathi-news-5911601-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:59:51Z", "digest": "sha1:6ETG3KKMKCLOPPXD7TB2ZC3YI3QC42KC", "length": 5812, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bigg Boss Marathi News | कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये आज रंगणार WEEKEND चा डाव! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये आज रंगणार WEEKEND चा डाव\nमुंबई- कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगलेल्या “घरोघरी मातीच्या चुली” या कार्यामध्ये मेघाची टीम विजयी ठरली होती. त्यानुसारच कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी विजयी टीममधील दोन सदस्यांना ही उमेदवारी द्यायची आहे, असे बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना काल सांगितले.\nत्यानुसार नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांनमध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कोण उभे राहील यामध्ये वाद–विवाद सुरु झाले. शेवटपर्यंत नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांची टीम या निर्णयापर्यंत पोहचू शकली नाही आणि त्यामुळेच विरुध्द टीमला हा निर्णय घेण्याची जबाबबदारी सोपवली. त्या टीमने स्मिता आणि नंदकिशोर यांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे केले.\nशनिवारी नंदकिशोर आणि स्मिता या दोघांच्या टीम मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. हे कार्य महेश मांजरेकर यांनी आखून दिले आहे. आज घरामध्ये हटके पद्धतीने पूल वॉलीबॉल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. तेंव्हा आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनेल हे बघणे रंजक असणार आहे. बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज (शनिवार) रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nकाल मेघा आणि पुष्कर मध्ये झालेल्या वादामध्ये पूर्ण घर मेघा विरुध्द होते. शर्मिष्ठा आणि स्मिता तितक्या या वादामध्ये सहभागी नव्हत्या झाल्या. परंतु रेशम, आस्ताद, नंदकिशोर, पुष्कर आणि सई या सगळ्यांनीच मेघाला ती खोटारडी आहे असे म्हटले. मेघाने देखील तिला आलेला राग व्यक्त केला. आज मेघा पुष्करशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु पुष्कर मेघाला त्याला तिच्याशी बोलण्यात रस नाही असे सांगणार आहे. हे भांडण कधी पर्यंत असेच सुरु रहाणार आज महेश WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर घरातील सदस्���ांना काय गाईडन्स देतील आज महेश WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर घरातील सदस्यांना काय गाईडन्स देतील कोणाची शाळा घेतील हे बघणे रंजक असणार आहे.\nहे सगळं बघायला विसरू नका. आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये रात्री 9.30 वा. फक्त कलर्स मराठीवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-raja-kandalkar-writes-about-adiwasi-farmers-protest-in-mumbai-5829813-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:22:13Z", "digest": "sha1:BEU5ULG5NO755MQVXWIPSHAL7RE76X3Y", "length": 17262, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "raja kandalkar writes about adiwasi, farmers protest in mumbai | ...पण वावरातली आग शमेल काय? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n...पण वावरातली आग शमेल काय\n१२ मार्च २०१८ हा दिवस शेतकरी आंदोलनात ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदवला जाईल. किसान सभेच्या लाँग मार्चपुढे झुकून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या जवळपास साऱ्या मागण्या लेखी मान्य केल्या. नाशिक ते मुंबई असं २०० किलोमीटर रणरणत्या उन्हात चाललेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या लढाईचं हे मोठं यश आहे. १२ मार्च १९३० या दिवशीच ८८ वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दांडी मार्च काढला होता. मिठाचा सत्याग्रह म्हणून तो प्रसिद्ध आहे. गांधीजींनी मूठभर मीठ उचलले आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला होता. त्या लढाईची आठवण लाँग मार्च करणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करताना कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी मुंबईत आझाद मैदानात करून दिली. दांडी मार्च ते हा लाँग मार्च असं संघर्षाचं नातं त्यातून स्पष्ट झालं.\nनाशिकहून हा मोर्चा निघाला तेव्हा सत्ताधाऱ्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नीट नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, यातले ९५ टक्के आंदोलक शेतकरी नाहीत. खासदार पूनम महाजन यांनी तर आपण किती पोरकट आहोत याचा नमुना जगजाहीर केला. त्या म्हणाल्या, हे शेतकरी नक्षलवादी आहेत. सूर्य आग ओकतो आहे आणि दररोज ३० किलोमीटर तापलेल्या डांबरी रस्त्यावरून शेतकरी मुंबईच्या दिशेनं न्याय मागण्यासाठी चालतोय. मोर्चात संयम, शिस्त कमालीची होती. एरवी आंदोलक इतरांना त्रास देण्याच्या मानसिकतेत जास्त असतात. हुल्लडबाजी करतात. नासधूस, तोडफोड करण्याकडे कल असतो. पण हे आदिवासी-शेतकरी मुळातच सहनशील. त्यांचा संयम बघून रस्त्यावरच्या गावांनी त्यांना साथ दिली. लोकांनी पाणी दिलं, अन्न दिलं. लोक आंदोलक���ंशी सहानुभूती दाखवू लागले. कसारा-शहापूर परिसरात हा सध्या माणसांचा एल्गार आला आणि त्याची संख्या, प्रभाव माध्यमांच्या डोळ्यात ठसला. अगोदर माध्यमं त्याकडे लक्ष देत नव्हती. ठाणे जिल्ह्यात मोर्चा घुसला आणि त्याचं भव्य रूप बघून सत्ताधारी चपापले. विरोधी पक्ष मोर्चाला पाठिंबा देऊ लागले. लाल टोप्या, लाल झेंडे, विळा-हातोड्याचे चित्र, करपलेल्या चेहऱ्याचे आंदोलक हे चित्र जन-मनाला हलवून सोडणारं होतं.\nठाण्यात मोर्चा आल्यानंतर लाँग मार्चचं रूपांतर लाल वादळात झालं. तेव्हा कुठे सत्ताधारी हादरले. शिवसेनेनं मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे मोर्चाला सामोरे गेले. पाठिंबा देऊन थांबले नाहीत, तर मोर्चेकऱ्यांना सुविधा पुरविते झाले. ठाणे-मुंबई प्रवासात माध्यमांनी मोर्चाचं जे रिपोर्टिंग केलं त्यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या असंतोषाचं विराट रूप सरकारच्या ध्यानी आलं. जवळपास ३० हजार आदिवासी शेतकरी विधान भवनाला घेराव घालतील, मुंबईत रस्त्यावर येतील, तर काय परिस्थिती उद्भवेल याची कल्पना पहिल्यांदा पोलिस खात्याला आली. १० हजार पोलिस मोर्चेकऱ्यांच्या दिमतीला ठेवावे लागले. १०-१२ वीच्या परीक्षा होत्या. त्यामुळे परीक्षार्थी मुलांचे हाल होणार, वाहतूक कोंडी होणार, त्यातून मार्ग काढण्यासाठी आमदार कपिल पाटील, लाँग मार्चचे नेते आमदार जिवा पांडू गावित, कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड अजित नवले आणि मुख्यमंत्री यांचा संवाद घडवून आणला गेला. यामुळे आंदोलक आणि सरकार यांच्यामधील कटुता कमी होऊन विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलक नेत्यांची सविस्तर चर्चा झाली. सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग निघाला. आदिवासी शेतकऱ्यांना वनजमिनीवरचा हक्क मिळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल पुढे पडलं. ४ हेक्टर म्हणजे १० एकरपर्यंत जमीन आदिवासी शेतकऱ्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आजपर्यंत आदिवासींना शेतकरी मानलं जात नव्हतं. त्यांच्या नावावर ७/१२ नसायचा. आता या आंदोलनामुळे आदिवासींना शेतकऱ्यांचा दर्जा मिळेल. जुन्या शिधापत्रिका बदलून देणार, रेशन दुकानात त्वरित धान्य मिळणं, निराधार वृद्धांना मिळणारं अर्थसाहाय्य वाढवून मिळणं, शेतीमालाला हमीभाव, कृषी मूल्य आयोगाचं कामकाज गतिमान करणं, उत्तर महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी अरबी समुद्राला जातं ते अडवणं, गुजरातला जाणारं महाराष्ट्राचं पाणी जाऊ न देणं, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल करणं, विदर्भ-मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त कापूस शेतकऱ्यांना पीक भरपाई मदत अशा महत्त्वाच्या मागण्या वेळेत पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन फडणवीस सरकारने मोर्चेकऱ्यांना दिलंय. हे या आंदोलनाचं अभूतपूर्व यश मानता येईल.\nया लाँग मार्चने सरकारला शांततेच्या मार्गाने लढून कसं नमवता येतं, आपल्या मागण्या मागण्या मान्य करता येतात याचा नवा मार्ग दाखवलाय. या मोर्चाचे खरे हीरो ठरले आमदार जिवा पांडू गावित. गावित हे कम्युनिस्ट पक्षाच्या केडरमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ-सुरगाणा या भागावर त्यांची पकड आहे. हा आदिवासी परिसर. या परिसरात घराघरात कम्युनिस्ट कॉम्रेड त्यांनी तयार केले. हे हाडाचे कार्यकर्ते या मोर्चात होते. मोर्चाची राजकीय जाण प्रगल्भ दिसली. ती जाण कम्युनिस्ट चळवळीच्या जडणघडणीतून आलेली आहे. घोषणा कशा द्यायच्या, गाणी कशी म्हणायची कुठे आक्रमक व्हायचं याचं शिक्षण या चळवळीत मिळतं. अशी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची नाशिक-ठाणे जिल्ह्यातली फौज होती म्हणून हा लाँग मार्च प्रभावी ठरला. राज्यभरातले कॉम्रेडही या मोर्चात सहभागी होते.\nआंदोलक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाहीत हे लोकमनाला पटलं तर समाज आंदोलकांना मदत करतो, हे या मोर्चात दिसलं. बिनचेहऱ्याची माणसं मोर्चातल्या आंदोलकांना पाणी, जेवण देत होती. मुस्लिम, शीख समुदाय मोर्चेकऱ्यांना जेवू घालत होता. डबेवाले पुढे आले. स्वयंसेवी संस्था, लोक आंदोलकांना मदत करू लागले. हे मुंबईत दिसलेलं चित्र आपला समाज जागृत आहे याची खात्री देऊन गेलं. मुंबईनं, साऱ्या समाजानं आंदोलकांना आपलं मानलं आणि तिथंच आंदोलनाचा मोठा विजय झाला. लोक विरुद्ध सरकार अशी सरळ लढाई झाली तर लोकच जिंकणार हे सत्ताधाऱ्यांना चांगल कळतं. फडणवीस सरकारलाही ते कळलं. सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ६ दिवस उन्हातान्हात चाललेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. अन्नदात्याचा आवाज देशभर पोहोचला.\nया आंदोलनात आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी वावरातली आग त्यामुळे खरोखर शमेल काय शेती-ग्रामीण भाग खूप मोठ्या अरिष्टातून वाटचाल करतोय. त्या आगीची धग बसतेय म्हणून मराठा मोर्चे निघाले. आताचा लाँग मार्चही निघाला. शेत-शिवारातलं मूळ दुखणं जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत वावरातली आग भडकतच राहणार. ही आग शमवायची तर विकासाची संकल्पना उलटी करावी लागणार. शेती उद्ध्वस्त करून उद्योग वाढवायचे, उद्योगांना, विकास प्रकल्पांना जमिनी द्यायच्या, शेतकरी उखडून टाकायचे. जी शेती पिकते तिच्या उत्पादनांना हमीभाव द्यायचा नाही, ही आपली देशव्यापी नीती आहे. या नीतीमुळे शेती संकट गडद बनत चाललंय.\nया नीतीविरोधात देशातल्या १९३ शेतकरी संघटना एक झाल्यात. त्यात खासदार राजू शेट्टी आहेत. कम्युनिस्ट, किसान सभाही आहे. मुंबईच्या या मोर्चाने शेतकरी उद्या दिल्लीतल्या कारभाऱ्यांनाही नमवू शकतील हा धडा घालून दिलाय. उद्या वावरातली आग दिल्लीतही पेट घेणार नाही असं कुणी मानू नये. ‘मुंबई तो झांकी है, दिल्ली अभी बाकी है ’ ही या आंदोलनातली घोषणा होती. पुढे काय घडणार हे स्पष्ट करायला ही घोषणा पुरेशी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-LCL-death-of-two-more-due-to-gastro-5914941-NOR.html", "date_download": "2021-07-24T19:50:53Z", "digest": "sha1:HSTAHVH5LUONGLRBEGUKOWX46UUJIJUC", "length": 3857, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Death of two more due to Gastro | गॅस्ट्रोच्या साथीने राहुडेत आणखी दोघांचा मृत्यू; जिल्ह्यात आत्तापर्यंत बळींची संख्या चारवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगॅस्ट्रोच्या साथीने राहुडेत आणखी दोघांचा मृत्यू; जिल्ह्यात आत्तापर्यंत बळींची संख्या चारवर\nनाशिक- कळवणमधील महिलेचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्यानंतर आता सुरगाण्याच्या राहुडेतील आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. राहुडेत नामदेव गांगुर्डे यांचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी बशिरा लिलके आणि सीताराम पिठे या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या साथीने चार जणांचा बळी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही राहुडेला भेट देऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेस तत्काळ अहवाल सादरीकरणाचा आदेश दिला आहे.\nसविस्तर अहवाल देण्याचा आदेश\nजिल्हा प्रशासनाने या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात घटना कशी घडली, कारणे, किती रुग्ण बाधित आहेत, किती मृत्यू झाले, किती वैद्यकीय पथके तैनात आहेत, पुरेसा औषधसाठा आहे का, सा���ीच्या आजाराबाबत आराखडा तयार आहे का, साथ पसरू नये यासाठी विभागाने जनजागृती केली आहे का याबाबत सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-zp-election-politics-akola-4436042-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:25:16Z", "digest": "sha1:LVCU4LASH2SC2ZJIQ4YT2GGL64EU35X2", "length": 6915, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "zp election politics akola | भारिप-बमसं, शिवसेनेच्या विद्यमान सदस्यांना डच्चू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारिप-बमसं, शिवसेनेच्या विद्यमान सदस्यांना डच्चू\nअकोला - भारिप बहुजन महासंघाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी जारी केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकाही विद्यमान जि. प. सदस्यांना स्थान मिळालेले नाही. सर्व ठिकाणी नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. गोपाळ कोल्हे (तेल्हारा) आणि सुजाता निकोसे (बार्शिटाकळी) या दोन पं. स. सभापतींना आता जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आले असून, रमेश आकोटकर (अकोट) यांना मात्र पुन्हा पं. स.ची उमेदवारी मिळाली आहे. जि. प. अध्यक्ष पुष्पाताई इंगळे यांच्या शिर्लासह पाच गटांचा निर्णय नंतर होणार आहे. परिणामी, दुसरी यादी येईपर्यंत पुष्पाताई इंगळे, समाजकल्याण सभापती उषा मुरळ, महिला व बालकल्याण सभापती आशा घाटोळ, माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप आणि माजी अध्यक्ष साबिया अंजुम यांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे.\nगेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि सातही पंचायत समित्यांमध्ये भारिप-बमसंने बाजी मारली होती. त्या वेळी या पक्षाचे 20 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनेक विद्यमान सदस्यांना उमेदवारीची शक्यता होती. मात्र पक्षाने आजच्या यादीतून वगळल्याने सर्व विद्यमान जि. प. सदस्यांना जोरदार धक्का बसला आहे. यापैकी काही सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून, काहींनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. निवड समितीमधील जिल्हा महासचिव शेख साबीर शेख मुसा आणि दिनकर वाघ या दोघांना जि. प. उमेदवारी मिळाली आहे.\nजिल्हा परिषदेमध्ये पक्षाच्या सदस्यांनीच अध्यक्षांना उघड आव्हान दिल्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार ढेपाळला होता. अनेक विद्यमान सदस्यांच्या विरोधात अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर पारस येथे झालेल्या एका गुप्त बैठकीत विद्यमान सदस्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अकोल्यातील एका सभेत विद्यमान सदस्यांना काही दिवस सहन करण्याचा सबुरीचा सल्ला अँड. आंबेडकर यांनी नाराज कार्यकर्त्यांना दिला होता. पारसच्या बैठकीतील निर्णय आणि अँड. आंबेडकर यांचा सल्ला आज जारी झालेल्या उमेदवारी यादीतून प्रत्यक्षात उतरवण्यात आला. जि. प. अध्यक्ष पुष्पाताई इंगळे यांचा शिर्ला गट, माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप यांचा मलकापूर गट, आशाताई घाटोळ यांच्या वाडेगाव गटातील उमेदवारांची नावे जाहीर न झाल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. पाथर्डी गटातून जि. प.च्या माजी सदस्या शोभाताई शेळके यांना, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. एन. खंडारे यांना शिरसो गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-news-about-29-million-euros-for-education-5546397-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:33:34Z", "digest": "sha1:4UKETQQ7RDOKTEGD4DVLSXEIGGKURTPC", "length": 4610, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about 29 million euros for education | भारतीय मुलींच्या शिक्षणासाठी देणार 29 लाख युरो, स्वीडिश कंपनीच्या आयकेईए फाउंडेशनचा उपक्रम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय मुलींच्या शिक्षणासाठी देणार 29 लाख युरो, स्वीडिश कंपनीच्या आयकेईए फाउंडेशनचा उपक्रम\nनवी दिल्ली - आयकेईए या स्वीडनमधील ‘होम फर्निशिंग’ कंपनीशी संबंधित आयकेईए फाउंडेशनने भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी आणि सबलीकरणासाठी २९ लाख युरो एवढी रक्कम देण्याचे मान्य केले आहे. ही रक्कम लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे देण्यात येईल.\nआयकेईए फाउंडेशनने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आयकेईए फाउंडेशनने २९ लाख युरो एवढी रक्कम देण्याचे मान्य केले अाहे. त्यामुळे मुली आपले शिक्षण तर पूर्ण करू शकतीलच, पण त्या स्वयंपूर्णही होतील. त्या समाजातील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी सदस्यही बनू शकतील. या योजनेनुसार मुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल तसेच त्याशिवाय कौशल्य विकास, नोकरीचा प्रवास आणि मुलींना प्रशिक्षण यांसारखे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निधीही मिळेल. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे त्यांना प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी मदत मिळेल शिवाय त्यांच्या ���्ञानातही भर पडेल.’ आयकेईए फाउंडेशन-लीला पूनावाला यांच्यातील भागीदारी २०११ मध्ये सुरू झाली. त्यानुसार आयकेईए फाउंडेशन निवडक मुलींना त्यांचे पदवी आणि पदवीपर्यंतचे शिक्षणसाठी मदत करते.\nतीन जिल्ह्यांत ४ हजार मुलींना मदत\nया कार्यक्रमानुसार, आयकेईए फाउंडेशन पुणे, अमरावती आणि वर्धा येथील ४००० मुलींना त्यांचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-UTLT-good-signs-about-blessings-of-god-and-goddess-5911391-PHO.html", "date_download": "2021-07-24T20:45:15Z", "digest": "sha1:FJGTVQI7HB4BAHDCCK3LWUIOJLXC6KLN", "length": 4727, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Good Signs About Blessings Of God And Goddess | या 9 गोष्टी घडू लागल्यास समजावे तुमच्यावर आहे देवाची विशेष कृपा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 9 गोष्टी घडू लागल्यास समजावे तुमच्यावर आहे देवाची विशेष कृपा\nकाही लोकांवर देवाची विशेष कृपा राहते आणि त्यांना भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे पूर्वाभास होतात. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा-पाठ, मंत्र जप, काही खास उपाय करतात परंतु काहीच लोकांना देवाची कृपा प्राप्त होते. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित गरुड पुराण अंकाच्या आचार कांडनुसार जाणून घ्या, अशा काही गोष्टी ज्यावरून देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचा संकेत देतात.\n1. देवाची कृपा असलेल्या लोकांना पूर्वाभास होतात. या लोकांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आभास पूर्वीपासूनच होतो.\n2. एखादा व्यक्ती शिक्षित असेल आणि आपल्या विद्येने पैसा कमवत असेल तर हा शुभ संकेत आहे. कारण फार कमी लोक आपल्या विद्येचा योग्य उपयोग करू शकतात.\n3. ज्या लोकांचे आरोग्य नेहमी चांगले राहते, ते भाग्यशाली असतात आणि हासुद्धा देवतांच्या प्रसन्नतेचा संकेत आहे.\n4. देवाच्या कृपने व्यक्तीचे मन शांत राहते. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो सामान्य राहतो.\n5. ज्या व्यक्तीचे अपत्य आज्ञाधारक असेल त्याने समजून घ्यावे की, त्याच्यावर देवाची विशेष कृपा आहे. कलियुगात बहुतांश लोक अपत्यामुळे अडचणीत आहेत. यामुळे संस्कारी अपत्य असलेले लोक भाग्यशाली आहेत.\n6. चांगली-वाईट परिस्थिती समजून घेण्याची क्षमता असलेल्या लोकांवर कुलदेवतीची कृपा राहते.\n7. ज्या लोकांना स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होते, त्यांच्यावर सर्�� देवतांची कृपा कायम राहते.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-paithan-incrichment-5983150.html", "date_download": "2021-07-24T21:47:36Z", "digest": "sha1:7XVD4FOOSZQP7M2CNTWCD5U3JJWYI3IY", "length": 8027, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about paithan Incrichment | पैठणचे अतिक्रमण काढण्यासाठी नाथ संस्थान अाक्रमक; विराेधात एक तरुण, ३ महिलांनी केला अात्महत्येचा प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपैठणचे अतिक्रमण काढण्यासाठी नाथ संस्थान अाक्रमक; विराेधात एक तरुण, ३ महिलांनी केला अात्महत्येचा प्रयत्न\nपैठण - तब्बल ३० ते ४० वर्षांपासून पैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिर प्रशासनाच्या सर्व्हे क्र. २३३, २३५, २३७ वर ७४ कुटुंबांनी केलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी नाथ संस्थान अधिक अाक्रमक झाले अाहे. नगर परिषद तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकाने शनिवारी येथील अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. याला स्थानिकांनी जाेरदार विराेध केला. या वेळी एक तरुण व तीन महिलांनी अंगावर राॅकेल अाेतून घेत अात्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला हाेता. दाेघा कुटुंबीयांनी पोलिस तसेच प्रशासनाचा निषेध करत अापल्याच दाेन झाेपड्यांना अाग लावल्याने पाेलिस व प्रशासनाला अाल्या पावली परतावे लागले. अाता अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार महेश सावंत यांनी या कुटुंबीयांना अाठ दिवसांची मुदत दिली अाहे. तर दुसरीकडे प्रशासन अन्याय करत असल्याचा अाराेप करत महिलांनी पैठण पाेलिस ठाण्यात ठिय्या देत अधिकाऱ्यांवर अॅट्राॅसिटी दाखल करण्याची मागणी केली अाहे.\nपैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिरामागे नाथ संस्थानची एक हेक्टर ९९ आर जमीन असून २३ कोटी रुपये खर्च करून येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी नाथ संस्थान आक्रमक झाले आहेत.\nदरम्यान, या ठिकाणी चारशे ते पाचशे नागरिक राहतात. हे अतिक्रमण काढून घेण्याची मागणी करत संस्थानने शुक्रवारीच पाेलिसांशी संपर्क साधला हाेता. मात्र, पाेलिस बंदाेबस्ताचे काेणतेही अादेश नसल्याने पाेलिसांनी याबाबत कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली हाेती. यानंतर शनिवारी सकाळी ९ वाजता तहसील प्रशासन व नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले हाेते. मात्र, नागरिकांचा वाढता विराेध पाहता शनिवारी कारवाई न करताच पथकाला परतावे लागले.\nनाथ संस्थानच्या परिसराचा विकास झाला पाहिजे यासाठी येथील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. एकाही व्यक्तीला बेघर होऊन देणार नाही. शासनाच्या विविध घरकुल योजनेतून त्यांना घरे दिली जातील. कोणी विरोध करू नये. संदीपान भुमरे, आमदार तथा अध्यक्ष, नाथ संस्थान\nया ठिकाणी हे लोक अनेक वर्षांपासून राहतात, नगर परिषदेकडे कर भरतात. त्यांच्याकडे पी. आर. कार्डही असल्याने त्यांनी अतिक्रमण केले असे कसे म्हणता येईल. बजरंग लिंबोरे, कल्याण भुकले, जितू परदेशी, उमेश पंडुरे, पैठण.\nअतिक्रमण काढल्यानंतर घरकुले देऊ\nनगर परिषदेकडे येथील लाेक कर भरणा करतात. अतिक्रमण काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या लाेकांना जागा उपलब्ध करून दिली तर अाम्ही पंतप्रधान अावास याेजनेअंतर्गत त्यांना घरकुले देऊ. सूरज लाेळगे, नगराध्यक्ष, पैठण.\nसंबंधित जागा ही संत एकनाथ महाराज संस्थानची अाहे. अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा दिली जाईल. त्यांच्याकडे पी.अार.कार्ड कसे अाले व ते अाहे का नाही याची माहिती घेतली जाईल. महेश सावंत, तहसीलदार, पैठण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/play-dream11-cricket-league-win-real-cash/", "date_download": "2021-07-24T20:11:01Z", "digest": "sha1:UV74XYARBF4BWUWCX3WNZCDF57EF64C5", "length": 9137, "nlines": 87, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Play Dream11 Cricket League Win Real Cash", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-07-24T21:52:58Z", "digest": "sha1:JUO5ZRHYVRC5JU5QTSMT6EN32NBRZ4ZY", "length": 6293, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बचेंद्री पाल - विकिपीडिया", "raw_content": "\nबचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.\nत्यांचा जन्म १९५४ मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही पुढील प्रमाणे:\nभारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे गिर्यारोहणाकरिता सुवर्ण पदक (1984)\nउत्तर प्र���ेश सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे सुवर्ण पदक (1985)\nकोलकाता लेडीज स्टडी ग्रुप अवार्ड (1986)\nगिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड्स (1990) मध्ये नोंद\nभारत सरकार तर्फे एडवेंचर अवार्ड (1994)\nउत्तर प्रदेश सरकार कडून यशभारती सन्मान(1995)\nहेमवती नन्दन बहुगुणा गढ़वाल विश्वविद्यापीठाकडून मानद पी एच डी उपाधि (1997)\nसंस्कृति मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार कडून पहिला वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान (2013-14)\nआय बी एन लाईव्ह वरील मुलाखत\n^ \"पद्म पुरस्कार यादी\". २८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.\nइ.स. १९५४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2021-07-24T20:51:35Z", "digest": "sha1:NQHU2AE7VCYQEYY5ZIG6HL5VRPUG6CIC", "length": 2838, "nlines": 69, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "तो - Wiktionary", "raw_content": "\n१ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/india-beats-china-itbp-takes-control-of-black-top-27413/", "date_download": "2021-07-24T20:45:37Z", "digest": "sha1:G5WKZZWUI5FS6FQORBDVZBBZMGOFDWGG", "length": 12700, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "India beats China, ITBP takes control of 'black top' | भारताचा चीनला दणका, आयटीबीपीचा 'ब्लॅक टॉप'वर ताबा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोन���बाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nदेशभारताचा चीनला दणका, आयटीबीपीचा ‘ब्लॅक टॉप’वर ताबा\nमाहितीनुसार, आयटीबीपी जवान फुरचुक ला पासमधून जात असताना ब्लॅक टॉपवर पोहोचले. फुरचूक ला पास ४,९९४ मीटर उंचीवर आहे. आतापर्यंत आयटीबीपी फक्त पँगोंग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर फिंगर २ आणि फिंगर ३ च्या जवळील धान सिंह पोस्टवर तैनात होती.\nदेश : पूर्व लडाख, येथील पँगोंग तलावाच्या प्रमुख शिखरावर भारतीय सैन्याच्या वर्चस्वानंतर कमीतकमी ३० इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांनी काही नवीन आणि महत्त्वपूर्ण ठिकानांवर ताबा मिळविला आहे. आयटीबीपी जवानांनी अत्यंत महत्त्वाच्या ब्लॅक टॉप क्षेत्राजवळील नवीन ठिकाणी रणनीतिकेने आपली स्थिती स्थापित केली. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात केलेल्या चिनी सैन्याच्या कृती या आयटीबीपी जवानांच्या तावडीत असतील ही बाब भारताच्या या विशाल यशाचा अंदाज लावता येते.\nमाहितीनुसार, आयटीबीपी जवान फुरचुक ला पासमधून जात असताना ब्लॅक टॉपवर पोहोचले. फुरचूक ला पास ४,९९४ मीटर उंचीवर आहे. आतापर्यंत आयटीबीपी फक्त पँगोंग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर फिंगर २ आणि फिंगर ३ च्या जवळील धान सिंह पोस्टवर तैनात होती.\nआयटीबीपीचे आयजी (ऑपरेशन्स) एम.एस. रावत म्हणाले, ‘आयटीबीपी डीजीपी एसएल देसवाल यांनी जवानांसमवेत गेल्या आठवड्यात सहा दिवस घालवले आणि त्यांना एलएसीवरील जबाबदाऱ्यांबाबत सतर्क केले. प्रथमच, आम्ही या शिखरावर मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आयजी रावत यांनी डीजीपी देसवाल यांच्या सीमेवरही सहा दिवस घालवले. भारतीय जवानांनी हेलमेट टॉप, ब्लॅक टॉप आणि येलो बंपवर तटबंदी केली असून, या ठिकाणांवरुन चीनी सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-agruculuture-minister-dadabhuse-explains-vision-9183", "date_download": "2021-07-24T21:10:50Z", "digest": "sha1:SYAR6VQ5ZWQPQQK2U43HXOLS5TYRNLAF", "length": 4143, "nlines": 17, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कृषीमंत्री दादा भुसे कृषी विषयीच्या काही योजना प्रत्यक्षात आणणार?", "raw_content": "\nकृषीमंत्री दादा भुसे कृषी विषयीच्या काही योजना प्रत्यक्षात आणणार\nमुंबई : कृषीविषयक धोरणे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होतील यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.\nकृषीमंत्री पदाचा कार्यभार भुसे यांनी काल मंत्रालयात स्वीकारला. यावेळी विभागाचा आढावा त्यांनी घेतला. कृषी आयुक्त, विभागप्रमुख, संचालक आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषीमंत्र्यांनी त्यांचे व्हिज��� स्पष्ट केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आपण सारे शेतकरीपुत्र आहोत. याची जाणीव ठेवत शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.\nमंत्रालयात कृषीविषयक ध्येय धोरणे, योजना आखल्या जातात. त्या प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्याच्या बांधावर नेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी विभागातील योजनांचे संलग्नीकरण करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल या दृष्टीने योजना राबविल्या जातील, असेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. कृषी विभागातर्फे प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभरातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले जाईल. त्यातून अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असेही कृषीमंत्री म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/30/8852-mangoes-eating-calcium-carbide-news-illegal-use-for-ripening-health-issue/", "date_download": "2021-07-24T20:48:05Z", "digest": "sha1:TZPTTFMKY6B43OVTBU4KH3ZZQUZGMGFZ", "length": 14910, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "महत्वाची माहिती : असे ओळखा कार्बाइडयुक्त आंबे; खाणे टाळा, कारण ‘हे’ होतात दुष्परिणाम | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nमहत्वाची माहिती : असे ओळखा कार्बाइडयुक्त आंबे; खाणे टाळा, कारण ‘हे’ होतात दुष्परिणाम\nमहत्वाची माहिती : असे ओळखा कार्बाइडयुक्त आंबे; खाणे टाळा, कारण ‘हे’ होतात दुष्परिणाम\nआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्लाकृषी व ग्रामविकास\nसध्या आंब्याचा सीजन आहे. यामध्ये भरपूर आंबे खाऊन वर्षभराचा गोडवा साठवायचा म्हणून अनेकजण कुटुंबियांसाठी बाजारातून अमे आणतात. मात्र, याच बाजारातील कार्बाइडयुक्त आंब्यामुळे ऐन करोना संकटात आपल्याला आजारांची लागण होऊ शकते. तसेही सध्या कोविड 19 साथीच्या कालावधीत आजारी पाडणे आणि त्यावरील उपचारासाठी लाखोंचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ही महत्वाची माहिती नक्कीच वाचा.\nअन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार कॅल्शियम कार्बाइडवर बंदी आहे. तरीही सध्या अनेक फळविक्रेते असेच आंबे आणि इतर फळ ग्राहकांना विकत आहेत. त्याकडे अन्न व औषध प्रशासन���चे अजिबात लक्ष नाही. उलट अनेक ठिकाणी याच अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा चालू आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि फळ विक्रेते यांच्यावर विश्वास न ठेवता घरी पिकवलेले आंबे खावेत. त्यासाठी कच्ची कैरी आणून घरात आढी करून त्यात नैसर्गिकरीत्या आंबे पिकवता येतात. त्यामुळे खर्चातही 40 टक्के बचतही होईल.\nकॅल्शियम कार्बाइडयुक्त आंबे आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे यातील काही महत्वाचे मुद्दे असे :\nकार्बाइडने पिकवलेले आंबे खाल्ले तर घसा खवखव करणे, जिभ व तोंड येणे, कॅन्सर, किडनीचे विकार, अल्सर, डायरिया, जळजळ आदी आजार होऊ शकतात.\nकाही ठिकाणी आंबा पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबरमध्ये इथिलिन, इथेरॉल लिक्विड आणि स्प्रेचा वापर करण्यात येत आहे.\nनैसर्गिक आंबा पिकण्यासाठी आठ दिवस लागतात. पिकलेला आंबा आकर्षक नसतो. गोड मनमोहक वास येतो. चव चांगली लागते.\nकार्बाइडने १५ तासांत गॅसच्या उष्णतेमुळे आंबा हिरव्याचा पिवळा होतो. मात्र, आतील गर पिकत नाही. तो दिसायला आकर्षक असतो. लसणासारखा वास येतो. आंबा हातात घेतला की गरम वाफ मारतो. अतिवापराने आंबे डागळतात.\nकॅल्शियम कार्बाइड विक्रीस बंदी आहे. असे असतानाही गैरमार्गाने ते सर्रास खरेदी-विक्री करून त्याचा वापर केला जातो.\nआंबा पिकवण्यासाठी छोट्या-छोट्या पुड्यांत भरून पेटीत, आंब्याच्या ढिगात ठेवतात. कार्बाइडची रासायनिक प्रक्रिया होऊन अॅसिटिलीन गॅस बाहेर पडतो. हा गॅस ११५ तासांत २०० किलो फळांतील हरितद्रव्य नष्ट करून फळाला आकर्षक पिवळा रंग आणतो. ग्राहकांची आकर्षक रंग पाहून फसगत होते.\nसंपादन : रुपाली दळवी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणा���, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nवाचा नियमावली : १५ मेपर्यंत ब्रेक द चेन; घरी रहा, सुरक्षित रहा अन काळजी घ्या\nपथ्यपाणी माहिती : इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत; वाचा आरोग्याचे महत्वाचे मुद्दे\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:ChuispastonBot", "date_download": "2021-07-24T19:35:05Z", "digest": "sha1:UM2WANHR2BHWSUATU2VXJVBEIGK76D6I", "length": 3577, "nlines": 72, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "सदस्य:ChuispastonBot - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०११ रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Tushar-Gandhi-speech-on-Sardar-patelGF8119325", "date_download": "2021-07-24T21:19:48Z", "digest": "sha1:RE7HUPIWLZ6DC2LT6J3TYB4VV52URWNO", "length": 23137, "nlines": 126, "source_domain": "www.kolaj.in", "title": "सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर | Kolaj", "raw_content": "\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nवाचन व��ळ : ६ मिनिटं\nसध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.\nकार्यक्रमः जन सहयोग ट्रस्ट आयोजित व्याख्यान\nठिकाणः एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे\nवेळः १५ डिसेंबर, संध्याकाळी ६ वाजता\nवक्तेः गांधी विचारांचे अभ्यासक आणि गांधीजींचे पणतू तुषार गांधी\nविषयः सरदार वल्लभभाई पटेल : कर्तृत्व आणि नेतृत्व\nकाय सांगितलंः महान नेत्यांच्या जडणघडणीची प्रक्रिया सांगितली.\nआपण अनेकदा अनोळखी माणसाला पहिल्यांदा भेटतो. मग ते प्रसिद्ध असतील पण आपला त्यांच्याशी तसा परिचय नसतो. अशा व्यक्तीच्या पहिल्या भेटीतून आपण मनातल्या मनात त्याचं मूल्यमापन करतो. त्या माणसाची हीच इमेज बराच काळ आपल्या मनात राहते.\nएखादा चांगल्या स्वभावाचा, नम्र माणूस काही कारणांमुळे आपल्याशी नीट वागला नाही. आजुबाजूचे सगळेजण भले त्याला चांगलं म्हणत असोत, आपल्यासाठी मात्र, तो तसा असत नाही. एखाद्या व्यक्तीच्या वेळोवेळी संपर्कात आल्यावर आपल्याला त्याचे इतर पैलू कळायला लागतात. पण तरीही इंग्रजीतल्या म्हणीप्रमाणे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्या व्यक्तीची पहिली प्रतिमा पुसली जाणं कठीण असतं. तसंच काहीसं गांधी आणि पटेल यांच्यातल्या पहिल्या भेटीचं झालं होतं.\n'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात एक प्रसंग आहे. महात्मा गांधी पहिल्यांदा मुंबईच्या कोर्टात खटल्यासाठी उभे राहतात, तेव्हाचं वर्णन त्यात आहे. एका मुस्लिम विधवेच्या संपत्तीच्या संदर्भातला तो खटला होता. गांधीजी भरपूर तयारी करून कोर्टात गेले. पण खटल्यासाठी उभं राहिल्यावर त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. ते पुरते घाबरले आणि शेवटी कोर्ट रूममधून पळून गेले.\nइंग्लंडमधून शिकून आलेला हा वकील नेमका कशा प्रकारे खटला लढतो, याचं तिथल्या अनेक वकीलांना कुतूहल होतं. त्यामुळे या खटल्याचं कामकाज बघायला अनेक वकील जमले. त्यापैकी एक भारतातच वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. ते म्हणजे सरदार वल्ल��भाई पटेल सरदारांची बापूंशी ही पहिली भेट.\nदेशविदेशात नाव झालेले गांधीजी खूप वर्षांनी आफ्रिकेहून मायदेशी परतले. अहमदाबादेत त्यांचं जंगी स्वागत झालं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे त्यांचे अहमदाबाद स्पोर्ट्स क्लबमधील मित्र गांधींच्या स्वागत समारंभाला जाण्याचा आग्रह करू लागले. ‘कशाला आपला वेळ वाया घालवताय. त्या माणसाच्या तोंडून तर शब्दही फुटत नाहीत’, असं म्हणून पटेलांनी त्या कार्यक्रमात जायचं टाळलं होतं.\nहेच वल्लभभाई पुढे त्याच महात्मा गांधींचे अत्यंत जवळचे सहकारी झाले. दीडच वर्षांनी वल्लभभाईंनी गांधींना स्वतःचा नेता मानलं. एवढंच काय, त्यांच्या सांगण्यावर आपली उत्तम चाललेली वकिलीही सोडून दिली.\nमी गांधींचा आंधळा चेला\nसरदार पटेलांनी चौरीचौरातील हिंसेनंतर असहकार चळवळ बंद करु नये, असं पटेलांचं मत होतं. या विषयावरून त्यांचा गांधीजींशी वादही झाला. अनेक लोक गांधींना सोडून जाऊ लागले. पण पटेल मात्र गांधींना सोडून गेले नाहीत. 'दांडी यात्रे'ला फार यश मिळणार नाही, असं पटेलांना वाटायचं. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. मात्र, दांडी यात्रेचा निर्णय झाल्यावर पटेलांनी जीव ओतून या यात्रेचा प्रचार केला. ब्रिटीश सरकारने पटेलांनाच सगळ्यात आधी अटक केलं. अनपेक्षितपणे ते आंदोलन प्रचंड यशस्वी झालं.\nपटेलांचे बापूंशी वैयक्तिक संबंध फार जिव्हाळ्याचे होते. पटेलांना स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये सारखं फिरावं लागायचे. त्याचवेळी पटेलांच्या बायकोचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे आपण दौऱ्यावर गेल्यावर आपली मुलं विशेषतः मुलगी मणीबेन म्हणजेच मणीबा यांची काळजी पटेलांना वाटायची. तेव्हा पटेलांनी मणीबांना कस्तुरबांकडे ठेवलं. मणीबांसाठी वल्लभभाई हे 'विजिटिंग फादर' होते, जे अधूनमधून त्यांना भेटायला यायचे आणि निघून जायचे. सरदार पटेल कस्तुरबांच्या फार जवळ होते. ते दोघं एकाच भाषेत बोलायचे. बऱ्याचदा गांधी आणि पटेल यांच्यातले मतभेद कमी करण्यात बा प्रयत्न करायच्या.\nयेरवडा जेलमधे गांधी आणि पटेल वर्षभराहून अधिक काळ सोबत होते. तेव्हा गांधीजी लिंबाच्या काडीने दात घासायचे. ही काडी त्यांना सरदार पटेल बनवून देत. रोज हे काम करताना पटेल गांधींना विनोदाने म्हणायचे 'तोंडात चार दात उरले नाहीत. तरीही कसले दात घासतात काय माहीत\nपटेलांची फाळणीला सगळ्यात आधी मान्यता\nसरदार पटेलांना प्रश्नांची उत्तरं झटपट हवी असायची. ते 'क्विक रिझल्ट्स'वर विश्वास ठेवायचे. खूप काळ वाट बघत बसायचा त्यांचा स्वभाव नव्हता. भारताच्या फाळणीला सर्वात आधी मान्यता देणारे पटेलच होते, यावरूनही हे स्पष्ट दिसतं. ते आक्रमक स्वभावाचे होते. त्यामुळे ते उजव्या विचारांच्या लोकांसाठी आकर्षक व्यक्तिमत्त्व असतील, पण पटेल अहिंसक होते.\nगांधीजींच्या मृत्यूनंतर नेहरू आणि पटेल लगेच बिर्ला हाऊसमध्ये पोचले. गांधीजींच्या मृतदेहाकडे बघून नेहरू रडायला लागले. त्यावेळी गांधीजींचे पीए प्यारेलाल यांच्याशी बोलताना सरदार पटेल म्हणाले, जवाहर रडू तरी शकतो, मी तर रडूही शकत नाही.\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचं राजकारण\nसरदारांचा पुतळा वास्तवतः कश्मीरमध्ये बनायला हवा होता. कारण तिथूनच त्यांची कन्याकुमारीपर्यंत सावली पडली असती. साबरमती नदीवरच्या पुतळ्याचं फार महत्त्व नाही. यामुळे महत्त्व मिळतं ते पुतळ्याचं उद्घाटन करणाऱ्यांना. पुतळ्याआडून सरदारांची उंची मोजणं कुणालाही शक्य नाही. कारण त्यांची उंची फार मोठी होती.\nसरदारांनी सोमनाथ मंदिर बनवलं. पण त्यासाठी मुस्लिमांना विश्वासात घेतलं. त्यांनी शरणार्थींसाठी त्रास सहन केला, त्याला तोड नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील भरकटलेल्या तरुणांना पटेल काँग्रेसच्या छत्राखाली आणू इच्छित होते. याचा अर्थ असा नाही की पटेल काँग्रेसची हिंदूमहासभा बनवू इच्छित होते. गांधीहत्येबद्दल पटेलांची सर्वाधिक निंदा ही समाजवादी मंडळींनी केलीय. हाही एक इतिहास आहे. पण या निंदेमध्ये सत्याचा तीळमात्र अंश नाही.\nगांधी, नेहरू, पटेल, बोस एकमेकांचे शत्रू होते\nसुभाषचंद्र बोसांच्या बाबतीत असं बोललं जातं की त्यांना महात्मा गांधींनी काँग्रेसचा राजीनामा द्यायला लावला. पण सुभाषबाबूंना विरोध करण्यांमधे खुद्द पटेलच आघाडीवर होते. त्यांनीच महात्मा गांधींना बजावलं की अशा पद्धतीने पक्ष चालल्यास आपण त्यापासून वेगळं होऊ. तेव्हा पटेलांच्या सांगण्यावरून महात्मा गांधींनी हस्तक्षेप केला आणि पुढील इतिहास घडला. पण तरीही गांधी, नेहरू, पटेल आणि बोस हे एकमेकांचे निकटचे सहकारी आणि मित्र होते. या सगळ्या मतभेदांमुळे त्यांचं आपापसातलं काही प्रेम कमी झालं नाही.\nपटेल पंतप्रधान झाले असते तर\nभारताच्या स्वात��त्र्यानंतर पहिल्या पंतप्रधानपदाचा निर्णय घेताना वय, आरोग्य या गोष्टींचाही विचार केला गेला. एखाद्या देशाच्या जन्म झाल्यानंतर काही वर्ष त्या देशाचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यायला हवं, जो पुढील निदान ५ ते १० वर्ष देशाचं नेतृत्व करेल. नेहरूंची निवड त्या अर्थाने योग्यच होती. कारण पटेल यांचा लवकरच मृत्यू झाला. याउलट पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर त्यांचे पहिले पंतप्रधान महंमद अली जीना वर्षभरातच मृत्युमुखी पडले. तेव्हापासून पाकिस्तानची गाडी रुळावरून घसरली, ती कायमचीच.\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nराहुल गांधींच्या संवादामुळे मराठी तरुण काँग्रेसकडे वळणार\nराहुल गांधींच्या संवादामुळे मराठी तरुण काँग्रेसकडे वळणार\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/07/indian-scientist-is-making-vaccine-to-fight-with-coronavirus/", "date_download": "2021-07-24T21:34:33Z", "digest": "sha1:PHXTI5KZX3ZN47TG46PRY3NOTBYCNLWG", "length": 7323, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हा भारतीय वैज्ञानिक कोरोनावरील लस शोधण्याच्या अगदी जवळ - Majha Paper", "raw_content": "\nहा भारतीय वैज्ञानिक कोरोनावरील लस शोधण्याच्या अगदी जवळ\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By Majha Paper / एसएस वासन, ऑस्ट्रेलिया, कोरोना व्हायरस, लस / February 7, 2020 February 7, 2020\nजगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावरील लस शोधण्याचे काम वैज्ञानिक करत आहेत. आता ऑस्ट्रेलियात एका अनिवासी भारतीयाच्या नेतृत्वाखालील एक टीमने या व्हायरसरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हायरस जमा करण्यात यश मिळवले आहे.\nऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेच्या एका हाय-सिक्युरिटी लॅबमध्ये यावर संशोधन करण्यासाठी पर्याप्त स्टॉक उपलब्ध आहे.\nऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी मागील आठवड्यात एका व्यक्तीद्वारे मिळालेल्या व्हायरसच्या नमुण्यांना वेगळे करण्यास यश मिळवले होते. संस्थेमध्ये यावर प्री-क्लिनिकल अभ्यास करण्यासाठी यासाठी अधिक मात्रेत व्हायरसची गरज आहे.\nसंस्थेचे प्राध्यापक एसएस वासन म्हणाले की, आम्ही डॉर्टी इंसिट्यूटच्या सहकार्यांचे आभार मानतो, ज्यांनी वेगळ्या केलेल्या व्हायरसला आमच्यासोबत शेअर केले. खऱ्या व्हायरसवर काम वेगाने होते व प्री क्लिनिकल अभ्यास करून लस बनविण्यास मदत होते.\nवासन यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन एनिमल हेल्थ लॅबमध्ये इतर सहकारी देखील डायग्नोस्टिक, सर्विलांस आणि रिस्पॉन्सवर काम करत आहेत.\nत्यांनी सांगितले की, लॅबमध्ये अधिक व्हायरस जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप त्यांनी याच्या संख्येबाबत माहिती दिली नाही. प्री क्लिनिकल अभ्यासाठी लस बनविण्या व्यतरिक्त याद्वारे औषध बनविण्यास देखील मदत होईल.\nबीआयटीएस पिलानी आणि आआयएससी – बंगळुरूचे विद्यार्थी असलेले वासन यांनी स्कॉलरशिप मिळणाल्यानंतर ऑक्सफॉर्डच्या ट्रिनिटी कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तेथे डॉक्टरेट झाल्यानंतर त्यांनी डेंग्यू, चिकनगुनिया आणि जीका सारख्या व्हायरसवर काम केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा ��मावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/11/bear-serves-life-sentence-in-kostanay-jail-kazakhstan-with-dangerous-criminals/", "date_download": "2021-07-24T19:46:54Z", "digest": "sha1:5EEUUM6ZDJVG6TA4KKJ3B3WKJX5TMFPJ", "length": 7433, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "येथे चक्क अस्वलालाच दिली जन्मठेप ! - Majha Paper", "raw_content": "\nयेथे चक्क अस्वलालाच दिली जन्मठेप \nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / अस्वल, कझाकिस्तान, जन्मठेप / July 11, 2021 July 11, 2021\nएखाद्या गुन्ह्याबद्दल कैद्यांना जन्ठेपेची शिक्षा झाल्याचे आपण ऐकत असतो, मात्र जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी एखाद्या जनावराला कारागृहामध्ये ठेवण्याची घटना कझाकस्तान मधील तुरुंगामध्ये घडली आहे. या तुरुंगामध्ये एक मादी अस्वल जन्ठेपेची शिक्षा भोगत आहे. कझाकस्तान येथील कोस्टनी कारागृहामध्ये एकूण ७३० कैदी आहेत. यांपैकी बहुतेक कैद्यांना पंचवीस वर्षापर्यंत शिक्षा सुनाविली गेली आहे. मात्र या मादी अस्वलाला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली असून, तिने मरेपर्यंत याच कारागृहात राहायचे आहे. अश्या प्रकराची शिक्षा दिली गेलेली ही मादी या कारागृहातली एकमेव कैदी आहे.\nया अस्वलाचे नाव केट्या असून, ही छत्तीस वर्षांची आहे. ही मादी अस्वल पूर्वी सर्कशीत काम करीत असे. पण काही काळानंतर सर्कशीतून तिची रवानगी एका कॅम्पिंग साईटवर करण्यात आली. इथे तिला एका पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवले गेले होते. कॅम्पिंग साईटवर येणारे लोक या अस्वलाला लोक काही ना काही खाऊ घालीत असत. एक दिवस अकरा वर्षांच्या एका मुलाने केट्याला काही खाऊ घालण्याच्या उद्देशाने तिच्या पिंजऱ्याजवळ हात नेला असता, केट्याने त्या लहानग्याच्या हाताचा चावा घेतला. या घटनेच्या काही दिवसानंतर केट्याने व्हिक्टर नामक एका व्यक्तीवरही जीवघेणा हल्ला केला होता.\nअश्या घटना वारंवार घडू लागल्यानंतर केट्याला प्राणी संग्रहालयामध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तिच्याबद्दल ऐकून असलेल्या प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी केट्याला तिथे ठेऊन घेण्यास साफ नकार दिला. त्यामुळे सरते शेवटी केट्याची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली. केट्या गेली पंधरा वर्षे या कारागृहामध्ये बंदिस्त आहे. या कारागृहामध्ये असलेली एकमेव जन्मठेपेची कैदी आणि ती देखील अस्वल असल्याने, केट्या या कारागृहाची खासियत बनली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/more-than-500-villages-protest-against-removal-of-alcohol-ban-in-chandrapur-send-letter-to-cm-thackeray-477760.html", "date_download": "2021-07-24T21:36:30Z", "digest": "sha1:6ZEDFBXFMGHA3RPRD7YL6SRVVLGTZRYA", "length": 17402, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nचंद्रपूर दारूबंदी उठविण्याचा गडचिरोलीतील 500 गावांकडून निषेध, निर्णय मागे घेण्याचीही मागणी\nमहाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 500 गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nगडचिरोली : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 500 गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरची दारू सुरू झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील व्यसनाधीनतेच्या प्रमाणातही वाढ होणार असल्याची भीती या गावांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्याच्या फायद्याचा आहे, असं म्हटलं. मागील 27 वर्षांपासून दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये महिलांनी प्रभावीरित्या दारूबंदी लागू केलीय (More than 500 villages protest against removal of Alcohol ban in Chandrapur send letter to CM Thackeray).\nआता चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीचा धोका\nसरकारने 1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. मात्र, 27 मे रोजी मंत्रिमंडळाने पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सुरु करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू पुन्हा सुरु झाल्यास दारूबंदी असलेल्या लगतच्या गडचिरोली जिल्ह्याला निश्चितच धोका होणार आहे. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीत वाढ होईल. दारूची तस्करी वाढणार. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणार नाही, यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करून याची जबाबदरी घेणे आवश्यक आहे, असे मत गडचिरोलीतील गावांनी व्यक्त केलं आहे.\n500 गावांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, आणखी अनेक गावं पत्र पाठवणार\nदारूमुळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात. दारूमुळे वर्षाला कितीतरी अपघात होतात. चोरी, गुन्ह्याला प्रोत्साहनाचे मूळ कारण दारू आहे. मग अशा दारूसारख्या पदार्थाला सरकारने प्रोत्साहन का द्यावे असा सवाल गडचिरोली जिल्ह्यातील 500 गावांनी सरकारला केलाय. या गावांनी चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यासंदर्भातील निर्णयाचा निषेध केला आहे. याबाबत आतापर्यंत जिल्ह्यातील 500 गावांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यात सातत्याने वाढ होत आहे.\n‘चंद्रपूरसाठी काळा दिवस, दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अपयशी’ पद्मश्री बंग दाम्पत्याचा ठाकरे सरकारला सवाल\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट : सुधीर मुनगंटीवार\nगडचिरोलीत ‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा हजार पार’, ठराव घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना पत्र\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nचंद्रपुराच्या पावसाची भीषणता, कुठे नदीत जोडप्याचा मृतदेह, तर कुठे मेंढपाळ दोन दिवस जंगलात अडकला\nअन्य जिल्हे 6 hours ago\nRaigad Taliye Landslide | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात दाखल\nVIDEO | पुराच्या पाण्यात बाईक घालण्याचं धाडस अंगलट, कृषी केंद्र संचालकाचा वाहून गेल्याने मृत्यू\nअन्य जिल्हे 2 days ago\nNagpur Rain Update | विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी\nकोकणाला झोडपलं, आता विदर्भाचा नंबर, IMD कडून विदर्भाला ऑरेंज अ‌ॅलर्ट, चंद्रपूर गडचिरोलीत अतिवृष्टी तर नागपूरला मुसळधार\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nRain Fast News | महापुराची भीषण दृश्यं\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | चिपळूणमधलं पुरानंतरचं वास्तव, संसार उद्ध्वस्त, माणसं कोलमडली\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे5 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/on-ocassion-of-aashadi-ekadashi-vitthal-bhagwan-rangloli-made-by-asavari-lingade-in-aurangabad-497974.html", "date_download": "2021-07-24T20:37:32Z", "digest": "sha1:HLG4WIMBHUWYZS2WKLESBQOUMGNMTDOH", "length": 12954, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nAshadhi Ekadashi 2021 | औरंगाबादेत आसावरी लिंगाडे हिने रांगोळीतून साकारला विठुराया\nआषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र विठुमाऊलीच्या रंगात रंगला आहे. औरंगाबादे���ील आसावरी लिंगाडे यांनीतर थेट रांगोळीतून विठुरायाला साकारले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठुच्या नामाचा गजर होत आहे. अवघा महाराष्ट्र विठुमाऊलीच्या रंगात रंगला आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे पंढरपुरात गर्दी न करण्याचे आदेश असल्याने अत्यंत पारंपरिक पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. सर्व विठ्ठलाचे भक्त घरुनच माऊलीचा आशीर्वाद घेत आहेत. औरंगाबादेतील आसावरी लिंगाडे यांनीतर थेट रांगोळीतून विठुरायाला साकारले आहे.\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nतुळशीची माळ आणि नियम\nGopichand Padalkar | मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, पडळकरांची खोचक टीका\nमुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, गोपीचंद पडळकरांची टीका\nअन्य जिल्हे 3 days ago\nSpecial Report | वारकरी जेलमध्ये, मुख्यमंत्री पंढरपुरात; विठ्ठलाच्या महापूजेवरून विरोधकांची टीका\nआषाढी एकादशीला विठुरायाचं चित्र रांगोळीतून दर्शन, कला शिक्षकाचा उपक्रम\n7 दिवसांची मेहनत, 9 फुटांची रांगोळी, औरंगाबादच्या आसावरीने साकारला हुबेहूब विठ्ठल\nऔरंगाबाद 4 days ago\nRaigad Taliye Landslide : उद्ध्वस्त तळीये गावाला मुख्यमंत्र्यांची भेट, मृतांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न\nफोटो गॅलरी4 mins ago\nAmbeghar Rain | Tv9 च्या बातमीचा इम्पॅक्ट, जिल्हाधिकारी शेखर सिंग आंबेघरमध्ये दाखल\nरात्री 21 वर्षीय युवकाची सात जणांकडून हत्या, सकाळी मुख्य आरोपीचा दगडाने ठेचून खून, नागपूर हादरलं\nफडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार\nअन्य जिल्हे13 mins ago\nसोनसाखळी चोरटे दबा धरुन बसले, कचरा टाकण्यासाठी महिला घराबाहेर पडली आणि…\nRaigad Taliye Landslide | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात दाखल\nBreaking | पुणे-बंगळरू राष्ट्रीय महामार्ग बंद, साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा\nHirkaniwadi Rain | रायगडच्या हिरकणीवाडीत दरड कोसळली, काही घरांना तडे गेलेले आहेत\nगेहना वशिष्ठच्या अटकेनंतर घाबरला होता राज कुंद्राचा पीए उमेश कामत, वाचा साथीदार यश ठाकूरसोबतचं संभाषण\nमराठी न्यूज़ Top 9\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार\nअन्य जिल्हे13 mins ago\nLIVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात दाखल, दरड दुर्घटनेची पाहणी\nMaharashtra Rain Landslides LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी, सर्व मदत पुरवली जाईल, उद्धव ठाकरेंचे आश्वासन\nKolhapur Flood : ‘अलमट्टी विसर्गाबाबत पाठपुरावा करा, आताच अधिकच्या विसर्गासाठी प्रयत्न गरजेचा’, फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला\nफडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी\nसोनसाखळी चोरटे दबा धरुन बसले, कचरा टाकण्यासाठी महिला घराबाहेर पडली आणि…\nसुरेश धस 35 ते 40 जणांची टोळी घेऊन आले, बुलडोझरने माझं हॉटेल पाडलं, महिलेच्या तक्रारीनंतर 38 जणांवर गुन्हा दाखल\nअन्य जिल्हे42 mins ago\nTokyo Olympics 2020 Live : सौरभचं पदक हुकलं, 10 मीटर एयर पिस्टलच्या फायनलमध्ये पराभूत\nTaliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं\nअन्य जिल्हे5 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_2.html", "date_download": "2021-07-24T19:53:04Z", "digest": "sha1:R4JKRSCTUQ5YA6FRGV7OO3JPBISWWWFB", "length": 7217, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "भैरवनाथ शुगर येथे दहावा बोयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम सपन्न", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषभैरवनाथ शुगर येथे दहावा बोयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम सपन्न\nभैरवनाथ शुगर येथे दहावा बोयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम सपन्न\nपरंडा - तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर युनिट क्रं.१ या साखर कारखान्याची साडेपाच हजार मेट्रीक टन प्रतिदीन गाळप क्षमता करण्यात आली असून नोंद झालेल्या १४२९६ हेक्टर उस क्षेत्रातील सभासद व बिगर सभासद अशा सर्वांचेच उस गाळप नोंदणीनुसार केले जाईल.८ लाख मेट्रीक टनाचे उद्दीष्ट यंदाच्या २०१८- १९ हंगामात आहे. शासनाने १ ऑक्टोबरपासून गळीत हंगामाला परवाणगी दिली आहे.त्यामुळे ११ वा बॉयलर व मोळी टाकणे असा एकाच वेळी दुहेरी कार्यक्रम सोमवार दि. १७ रोजी घेतला आहे.असे कारखाना व्हा. चेअरमन तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सावंत यांनी यावेळी बोलताना सांगीतले.यावेळी उस्मानाबाद जिल्हा शिवसेना समन्वयक तथा जि.प.गटनेते दत्ता साळूंके,कार्यकारी संचालक कालीदास साव��त,जि.प.सदस्य तथा कार्यकारी संचालक धनंजय सावंत, अनिल सावंत,किरण सावंत,विक्रम सावंत, पृथ्वीराज सावंत,गजेंद्र सुर्यवंशी,जनरल मॅनेजर सुर्यकांत शिंदे,शेतकी अधिकारी बबनराव हुलगे,अंगद फरतडे,धनंजय पाटील,अनिल देशमुख,डॉ.शहाजी मिस्कीन,शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड,नागेश काशीद,अॅड.दत्तात्रय सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष श्याम मोरे,नगरसेवक रत्नकांत शिंदे,बापू मांडवे, सतीश मेहेर,वैभव पवार,विकास थिटे,भाऊ मांडवे,जयराम नलवडे,निलेश सावंत, शुक्राचार्य ढोरे,हभप खैरे,बाळू मोरे,संजय चाबुकस्वार,शिवाजी कासारे,प्रताप पाटील, जयवंत पाटील,तुकाराम पाटील,विरेंद्र पाटील,धोंडीराम फले,जोतीरम क्षीरसागर, प्रविण चोबे,नाना कदम,योगीराज घोगरे, नवनाथ मोरे,राजाभाऊ देवकते,नागेश मांजरे,घनश्याम नलवडे,राजेंद्र पाटील, अनिल झिरपे,किरण बारसकर,रेवणनाथ भांडवलकर,शेषेराव गपाट,सुभाष भोसले, वाहन मालक,तोडणी मुकादम,कामगार,शेतकरी व कारखाना कर्मचारी आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुभाष भोसले यांनी केले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/60bf6f6d31d2dc7be75d8216?language=mr&state=rajasthan", "date_download": "2021-07-24T21:03:05Z", "digest": "sha1:RW5KYTKUHRNLSUTZWHCNMWAHLLHKIZBG", "length": 5031, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पशुपालकासाठी 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' महत्वाची योजना! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nपशुपालकासाठी 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' महत्वाची योजना\n➡️ केंद्र सहाय्यित राष्ट्रीय गोकूळ मिशनअंतर्गत लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nगायम्हैसडेअरीयोजना व अनुदानव्हिडिओपशुसंवर्धनकृषी ज्ञान\nआपला दुग्ध व्यवसाय वाढवा\n👉🏻शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच दुग्धव्यवसायदेखील खूप महत्वपूर्ण असतो. शेतकरी या दोन्हींसोबत आपल्या आयुष्याचा गाडा चालवित असतो. हा गाडा आनंदमय चालविण्यासाठी यशस्वी दुग्ध...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजनावरांची पावसाळयात अशी घ्या काळजी\nपावसाळयात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता असणे फार आवश्यक असते. स्वच्छता नसल्यास, पशुपालकांसमोर माशा व गोचिडची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. प्रशांत...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजातीवंत गायी व म्हशी खरेदी करताय,मग नक्की पहा हा व्हिडीओ\nशेतकरी बंधुनो, दूध उत्पादनांनो, दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी जनावरे खरेदी कशा पद्धतीने व कुठे खरेदी करावी.या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉 यांसारख्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/brother/", "date_download": "2021-07-24T20:14:42Z", "digest": "sha1:5DKGCNC3BT4NBHIZLABILS667KNBS2UB", "length": 4678, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "brother Archives - MPCNEWS", "raw_content": "\nWakad : दोरीने गळा आवळून मुलाचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव; आई, वडील, भावावर गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज - किरकोळ भांडणाच्या रागातून आई, वडील आणि भावाने मिळून तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोरी तरुणाच्या हातात देऊन आत्महत्येचा बनाव केला. ही धक्कादायक घटना भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी येथे…\nDighi : घटस्फोटाचा खर्च पत्नीला मागितल्यावरून पतीला-पत्नीच्या भावाकडून मारहाण\nएमपीसी न्यूज - एकमेकांशी पटत नसल्याने एकमेकांपासून वेगळे झालेल्या पती-पत्नीने घटस्फोट घेण्याचे ठरवले. वकिलांसमोर संम��ी देताना पत्नीने घटस्फोट घेण्यासाठी नकार दिला. त्यामुळे घटस्फोटाचे प्रकरण करण्यासाठी पतीने झालेला खर्च पत्नीला मागितला.…\nRavet : वयाची चाळीशी गाठलेली बहीण झाली भावाला ‘नकोशी’; सहगामी फाउंडेशनच्या माध्यमातून…\nएमपीसी न्यूज - जीवनात येणा-या अनुभवांमधून माणूस प्रगल्भ बनतो. पण, हे अनुभव रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी दिले, तर मात्र, काळीज पिळवटून जातं. नातेसंबंध आपल्या लोकांना सावरण्यासाठी असतात. ज्या-ज्या वेळी गरज पडेल त्या-त्या वेळी आपल्या पाठीशी…\nPune : डीएसकेच्या भावालाही सुनावली पोलीस कोठडी; मुंबईतून काल अमेरिकेत पळून जाण्याचा केला प्रयत्न\nएमपीसी न्यूज - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डी. एस. कुलकर्णी यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे कोर्टात सुनावणी होऊन 17 ऑगस्टपर्यंत मकरंद कुलकर्णीला पोलीस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/brt-route/", "date_download": "2021-07-24T21:01:22Z", "digest": "sha1:M2X2GXPKGMDTEYPC2A3MZR3L3IMDN5HN", "length": 9548, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "BRT Route Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : सर्व वाहनांसाठी बीआरटी मार्ग खुला करा -प्रदीप नाईक\nएमपीसी न्यूज - बीआरटी (BRT) मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…\nNigdi – भक्ती शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात दुचाकीची ट्रकला धडक, दोघे जखमी\nएमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जखमी झाले. ही घटना आज (सोमवारी) दुपारी घडली.निलेश राजू गायकवड (वय 19) आणि विकास जनार्दन घायाळ (वय 19, रा. नाणेकरवाडी,…\nPimpri : शहरात ‘बीआरटी’चे 45 किलोमीटरचे जाळे\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात जलद गती वाहतूक (बीआरटी)चे 45 किलोमीटरचे जाळे पूर्ण झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हे सव्वा दहा किलोमीटरचे अंतर जोडणारा बीआरटीएस मार्ग देखील नुकताच सुरु करण्यात आला आहे. आयटीपार्क, एमआयडीसी आणि…\nPimpri : निगडी-दापोडी मार्गावरील ‘बीआरटी’चे तीन-तेरा\nएमपीसी न्यूज - आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएसचे तीन-तेरा झाले आहेत. बीआरटीच्या बसथांब्यांचे स्वयंचलित दरवाजे उघडेच…\nPimpri : काळेवाडी-आळंदी बीआरटी रस्ता नऊ वर्षांनी वाहतुकीस खुला होणार\nएमपीसी न्यूज - बहुप्रतिक्षित काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग लवकरच सुरु होणार आहे. सन 2011 पासून या मार्गावर बीआरटीचे काम सुरु असून तब्बल 9 वर्ष रेंगाळलेल्या या मार्गावर लवकरच बस धावणार आहे.काळेवाडी फाटा ते देहू…\nNigdi : भक्ती-शक्ती ते मुकाई चौक दरम्यानच्या बंद बीआरटी मार्गात दुचाकीस्वार सुसाट\nएमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकातून मुकाई चौकाकडे जाणारा बीआरटी मार्ग दुर्गा टेकडीकडे जाणा-या चौकापासुन पुढे बंद केला आहे. या बंद मार्गावर दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगात वाहने चालवतात. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. मागील काही…\nPimpri: बीआरटीच्या थांब्यावर उभारणार पाणपोई आणि स्वच्छतागृह\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या बीआरटीच्या थांब्यांवर सुलभ स्वच्छतागृह व पाणपोईची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेतर्फे नाशिक फाटा…\nPune : बीआरटी देखरेख समितीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ; जुगल राठी यांचा देखील राजीनामा\nएमपीसी न्यूज- पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी बीआरटी देखरेख समितीचा राजीनामा दिला आहे. या समितीची काही महिन्यांपासून बैठकच झालेली नाही. ही समिती नावालाच उरली असून, काही काम होत नसल्याने राजीनामा देत असल्याचे राठी यांनी…\nPimpri: दापोडी-निगडी मार्गावरील वाहनचालकांनी ‘ही’ दक्षता घ्यावी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावर शुक्रवारपासून पीएमपीएमल बस सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांनी रस्त्याचा वापर करताना दक्षता घेण्याचे आवाहन…\nPimpri: अखेर दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्गावर बस धावली \nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज (शुक्रवारी) अखेर पीएमपीएमल बस धावली. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-07-24T21:24:17Z", "digest": "sha1:UQPJUZ7CV3OFCB2OS3SZLHAWEQRU2WZX", "length": 3080, "nlines": 80, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:सर्वनाम - Wiktionary", "raw_content": "\n\"सर्वनाम\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २००७ रोजी ०८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/pokhran-army-base-camp-vegetable-supplier-arrested-for-spying-for-isi-police/316268/", "date_download": "2021-07-24T20:52:58Z", "digest": "sha1:U6BFJCSK2CYRG7P23OABXXCRMWAEQO2K", "length": 11222, "nlines": 149, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pokhran Army base camp vegetable supplier arrested for spying for ISI: Police", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश पोखरणमध्ये सैन्याला भाजीपाला पुरवठा करणारा निघाला ISI दहशतवादी संघटनेचा हेर\nपोखरणमध्ये सैन्याला भाजीपाला पुरवठा करणारा निघाला ISI दहशतवादी संघटनेचा हेर\nपोखरणमध्ये सैन्याला भाजीपाला पुरवठा करणारा निघाला ISI दहशतवादी संघटनेचा हेर\nराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nCorona Pandemic: महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात कोरोनाचं सर्वाधिक थैमान\n देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांसह मृतांची संख्याही घटली\nLive Update: सातारा जिल्ह्यातील ७५५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nमुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळावीच लागणार, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय\nदिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेरगिरी करणाऱ्या एका भाजीविक्रेत्याला अटक केली आहे. हबीब खान असे या व्यक्तीचे नाव असून त्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. हबीब खानवर पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयला भारताविषयी अनेक गोपनीय माहिती पुरवल्याचे आरोप करण्यात आले आहे. आरोपी हबीब खानच्या अटकेमुळे भारतात पसरल��ले पाकिस्तानचे मोठे हेरगिरीचे जाळे उघडकीस आले आहे. चौकशीदरम्यान या आयएसआय हेराने अनेक खुलासे केले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाकडून या हेगरगिरी करणाऱ्या आरोपीची सतत अधिक सखोल चौकशी केली जात आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, हबीब खान या आरोपीला राजस्थानच्या पोखरण या भागातून अटक करण्यात आली. तो राजस्थानच्या बीकानेरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हबीब खान सामाजिक सामाजिक कार्यात सक्रिय होता. तसेच गेली कित्येक वर्षे तो भाजीपाला पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे काम करीत होता. सद्यस्थितीत हबीब पोखरणमधील भारतीय सैन्य तळाच्या भागात भाजीपाला पुरवठा करण्याचा ठेका चालवत होता. यामुळे भारतीय सैन्याच्या लष्करी क्षेत्रात हबीबकडून भाजीपाला पुरवठा सुरु होता. यासह हबीब हा पोखरण परिसरातील इंदिरा रसोईतील भाजीपाल्या पुरवठा कराराशीही संबंधीत होता. यामुळे पोखरण भागातील भारतीय सैन्याच्या अनेक हालचालींवर लक्ष ठेवत ही माहिती तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला पोहवत होता.\nदिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने हबीब खानला राजस्थानच्या पोखरण भागातून अटक करत दिल्लीला आणण्यात आले आहे. दिल्लीत आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. आयएसआयच्या हेरगिरीच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या या हबीबची चौकशी आता केंद्रीय तपास यंत्रणांनाही करत आहेत. या चौकशीच्या आधारे भारतातील आयएसआयचे मोठे जाळे उघडकीस आणत नष्ट करता येईल, अशी आशा तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.\nमागील लेखLive Update: आतरराष्ट्रीय प्रवशांना राज्य सरकारचा दिलासा, दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मिळणार सूट\nपुढील लेख…म्हणून Twitter ने Fleets फीचर बंद करण्याची केली घोषणा; वाचा सविस्तर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-greenday.de/a11/1/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1.html", "date_download": "2021-07-24T19:45:22Z", "digest": "sha1:34UFCEOAVY3FJ4ZSYVOBS6KX6EDQN54G", "length": 13368, "nlines": 85, "source_domain": "mr.my-greenday.de", "title": "बॉलीवूड - बॉलीवूड, कंगना राणावत, बलराज साहनी, फिल्मफेअर पुरस्कार, नौशाद, गोविंद नामदेव, मृण्मयी देशपांडे, अभिनय देव, रा.वन, राहत फतेह अली खान", "raw_content": "\nⓘ बॉलीवूड - बॉलीवूड, कंगना राणावत, बलराज साहनी, फिल्मफेअर पुरस्कार, नौशाद, गोविंद नामदेव, मृण्मयी देशपांडे, अभिनय देव, रा.वन, राहत फतेह अली खान ..\nक्रीडा क्रिकेट फुटबॉल चित्रकथा दूरचित्रवाहिनी पर्यटन पाककला इंटरनेट रेडियो चित्रपट बॉलीवूड नृत्य संगीत व्यंगचित्र काव्य शिल्पकला नाटक इतिहास कालमापन संस्कृती देशानुसार इतिहास युद्ध महायुद्धे साम्राज्ये समाजशास्त्र भूगोल कला आणि संस्कृती विश्वास अभियांत्रिकी विज्ञान आरोग्य मनोरंजन पर्यावरण व्यक्ती आणि वल्ली साहित्य भाषा\nमुंबई येथे असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला अनौपचारिकपणे बॉलिवुड असे म्हणतात. बऱ्याचदा बॉलिवुड ही संज्ञा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वापरली जाते, परंतु प्रत्यक्षात बॉलिवुड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक हिस्सा आहे. बॉलीवूड भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी असून, ती जगातील मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी आहे त्यामुळे त्याला स्वप्न नागरी असेही म्हणतात Bollywood is formally referred to as Hindi cinema, though frequent use of poetic उर्दू भाषा words is fairly common. There has been a growing presence of Indian English in dialogue and songs as well. It is not uncommon to see films that feature di ...\nकंगना राणावत रोमन लिपी: Kangna Ranaut हिंदी भाषा: कंगना रनौतजन्मः २३ मार्च १९८७,भांबला,हिमाचल प्रदेश,भारत.हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे.प्रमुख कार्यक्षेत्र बॉलीवूड/बॉलीवूड.\nबलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा आता पाकिस्तान या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला. पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले. महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन आय.पी.टी.ए. व पंजाबी कला केंद्राचे ते ...\nफिल्मफेअर पुरस्कार हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे झाले. १९५६ सालापासून फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे ...\nनौशाद अली हा भारतीय संगीतकार होता. नौशादने अनेक बॉलीवूड चित्रपटांना संगीत दिले. त्याने चित्रपटसंगीतात हिंदुस्तानी शास्त्रीय रागदारीचा वापर केला. आजवरच्या सर्वश्रेष्ठ भारतीय संगीतकारांमध्ये नौशादचा उल्लेख केला जातो.\nगोविंद नामदेव हे हिंदी चित्रपटांमधील एक कलाकार आहेत. ते डेव्हिड धवन ह्यांच्या शोला और शबनम ह्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेचे ते विद्यार्थी असून बॉलीवूड मधील अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मध्य प्रदेशातील सागर ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे.\nबॉलीवूड हमने जीना सीख लिया 2008 मराठी बेभान २०१६ मामाच्या गावाला जाऊया 2014 संशय कल्लोळ 2012 आंधळी कोशिंबीर 2013 साटं लोटं पण सगळं खोटं 2014 पुणे व्हाया बिहार 2014 कट्यार काळजात घुसली २०१५ नटसम्राट २०१६ मोकळा श्वास 2012 एक कप च्या 2009 अनुराग २०१६ धाम धूम 2013\nअभिनय देव हे बॉलीवूड मधील चित्रपट दिग्दर्शक आहेत. अभिनय देव ह्यांचा जन्म मुंबई इथे झाला आहे. त्यांचा पहिला चित्रपट गेम २०१० हा होता आणि त्या नंतर त्यांनी दिल्ली बेली २०११ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट १ जुलै २०११ ला प्रदर्शित झाला. अभिनय देव हे कलाकार सीमा देव आणि रमेश देव ह्यांचा मोठा मुलगा आहे.\nरा.वन हा २०११ मधील विज्ञानकथेवर आधारित एक बॉलीवूड चित्रपट आहे. अनुभव सिन्हा यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे, एक संगणक गेम विकासक व जी.वन सुपर हीरो च्या रूपात आहेत. चित्रपटात रा.वन च्या रूपात अर्जुन रामपाल आहे. याशिवाय, करीना कपूर व अरमान वर्मा ही आहेत. रजनीकांत, संजय दत्त व प्रियांका चोपडा पाहुणे कलाकार आहेत.\nराहत फतेह अली खान\nराहत फतेह अली खान हे कव्वाल गायक आहेत. कव्वाली शिवाय ते गझलाही गातात. बॉलीवूड आणि लॉलीवूड मध्ये ते पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहेत. खान हे उस्ताद फारुख अली खान या मशहूर कव्वाल गायन उस्तादांचे पुत्र आणि फतेह अली खान यांचे नातू आहेत. ते नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत. राहत फतेह अली खान यांनी आपल्या काकाची सूफी गायनाची परंपरा पुढे नेली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/health-fitness/", "date_download": "2021-07-24T19:57:43Z", "digest": "sha1:EP4M437W5QPPTABVLA2EE5PNHW6MNPKQ", "length": 13075, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "Health & Fitness Archives | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar |", "raw_content": "\nआरोग्यदायी माहिती वाचा आणि निरोगी राहा; पहा महत्वाचे मुद्दे\nसध्याच्या काळ हा ताण तणावांचा काळ आहे. कारण आज मानवी जीवनात अनेकांना ताण तणावाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्य दुर्लक्षित राहत आहे. परंतु, निरोगी…\n‘त्या’ मुख्यमंत्र्यांनी दिला महत्वाचा आदेश; ‘त्या’ ठिकाणी सगळीकडे असतील 700 हेल्प डेस्क..\nदिल्ली : एकीकडे देशभरात करोना वाढत असताना अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधोपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्याचेवली देशभरात वन विभागाच्या पार्कमध्ये जंगली जनावरांना करोनाची अध होणार नाही…\nकरोना लसीकरण कोमात आणि वानवळा दिला जातोय जोमात; पहा कशी आहे परिस्थिती\nअहमदनगर : जगभरात करोनाची दुसरी लाट आल्यावर जागे झालेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेला लसीकरण करून घेण्यातील अडचणी आणि अडथळे यांचीच शर्यत पार करता आलेली नाही. लसीकरण…\nबापरे.. तिसऱ्या लाटेत मुलांची घ्या विशेष काळजी; पहा नेमके काय म्हटलेय संशोधकांनी\nमुंबई : कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत वृद्ध लोक संक्रमित झाले होते. त्याच वेळी, दुसर्‍या लाटेत कोरोना विषाणूचे लक्ष्य हे तरुण लोक होते. आता तज्ज्ञांच्या अंदाजानुसार देशात तिसरी लाट आली…\nभारतातल्या करोनाकहरासाठी ‘हे’ आहेत जबाबदार; पहा नेमके काय म्हटलेय ‘नेचर’ संशोधन पत्रिकेत\nमुंबई : कोरोना विषाणूचा नवीन आणि प्राणघातक स्ट्रेन भारत आणि ब्राझील फोफावला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 4 लाख तर, भारतात 2 लाखाहून अधिक रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध…\nआय्यो आक्रीत हे घडले की.. महिलेने एकाचवेळी दिला 9 बाळांना जन्म; पहा कुठे घडली ही आश्चर्यकारक घटना\nजगभरात अनेक घटना अशा घडतात ज्यांचा कल्पनेच्या पलीकडे असाच उल्लेख करावा लागतो. आणि त्यातही अनेकदा सिद्ध झालेले आहे की, वास्तव हे कल्पनेपेक्षा खूप मोठे, दिव्य आणि भयंकर असू शकते. तसाच प्रकार…\nकरोना अपडेट : अहमदाबादमध्ये झालाय असाही महत्वाचा निर्णय; पहा नेमके काय आहेत आदेश\nअहमदाबाद : करोना कहर फोफावत असल्याने देशभरातील सर्वच राज्यात कडक निर्बंध लागू होत आहेत. त्यातच आता आणखी एक निर्णय घेऊन अहमदाबाद महापालिकेने ‘पुढचे पाउल’ टाकले आहे. मात्र, या नव्या…\nमाणुसकीला काळीमा : आक्रीत ‘हे’ घडले की; जमिनीच्या भांडणात करोना रुग्णाने केला असलाही ‘प्रताप’..\nऔरंगाबाद / बीड : अवघ्या जगभरात करोनाची वाढत्री रुग्णसंख्या ही डोकेदुखी बनली आहे. मात्र, भारतात सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे दुर्दैवी चित्र असतानाच आता आणखी वेगळे आणि धक्कादायक…\nहेल्थ इन्फो : इम्युनिटी बुस्टिंगसह शक्ती वाढवणारा अन चरबी कमी करणारा ‘हा’ आहे महत्वाचा घटक\nपोटाच्या चरबीमुळे आपण अस्वस्थ असाल तर आपण घरच्या घरी काही उपाय करू शकता. जसे की दालचिनीचे सेवन करणे त्यासाठी फायद्याचे ठरू शकते. दालचिनीचे काही महत्वाचे आरोग्यदायी उपयोग आहेत.…\nम्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे ‘#25सांसद_लापता_है’; पहा नेमके काय म्हणतायेत नेटीझन\nदिल्ली : सध्या करोना कालावधीत अनेक ठिकाणी करोना केअर सेंटर किंवा लंगर आणि इतर मदतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. मात्र, असेही अनेक लोकप्रतिनिधी आहेत जे लॉक झालेले आहेत. ते सध्या…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-many-initiatives-development-works-awar-village-jalgaon-dist-has-made?tid=128", "date_download": "2021-07-24T20:36:22Z", "digest": "sha1:LAYDBF3MBDURBIWME4EQMAID5ZIN4Z6U", "length": 25790, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, With many initiatives of development works Awar village of Jalgaon Dist. has made satisfactory progress. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशातील आवार प्रगतीवर स्वार\nखानदेशातील आवार प्रगतीवर स्वार\nखानदेशातील आवार प्रगतीवर स्वार\nशुक्रवार, 18 जून 2021\nआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी ओळखले जाणारे गाव आहे. गावाच्या विकासासाठी व ग्रामस्थांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. पद्धतशीर सामूहिक नियोजनातून कोविडच्या दुसऱ्या लाटेला रोखल्याने दुसऱ्या लाटेत गावात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.\nआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी ओळखले जाणारे गाव आहे. गावाच्या विकासासाठी व ग्रामस्थांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. पद्धतशीर सामूहिक नियोजनातून कोविडच्या दुसऱ्या लाटेला रोखल्याने दुसऱ्या लाटेत गावात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.\nआवार (ता. जि. जळगाव) हे तापी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. गाव शिवारात काळी कसदार जमीन पाहण्यास मिळते. लोकसंख्या सुमारे ७५० पर्यंत आहे. पूर्वहंगामी कापसाखाली गावात २४५ हेक्टरपैकी ८० टक्के क्षेत्र असते. उर्वरित क्षेत्रात सोयाबीन असते. सुमारे २० ते २५ हेक्टर क्षेत्र दादर ज्वारी जोमात यावी यासाठी खरिपात नापेर ठेवले जाते. कापसाची डिसेंबरमध्ये काढणी झाल्यानंतर रब्बीत दादर ज्वारी, गहू व मका आदी पिके घेण्यात येतात. रब्बीत ज्वारीखाली क्षेत्र अधिक असते. त्याचे एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकरी घेतात. कापसाची एकरी उत्पादकता नऊ क्विंटल आहे. अतिवृष्टीत मात्र पिकाची हानी गेली दोन वर्षे झाली आहे. हलक्या, उताराच्या जमिनीतही कापसाची ठिबकवर लागवड करून चांगले उत्पादन शेतकरी साध्य करतात. कापूस, ज्वारी यांची व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. कापसाला गेली दोन वर्षे सरासरी पाच हजार रुपये, तर दादर ज्वारीला सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.\nशेतकरी व महिला गट सक्रिय\nगावात ११ महिला गट सक्रिय आहेत. एक गट गावात स्वस्त धान्य वितरण दुकान चालवितो.\nकाही शेळीपालन करतात. सप्तशृंगी शेतकरी गट दरवर्षी रब्बीमध्ये सुमारे पाच ते आठ हेक्टरमध्ये ओवा पीक घेतो. हे मसाला पीक गावात अनेक वर्षे शेतकरी घेत आहेत. एकरी दोन ते अडीच क्विंटल त्याचे उत्पादन मिळते. विक्री थेट जागेवर किंवा गावातच केली जाते. दोन वर्षांपासून प्रतिक्विंटल ११ हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. राजेंद्र हरी चौधरी, सतीश राजाराम चौधरी, शंकर वना चौधरी, आनंदा सुखराम चौधरी, गलू सीताराम चौधरी आदी शेतकरीही गटांद्वारे सक्रिय आहेत. ते रब्बीत बीजोत्पादनही करतात. कृषी सहायक भारत पाटील शेतकऱ्यांना जमीन सुपीकतेसह विविध योजना, माहिती यांबाबत मार्गदर्शन करीत असतात. जमीन सुपीकता निर्देशांक व अन्य बाबींबाबत ग्रामपंचायतीत फलक लावला आहे.\nगावात ग्रामपंचायतीची इमारत कमकुवत झाल्याने मुख्य चौकात गावचावडीमध्ये ग्रामपंचायत सुरू करण्यात आली. या इमारतीची दुरुस्ती झाली. सन १९६० च्या दशकातील लाकूड, चुना व माती यांचा वापर करून इमारत उभारली आहे. तिची व्यवस्थित देखभाल केली जाते. ही पर्यावरणपूरक टुमदार इमारत लक्ष वेधून घेते.\nगाव तापी नदीकाठी असल्याने पाण्याची समस्या नाही. प्रत्येक घरात नळाला तोटी बसवून पाण्याचा अपव्यय टाळण्यावर भर दिला आहे. ८० टक्के रस्ते व चौकांचे काँक्रिटीकरण झाले आहे. गाव हागणदरीमुक्त आहे. सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो. महिलांसाठी आणखी सार्वजनिक शौचालयांची मागणी करण्यात आली आहे. दारूबंदीची १०० टक्के अंमलबजावणी केली जाते. युवकांसाठी व्यायामशाळेची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. गेली ५९ वर्षे राम मंदिर महोत्सव, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला जातो. कोविड संकटामुळे कार्यक्रम गेल्या वर्षी झाला नाही.\nगावातील १०० टक्के ज्येष्ठांना (गरजू) निराधार निवृत्ती वेतन योजनेतून लाभ मिळवून देण्यात आला.\nप्रति महिना एक हजार रुपये वेतन त्यांना मिळते. कुठलाही शेतजमीन, निवडणुकांचा वाद गावात नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सत्कार झाला. त्यासाठी तत्कालीन सरपंच राजेंद्र चौधरी यांनी पुढाकार घेतला. ���का राष्ट्रीयीकृत बँकेने गावाला दत्तक घेतले असून, आर्थिक सुविधा, मार्गदर्शन गावातच उपलब्ध करून दिले. जळगाव जिल्हा बँक, जळगाव तालुका फळे व भाजीपाला संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी आवारच्या ग्रामस्थांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. गावातील तीन युवक शिक्षण व नोकरीनिमित्त युरोपीय देशांत स्थलांतरित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेची सुसज्ज इमारत आहे. त्यात ‘आरओ’ पाण्याची व्यवस्था आहे. आदर्श अंगणवाडी आहे.\nकोविडच्या दुसऱ्या लाटेत बचाव\nकोविडच्या पहिल्या लाटेत गावातील काही कुटुंबांतील सदस्य आजारी पडले. त्यांना खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी आशा स्वयंसेविकांच्या साह्याने जनजागृती सुरू केली. कोविडच्या नियमांचे पालन गावचावडीसह मुख्य चौकापर्यंत केले जाईल याकडे सतत लक्ष दिले. गावातील ज्येष्ठांनीही सहकार्य केले. लसीकरणात सुरुवातीपासून सहभाग घेतला. ज्येष्ठांमध्ये ६० टक्के मंडळीचे लसीकरण पूर्ण झाले आहे. युवकही त्यासाठी पुढे येत आहेत. परिणामी, गावात दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही. गाव लहान असल्याने कोविडसंबंधीचे नियोजन यशस्वी झाल्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी सांगतात. धामणगाव (ता. जळगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने लसीकरणासंबंधी मदत केली. तसेच जनजागृतीत हातभार लावला. मास्क व सॅनिटायझर वाटपही शक्य त्या वेळी करण्यात आले. बाहेरून येण्यासाठी लोकांना काही दिवस बंदी करण्यात आली. लग्नसमारंभ स्थगित करण्यात आले. कोविडसंबंधीच्या तपासणीलाही ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला.\nगावाने शेतीच्या विकासासाठी सतत नवे प्रयोग केले. कापूस उत्पादनात गाव आघाडीवर आहे.\nगावाला तापी नदीच्या पुराचा धोका असतो. तो कमी करण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीची नवी इमारत, सांडपाणी साठवणुकीसाठी कृत्रीम तलावही तयार करायचा आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सहकार्याची गरज आहे.\n- गोकूळ सपकाळे, ९६३७०७९०१०\nजळगाव jangaon कापूस ज्वारी jowar विकास उपक्रम सोयाबीन मात mate गहू wheat शेतकरी अतिवृष्टी व्यापार महिला women शेळीपालन goat farming वर्षा वन forest भारत निर्देशांक यती yeti ग्रामपंचायत दारूबंदी राम मंदिर वेतन शेतजमीन agriculture land सरपंच पुढाकार initiatives ज���ल्हा बँक उत्पन्न शिक्षण education नोकरी स्थलांतर लसीकरण vaccination आरोग्य health शेती farming प्रशासन administrations\nग्रामपंचायतीची जुनी पर्यावरणपूरक इमारत.\nशुध्द पाण्याची सुविधा व दुसऱ्या छायाचित्रात ग्रामपंचायतीतील जमीन सुपीकता निर्देशांक दाखवणारा फलक.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nजिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...\nवैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...\nगुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...\nशेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...\nग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...\nएकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...\nगुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...\nपडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...\nगांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...\nसाहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्रा��े...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...\nआदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...\nनांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...\nप्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...\nपीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...\nकुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...\nतुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...\nडाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७०...हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/11/five-players-including-two-indians-were-found-guilty-of-fight-in-the-final-match/", "date_download": "2021-07-24T20:56:49Z", "digest": "sha1:Z5GB7HRLRHZE4FRLDXS4BZ6TT6UUS5H7", "length": 7059, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अंतिम सामन्यात राडा घातल्याप्रकरणी दोन भारतीयासह पाच जण दोषी - Majha Paper", "raw_content": "\nअंतिम सामन्यात राडा घातल्याप्रकरणी दोन भारतीयासह पाच जण दोषी\nमुख्य, क्रिकेट / By माझा पेपर / अंडर १९ विश्वचषक, आयसीसी, टीम इंडिया, बांगलादेश क्रिकेट / February 11, 2020 February 11, 2020\nदुबई – भारत-बांगलादेशच्या युवा खेळाडूंमध्ये आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर राडा झाला. या प्रकरणामध्ये पाच खेळाडूंना आयसीसीने दोषी ठरवले असून त्यात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.\nबांगलादेशचे खेळाडू विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला. आयसीसीने मोहम्मद तोवहीद हृदय, शमीम होसैन आणि रकिबुल हसन या बांगलादेशी खेळाडूंसह आकाश सिंग व रवी बिश्नोई या दोन भारतीय खेळाडूंना दोषी ठरवले आहे.\nआयसीसीचे कलम २.२१ चे उल्लंघन केल्याचा पाचही दोषी खेळाडूंवर आरोप आहे. तर बिश्नोईवर या कलमासह आणखी एक कलम २.५ चा भंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पाचही खेळाडूंनी त्यांची चूक मान्य केली आहे. बांगलादेशचा दोषी खेळाडू हृदयला या प्रकरणात दहा निलंबन गुण मिळाले आहेत आणि दोन वर्षांसाठी हे गुण त्याच्या नावावर कायम राहणार आहेत. शमीमला ८, तर रकिबुलला ४ निलंबन गुण देण्यात आले आहेत. भारताच्या आकाश सिंगला ८ निलंबन गुण, तर रवीला ५ निलंबन गुण देण्यात आले आहेत. त्याचबरोबर बिश्नोईला कलम २.५ चा भंग केल्याने, अतिरिक्त २ निलंबन गुण दिण्यात आले आहेत. दरम्यान, बांगलादेश संघाने अंतिम सामना डकवर्थ लुईस नियमानुसार तीन गडी आणि २३ चेंडू राखून जिंकला आणि पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/breaking-news/coronavirus-india-live-updates-covid-cases-news-july-17-monsoon-weather-update-ssc-result-2021-maharashtra-board-cet-exam/317251/", "date_download": "2021-07-24T21:06:12Z", "digest": "sha1:MVHAT76QT33YHHYBRI3VPNBURAE7OSYI", "length": 10280, "nlines": 156, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "coronavirus india live updates covid cases news july 17 monsoon weather update ssc result 2021 maharashtra board CET Exam", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Live Update: धारावीत आज एकही नवा रुग्ण नाही\nLive Update: धारावीत आज एकही नवा रुग्ण नाही\nतळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nCorona Vaccination : बनावट लस प्रकरणातील ३९० नागरिकांना पालिकेतर्फे लस\nरात्रभर संपर्क साधून जयंत पाटील यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा, प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांशी चर्चा\nधारावीत आज एकाही नव्या बाधित ���ुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही. धारावीत सध्या केवळ २१ अँक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली आहे.\nशरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. मोदी आणि पवारांमध्ये जवळपास एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्यचे समोर येत आहे. सहकार आणि बँकिंगची संबंधित राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यावर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.काल पियुष गोयल यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती.\nभाजप आमदार अतुल भातखळकरांना वनराई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुरार मेट्रो स्टेशनला अडचण ठरणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईला विरोध केल्याने भाजप आमदार अतुळ भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाई विरोधात पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.\nदेशात गेल्या २४ तासात ३८.०७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून ५६० जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९७.३१ टक्के इतका असून देशात सध्या ४ लाख २४ हजार ०२५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.\nदेशातील पेट्रोलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमती १०७.८३ रुपये तर डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर आहे.\nअकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांची ऑनलाईन नोंदणी १९ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.\nमागील लेखनोंदणीअभावी सक्शन कम जेटींग मशीन उभ्या; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार\nपुढील लेखSSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी १९ जुलैपासून\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/there-is-no-changes-in-petrol-and-diesel-prices-nrms-100904/", "date_download": "2021-07-24T21:25:12Z", "digest": "sha1:TXNLC2AYNKEDHNOGLJJQAQUIKAV6VAH2", "length": 11908, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "there is no changes in petrol and diesel prices nrms | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत मोठी बातमी, जाणून घ्या काय आहेत आजचे दर ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपेट्रोल-डिझेल एक गंभीर मुद्दापेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत मोठी बातमी, जाणून घ्या काय आहेत आजचे दर \nदेशाच्या राजधानीसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये दर स्थिर आहेत. शुक्रवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९१.१७ तर डिझलची किंमत (Diesel Prices) ८१.४७ रुपये प्रतिलिटर इतकी होती.\nनवी दिल्ली: इंधन कंपन्यांकडून सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बदल केला गेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Prices) स्थिर आहेत. यामुळे देशातील सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झालेला नाही.\nरोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price) बदल होत असतात. सकाळी ६ वाजतापासूनच नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून किंमत जवळपास दुप्पट होते. विदेशी च���नासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतात.\nपेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर\nदिल्लीमध्ये पेट्रोल ९१.१७ आणि डिझेल ८१.४७ प्रति लीटर\nमुंबईमध्ये पेट्रोल ९७.५७ आणि डिझेल ८८.६० प्रति लीटर\nकोलकातामध्ये पेट्रोल ९१.५३ आणि डिझेल ८४.३५ प्रति लीटर\nचेन्नईमध्ये पेट्रोल ९१.११ आणि डिझेल ८६.४५ प्रति लीटर\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/nagpur-crime/gondia-boyfriend-arrested-with-two-friends-for-killing-live-in-partner-girlfriend-in-jungle-497879.html", "date_download": "2021-07-24T21:38:22Z", "digest": "sha1:DK74WKNSQEFAZF2ULLTZXTODBDKHOKSO", "length": 18522, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या, दोन मित्रांसह जंगलात नेऊन जीव घेतला\nलग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिचगड पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nगोंदियात गर्लफ्रेण्डच्या हत्ये प्रकरणी प्रियकरासह ति���े जेरबंद\nगोंदिया : प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह जंगलात फेकल्या प्रकरणी 26 वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात 25 ते 30 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या जोडप्यातील तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने आपल्या दोन मित्रांसह जंगलात नेऊन तिची हत्या केल्याचे प्रियकराने कबूल केले.\nगोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्या अंतर्गत येणार्‍या ढासगड येथे 25 ते 30 वर्षीय तरुणीच्या गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात चिचगड पोलिसांना यश आले. प्रियकराने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिचगड पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.\nसमीर असलम शेख (वय 26, रा. बावलानगर बुटीबोरी, जि. नागपूर) असे प्रियकराचे नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण (वय 35, रा. बाबा मस्तान शॉ वॉर्ड भंडारा) आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25, रा. दुधा, मांगली, जि. नागपूर) यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.\nएका अनोळखी तरुणीचा मृतदेह ढासगडकडे (पिपरखारी) जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला जंगलात पडलेला आहे, अशी माहिती चिचगड पोलिसांना 23 जून रोजी सकाळी 10.50 वाजता मिळाली होती. या माहितीच्या आधारावर चिचगड पोलीस आपल्या ताफ्यासह ढासगड येथील घटनास्थळी गेले असता ढासगड मंदिराकडे जाणार्‍या डांबरी रस्त्यापासून अंदाजे 25 फुटावर रस्त्याच्या बाजूला अंदाजे 25 ते 30 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रस्त्यावरुन ओढत नेऊन जंगलात टाकण्यात आल्याचे दिसून आले.\nधारदार शस्त्रांनी तिच्या गळ्यावर, डोक्यावर वार करुन ठार मारण्यात आल्याचेही दिसून आले होते. या प्रकरणात फिर्यादी गणेशराम सीताराम मारगाये (वय 67, रा. मोहाडी, चिचगड पोलीस ठाणे, ता. देवरी) यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे आदेश दिले.\nलग्नाचा तगादा ठरला जीवघेणा\nमहिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो सोशल मीडिया आणि पत्रकं वाटून शोध सुरु करण्यात आला. दरम्यान खबरीकडून 18 जुलै रोजी संबंधित महिला आणि आरोपींबाबत खात���रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. समीर असलम शेखला नागपूरवरुन ताब्यात घेण्यात आले. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना प्रेयसीने लग्नाचा तगादा वाढलला होता. त्यामुळे आपल्या दोन मित्रांसह तिला ढासगढ़ जंगलात नेऊन तिची हत्या केल्याचे प्रियकराने कबूल केले आहे. या प्रकरणी 3 आरोपी अटकेत असून पुढील तपास पोलिस करत आहेत.\nआईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ठाण्यात हत्येचा थरार, मुलाला अटक\nभावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\n‘माझी नाही तर कुणाचीच नाही’, डोक्यात रॉड घालून प्रेयसीची हत्या, नेमकं काय घडलं\nतीन चोर आणि पाच दुचाकी, पुरावा नसताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या\nदीड कोटींचं डील, पोलिसाला दहा लाख घेताना रंगेहाथ पकडलं, मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याला झटका\nअन्य जिल्हे 11 hours ago\nसोनसाखळी चोरटे दबा धरुन बसले, कचरा टाकण्यासाठी महिला घराबाहेर पडली आणि…\nट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला, 20 वर्षीय अट्टल चोरट्याला अटक\nअन्य जिल्हे 15 hours ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nRain Fast News | महापुराची भीषण दृश्यं\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | चिपळूणमधलं पुरानंतरचं वास्तव, संसार उद्ध्वस्त, माणसं कोलमडली\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहर���च्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2007/05/blog-post_03.html", "date_download": "2021-07-24T20:12:48Z", "digest": "sha1:PREK35QYCWBKKQLDKDN3YVOMWK2MIDEA", "length": 10266, "nlines": 240, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: दोरी", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nगुरुवार, ३ मे, २००७\nएक मुलगी होती मनाने खूप चांगली\nपण नशिबाने तिच्याशी क्रूर थट्ट मांडली\nतिने ज्याच्यात पाहिले भविष्याचे चित्र\nतो म्हणाला आपण राहू नुसते मित्र\nमग तिला वाटले जगणे आता संपले\nवाढण्या आधिच आनंदाचे रोप माझे खुंटले\nमग तिला लागला एकटे राहण्याचा छंद\nआपल्याच कोषात तिने केले स्वतःला बंद\nएकदा एक मित्र तिला अडवून म्हणाला\n का बांधलेस का असे स्वतःला\nतू गमावलास व्यक्ती ज्याचे प्रेम तुझ्यावर नव्हते\nत्याने गमावले प्रेम तुझे जीवापाड जे होते\nहे ऐकताच ती हसली, विचार करत बसली\nस्वतःच घातलेल्या बंधनांची दोरी हळूच सुटली\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nD shivani ३ मे, २००७ रोजी १०:१७ AM\nTushar Joshi ६ मे, २००७ रोजी ११:४९ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://news.porepedia.com/marathi-news-search/429-2", "date_download": "2021-07-24T21:22:00Z", "digest": "sha1:YHEP6VPSSGPOEXPXYPGYQSTPVNN52H5D", "length": 14397, "nlines": 107, "source_domain": "news.porepedia.com", "title": "Maharashtra state news- Marathi – The News of the Day – News at a Glance", "raw_content": "\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले असतानाच कोकणातील रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यात झालेल्या दुर्घटनांमध्ये जवळपास ६० लोकांना प्राण गमवावे लागले. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलादपूर येथील गोवेले गावातील सुतारवाडी येथे घरांवर दरड कोसळल्याने ११ जण ठार झाले. खेड […]\nतळीये गावावर दु:खाचा डोंगर; गाडली गेली ३२ कुटुंबे July 24, 2021\nप्रफुल्ल पवार अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून ही कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यातील ३८ जणांचे मृतदेह स्थानिक नागरिक आणि पोिलसांनी बाहेर काढले. दोन महिलांना वाचवण्यात यश आले असले तरी त्या गंभीर जखमी आहेत. अजूनही अनेकजण या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरडीच्या […]\nरत्नागिरी जिल्ह्याने महाबळेश्वरलाही टाकले मागे; मुसळधार पावसात देशात दुसऱ्या क्रमांकावर July 24, 2021\nरत्नागिरी (प्रतिनिधी) : भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील पावसाची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याने पावसात महाबळेश्वरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते. देशात दरवर्षीचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस मेघालयात […]\nआम. नितेश राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्तांची घेतली भेट July 24, 2021\nखारेपाटण : खारेपाटण बाजारपेठेत पाणी घुसून मोठे नुकसान झालेल्या कुटुंबांची भेट घेऊन आमदार नितेश राणे यांनी पुरस्थितीची पाहणी केली. नंतर पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून आ. राणे यांनी अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले.खारेपाटण बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग आणि सुखनदीचा गाळ उपसा करून बाजारपेठ सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले. पुराचे पाणी ओस […]\nपूरस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रहार July 23, 2021\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोकणातील सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अशात नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरसह सर्व आवश्यक ती मदत केंद्र सरकारकडून केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना कोकणवासीयांना दिले. तर पूर परिस्थिती हाताळण्यात राज्यातील ठाकरे सरकार पू […]\nकोकणात पाऊसमारा July 23, 2021\nराज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे धुमशान सुरू असून पूरसंकट कोसळले आहे. कोकणाला या ‘पाऊसमारा’ चा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून दोन महिला वाहून गेल्या, तर हजारो घरे पाण्याखाल […]\nमदत लवकर पोहोचवा; निलेश राणे यांचे आवाहन July 23, 2021\nमुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने यांची योग्य दखल घेऊन तेथील नागरिकांना लवकरात लवकर मदत कशी मिळेल याची आखणी करावी, असे आवाहन माजी खासदार आणि विद्यमान भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे वशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला असून या पुराने चि […]\nआ. नितेश राणे यांनी मल्हार नदीवरील पुलाची केली पाहणी July 23, 2021\nसिंधुदुर्गनगरी : सांगवे-कनेडी – नाटळ येथील मल्हार नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. नाटळ, दारीस्ते, दिगवळे, नरडवे या गावांना जोडणार हा मुख्य पूल असल्याने या गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोसळलेल्या पुलाची पाहणी करून आमदार नितेश राणे यांनी त्याच ठिकाणाहून बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून […]\nदोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्याची परवानगी मिळावी July 22, 2021\nपुणे (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाह��जे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड प्रसारमाध्यमांना सांगितले. ‘प्रत्येकाची मते वेगवेगळी आहेत. काही जणांना वाटतं पुढ […]\nराज्यात ८,१५९ नवे कोरोनाबाधित, १६५ मृत्यू July 22, 2021\nमुंबई (प्रतिनिधी) : मागील २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात बुधवारी १६५ बाधित रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यात कालपर्यंत एकूण ६०,०८,७५० बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/suresh-dwadashiwar-series-charvak-part-1", "date_download": "2021-07-24T19:38:59Z", "digest": "sha1:PLJ5SGWMUJTPYT5KCHWGIWFJMQLNEGVI", "length": 52231, "nlines": 258, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "आपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध", "raw_content": "\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nचार्वाक लेखमालेचा भाग - 1\nविचार - मग तो पौर्वात्य असो वा पाश्चिमात्य, तत्त्वज्ञान - मग ते प्राचीन असो वा अर्वाचीन, राजकारण - मग ते स्थानिक असो वा आंतरराष्ट्रीय, या सर्वांच्या केंद्रांवर व परिघांवर मुशाफिरी करत राहिलेले फार थोडे लेखक आजच्या महाराष्ट्रात आहेत; त्यांतील एक नाव सुरेश द्वादशीवार. त्यांनी लिहिलेल्या 'मन्वंतर' व 'युगांतर' या दोन छोट्याच पण मर्मभेदी लेखमाला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच साखळीतील तिसरी कडी म्हणावी अशी 'चार्वाक' ही लेखमाला 'कर्तव्य साधना' वरून प्रसिद्ध करत आहोत, 1 ते 16 मार्च या काळात रोज सायंकाळी. चार्वाक सर्वांनाच माहीत असतो, मात्र बहुतेकांना त्याचे तत्त्वज्ञान परिचित असते ते दोन चार वाक्यांपुरते आणि तेही बहुतांश वेळा चुकीच्या वा विपर्यस्त स्वरूपात आणि तेही बहुतांश वेळा चुकीच्या वा विपर्यस्त स्वरूपात अशा पार्श्वभूमीवर, चार्वाक विचार केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आणि काल- आज - उद्या असा तिहेरी दृष्टिक्षेप टाकणारी ही लेखमाला सुबोध आहे, पण तरीही वाचकाला जरा जास्तीचे कष्ट पडणार हे निश्चित\nमानवी विकासाचा मार्ग श्रद्धा आणि तर्क यांच्या संघर्षातून जाणारा आहे. बुद्धी आणि मन, विचार आणि प्रचार, नवता आणि परंपरा यांच्यातील लढ्यातूनच एकविसावे शतक उगवले व आजच्या विकसित अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहे. परंपरा व श्रद्धा स्थितिवादी तर विचार व तर्क गतिवादी असतात. स्थितिवाद समाजाला एका जागी दीर्घकाळपर्यंत रोखून धरणारा असतो तर विचार ती बंदिस्त स्थिती मोडून काढणारा असतो.\nहा संघर्ष कायम चालणारा व समाजाला अखंडपणे अस्वस्थ करत राहणारा आहे. एक गोष्ट मात्र महत्त्वाची आणि खरी. या संघर्षात उशिरा का होईना पण विचारच आजवर विजयी होत आला आहे. समाजाच्या विकासाची तऱ्हाच अशी की तो प्रथम स्थितीबाहेर एक नवे व स्वतंत्र पाऊल टाकतो. त्याभोवती संरक्षक व्यवस्था उभी होण्याची काही काळ वाट पाहतो. यशावकाश कधी शांतपणे तर कधी लढाऊपणे तो स्थितीबाहेर येऊन पुढे जातो. दरवेळी त्याचे पाऊल असे पुढे गेलेलेच इतिहासाने पाहिले आहे.\nकधीतरी परंपरा वरचढ होते आणि ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. ग्रीकांची अशी अडवणूक प्रथम रोमनांनी व नंतर ख्रिश्चन धर्माने, अरबांची इस्लामने तर भारताची वैदिक धर्माच्या परंपरांनी केली. या अडवणुकीतून प्रथम युरोप, नंतर भारत व चीन बाहेर पडले. अरब जगत या पुढाकारात अजून बरोबरीने सहभागी झाले नाही. स्थितिवादाच्या बाजूने धर्मसत्ता, आपल्या आयुधांनिशी उतरते तर परिवर्तनाची बाजू ज्ञान, विज्ञान, विचार व तर्क लढवत असते.\nजगातले सारे समाज सारखेच नाहीत. त्यांची स्थिती वा गतीही सारखी नाही. त्यामुळे येणारे परिवर्तन समाजपरत्वे वेगळे असते. काही समाज लवकर प्रगती पावतात तर काहींचा स्थितिवाद दीर्घकाळ टिकतो. जिथे श्रद्धा बळकट तिथे ही गती कमजोर तर जिथे विचार सामर्थ्यशाली असतो तिथे तीही बलशाली असते. मात्र, दोन्ही जागी संघर्ष अटळ आहेत.\nसमाजाच्या प्रत्येक अवस्थेत काही ताकदवान वर्गांचे हितसंबंध दडलेले असतात. येणारे परिवर्तन त्यांच्या हितसंबंधांना बाधा आणत असते. मग ते वर्ग या परिवर्तनाला साऱ्या शक्तीनिशी विरोध करतात. परिवर्तनाच्या शक्ती त्या तुलनेत दुबळ्या असतात. शिवाय त्या बहुधा संघटितही नसतात. कारण परिवर्तनाची कळ अनेकदा एकेकट्या संशोधकाच्या, विज्ञानवाद्याच्या वा समाजाच्या पुरोगामी नेत्याच्या हाती असते. त्यांच्या मागे समाजाचा लहानसाच भाग असतो आणि धर्मसत्तेसह साऱ्या सत्ता त्यांना प्रतिकूल असतात. परिवर्तनाची लढाई त्यामुळेच दीर्घकाळ चालणारी व मंद गतीने पुढे जाणारी असते. मात्र, ���िची दिशा विजयाचीच असते.\nयुरोपात ही लढाई विज्ञानाने लवकर, 15 व्या शतकाच्या अखेरीस जिंकली व आपली वाटचाल गतिमान केली. आपण मात्र मागे राहिलो. चीनमध्ये व रशियात धर्म व धर्माच्या श्रद्धा - दोन्ही मार्क्सवाद्यांनी मोडून काढले. भारतात हे युद्ध संपले नाही. प्रसंगी धर्माचे संतही सुधारणांच्या बाजूचे झाले. पण, श्रद्धांची बळकटी कायम राहिली. आताचे राजकारण पुन्हा धर्माची मंदिरे बांधण्याच्या मागे लागले असल्याने तेथील विज्ञान बरेचसे पुस्तकात व काहीसे जीवनात राहील अशीच शक्यता मोठी आहे.\nसमाज व व्यक्ती या साऱ्यांच्या जीवनात दोन निष्ठा आपापल्या सामर्थ्यानिशी उभ्या असतात. एक जन्माधिष्ठित तर दुसरी मूल्याधिष्ठित. देश, धर्म, पंथ, जात यांच्या विषयीच्या निष्ठा जन्मदत्त व श्रद्धेवर आधारित तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, नीती व माणुसकी यांविषयीच्या निष्ठा मूल्यदत्त व विचारांवर आधारलेल्या असतात.\nसमाज प्रगती करतो वा त्याचे प्रबोधन होते याचा अर्थ तो जन्मदत्त निष्ठांकडून मूल्यदत्त निष्ठांकडे जातो. ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर सारे मध्ययुग जन्मदत्त निष्ठांच्या नियंत्रणात होते. आधुनिक जग त्या निष्ठा मागे टाकून मूल्यांच्या दिशेने जाऊ लागले आहे. भारतात या परिवर्तनाचा आरंभ एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला. राजा राममोहन रॉय त्यात अग्रस्थानी होते. महाराष्ट्रात या परिवर्तनाचा आरंभ याच सुमारास नव्याने इंग्रजी शिक्षण व मूल्ये आत्मसात करणाऱ्यांकडून झाला. त्यांचे सर्वांत लढाऊ नेते जोतिबा फुले तर त्याला देशव्यापी व सर्वस्पर्शी स्वरूप प्राप्त करून देणारे नेते म. गांधी हे होते.\nमध्ययुगापूर्वी धार्मिक सक्ती एवढी जबर की तो केवळ जुलमाचा भाग आहे, असे तो जुलूम भोगणाऱ्यांनाही वाटू नये. हे आपले प्राक्तन आहे, ते आपल्या पूर्वजन्माच्या संचितांचे फळ आहे, हे असेच अनुभवले तर कदाचित पुढला जन्म सुखाचा मिळेल, ही वैदिकांनी समाजात रूजवलेली आणि तशी मानसिकता निर्माण केलेली बाब होती.\nतिकडे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांच्या मते आताचे जीवन आहे तसे जगा. ईश्वराशी व त्याच्या प्रेषिताशी इमान राखा. मृत्यूनंतर कधीतरी कयामतचा दिवस येईल. त्या दिवशी तो अल्ला वा होली घोस्ट साऱ्यांना त्यांच्या कबरीतून बाहेर काढील व त्यांचा न्याय करील. जे इमान राखत होते त्यांना स्वर्ग मिळेल, जे त्यात चुकले त्यांच्या नशिबात कायमचा नरक राहणार आहे ही श्रद्धा त्या दोन महान धर्मांनी आपल्या अनुयायांत रूजवली.\nपरिणामी, गरीब गरिबीत जगले आणि त्यामुळे धनवंतांची चैनही सुरक्षित झाली. मार्क्सने हा विचार वर्गांच्या संदर्भात श्रमिकांच्या बाजूने मांडला. घाम गाळणाऱ्या श्रमिकाला स्वतःचा विचार करण्याचे वा बुद्धी वापरण्याचे काम नसते. तशी गरजही नसते. कारण विचार करणारे, त्याच्या कामाचे, अवजारांचे व वेतनाचे निर्णय घेणारे व त्याचे नियोजन करणारे कुणीतरी वर बसलेले असतात. ते विचार करतात, नियोजन करतात, श्रमिकांनी त्याबरहुकूम नुसते काम करायचे असते. त्यातून विचार करणारा एक आणि नुसतेच राबणाऱ्यांचा दुसरा असे दोन वर्ग उभे होतात. त्यांच्यात संघर्ष वा वाद उभा होणार नाही याची काळजी धर्मासारख्या संस्था करतात.\nधर्मातही असे वर्ग असतात. एक विचार करणाऱ्यांचा व सांगणाऱ्यांचा वा लिहिणाऱ्यांचा. बाकीच्या साऱ्यांनी त्याबरहुकूम जगायचे तेवढे असते. त्या जगणाऱ्यांनी विचार करणाऱ्यांना प्रश्न विचारायचे नसतात वा त्यांच्या योजनेतील दोष सांगायचे नसतात. तसे करणारे मग पाखंडी वा धर्मद्रोही ठरवले जातात. म्हणून मालकाचा द्रोह नको आणि धर्माच्या आचार्यांचाही रोष नको, अशी मानसिकता घेऊन समाज जगत असतो. त्यातून धर्म माणसांवर स्वार होतो आणि राजे व सम्राट यांच्या सत्ताही मजबूत होतात.\nपहिला जेम्स म्हणायचा, राजा हा ईश्वराचा अंश आहे, त्याची आज्ञा ही प्रत्यक्ष परमेश्वराची आज्ञा आहे. तिचा अनादर करणे हे पाप आहे. आपल्याकडील धर्मात अशाच कथा आहेत. पृथ्वीवर अत्याचार माजला तेव्हा ती गायीचे रूप घेऊन ईश्वराकडे गेली. तिला शांत करून तिच्यावर व्यवस्था निर्माण करण्यासाठी मनू नावाचा राजा पाठवण्याचे आश्वासन परमेश्वराने तिला दिले. तसा तो आला आणि त्याने समाजाला आपल्या नियंत्रणात बांधून टाकले.\nसाऱ्या गोष्टींप्रमाणे राज्यव्यवस्थाही ईश्वराने निर्माण केली ही श्रद्धा सार्वत्रिक आहे व तिला सर्व धर्मांची साथ आहे. रोमन सम्राट त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ईश्वर म्हणून सिनेटकडून मान्यता पावत व त्यांची मंदिरे उभारली जात. इस्लाममध्ये पैगंबर स्वतः ईश्वराचा प्रतिनिधी व राजा होतो. खलिफा हे त्याच्या पश्चात त्याची गादी सांभाळणारे आणि धर्मसत्तेवर व राजसत्तेव�� ताबा ठेवणारे होते. जगभरचे मुस्लीम राजे त्यांच्याकडून खिलाफत, म्हणजे मान्यता मिळवत.\nख्रिश्चनांमध्येही रोमची सत्ता सर्वमान्य होती व पोप तिचे प्रमुख होते. युरोपातील ख्रिश्चन राजे त्याची मान्यता घेत व त्यासाठी त्याला खंडणीही देत. पुढे त्यांच्यात वाद होऊन इंग्लंडसारख्या देशांनी आपली चर्चेस वेगळी केली. तर जर्मनीने व फ्रान्सने स्वतःच पोपच्या गाद्या स्थापन केल्या. सध्या जगात पोप एक आहे व तो ख्रिश्चन धर्माचा प्रमुख आहे. कॅथलीक पंथ व त्याच्या श्रद्धावंतांची निष्ठा, पोप कधी चूक करत नाही अशी आहे.\nधर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता ज्यांच्या ताब्यात ते समाजाचे स्वामी झाले तर यातले काहीही हाती नसणारे आणि यांच्या चैनीसाठी श्रम करणारे चाकर झाले ही समाजाची अशी विभागणी कशी झाली रानटी अवस्थेत समाज शिकार व अरण्यातले अन्न मिळवण्यासाठी धडपडणारा व काम करणारा होता. त्यात कोणी मालक वा कोणी चाकर नव्हते. त्यात समाजाच्या, टोळीच्या नेत्याचा सहभाग होता. पण त्यांचे नेतेपण केवळ शक्तीच्या वा बळाच्या जोरावर उभे होते. पण राबणाऱ्या इतरांसोबत तोही राबत होता.\nही अवस्था मार्क्सच्या मते अप्रगत समाजातील साम्यवादाची होती. मात्र मार्क्स म्हणतो तसा हा समाजही समानतेवर उभा नव्हता. त्यात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते. त्यातल्या शक्तिशाली स्त्रियाच तेवढ्या स्वतंत्र होत्या. टोळीतही बलवान, दुबळे, तरुण, वृद्ध अशी विभागणी होती. एक गोष्ट खरी, ही विभागणी नैसर्गिक व समाजाच्या संदर्भात स्वाभाविक होती. तीत आर्थिक, धार्मिक, राजकीय वा वैचारिक विभागणी नव्हती. ही नैसर्गिक विभागणी समाजाच्या पशुपालनाच्या काळातही तशीच राहिली. तीत बदल झाला तो समाज कृषिप्रधानतेकडे वळला तेव्हा.\nही अवस्था येण्यापूर्वी सारीच माणसे निसर्गावर अवलंबून व त्यावर श्रम करून उपजीविका मिळवणारी होती. त्याआधी निसर्ग, वन, वनस्पती इत्यादींची निगा हीदेखील त्याचीच जबाबदारी होती. नंतरचे शिकारी जसे एकाच वेळी पाच-पाच अन्‌ दहा-दहा वाघ मारत तसे तेव्हा घडत नव्हते. आजच्या वाघासारखे व सिंहासारखे आपले पोट भरेल एवढ्याच शिकारी करणारे होते. या माणसांची अवस्था देखील शिकार व मिळालेले अन्न साठवण्याएवढी मर्यादित होती आणि त्यांच्या अन्न मिळवण्याच्या मोहिमेतही सारेच सहभागी होत असत. त्यात स्त्रियाही असत. काहीजण राबत आहेत आणि घरचे बसून खाताहेत अशी अवस्था नव्हती. ही अवस्था म्हटले तर समतेची व समाधानाची पण कमालीची अप्रगत होती.\nकृषीचा शोध माणसांची वर्गवारी करणारा ठरला. कारण शेतीला जास्तीचे श्रम करण्यासाठी माणसे लागू लागली. जमिनीची आवश्यकता भासली, मशागत, बी-बियाण्यांची निवड करणारे व प्रत्यक्ष शेतीत राबणारे लोक लागू लागले. त्याचे नियोजन व नियंत्रण ठेवणारा शेतमालक लागू लागला. जमीन जेवढी मोठी तेवढे जास्तीचे मजूर लागू लागले आणि मालक जास्त धनवंत होऊ लागले.\nमार्क्स म्हणाला, मालकी हक्काची भावना प्रथम स्त्रीविषयीच्या मालकीतून येते. मात्र, इतिहास त्याहून तिची वेगळी कारणे सांगतो. श्रमाची गरज, शेतीसाठी राबणाऱ्यांची गरज, ती राखणाऱ्यांची आवश्यकता आणि पुढे तिच्या रक्षणासाठी माणसे (सैन्य) ठेवण्याची गरज निर्माण झाली. या कर्मठ संस्कृतीने मग धर्म तयार केले, जाती निर्माण केल्या, श्रमविभागणीतून समाजाचे वेगवेगळे थर निर्माण झाले आणि संघटित व एकजिनसी असणारा समाज अनेक बाजू व अनेक कडा असणारा समाज तयार झाला. याचसोबत कामाच्या स्वरूपात वर्ग, जाती, पंथ निर्माण झाले. ज्यांच्या वाट्याला घाणेरडी कामे आली ते लोक अस्पृश्य ठरले व कालांतराने गावाबाहेर गेले.\nअमेरिकेतदेखील डाऊन टाऊन नावाची गरीब वस्ती असते. कृष्णवर्णीयांच्या वस्त्या वेगळ्या असतात. भारतात धर्मवार, जातवार मोहल्ले उभे झाले. मध्ययुग गेले. वर्तमान आले तरीही वर्गीय व जातीय मानसिकता अजून तशीच राहिली आहे. दुर्दैव याचे की या वेगळेपणात दुरावा, तेढ व वैरे आली. उच्च-नीच अशी विषमता आली. या विषमतेला मान्यता देणारे व त्यातील अन्यायावर पांघरूण घालणारे धर्म आले. या धर्मांनी कनिष्ठ वर्गांना मागल्या जन्मातील संचितांचे कारण सांगून व पुढल्या जन्माचे आमिष दाखवून शांत केले. परिणामी, वर्ग स्थिर झाले. धनवंतांचे ऐश्वर्य सुरक्षित व श्रम करणाऱ्यांच्या प्राक्तनातले श्रम कायम झाले.\nश्रम करणाऱ्यांचीही एक मानसिकता असते. उत्पन्नाची साधने, (जमीन व स्त्रीही) अवजारे यांत ते गुंतले व त्यांचीच पूजा व आराधना करू लागले. भूमीची पूजा, शेतीच्या अवजारांची, उत्पन्नाच्या साधनाची पूजा त्यातून आली. त्यातून त्यांची दैवतेही (विश्वकर्मा) आली. धनवंत लक्ष्मीची पूजा करू लागले.\nयाच वेळी एक गोष्ट आणखीही झाली. श्रमिकांच्या या मानसिकतेचे वर्णन मार्क्सने फार विस्ताराने केले आहे. अवजारांशी मैत्री व त्यांचा सहवास हा त्यांच्या जीवनाचा अंगभूत भाग झाला. अवजारे अधिक परिणामकारक कशी होतील, त्यातून उत्पादन कसे वाढेल व त्यातून मालकांची धनसत्ता कशी मोठी होईल हाच त्यांचा धर्मविचार होतो.\nश्रम हाच धर्म व मालक हाच त्यांचा संयोजक व नियंत्रक झाला. तो विक्रेता व लाभार्थीही होता. श्रमिकाला भक्ताची मानसिकता लाभते व मालकच त्याचा देव होतो. त्याने दिलेली चिरीमिरीही त्याला देणगीसारखी मोठी वाटू लागते. मालकाचे दान हाच आशीर्वाद आणि त्याची भक्ती ही स्थिती लाभाची ठरते. ती स्थिती बळकट करण्याची साधनेही मग ते शोधतात अधिक श्रम करणाऱ्यांना बक्षिसे देणे, कमी करणाऱ्यांना धाकदपटशा दाखवणे असे प्रकार यांतून होतात. अमेरिकेत तर एकेकाळी गुलामांना ठार मारणे हा गुन्हाही मानला जात नसे हे इथे लक्षात घ्यायचे.\nज्या देशात गुलामगिरी नव्हती तेथील मालक-मजुरांचे संबंधही समानतेचे नव्हते. त्यात विषमता होती, जुलूम होता. प्रसंगी थोडीशी दाखवायला दयाबुद्धी होती. या दयेचे कारणही श्रमिकाने त्याचे काम इमानदारीने करावे हेच होते. मार्क्स म्हणाला, मालक श्रमिकाला मजुरी देतो ती त्याचा जीव व देह एकत्र राहावा आणि त्याने दुसऱ्या दिवशीही कामावर यावे यासाठी.\nसमाजातील ही वर्गीय विषमता कमालीची जुलमी होती व तिला धर्म आणि राज्य यांचे संरक्षणही होते. सामान्य माणूस निराधार होता. त्याच्याजवळ धर्म नव्हता, सत्ता नव्हती, पैसा नव्हता अशा माणसांजवळ जे असू शकते तेच आणि तेवढेच त्याच्याजवळ होते. कधी तरी, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आपल्या वाट्याला चांगले दिवस येतील ही श्रद्धा फसवी आणि त्याला जगवणारी होती.\nश्रमिकांना दुसऱ्यांनी केलेले नियोजन, त्यांचा उत्पादनविषयक विचार अंगवळणी पडला. परिणामी विचार करणारे वेगळे आणि श्रम करणारे वेगळे झाले. जे विचार करतात, धार्मिक व तसली कामे करतात ते श्रममुक्त झाले आणि त्यांच्या विचारानुसार काम करणारे श्रमाचे बंधक झाले. यातून समाजाची एक आर्थिक वर्गवारीच झाली नाही, कामाच्या स्वरूपात त्यांचे आणखीही वर्ग झाले.\nराजकारण, साहित्यकारण, धर्मकारण, सांस्कृतिक क्षेत्रे, शिक्षण या क्षेत्रांत कामे करणारी माणसे शरीर श्रमातून बाहेर पडली. स्वच्छता, शेती, नांगरणी, साफसफाई ही कामे करणारे लोक वेगळे झाले. त��याहून ओंगळ वा अनिष्ट कामे करणारे, संडासाची सफाई, मर्तिकाची व्यवस्था अशांसारखी कामे करणारे नुसते श्रमिकच झाले नाहीत तर अस्पृश्य व गावकुसाबाहेरचे झाले.\nया वर्गांत कधी मैत्र, स्नेह वा आपुलकी नव्हती. श्रम करणाऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या मनात ते करणाऱ्यांविषयीचा दुरावा वा प्रसंगी तुच्छ भाव होता. परिणामी, कनिष्ठांच्या मनातली आरंभीची प्राक्तन अनुभवत असल्याची जागा वैराने व सुडाने घेतली. मग या वर्गाला शांत करायला दैवते, मंदिरे, मशिदी, चर्चेस अशा गोष्टी आपापल्या ईश्वरांसह आल्या. पुजारी, पुरोहित, मुल्ला, मौलवी, पादरी अन्‌ धर्मगुरू आले. धर्माचे वंगण घालून समाजाच्या या गाड्यांची वाटचाल ते सुलभ व शांत करू लागले.\nसमाजाची मानसिकताही अशी सहनशील आणि वेडगळ की ती त्याची होणारी पिळवणूक फार काळ त्याच्या मोठ्या वर्गाच्या लक्षातही येऊ देणारी नव्हती. आपल्यावरील जुलमाला आपले नशीब व प्राक्तन समजण्याची त्याची तऱ्हा त्याला त्या अवस्थेच्या खऱ्या कारणांपर्यंत पोहोचू देत नव्हती. ईश्वर व धर्म या लबाडीतून जन्माला आले. ते नेहमी धनवंतांच्या व सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि श्रमिकांना त्यांचे जगणे हे त्यांच्याच प्राक्ततनाने त्यांना दिले हे सांगू लागले.\nयातला ईश्वर कोणी पाहिला नाही आणि धर्माची अशी चिकित्सा करावी असेही कोणाच्या मनात आले नाही. कारण तसे करणे हेच पाखंड आणि पाप आहे ही समजूत काळाने त्यांच्यात रूजवली होती. समाजाच्या सगळ्या परंपरा हीच समजूत मजबूत करत राहिल्या. धनवंतांना त्या स्थितीशी काही घेणे देणे नव्हते आणि ज्यांना ते होते ते आत्मविस्मृतीत गढले होते.\n(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)\n'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.\nप्रल्हाद मिस्त्री सर.. आपण 'ईश्वर आणि धर्म हे लाबडीतून जन्माला आले आहेत' हे विधान चुकीचं कसं आहे याचं अगदी योग्य विश्लेषण केलेले आहे. त्याच बरोबर 'ईश्वर आणि धर्माचा' आपल्या स्वार्थासाठी गैरवापर करण्यात आला आहे याचे अत्यंत सुंदर विश्लेषण केले आहे. आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. धन्यवाद..\nपहिल्या लेखातील शेवटून दुसरा परिच्छेद, त्यातील एक विधान असे - <<< .. . आपल्यावरील जुलमाला आपले नशीब व प्राक्तन समजण्याची त्याची तऱ्��ा त्याला त्या अवस्थेच्या खऱ्या कारणांपर्यंत पोहोचू देत नव्हती. *ईश्वर व धर्म या लबाडीतून जन्माला आले.*>>> ईश्वर व धर्म या लबाडीतून जन्माला आले. ईश्वर आणि धर्म हे लबाडीतून जन्माला आले हे विधान नुसतेच धार्ष्ट्याचे नसून हे विधानच चुकीचे आहे. भारतातच नव्हे तर जगभरात ज्या कोणी धर्मसंस्थापकांनी धर्म स्थापले त्यांनी मानवतेबाबत जे काही चांगले कर्तव्य करावयाचे असे त्यांना वाटले व प्रत्येकाने स्वतःच्या आतील सद्गुणांचा विकास करीत निर्दोष जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. आकाशातील कोणत्या तरी देवावर विश्वास ठेवा हा या मार्गदर्शनाचा अविभाज्य भाग अवश्य होता. परंतु तशा त्या मार्गदर्शनामागे त्यांचा कोणत्याही लबाडीचा हेतू नसावा, किंबहुना नव्हताच. उलट अनेक धर्मसंस्थापकांनी ‘स्वतः अन्याय सहन करू नका आणि दुसऱ्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या बाजूने निर्भयपणे उभे राहा’ असेच मार्गदर्शन केले. भारतातील भगवद्गीता सुद्धा तेच सांगते आणि अन्याय दूर करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करायचा सल्ला देते. नंतरच्या लोकांनी, ज्यांनी धर्माची दलाली केली त्यांनी, या धर्मसंस्थापकांच्या मार्गदर्शनाचा आपल्या सोयीने विकृत अन्वयार्थ लावला आणि लबाडी केली. लोकांना शोषणाच्या वेदना जाणवू नयेत यासाठी या लबाडांनी धर्माचा अफूसारखा विकृत वापर केला. म्हणून ईश्वर व सर्व धर्म लबाडीतूनच जन्माला आलेत हे विधान पूर्णपणेच चुकीचे आहे.\nसाफसफाई करणारे सगळ्याच समाजांमध्ये असणार, असतात. त्यांच्या नशिबी फक्त भारतात का अस्पृश्यता आली समाजाची विभागणी भारता शिवाय अन्य देशांमध्येही झाली होती. पण त्या समाजांमध्ये जाती का आणि कशा नाही निर्माण झाल्या \nसर, डोळस करणारा व आत्मभान देणारा लेख.\nसर, डोळस करणारा व आत्मभान देणारा लेख\nमर्मग्राही आणि चिंतनशील लेख.\nखूपच सुंदर आणि समाधानकारक लेख आहे\nअतिशय तर्कशुद्ध मांडणी दुर्दैवाने सद्य परिस्थती लोकांच्या डोक्यावरऊन जात हे\nसमाज व मानवी मन यांची परस्परांवर आधारित राहिलेली वाटचाल आणि त्याचे तत्कालीन व्यवस्थेकरिता काढले गेलेले सापेक्षी निष्कर्ष आणि या सर्वाचा व्यक्तीच्या हाडीमाशी खिळलेला संबंध याचे यथार्थ वर्णन. अत्यंत स्पष्ट आणि थेट मांडणी. वर्षानुवर्षांच्या जळमटांचे टवकेच नाही तर थप्प्या उखडून टाकणारी शैली.. लेखमालेचे स्वागत आणि प्रतिक्षा.\nद्वादशिवार सरांनी सुलभ करून सांगितले आहे.श्रमांच्या विभागणितून जातींची आणि देवांच्या निर्मितीमागील अर्थनीती .\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t16 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nजिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही, कारण...\nप्रभाकर देवधर\t12 Sep 2020\nप्रास्ताविक: आजोबांकडे मिळालेले धडे\nअरुण गांधी\t03 Jul 2020\nस्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक\nविचारांचे सामर्थ्य व त्याविषयीची उदासीनता\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nकालानुरूप ईश्वरात झालेले बदल\nसुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक\nधर्मांच्या जन्मकथा आणि चार्वाक\nआद्य धर्म आणि धर्मव्यवस्था...\nआपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/15/7797-up-panchayat-election-agra-looted-ballot-box-papers-from-polling-booth-gram-pradhan-chunav/", "date_download": "2021-07-24T19:41:59Z", "digest": "sha1:HLZJ5AFT6W5GC2GLWFRMS6N55BUZLCF2", "length": 12928, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "आणि बॅलेट बॉक्सच पळवला, तर झाशीमध्ये फाडल्या मतपत्रिका; पहा कुठे घडलाय हा प्रकार | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n��णि बॅलेट बॉक्सच पळवला, तर झाशीमध्ये फाडल्या मतपत्रिका; पहा कुठे घडलाय हा प्रकार\nआणि बॅलेट बॉक्सच पळवला, तर झाशीमध्ये फाडल्या मतपत्रिका; पहा कुठे घडलाय हा प्रकार\nसोशल मीडियामध्ये आणि विविध राष्ट्रीय माध्यमांनी वेळोवेळी उत्तरप्रदेशमध्ये कसा विकासात्मक बदल होत आहे याचे अहवाल सादर केलेले आहेत. त्याच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेश राज्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये एका ठिकाणी चक्क बॅलेट बॉक्स पळवण्यात आलेला असून झाशी भागात मतपत्रिका फाडण्यात आलेलेल्या आहेत.\nयूपी पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील रिहावली मतदान केंद्राच्या प्राथमिक शाळेच्या बूथवरुन दोन बॅलेट बॉक्समध्ये पळवण्यात आलेले आहेत. बोगस मतदानासंदर्भात दोन गटांचे समर्थक समोरासमोर आले आणि त्यांनी मतपत्रिका बॉक्स लुटल्याची घटना घडली आहे. बॅलेट लुटल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी यांच्यासह जिल्हा अधिकारी व एसएसपी घटनास्थळी दाखल झाले असून त्याप्रकरणी कसून तपास सुरू झाला आहे.\nझांसी जिल्ह्यातील काकरबाई पोलीस स्टेशन परिसरातील कैरोखर गावातही अशीच गडबड झाली आहे. मतदान केंद्रावर ठेवलेल्या मतपत्रिकेचा फडण्यासह खुर्च्या तोडण्यात आलेल्या आहेत. काही लोकांनी या भागात जोरदार दगडफेक केली. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी या केंद्राचे रूपांतर छावणीत केले आहे. सुमारे एक तासानंतर पोलिस दलाच्या उपस्थितीत पुन्हा मतदान सुरू झाले.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या त���ारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nप्रचाराला आले अन ‘अवकाळी’ची पाहणी करून गेले; पहा अजितदादांनी काय दिलेत निर्देश\nतर, भाजप वाटणार मोफत रेमडेसिवीर; पहा कसा सविनय कायदेभंग केला जाणार..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-26-january-2019/", "date_download": "2021-07-24T20:06:12Z", "digest": "sha1:6AGAWWAOS3ZPPA56VLMAGZHHF37HAHN2", "length": 12297, "nlines": 103, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 26 January 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जाग���ंसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nजानेवारी 2019 च्या सुरुवातीस महाराष्ट्र राज्याने 355 पैकी 151 तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे.\nभारताने तामिळनाडूतील चेन्नईमध्ये अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर (APCC) सुरू केले. भारत कर्करोगासाठी प्रोटोन थेरपी उपलब्ध करणारा जगातील 16 वा देश ठरला आहे.\nदेशाच्या शाही कुटुंबांच्या सदस्यांनी सुल्तान अब्दुल्ला सुल्तान अहमद शाह मलेशियाचा नवा राजा म्हणून निवड केली आहे. 59-वर्षीय यापूर्वी पोहांगच्या मलेशियाई राज्यातील सुल्तान म्हणून नियुक्त करण्यात आले होते.\n70 व्या प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वार्धात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्रांला संबोधित करतील. हे संबोधन 7 PM वाजता ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर प्रसारित केला जाईल आणि दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर हिंदी भाषेत प्रसारित केले जाईल.\nतमिळनाडु राज्य सरकारने नवी दिल्लीतील राष्ट्रीय मुलींचा बाल दिवस साजरा करताना केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पडो (BBBP) योजनेच्या कामगिरीसाठी दोन पुरस्कार मिळविले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 951 जागांसाठी मेगा भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांच�� भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/fishery-department-recruitment-2021-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-24T20:43:21Z", "digest": "sha1:U6DJFNJW46EERPHCHCRUF3VRLKASLDLP", "length": 4869, "nlines": 59, "source_domain": "ominebro.tech", "title": "Fishery Department Recruitment 2021 | मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nfishery department recruitment 2021 | मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.fisheries.maharashtra.gov.in\nएकूण जागा – 03\nपदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –\n1.राज्य प्रोग्राम मॅनेजर – मत्स्य विज्ञान / एम.एस्सी\n2.स्टेट डेटा कम एमआयएस मॅनेजर – सांख्यिकी मध्ये एमएससी / एमए\n3.मल्टी टास्किंग स्टाफ –10 वी परीक्षा उत्तीर्ण\nवयाची अट – 35 to 45 वर्षे.\nपरीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.\n1.राज्य प्रोग्राम मॅनेजर – 70000-/\n2.स्टेट डेटा कम एमआयएस मॅनेजर- 50000-/\nअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, १ ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई -400002\nमूळ जाहिरात – PDF\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या\nया क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.\nCategories job Tags fishery department recruitment 2021 | मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती Careernama Post navigation\nZP Gadchiroli Recruitment 2021 जिल्हा परिषद गडचिरोली (ZP Gadchiroli) अंतर्गत उपविभागीय सहाय्यक पदांची भरती\nHAL Recruitment 2021 | हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड येथे विविध पद��ंच्या 100 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/babaamte.html", "date_download": "2021-07-24T20:40:40Z", "digest": "sha1:JAZIVVFYY2UOSKQCXQKTUOP5OEG3VBOC", "length": 10653, "nlines": 65, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "समाज सुधारक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त | Gosip4U Digital Wing Of India समाज सुधारक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या समाज सुधारक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त\nसमाज सुधारक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त\nआज (26 डिसेंबर, 2019) कुष्ठरोग्यांच्या रूग्णांची सेवा करण्यासाठी आणि आजारांवरील कलंक दूर करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे समाज सुधारक आणि कार्यकर्ते बाबा आमटे यांची 105 वी जयंती आहे.\nपद्मविभूषण (1986) आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार (1985) चे विजेते, बाबा आमटे यांनी 1949 मध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन या कुष्ठरोग केंद्राची स्थापना केली, जिथे रूग्णांना काळजी आणि स्वावलंबी जीवनशैली दिली जात असे.\nबाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा येथील हिंगणघाट येथे मुरलीधर देवीदास आमटे यांचा जन्म झाला. त्याच्या पालकांनी बाबा म्हणून ओळखले जाणारे आमटे यांचा जन्म लक्झरीमध्ये झाला - त्याचे वडील जमीन मालक आणि ब्रिटीश शासकीय अधिकारी होते. त्यांनी वकील म्हणून प्रशिक्षण दिले आणि थोड्या काळासाठी श्रीमंत तरूण, घोड्यावर स्वार होणे, शिकार करणे, खेळण्याचा ब्रिज आणि टेनिसचा आनंद लुटला.\nतथापि, लवकरच ते स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले आणि त्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर काम करण्यास सुरवात केली. आनंदवनच्या वेबसाइटवर कुष्ठरोग झालेल्या मुलाच्या चकमकीमुळे बाबा आमटे यांचे आयुष्य कसे बदलले याचे वर्णन केले आहे - तुळशीरामच्या दर्शनाने त्याला भीती वाटली.\n“मला कधीही कशाची भीती वाटली नव्हती. मी भारतीय महिलेचा सन्मान वाचवण्यासाठी ब्रिटीश लोकांवर लढा दिला म्हणून गांधीजींनी मला सत्याचा शोध घेणारा ‘अभय साधक’ म्हटले. जेव्हा वरोरा सफाई कामगारांनी मला गटारी साफ करण्याचे आव्हान केले तेव्हा मी ते केले; पण त्याच व्यक्तीने तुळशीरामचा जिवंत मृतदेह पाहिल्यावर घाबरुन गेले. ”\nबाबा आमटे यांना विश्वास होता की कुष्ठरोगी रुग्णांना खरोखरच मदत केली जाऊ शकते जेव्हा त्यांना “मानसिक कुष्ठ” नावाचा रोग सापडला - या आजाराशी संबंधित कलंक आणि भीती.\nअशाप्रकारे महार��गी सेवा समिती, वरोरा - किंवा आनंदवन अशी स्थापना केली गेली जेथे कुष्ठरोग्यांना रूग्णांना वैद्यकीय सेवा आणि सन्मानाचे जीवन देण्यात आले होते. ते शेती व विविध लघु व मध्यम उद्योगांमध्ये गुंतले होते. बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी गाव वसविण्यास आणि चालविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\nकुष्ठरोगाशी संबंधित कलंक विरुद्ध लढा देण्यासाठी, बाबा आमटे यांनी स्वत: ला पेटंटपासून बेसिलची इंजेक्शन दिली, हे आजार अत्यंत संक्रामक नव्हते हे सिद्ध करण्यासाठी.\nबाबा आमटे इतर सामाजिक कार्यातही सहभागी होते. 1985 मध्ये त्यांनी शांततेसाठी पहिले निट इंडिया मिशन सुरू केले - वयाच्या वयाच्या 7२ व्या वर्षी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत चालत गेले, unity,3००० मैलांच्या अंतरावर, भारतामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी. त्यांनी तीन वर्षांनंतर असा दुसरा मोर्चा काढला आणि आसाम ते गुजरात पर्यंत 1800 मैलांचा प्रवास केला.\n1990 मध्ये त्यांनी नर्मदा बचाओ आंदोलनात भाग घेण्यासाठी आनंदवन सोडले आणि नर्मदेच्या काठावर सात वर्षे वास्तव्य केले.\nबाबा आमटे यांचे 2008 फेब्रुवारी २०० 2008 रोजी निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांना अंत्यसंस्कार करण्यात आले नाही, कारण मृत्यूनंतरही त्यांचे शरीर वापरावे अशी त्यांची इच्छा होती. “बाबा म्हणायचे की त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग काही उपयोगात आणला पाहिजे. ते म्हणाले, दफन केल्यामुळे शरीरावर मातीत सूक्ष्म जीवांसाठी उपयुक्त ठरते तसेच पाण्याला प्रदूषित करणानऱ्या नद्यांमधे राख विसर्जन होते. त्याचा मुलगा विकास आमटे यांनी सांगितले की, शरीर जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाचा वापर 1000 लोकांना अन्न शिजवण्यासाठी करता येईल, ”\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/17/7924-marathi-chitrapat-mahamandal-megharaj-raje-bhosale/", "date_download": "2021-07-24T20:51:33Z", "digest": "sha1:5HRSB4ZQ3UAVFZUKPEML5DW7S26CCHB6", "length": 12528, "nlines": 171, "source_domain": "krushirang.com", "title": "चित्रपट कलावंत व कामगार यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे; चित्रपट महामंडळाने दिले मागणीपत्र | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nचित्रपट कलावंत व कामगार यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे; चित्रपट महामंडळाने दिले मागणीपत्र\nचित्रपट कलावंत व कामगार यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे; चित्रपट महामंडळाने दिले मागणीपत्र\nअर्थ आणि व्यवसायअहमदनगरताज्या बातम्या\nमुंबई / अहमदनगर :\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली आहे. चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ व कामगार वर्गासाठी लॉकडाउनमध्ये विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी विनंतीपत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान यांनी दिली आहे.\nमागणी पत्रामधील महत्वाचे मुद्दे असे :\nसंचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्यावर सर्वप्रकारच्या चित्रिकारणावरही बंदी आहे. त्याला संघटनेचा पूर्ण पणे पाठिंबा आहे.\nआपण विविध कर्मचारी वर्गाला या कालावधीत आर्थिक सहाय्य घोषित केले आहे. त्यच पद्धतीने चित्रीकरण व्यवसायावर अवलंबून असणारे रोजंदारीवरील कलावंत, तंत्रज्ञ व कामगार यांची व परिवाराची उपासमार होणार असल्ये त्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी.\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व इतर संस्था (शासनाकडे रजिस्टर असलेल्या) त्यांच्या सभासदांना ही मदत देण्यात यावी.\nसंपादन : विनोद सूर्यवंशी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nशेतकऱ्यांनो, काळजी नको..; कोरोनामुळे दुकाने बंद असतानाही असे घ्या खते, बियाणे नि औषधे..\n‘ऍग्रीवाला’ घरपोहोच देतोय हापूस आंबा; तरुण शेतकरी मित्रांचा मार्केटिंग फंडा\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-factories-investigate-debts-44404", "date_download": "2021-07-24T20:58:31Z", "digest": "sha1:HKNCNPEN3RSMU6BZFD3L2TLHGG6YDGW6", "length": 16800, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Of sugar factories Investigate debts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करा\nसाखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करा\nशनिवार, 19 जून 2021\nनगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नियमानुसार आहे का ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालम���्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालमत्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे.\nनगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत बारकाईने कागदपत्रे तपासून कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना नियमानुसार कर्ज दिले जात असले तरी नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नियमानुसार आहे का ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालमत्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालमत्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे.\nनगर जिल्हा बॅंकने गेल्या पाच वर्षांत साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची विशेष पथकामार्फत चौकशी करून वस्तूस्थिती लोकांसमोर आणावी. कर्ज वाटपात नियमबाह्यता आढळल्यास तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.\nदहातोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे, ‘‘राज्यात नव्हे तर देशात सहकारात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा नावलौकीक आहे. मात्र येथे काही राजकीय लोक कर्ज मिळवण्यासाठी राजकीय वजन वापरत असल्याचे आमचे मत आहे. बॅंकेत बहुतांश साखर साखर कारखान्यांशी संबंधित नेते संचालक आहेत.\nबॅँकेने गेल्या पाच वर्षांत नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्जवाटप केलेले आहे. त्यातील मोठ्या प्रमाणात कर्ज कारखान्यांकडे थकीत आहे. या कारखान्यांना कर्जवाटप करताना कारखान्यांकडे जेवढे कर्ज दिले, तेवढी मालमत्ता व अथवा कर्जफेड करण्याची हमी देणारी कोणती बाब आहे का कर्ज देताना कोणते निकष लावले आहेत. बहुतांश कारखान्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे कोणत्या साखर कारखान्यांना किती कर्ज दिलेले आहे कर्ज देताना कोणते निकष लावले आहेत. बहुतांश कारखान्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे कोणत्या साखर कारखान्यांना किती कर्ज दिलेले आहे कर्ज देताना कोणते निकष लावले, कर्ज देण्यासाठी को���ी शिफारस केली कर्ज देताना कोणते निकष लावले, कर्ज देण्यासाठी कोणी शिफारस केली कारखान्याकडे तेवढी मालमत्ता आहे का कारखान्याकडे तेवढी मालमत्ता आहे का\nत्या अनुषंगाने मागील पाच वर्षांत दिलेल्या कर्जाची चौकशी करावी आणि कर्ज वाटपात नियमबाह्यता आढळून आल्यास तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई व्हावी, अशी मागणी दहातोंडे यांनी केली आहे. दखल घेतली नाही तर जिल्हा सहकारी बॅंकेच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघाचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.\nनगर साखर कर्ज पीककर्ज वर्षा varsha बाळ baby infant अहमदनगर आंदोलन agitation\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडा��्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2017/11/blog-post_95.html", "date_download": "2021-07-24T19:48:39Z", "digest": "sha1:MLEXUZH4AAM7VFINMILF56FZHUVJC3EP", "length": 5214, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "स्वभिमानी शेतकरी संघटनेच तुळजापुरात जोडे मारो आंदोलन..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजस्वभिमानी शेतकरी संघटनेच तुळजापुरात जोडे मारो आंदोलन..\nस्वभिमानी शेतकरी संघटनेच तुळजापुरात जोडे मारो आंदोलन..\nरिपोर्टर.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज तुळजापूर तहसील कार्यालयासमोर सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं.\nराज्य शासनाने शेतकऱ्याच्या सोयाबीन उडीद ,मुग या पिकाच्या खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू केली. मात्र खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड अडवणूक चालू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत पावणे पाच हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद खरेदीच्या नोंदी केल्या. आजतागायत केवळ 250 शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करण्यात आलीये.\nत्यातच शासनाने आता एक नवीन परिपत्रक काढलंय. त्यात शेतकऱ्याला सोयाबीन आणि उडीद घालताना मर्यादा घालून दिल्या. त्यात तुळजापुर तालुक्यासाठी उडीद 180 किलो तर मूग 166 किलो अशा मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे.. याचं मुद्द्याला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज हे आंदोलन केलं.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nuhm-nashik-nmk-recruitment-2019-13275/", "date_download": "2021-07-24T21:40:27Z", "digest": "sha1:MLLJAQHDZF7VYCQWBUU4LDOZUNTAHEJ6", "length": 4758, "nlines": 70, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१ जागा", "raw_content": "\nनाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nनाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक ६ आणि ७ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा\nरत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७४ जागा\nराज्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ जागा\nपरभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५५ जागा\nवाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६५ जागा\nबीड जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण १७ जागा\nगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ९२ जागा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात वर्ग क आणि ड पदांच्या ८६५ जागा\nजलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा\nकोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४४ जागा\nराज्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ जागा\nअकोला जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदाच्या ११९ जागा\nइंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये पर्यवेक्षक पदांच्या एकूण ८५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-crop-loan-distribution-maharashtra-43712?page=1&tid=120", "date_download": "2021-07-24T20:44:53Z", "digest": "sha1:JGEUNT6JTLZR4UNKSWT7D67TS64DEO76", "length": 20033, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on crop loan distribution in Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीककर्जाचे वाटप वेळेवरच करा\nपीककर्जाचे वाटप वेळेवरच करा\nबुधवार, 26 मे 2021\nपीककर्ज पेरणीसाठी म्हणून वेळेवर कामी कधी पडले नाही, हा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे.\nमॉन्सून २२ मेला अंदमानात दाखल झाला असून तो ३१ मेपर्यंत केरळ गाठण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ‘तोक्ते’ आणि ‘यास’ या दोन्ही चक्रीवादळांनी मॉन्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे तो आपल्या राज्यात सुद्धा अगदी वेळेवर म्हणजे ८ ते १० जूनदरम्यान दाखल होईल. मॉन्सूनच्या चांगल्या पाऊसमानानंतर खरीप पेरण्यांना वेग येतो. पाऊस वेळेवर आला म्हणजे १० ते २५ जूनदरम्यान राज्यातील बहुतांश महत्त्वाच्या खरीप पिकांच्या पेरण्या आटोपतात. पेरणीसाठी उत्तम मशागत करून शेतकऱ्यांनी जमीन तयार आहे. पाऊसही वेळेवर येतोय. परंतु पेरणीसाठी पैशाचे काय मागील तीनही हंगामात नैसर्गिक आपत्तींनी केलेले पिकांचे नुकसान, मिळालेले कमी उत्पादन, शेतीमालाचे पडलेले दर, लॉकडाउनमुळे त्यांच्या विक्रीस येत असलेल्या अडचणी, कोरोनामुळे आरोग्यावरचा वाढलेला खर्च आणि महागाईने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे. दागदागिना आधीच मोडून झालाय. मित्र, नातेवाइकांकडे उसनवारी करावी तर त्यांचीही आर्थिक परिस्थिती बिकटच आहे. कोरोना लॉकडाउमुळे मार्केट बंद असल्याने व्यापारी-सावकारही कर्ज देण्यात हात आखडता घेत आहेत. अशावेळी पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून, हा गहन प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.\nएक स्रोत आहे, बॅंकेकडून पीककर्जाचा परंतु पीककर्ज पेरणीसाठी म्हणून वेळेवर कामी कधी पडले नाही, हा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. चार दिवसांपूर्वी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज हवे आहे, असे लक्षात आणून देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जवाटप नियोजनासाठी बॅंकांची वेगळी बैठक घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. दरवर्षी खरीप पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरते. मुख्यमंत्री, कृषिमंत्री बॅंकांना वेळेवर कर्जपुरवठा करण्याचे निर्देश देतात. त्यानंतरही विलंब होत राहिला की आदेश, पुढे तर कारवाईचे इशारे दिले जातात. परंतु उद्दिष्टाच्या जेमतेम ५० टक्के पीककर्ज वाटप तेही हंगामाच्या शेवटी होते. यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज जुलै ते सष्टेंबर दरम्यान मिळते. हे मागील दशकभरातील पीककर्ज वाटपाचे वास्तव आहे. या वर्षीची परिस्थिती तर जास्तच भीषण असल्याचे दिसते.\nपीककर्ज वाटपात विदर्भ, मराठवाडा फारच मागे आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळावे म्हणून ही प्रक्रिया १ एप्रिलपासूनच सुरू होते. परंतु बहुतांश बॅंका पीककर्ज प्रक्रिया खऱ्या अर्थाने मे महिन्याच्या शेवटी सुरू करतात. त्यामुळे बॅंक शाखेत एकच गर्दी होते. कर्जप्रक्रिया पूर्ण करताना बहुतांश शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस येतो. या वर्षी तर लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. बॅंकेच्या शाखा तालुक्याच्या ठिकाणी नाहीतर मोठ्या गावांत आहेत. त्यातच सध्या एसटी सेवा बंद आहे. अनेक भागांत तर शेतकऱ्यांच्या दुचाकींना पेट्रोलही मिळेनासे झाले आहे. अशावेळी गावखेड्यातून तालुक्याला जाणे जिकिरीचे ठरतेय.\nपीककर्जासाठी लागणारी कागदपत्रे तलाठ्याच्या सही शिक्क्याचा सातबारा, ८ अ उतारा, बॉण्ड पेपर, परिसरातील सर्व बॅंकांचे नो ड्यूज अथवा निल प्रमाणपत्रे हे सर्व लॉकडाउनमध्ये गोळा करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील धानोरा (ता. आष्टी) येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेने बॅंकेतील शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन कर्ज मंजुरीवर सह्या घेतल्या. या बॅंक शाखेने परिसरातील २५ गावांतील साडेसहाशे शेतकऱ्यांना खरीप पीककर्जातून पाच कोटींचा लाभ मिळवून दिला होता. त्यातील दीडशे शेतकऱ्यांच्या थेट घरी जाऊन त्यांचे कर्ज मंजूर करून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले होते. व्यवस्थेत बदल होऊ शकतो. गरज आहे ती बॅंक अधिकारी-कर्मचारी यांच्या मानसिकतेत बदलाची बॅंकेच्या या अनोख्या उपक्रमाचे अनुकरण या वर्षी राज्यातील इतर बॅंकांनी करणे गरजेचे होते. असे झाले असते तर शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळून त्यांचा मनस्तापही वाचला असता.\nपीककर्ज कर्ज वर्षा varsha मॉन्सून केरळ हवामान विभाग sections ऊस खरीप पाऊस मात mate शेती farming कोरोना आरोग्य health व्यापार अजित पवार ajit pawar विदर्भ vidarbha बीड उपक्रम\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nकृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...\nआकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...\nवास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....\nअजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...\nअडचणीतील शेतक��्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...\nबाजार समित्या नेमक्या कोणासाठी पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...\nसमुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...\nदुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...\nएचटीबीटी’चे भिजत घोंगडे . बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...\n सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...\nअन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...\nयावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...\n १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...\nकरार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...\n मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...\nहा तर मत्स्य दुष्काळाच जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...\nबेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...\n‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...\nउत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’ जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/17/researchers-in-japan-claim-to-have-an-internet-speed-of-319-terabytes-per-second/", "date_download": "2021-07-24T21:35:01Z", "digest": "sha1:B56TP3RQBGOOF3P5BBHWQSJAI4OJPIVY", "length": 8525, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जपानच्या संशोधकांनी केला प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा दावा - Majha Paper", "raw_content": "\nजपानच्या संशोधकांनी केला प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा दावा\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / इंटरनेट स्पीड, जपान, टेराबाईट इंटरनेट स्पीड, संशोधक / July 17, 2021 July 17, 2021\nटोकियो : तंत्रज्ञानामध्ये अनेक विक्रम जपानने प्रस्थापित केले आहेत. सर्वात वेगवान बुलेट ट्रेनही जपाननेच विकसित केली आहे. आता जपानने आणखी एका वेगवान विक्रमाला गवसणी घालण्याचा दावा केला आहे. जपानने प्रति सेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्��ीड साध्य केल्याचे म्हटले आहे. म्हणजे एका सेकंदात दहा हजार एचडी चित्रपट डाऊनलोड होऊ शकणार आहेत. यात 1,864 मैल लांबीच्या ऑप्टिकल केबलचा वापर करण्यात आला आहे. हा वेग आतापर्यंतचा सर्वाधिक मानला जात आहे. हा स्पीड मिळाल्यानंतर तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल होतील.\n1,864 मैलांच्या ऑप्टिकल केबलच्या माध्यमातून जपानी संशोधकांनी डाटा ट्रान्सफरच्या गतीचा विक्रम केला आहे. हे एवढे जलद आहे की सरासरी 4 जीबी असलेल्या 10,000 हाय डेफिनिशन चित्रपट केवळ एका सेकंदात डाऊनलोड करू शकता. अशा प्रकारचे तंत्रज्ञान ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या बॅक-एंड नेटवर्कमध्ये वापरले जाते आणि नंतर शेकडो किंवा हजारो ग्राहकांमध्ये विभाजित होते.\nपूर्वीचे प्रतिसेकंद 172 टेराबाईटचा विक्रम या नवीन विक्रमाने मोडीत काढला आहे. हा विक्रम अगोदर जपानची राष्ट्रीय माहिती व दळणवळण संस्थेच्या नावावर होता. नवीन प्रणाली विद्यमान पायाभूत सुविधांशी सुसंगत आहे, म्हणजे नेटवर्क सहजपणे अपग्रेड केले जाऊ शकते, कारण केबल समान आकाराचे आहे, असे टीमने स्पष्ट केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की बॅक-एंड-इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अशा प्रकारची गती आवश्यक असेल कारण, इंटरनेट सेवा मागणाऱ्यांना जास्त स्पीडच्या इंटरनेटची आवश्यता असते. यात आता 5G नेटवर्कची वेगवान गती तसेच डाटा ट्रान्सफर आणि इंटरनेट यांचा समावेश आहे.\nसंशोधकांनी हा वेग मिळवण्यासाठी फोर-कोर ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केला असून या केबलमध्ये नेहमी वापरण्यात येणाऱ्या सिंगल ट्युबपेक्षा फोर ऑप्टिकल फायबर ट्यूबमध्ये डाटा वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्यामुळे जास्त अंतरात येणारा सिग्नलमध्ये अडथळा दूर झाला आहे. नवीन तंत्रज्ञाना मागील रेकॉर्ड ब्रेकिंग सिस्टमसारखेच आहे. फक्त यात आणखी एक कोर आहे. त्यानंतर डेटा ‘वेव्हलेन्थ-डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग’ वापरुन प्रसारित केला जातो, हे तंत्रज्ञान लेसरद्वारे डेटा बीम घेते आणि 552 चॅनेलमध्ये विभाजित करते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/govinda-cred-club-ad-viral-social-media-hero-number-1/", "date_download": "2021-07-24T19:59:32Z", "digest": "sha1:RGZATI6KD7ABEMMDDVPOPDHCRASHYVH7", "length": 15661, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘हिरो नंबर 1’ ची पुन्हा एन्ट्री, गोविंदाचा डान्स व्हिडीओ व्हायरल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्री��चं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\n‘हिरो नंबर 1’ ची पुन्हा एन्ट्री, गोविंदाचा डान्स व्हिडीओ व्हायरल\nअभिनेता गोविंदा याचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफाम व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गोविंदाने ट्विटरवर शेअर केला आहे. एका जाहिरातीच्या जिंगलवर गोविंदा डान्स करताना दिसत आहे. या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे की, एका टीमला एक अभिनेता हवा असून त्यासाठी ते ऑडिशन घेत आहेत. यातच गोविंदा ऑडिशन देत असताना डान्स करत असल्याचे दिसत आहे.\nगोविंदाचा हा डान्स व्हिडीओ पाहून त्याचे चाहते फारच खुश झाले आहेत. त्याचे अनेक चाहते त्याचा हा व्हिडीओ मोठ्या संख्येने लाईक आणि शेअर करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे की, ऍड नंबर 1 आला आहे, काही फरक पडत नाही या जाहिरातीतून काय म्हणायचं आहे.’\nया जाहिरातीमध्ये गोविंदा यलो जॅकेट आणि ब्राऊन पँट घालून नाचताना दिसत आहे. एका नेटकाऱ्याने गोविंदाचे कौतुक करत लिहिलं की, “गोविंदा खरोखरच एक उत्तम अभिनेता असून तो सध्या सरळ स्वभावाचा व्यक्ती आहे. तू कोणतीही भूमिका खूप सहजतेने करतोस. प्रत्येक सिन अविस्मरणीय बनवतोस. तुझ्या हास्याने प्रत्येकाचं मन जिंकतोस.”\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ त���लुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-july-2019/", "date_download": "2021-07-24T20:51:56Z", "digest": "sha1:Q5YVHJ6PCF7EUWKO4CFEFVUCDSJKWMCX", "length": 14558, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 30 July 2019 - Chalu Ghadamodi 30 July 2019", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण व���कास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nभारत आणि मोझांबिक यांनी जलवाहतुकीच्या संदर्भात पांढर्‍या शिपिंगची माहिती व सहकार्याबाबत दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील जवळजवळ 3000 वाघांसह भारत सर्वात सुरक्षित निवासस्थानापैकी एक आहे. सर्वेक्षणानुसार, भारतातील वाघांची संख्या 2,967 वर पोहोचली आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा प्रशासनाने ‘जीन दो’ ही हेल्पलाईन सुरू केली आहे.\nनियामक मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास रिझर्व्ह बँकेने दोन ऑनलाइन पेमेंट सोल्यूशन्स प्रदात्यांना सुमारे 26 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की मोबिकविक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडला 15 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे तर हिप बार प्रायव्हेट लिमिटेडला 10.85 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.\nपुण्याचे खासदार गिरीश बापट यांची अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nभारतीय रेल्वे ईशान्य सीमेवरील रेल्वे झोनने SLR कोचचा एक खास भाग गुलाबी रंगासह आणण्यासाठी पुढाकार घेतला. प्रामुख्याने महिला प्रवाशांना अधिक चांगली सुरक्षा आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी आणले गेले आहे.\nनेपाळमधील काठमांडू येथे भारत-नेपाळ लॉजिस्टिक समिट 2019 आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेचे उद्घाटन नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी केले.\nउत्तर प्रदेश विधानसभेचे सहा वेळा सदस्य फगू चौहान यांनी बिहारचे 29वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.\nभारतीय वाळूचा कलाकार आणि पद्म पुरस्कारप्राप्त स���दर्सन पट्टनाईक यांना अमेरिकेच्या बोस्टनमधील रेव्हर बीच आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला महोत्सवात पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अधिकृत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) लॉंच केले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/palestine", "date_download": "2021-07-24T19:32:14Z", "digest": "sha1:CNP5JEBYO6WJVKJMKRUHZHOFVRJ44M3N", "length": 4187, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Palestine Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nइस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षः साम्राज्यवादाचे अपत्य\nजेरुसलेममध्ये चार धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. प्रार्थना स्थळे असणे हा कमजोर दुवा नसून तो पूर्ण जगाला शांतता संदेश देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जेरुस ...\nवसाहतवादविरोधी भारतीयांनी पॅलेस्टाइनला पाठिंबा दिलाच पाहिजे\n१५ मे नाकबा दिवस होता. हा दिवस दरवर्षी पॅलेस्टाइनमधील वांशिक शुद्धीकरणाच्या आरंभाचे स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. ज���यू झिओनिस्टांनी १९४८ मध्ये इस्र ...\nइस्रायली मनांमधील भ्रम जगापुढे उघड\nगाझामधील हमासने लष्कर व गुप्तचर यंत्रणांना (सरकारचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही) धक्का देत अस्थिर परिस्थिती ताब्यात घेण्याची, अचूक रॉकेट्समार्फत इझ ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vasantlimaye.wordpress.com/2021/05/02/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-07-24T21:36:30Z", "digest": "sha1:HHWGM74LGFJV5ESUB43YHRZ43SNX5Q4X", "length": 24802, "nlines": 54, "source_domain": "vasantlimaye.wordpress.com", "title": "सुरस आणि चमत्कारिक – (लेख ५) | vasantlimaye सुरस आणि चमत्कारिक – (लेख ५) – vasantlimaye", "raw_content": "\nसुरस आणि चमत्कारिक – (लेख ५)\nपामीर पर्वतशृंखलेच्या उत्तरेला ताश्कंद, पश्चिमेकडे समरकंद आणि त्याही पलीकडे बुखारा, ही ‘Afrosiyob’ या वेगवान रेल्वेनी जोडली आहेत. बुखाराहून मी समरकंदला निघालो. तेथे अकबरच्या ओळखीचा सुख्रॉब हा माझा गाईड असणार होता. वडील ताजिक वंशाचे तर आई तातार जमातीतील. एरवी युरोपियन आणि विशेषतः इटालियन पर्यटकांबरोबर काम करणाऱ्या सुख्रॉबचं इंग्रजी अस्खलित होतं. त्यालादेखील हिंदी सिनेमाचं वेड, सीता और गीता, बॉबी आणि बागबान हे याचे आवडते सिनेमे. ‘शाखरुख खान’ आणि अमिताभचा हा चाहता. ही उझ्बेगी मंडळी म्हणजे इकडचे बंगाली असावेत. रोशोगुल्ल्याप्रमाणे सुख्रॉब, अॅफ्रोसियॉब, सोम्सा आणि अल्कोगोल (अल्कोहोल) अश्याच बहुतेक शब्दांना गोलाकार देणं या मंडळींना सहज जमतं. बुखारा, समरकंद प्रवासात सुपरफास्ट गाडीनं एकदा चक्क ‘२०८’ कि.मी. दाखवलं. समरकंदमधे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘झरीना’ हॉटेलमध्ये मी मुक्काम केला. पर्शियन भाषेत झरीनाचा अर्थ काय असेल कुणास ठाऊक, परंतु इथे मात्र झरीना म्हणजे झारचे स्त्रीलिंगी रूप. रेल्वेतून प्रवास करतांना दक्षिणेकडे दूरवर असलेल्या पर्वतरा���गांची चाहूल लागली. ही पर्वतरांग म्हणजेच पामीर पर्वतशृंखला. दुसऱ्याच दिवशी दोन दिवसांसाठी ‘रोड ट्रीप’साठी आम्ही पहाटेच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी निघालो. १३ मार्च म्हणजे गुढीपाडवा, चैत्र प्रतिपदा आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी रमझानचे रोजे सुरु होत होते. यामुळेच बिचाऱ्या सुख्रॉबचा कडकडीत, निर्जळी उपवास होता.\nपहाटे निघाल्याकारणानं दक्षिणेकडे जाणाऱ्या M39 वर आम्हाला फारसा ट्रॅफिक लागलाच नाही. अर्ध्या तासातच सुमारे ४० कि.मी. अंतर कापून ‘तख्त कराचा’ नावाच्या (5365 फुट) खिंडीत आम्ही पोचलो. इथून प्रथमच तुरळक हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झालं. १०˚C तापमानात, हलक्या वाऱ्यामुळेदेखील थंडीचं बोचरेपण जाणवत होतं. वाटेत गाजर मुळ्यासारखी दिसणारी ‘चिकुरे’ वनस्पती विकणारी उझ्बेगी बाई दिसली. त्या चिकुरेंचा रंग तिच्या गालावर चढला होता. सुक्या मेव्याचा छोटेखानी बाजार भरला होता. सुके अंजीर, पिस्ते, बदाम, किशमिश, अक्रोड यांच्यासोबत डांबरांच्या गोळ्याप्रमाणे भासणाऱ्या टोपलीभर पांढऱ्याशुभ्र गोळ्या. याला ‘कुरुट’ म्हणतात. दुधापासून बनवलेल्या चक्क्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून, त्याच्या गोळ्या बनवून कडकडीत उन्हात वाळवल्या जातात, यालाच कुरुट म्हणतात. वाळवंटी प्रदेश, दूरच्या सफरी यामुळे सुके, खारवलेले मांस, सुका मेवा आणि कुरुट हा सिल्क रूटवरील अत्यावश्यक शिधा असे. वाटेत गायी, गुरं, शेळ्या मेंढ्या आणि छोटी टुमदार खेडी लागत होती. मातीच्या, उन्हात वाळवलेल्या विटांपासून इथली घरं बांधलेली असतात. माझ्या डोक्यातील ‘खेडं’ या प्रतिमेला धक्का देणारी स्वच्छ, सुंदर ही खेडी होती. या खिंडीतून खाली उतरून, आम्ही किताब गाव मागे टाकताच ‘शाख्रीसब्ज’ नावाचं गाव लागलं. हे अमीर तिमुरचं जन्मगाव\nआदल्या रात्री मी ‘आमु दर्या’ नदीच्या काठी असलेलं ‘टिरमिझ’ आणि ताजिकीस्तानमधील दुशान्बेच्या वाटेवरील ‘बेसुन’ यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचा अभ्यास करत होतो. पामीर पर्वतशृंखलेचं आकर्षण जास्त असल्यानं मी बेसुनला जाण्याचा निर्णय पक्का केला. वाटेतील शाख्रीसब्ज, ‘कुल किशलाक’ तलाव आणि दरबांद येथील प्राचीन मशीद अश्या ठिकाणांच्या डायरीत अंतरासकट नोंदी करून ठेवल्या. प्रवासात लॅपटॉप, अर्थातच गुगल मॅप उघडणं अवघड होतं. शाख्री सब्ज नंतर गुजर येथे आम्ही डावीकडे व���लो. नंतर मात्र कुल किश्लाक आणि दरबांद यांच्यात माझी काहीतरी गल्लत झाली. माझ्या गाईडला सुख्रॉबसाठी हा साराच प्रकार नवलाईचा होता. तो या मार्गावर फारसा कधी आलाच नव्हता. दरबांदपाशी मातकट, लाल पाणी असलेली ‘थुरकोन दर्या’ नावाची नदी लागली. याच नदीच्या उगमाकडे कुल किशलाक आहे अशी माझी ठाम समजूत दरबांद गावापाशी तलावाची आम्ही जुजबी चौकशीदेखील केली. याच भागातील डोंगरात ‘थेशिक तोष’ म्हणजेच खडकातील एक गुहा आहे. याच गुहेत १९३० सालाच्या सुमारास मानवाच्या उत्क्रांतीतील Neanderthal वंशाच्या एका लहान मुलीच्या हाडांचा सांगाडा सापडला होता. उझ्बेकिस्तानच्या अतिप्राचीन इतिहासाची ही एक महत्वाची खूण. मी त्या नदीचं ‘Red River’ असं नामकरण केलं. याच नदीच्या काठानं आम्ही कुल किशलाक सरोवराच्या शोधात मार्गक्रमणा करू लागलो. पुढील सुमारे १२ कि.मी.चा प्रवास एका अफलातून दरीतून झाला. बहुतेक ठिकाणी समोरासमोरच्या पहाडी भिंती जेमतेम २०० मी. अंतरावर होत्या. खडकातील विविध थर, अंगावर येणारे कडे आणि खळाळत वाहणारा लाल नदीचा प्रवाह हे सारं थक्कं करणार होतं. मला उन्मेखून लडाख, लाहौल, स्पितीची आठवण होऊन गेली. आजूबाजूच्या पर्वतराजीत लाल खडकाचे, मातीचे तिरके पट्टे दिसून येत होते. नदीच्या उगमाकडे असलेली लाल माती वाहून आणल्यामुळे ही नदी लाल झाली असावी. दरीचा प्रवास संपताच आम्ही एका पठारावर पोचलो. उजवीकडील दरीतून येणाऱ्या लाल नदीने आमच्याशी फारकत घेतली होती. इथेच आम्हाला एक छोटं खेडेगाव लागलं. कुल किशलाक किंवा एखादं सरोवर याची कुणालाच कल्पना नव्हती. आम्ही साफ चुकलो होतो दरबांद गावापाशी तलावाची आम्ही जुजबी चौकशीदेखील केली. याच भागातील डोंगरात ‘थेशिक तोष’ म्हणजेच खडकातील एक गुहा आहे. याच गुहेत १९३० सालाच्या सुमारास मानवाच्या उत्क्रांतीतील Neanderthal वंशाच्या एका लहान मुलीच्या हाडांचा सांगाडा सापडला होता. उझ्बेकिस्तानच्या अतिप्राचीन इतिहासाची ही एक महत्वाची खूण. मी त्या नदीचं ‘Red River’ असं नामकरण केलं. याच नदीच्या काठानं आम्ही कुल किशलाक सरोवराच्या शोधात मार्गक्रमणा करू लागलो. पुढील सुमारे १२ कि.मी.चा प्रवास एका अफलातून दरीतून झाला. बहुतेक ठिकाणी समोरासमोरच्या पहाडी भिंती जेमतेम २०० मी. अंतरावर होत्या. खडकातील विविध थर, अंगावर येणारे कडे आणि खळाळत वाहणारा लाल नदीचा प्रवाह ह�� सारं थक्कं करणार होतं. मला उन्मेखून लडाख, लाहौल, स्पितीची आठवण होऊन गेली. आजूबाजूच्या पर्वतराजीत लाल खडकाचे, मातीचे तिरके पट्टे दिसून येत होते. नदीच्या उगमाकडे असलेली लाल माती वाहून आणल्यामुळे ही नदी लाल झाली असावी. दरीचा प्रवास संपताच आम्ही एका पठारावर पोचलो. उजवीकडील दरीतून येणाऱ्या लाल नदीने आमच्याशी फारकत घेतली होती. इथेच आम्हाला एक छोटं खेडेगाव लागलं. कुल किशलाक किंवा एखादं सरोवर याची कुणालाच कल्पना नव्हती. आम्ही साफ चुकलो होतो आल्या रस्त्यानं मुख्य रस्त्याकडे परत येण्यावाचून इलाज नव्हता. त्याच दरीचं उग्रभीषण, रौद्रभयंकर सौंदर्य पुनश्च अनुभवता आलं.\n१४ एप्रिलला बेसुनहून पहाटेच निघून आम्ही समरकंदकडे निघालो. घाटरस्ता सुरु होऊन थोडे पुढे येताच दरबांदपाशी दोन रस्ते फुटले. एक निघाला होता टिरमिझ या अफगानिस्ताणच्या सीमेवरील गावाकडे, तर दुसरा समरकंदमार्गे ताश्कंदकडे. सकाळच्या कोवळ्या उन्हात हिरवीगार कुरणं आणि शेळ्या मेंढ्यांचे कळप दिसत होते. वाटेतील एका छोट्या खेड्यापाशी ‘मुल्ला नसरुद्दिन’ भेटला नाही, गंमत करतोय. गाढवावर बसलेला एक हसरा आनंदी म्हातारा भेटला. ‘फोटो काढू का नाही, गंमत करतोय. गाढवावर बसलेला एक हसरा आनंदी म्हातारा भेटला. ‘फोटो काढू का’ असं विचारताच आनंदानं तयार झाला आणि मोठ्या आग्रहानं, ‘चला घरी चहा पिऊया’ असं विचारताच आनंदानं तयार झाला आणि मोठ्या आग्रहानं, ‘चला घरी चहा पिऊया’ म्हणून आम्हाला त्यानं खूप आग्रह केला. मला आता परतीचे वेध लागले होते आणि वेळेत करायच्या RT-PCR टेस्टची टांगती तलवारही होतीच. समरकंदला येताच वाटेतच एका क्लिनिकमधे टेस्ट करून मी झरीना हॉटेलमधे पोचलो. हॉटेल मालकानं मोठ्या आवडीनं, सजावट म्हणून उझ्बेगी ‘उखळा’सकट जुन्या आठवणी जपल्या आहेत.\nया सगळ्या धावपळीत समरकंदमधील ‘रेगिस्तान’ हे महत्वाचं लोकप्रिय ठिकाण पाहायचं राहून गेलं होतं. संध्याकाळ होताच, अनेक रंगाच्या रोषणाईने झगमगणारा रेगिस्तान हा भलाथोरला चौक समरकंदच्या मध्यवर्ती ठिकाणी वसला आहे. त्या संध्याकाळी रेगिस्तान चौकात उझ्बेगी संगीताची मेहफिल चालू होती. चौकात डावीकडे उलुघबेग, मध्ये ‘तिलीया कोरी’ म्हणजेच सोन्यानं मढवलेलं नक्षीकाम असलेली, तर उजवीकडे ‘शेर-दोर’ अश्या तीन मान्यवर मदरसा आहेत. प्रत्येक मदरश्यासमोर भव्य महाद्वार आणि डावी उजवीकडे मिनार अशी रचना उझ्बेकिस्तानात सर्वत्र आढळते. या गोपुरासारखे दिसणाऱ्या महाद्वारांना ‘पेश्ताक’ म्हणतात. संध्याकाळच्या गार हवेत मी थक्क होऊन समोरचा नजारा न्याहाळत होतो. कानावर अरबी संगीताशी मिळतंजुळतं संगीत () कानावर पडत होतं. यात कधी खंजिरी, घुंगरू अश्या वाद्यांसह उडत्या आनंदी चालीचं संगीत असतं, तर अनेकदा विव्हळणाऱ्या आवाजात विरही आर्त स्वर कानावर पडतात. ८४ साली सौदी अरेबियात असल्यापासून, मला कधीही न उमजलेला हा संगीतप्रकार आहे. रेगिस्तान पाहून सुख्राबबरोबर मी अमीर तिमूरची समाधी पाहायला गेलो. येथील मिनारासोबतचा निळाभोर घुमट, अप्रतिम नक्षीकामानं सजवलेला आहे.\nसुख्राबचं लक्ष सारखं घड्याळाकडे जात होतं. साडे आठ वाजून गेले होते. त्यांनी उपास सोडायचा ७.१३ चा मुहूर्त कधीच टळून गेला होता. दिवसभराच्या कडकडीत निर्जळी उपवासानंतर सुख्राबला कडकडून भूक लागली असणार आम्ही तडक ‘मन्सूर शाशलिक’ नावाच्या स्थानिक हॉटेलात जेवायला गेलो. अप्रतिम सलाड, तीन चार प्रकारचे कबाब आणि त्याबरोबर सढळहस्ते देण्यात येणारा पांचट चहा असं आमचं जेवण आम्ही तडक ‘मन्सूर शाशलिक’ नावाच्या स्थानिक हॉटेलात जेवायला गेलो. अप्रतिम सलाड, तीन चार प्रकारचे कबाब आणि त्याबरोबर सढळहस्ते देण्यात येणारा पांचट चहा असं आमचं जेवण एक नक्की की अतिशय कमी मसाले वापरून बनवलेले कबाब/शाशलिक जिभेवर विरघळतात.\nसमरकंद हे शहर ख्रिस्तपूर्व ८०० साली वसवलं असावं. इ.स. १२२१ मध्ये चेंगीजखानाचं आक्रमण झालं आणि त्याने सारं समरकंद शहर उध्वस्त केलं. १३३६ साली शाख्रीसब्ज इथे अमीर आणि तेकीना खातून यांच्या पोटी जन्माला आलेला ‘तिमूर’ म्हणजेच पोलादी पुरुष, याने एका भक्कम राजवटीची मुहूर्तमेढ रोवली. खेळतांना किवा कुठल्याश्या किरकोळ लढाईत तिमूरचा उजवा हात आणि उजवा पाय पंगू झाला होता आणि यावरूनच तैमुरलंग हे त्याचं नाव प्रसिध्द झालं. ‘अमीर तिमूर’ त्याच्या घोडेस्वारी आणि युद्धकौशल्यासाठी नावाजला गेला. विविध टोळ्या, आक्रमणं या पार्श्वभूमीवर प्रथमच, अमीर तिमूरनं उझ्बेकीस्तानमध्ये स्थिर सत्ता निर्माण केली. आपल्याला त्याची एक आक्रमक क्रूरकर्मा येव्हढीच ओळख आहे. याचाच खापरपणतू ‘बाबुर’ यानं मुंडक्यांच्या राशी रचत, खैबरखिंडमार्गे भारतात येऊन १५२६ साली मुघल साम्राज्य��चा पाया रचला. असं असूनही अमीर तिमूरच्या काळात समरकंदचा सांस्कृतिक विकास झाला. अमीर तिमूरनं नवीन समरकंद वसवलं.\nरेगिस्तान जवळच एक विस्तीर्ण चौकात ‘अमीर तिमुर’चा भव्य, सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. घुमटाकार शिरस्त्राण, जाड भुवया आणि दाढीमिशा असलेला करारी चेहरा, डाव्या हातातील सरळसोट पल्लेदार तलवारीवर उजवा हात स्थिरावलेला. अतिशय अंदाधुंद, रक्तरंजित काळात उझ्बेकीस्तानात स्थैर्य आणणाऱ्या कर्तबगार सेनापतीचा हा पुतळा, मी निरखून पाहत होतो. कला, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्राला राजाश्रय देणारा राजा, त्या पराक्रमी, करारी योध्द्याच्या चेहऱ्यात हरवून गेला होता. इथे ‘अमीर तिमुर’ला महाराजांप्रमाणे मानतात. त्यानंतर झेराव्शान नदीच्या काठी असलेला ‘अफ्रासियाब कालवा’ आणि त्याकाठी असलेलं उध्वस्त समरकंद, अलेक्झांडरच्या काळी बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आणि शाही दफनभूमी ‘शाही झिंदा’ असं पाहून मी ताश्कंदकडे निघालो.\nलहानपणापासून ऐकलेल्या ‘अरेबियन नाईट्स’ मधील सिंदबादच्या गोष्टी, अलिबाबा आणि चाळीस चोर आणि अल्लाउद्दिनचा जादुई दिवा अश्या कहाण्या वाचतांना डोक्यात येणारी विशेषणं म्हणजे ‘सुरस आणि चमत्कारिक’ बालमनाला ते सारंच अद्भुत आणि मनोरंजक वाटे. प्रेमळ माणसं, मुस्लिम कर्मठपणाचा पूर्ण अभाव, चवदार खाणं, ओळखीचं वाटणारं तरीही स्तिमित करणारं अप्रतिम स्थापत्य आणि इमारती, करोनाच्या भयाचा पूर्ण अभाव आणि आल्हाददायक हवामान, सारंच अद्भुत. खडतर ‘सिल्क रूट’च्या प्रतिमा, त्या प्रवाश्यांचं साहस माझ्या मनात रेंगाळत होतं. ‘पुन्हा नक्की यायचं’ असं मनाशी घोकत मी दिल्लीच्या विमानात पाऊल ठेवलं. अश्या तऱ्हेनं ही ‘उझ्बेकिस्तान’ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी सुफळ संपूर्ण झाली\n→ एक अद्भुत सफर (लेख १)\n← रख्मात, बुखारा रख्मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2019/07/blog-post_10.html", "date_download": "2021-07-24T19:52:39Z", "digest": "sha1:POD26XHP23VAB4XRPC5UXJZOTUMO7JMR", "length": 23794, "nlines": 144, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : शिल्पकारांना समर्पित ही भुलेश्वर मंदिर शिल्पवैभवाची अद्भुत सफर.....", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nशिल्पकारांना समर्पित ही भुलेश्वर मंदिर शिल्पवैभवाची अद्भुत सफर.....\nसाल नक्की आठवत नाही.. ९४-९५ असावे...भुलेश्वर मंदिराला भ���ट दिली होती. डोळ्यासमोर आजही मंदिराचे ठिकाण ताजे आहे.नजर जाईल तिथपर्यंत शेते. माणसांची वस्ती नाहीच.....शेतामध्ये एक टेकडी आणि टेकडीवर मंदिर. काहीसं एकांतात वसलेलं. किंचित भीतीदायक. दूरदूर वाहन दिसत नव्हत. आम्ही कुठून गेलो आठवत नाही पण जवळजवळ कित्येक किमी चालत जाऊन ट्रेकच केला होता. मंदिराच्या आजूबाजूला चीटपाखरू देखील नव्हत. मंदिरातील शिल्पकलांशी नजरभेट झाली. हो, नजरभेटच ती. ना मंदिराचा इतिहास माहित, ना शिल्पकलांचे ज्ञान. शिल्पांची नावे तर सोडूनच द्या.......नेत्रसुख एवढच काय ते.......\nकदाचित तीच जादू आजही तिथे खेचत नेते. आजचा मंदिर परिसर माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेला असला तरीही\nपुणे जिल्यातील दौड तालुक्यातील यवत जवळील भुलेश्वर भुरळ पडणारे\nशिल्पकारांच्या सिद्धहस्त जादूतून पुढे आलेला एक अमोल नजराणा\nअसंख्य शिल्पे, रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांचे जादुई शिल्पविश्व\n\"फिरस्ती महाराष्ट्राची आणि Ancient Trails \" तर्फे ७ जुलै २०१९ ला पुन्हा एकदा मंदिराची नजरभेट झाली. नजरभेट चे रुपांतर ज्ञानभेट मधे कसे झाले ह्याचा हा प्रवास\nमंदिराच्या काही अंतरावर एक ढासळलेल्या बुरुजावरून घेतलेले मंदिराचे हे सुरेख छायाचित्र\nभुलेश्वर मंदिर आणि परिसर हा खरंतर दौलतमंगळ नावाचा किल्ला होता. किल्ल्याचे काही भग्न अवशेष जसे बुरुज, प्रवेशद्वार अशा काही खुणा आजही किल्ल्याची साक्ष आहेत....\nकिल्ल्याचे हेच ते प्रवेशद्वार...\nदारातून प्रवेश केला की काही पावलांवर किल्ल्याचा बेसाल्ट दगडात उभारलेला मुख्य दरवाजा दिसला...\nअजून काही पायऱ्या चढल्यावर दिसला तो मंदिराचा सुंदर परिसर..\nमंदिराच्या प्रांगणाच्या आरंभाला स्वागत करतात ते द्वारपाल..\nमंदिराच्या प्रांगणात एकीकडे आहे चतुष्की. हीचा उपयोग यज्ञ किंवा दीक्षा देण्यासाठी होत असावा.\nतर मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आहे ही भलीमोठी घंटा...\nहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार...अतिशय साधे ...वाकून जावे इतके छोटे....\nमंदिराच्या छतावर आहे हे सुंदर नक्षीकाम...\nदरवाज्याकडे तोंड करून आहे हे कासवाची प्रतिमा...कासवासारख्या धीम्या शारीरिक आणि मानसिक गतीने मंदिरात प्रवेश करावा असेच जणू सांगण्यासाठी .\nदरवाजाच्या पायरीजवळ आहे चतु:शीला...त्यावर दोन्ही बाजूला कोरले आहेत दोन कीर्तिमुख...\nकिंचित झुकत दरवाज्यातून आत गेल्यावर लागते दोन्ही बाजूला सुरेख नक्षी असलेले किंचित बसके अजून एक द्वार......ह्या द्वारावर पाच पट्ट्या कोरलेल्या आहेत...\nडावीकडून त्यांची नावे आहेत, व्यालशाखा, पत्रशाखा, स्तंभशाखा, नर अथवा मानवशाखा आणि पुन्हा पत्रशाखा...\nआणि द्वारावर आहे ललाटबिंब...\nदरवाज्यातून समोरच दर्शन देते ती हनुमान प्रतिमा...\nउजवीकडून काही दगडी पायऱ्या चढून गेल्यावर दिसते ते चकित करणारे मंदिराच्या सभामंडपातील शिल्पवैभव हो वैभवच ते...नक्षीदार असंख्य स्तंभांनी आणि शिल्पांनी नटलेले आणि मढलेले सभामंडप........\nहे शिल्पवैभव मोहून टाकणे, मतीगुंग करणारे ....ह्या मोहजलातून बाहेर आले हे भुलेश्वर अर्थात शिवाचे दर्शन घेण्यासाठी.....\nदर्शन घेऊन निघताना नजर खिळवून राहिली ती सभामंडपातील अत्यंत सुरेख, सुबक, आकर्षक, अवाढव्य नंदिशिल्पाकडे\nसूर्यकिरणांचा अभिषेक थेट शिवपिंडीवर व्हावा म्हणून नंदीने आपले मुख किंचित वळवले कथा हे सांगते. पण त्यामागचा भावार्थ आपण घेऊ तसा..शिवपिंड आणि रविकिरण यांच्या मधे येणारा मी कोण कथा हे सांगते. पण त्यामागचा भावार्थ आपण घेऊ तसा..शिवपिंड आणि रविकिरण यांच्या मधे येणारा मी कोण किती ही उदात्त भावना....\nसभामंडपात एका विलक्षण प्रतिमेने लक्ष वेधून घेतले....भव्य कासव प्रतिमा...\nहे कासव इथे कसे आले की आधीच इथे होते की आधीच इथे होते ह्या पेक्षाही मला भावले तो त्याची मन लुभावणारी प्रतिमा....अतिभव्य, सुरेख, सुबक आणि सुरचित.....कासवासारखे नतमस्तक, शरणागत होत, अध्यात्मिक उन्नती हा एकच भावार्थ मनी ठेवत शिवाचे दर्शन घ्यावे असेच तर नाही ना संदेश देत हे कासव\nआता सुरु झाला नजरभेट ते ज्ञानभेट हा प्रवास.....एक एक शिल्प बारकाईने पाहून त्यामागची त्याची कथा भावार्थ समजून-उमजून घेण्याचा प्रवास...\nरामायणातील श्रीराम-भरत मिलाप दृश्य साकारणारे हे सुरेख शिल्प...\nश्रीराम वानरसेना घेऊन परतत आहेत (डावीकडून..)\nहत्ती घेऊन भेटीला येत आहे अत्यंत प्रिय बंधू भरत...\nरामायणातील सुप्रसिद्ध मारिचवधाचा प्रसंग सभामंडपात कोरला आहे..\nमहाभारतातील युध्दासहित काही प्रसंग इथे कोरलेले आहेत. त्यापैकी एक द्रौपदीस्वयंवराचा शिल्पपट असाच मनमोहक..\nरथावर आरूढ कृष्ण आणि अर्जुन..\nपितामह भीष्म मृत्यूशय्येवर असताना त्यांना भेट देणारे पांडव....\nद्रूष्टदुन्म्य आणि पांडव कथा\nसभामंडपात एका ठिकाणी उंचावर समुद्रमंथन प्रसंग शिल्पपट आहे..समुद्रमंथन एक सुप्रसिद्ध पौराणिक कथा आहे. देव आणि दानवांनी मिळून हे समुद्रमंथन केले होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्राचे वैभव समुद्रात मिळाले. समुद्रात पडलेले वैभव परत मिळवण्यासाठी विष्णूने इंद्राला समुद्रमंथनाचा उपाय सुचवला. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी करून आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन करावे. त्यातून अमृतप्राप्ती होईल . वैभव पुन्हा प्राप्त होईल. अशी ही थोडक्यात कथा असणारे हे शिल्प\nसभामंडपात अगणित देवकोष्ठ आहेत. मुख्य मंदिराच्या बाह्य भागावर सूरसुंदरीची विविध शिल्प कोरलेली आहेत. मूर्तीभंजकांनी ह्या शिल्पांची तोडफोड केली असली तरी शिल्पकारांनी किती कल्पकतेने शिल्पांमध्ये सौंदर्य भरले आहे ह्याची कल्पना शिल्प पाहताना येते.\nहातात मृदुंग घेतलेली ही सुंदरी. हीच नाव आहे मर्दला\nप्रेतावर उभी चामुंडा..सप्तमातृका पैकी एका शैवशक्ती चे एक संहारक, रौद्र रूप. पौराणिक कथे नुसार काली अवतारात असताना या शक्ती देवतेने चंड आणि मुंड या दोन शक्तीशाली असुरी वृत्तीच्या राक्षसांना ठार मारले. त्यामुळे हिला चामुंडा हे नाव मिळाले. या देवतेचे वाहन प्रेत असते. पुण्याजवळील भुलेश्वर मंदिरात प्रेतावर उभ्या देवी चामुंडाचे शिल्प आहे. मुर्तिभांजकांनी हात - पाय तोडले असले तरी देवी चामुंडा चे हे अद्भुत शिल्प शिल्पकारांनी इथे कोरले आहे.\nनाग धारण केलेली वनिता..\nदर्पणसुंदरी..सौंदर्य आरशात न्याहाळण्या सोबतच शिल्पाचा भावार्थ आहे, मंदिरात जाण्याआधी स्व-अवलोकन, आत्म-मंथन, आत्म-विश्लेषण करा. आपल्या भावना, विचार यांचा मागोवा घेत पवित्र मन सौंदर्याने मंदिरात प्रवेश करा.\nसप्तमातृकामधील ऐरावतावर आरूढ इंद्राणी..\nसप्तमातृकामधील..डावीकडील विनायकी, बैलावर/वृषभावर आरूढ माहेश्वरी आणि मोरावर आरूढ कौमारी....\nसप्तमातृका ह्या देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृका ह्या पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे त्या मूर्ती स्त्री रुपात घडवल्या गेल्या. ब्रम्हाची ब्राम्ही/ब्रम्हाणी, इंद्राची इंद्राणी.एन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा ह्या त्या सप्तमातृका हातात आयुधे आणि हस्तमुद्रा या रुपात त्या आढळतात.\nयोगिनी, वैनायकी यांचे संदर्भ पुराणात आढळतात.\nवैनायकी ही विनायकाची स्त्री रुपी प्रतिमा..\nवैनायकी ला गणेशानी, लंबोदरी, विघ्नेश्वरी, स्त्री-गणेश असे देखील म्हणतात. गजवदना वैनायकीच्या आसनासमोर मूषक आहे. हातात दंड, अंकुश आणि मोदकपात्र आहे. डावीकडे वळलेली सोंड असून तोंडात हस्तीदंत आहेत. गळ्यात हार, हातात कंकणे आणि पायात नुपूर आहेत.\nखालील शिल्पपटात गरुडावर आरूढ वैष्णवी (उजवीकडील) दिसत आहे...\nह्या असंख्य शिल्पाप्रमाणेच उलटे नाग असलेली यादवकालीन बांधकाम रचना येथे आहे.\nखांबावर उलटे नाग आणि हत्ती आहे..\nगरुडधारी संभाव्य भुयारी मंडपातील आतील भींतीवर शेषशायी विष्णूशिल्प आहे.\nमंदिराच्या पूर्णपणे बाहेरील भिंतीवर दोन कां शिल्प आहेत..\nमंदिराच्या बाहेर चक्कर मारली तर ढवळगड, पुरंदर, मल्हारगड किल्ले इथून दिसतात.\nमंदिर बाहेरून बघितले तर आतल्या शिल्पवैभवाची सुतराम कल्पना येणार नाही असे हे भुलेश्वर मंदिर मंदिराची सफर करताना नजरभेट चे रुपांतर ज्ञानभेटीत तर झालेच परंतु सतत शिल्पवैभवा पाठील हात स्मरणात येत राहिले. एक हात ज्यांनी शिल्पांची तोडफोड केली आणि एक हात ज्यांनी ह शिल्पे घडवली\nसलाम त्या शिल्पकारांना ज्यांच्या सिद्धहस्त चमत्कारातून ही भुरळ पडणारी शिल्पवैभव निर्मिती झाली\nफिरस्ती महाराष्ट्राची आणि Ancient Trails टीम:\nशिल्प आणि मंदिराच्या माहितीसाठी खास आभार:\nशंतनू परांजपे: फिरस्ती महाराष्ट्राची\nगिरिनाथ भारदे: Ancient Trails\nप्रसन्नगडफेरी, २० जुलै २०१९\n ट्रेक विथ गिरीप्रेमी, २१ ज...\nगुरुपौर्णिमेला भाविकांसाठी खुले होणारे श्री. त्रिश...\nसासवड आणि परिसरातील काही मंदिरे आणि लेण्यांची फोटोसफर\nशिल्पकारांना समर्पित ही भुलेश्वर मंदिर शिल्पवैभवाच...\nखिद्रापूर येथील श्री. कोपेश्वर मंदिरावर कोरलेले वा...\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/public-prosecutor-vidya-rajput-murder-case-selection-for-research-477145.html", "date_download": "2021-07-24T20:48:18Z", "digest": "sha1:PSVTO3KA2Z2WRFCTTWNRL2Z5RJIQ7ULR", "length": 17646, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याची संशोधनासाठी निवड, राष्ट्रीय संंशोधन फौजदारी न्याय विभागाकडून दखल\nजळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांचा खून खटला, सदर गुन्ह्याचा तपास व निकाल यावर राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभाग मुंबई संशोधन करणार आहे. (Public Prosecutor Vidya Rajput murder case Selection for research)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nडॉ. प्रवीण मुंढे, (पोलीस अधीक्षक जळगाव)\nजळगाव : जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (वय 35, रा. सुपारीबाग, जामनेर) यांचा खून खटला, सदर गुन्ह्याचा तपास व निकाल यावर राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभाग मुंबई संशोधन करणार आहे. हे संशोधन एलएलएमच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी यावर पीएचडी करणार आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Public Prosecutor Vidya Rajput murder case Selection for research)\nरेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत काय होता खून खटला…\nसरकारी वकील रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांचा १३ जानेवारी रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. या गुन्ह्याचा खून खटल्याचा निकाल १३ मे २०२१ रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने दिला. यात मयत ऍड. रेखा राजपूत यांचे पती डॉ. भरत लालसिंग पा���ील याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप तर व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) याला कलम २०१ अन्वये न्यायालयाने चार वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे.\nठोस पुरावे नसताना गुन्ह्याचा यशस्वी तपास\nकुठलाही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतांना हा गुन्हा पोलिसांसाठी आव्हान होता. तसेच मयत सरकारी वकील असल्याने या गुन्ह्याची राज्यभरात चर्चा झाली होती. यात पोलीस, डॉक्टर व वकील या तीन्ही यंत्रणांनी यात झोकून काम केले.आणि संशयितांना शिक्षा झाली.\nजिल्हा न्यायालयाकडून हा निकाल संकेतस्थळावर अपलोड झाल्यानंतर या खटला व निकाल, गुन्हा व त्याचा तपास याची मुंबई येथील राष्ट्रीय फौजदारी येथील न्याय विभागाने संशोधनासाठी निवड केली. त्यावर राष्ट्रीय फौजदारी न्याय विभागाच्या विद्यापीठाअंतर्गत एल.एल.एमच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणारे विद्यार्थी पीएचडी करणार आहेत.\nपोलिस अधिक्षक काय म्हणाले\nत्याबाबत मुंबई येथील राष्ट्रीय फौजदारी येथील न्याय विभागाने कळविले आहे. जिल्हा पोलीस दलासह या खटल्या, गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍यांसाठी ही अभिमानाची बाब आहे, असे यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे बोलताना म्हणाले.\nहे ही वाचा :\nमुसळधार पावसाने गोदामातील 30 हजार साखरेची पोती भिजली, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nVIDEO | रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nरात्री 21 वर्षीय युवकाची सात जणांकडून हत्या, सकाळी मुख्य आरोपीचा दगडाने ठेचून खून, नागपूर हादरलं\nआईच्या मृतदेहाजवळ बाहुल्यांशी खेळत बसलेल्या दोघी मुली, नंतर दिली हत्येची कबुली\nविवाहित शेजारणीसोबत तरुण पळून गेला, महिलेच्या कुटुंबीयांनी भावाची हत्या करुन नदीत फेकलं\nमूल नसल्यावरुन डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे, दीराकडून हातोडी-कात्रीने वार करत हत्या\nVasai Crime | आई सतत दारुच्या नशेत असल्याने मुलानेच आईला संपवलं, वसई कोळीवाडा परिसरातील घटना\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातू�� मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-irfan-pathans-artical-on-sachin-tendulkar-4434560-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:47:01Z", "digest": "sha1:DAXFVIXCT2W7Z7IKFCWVZQ6XSF3IH375", "length": 10877, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Irfan Pathan's Artical On Sachin Tendulkar | आठवणी सचिनच्या: पहिल्या भेटीत फक्त ‘हॅलो’च म्हणू शकलो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआठवणी सचिनच्या: पहिल्या भेटीत फक्त ‘हॅलो’च म्हणू शकलो\nसचिन तेंडुलकरला मी 2002 मध्ये बंगळुरूच्या राष्‍ट्रीय क्रिकेट अका���मीच्या कॅम्पमध्ये पहिल्यांदा बघितले होते. सचिनसोबत ती माझी पहिली भेट होती. सचिन समोर आल्यानंतर माझी बोलतीच बंद झाली. पहिल्या भेटीत मी फक्त एकच शब्द बोलू शकलो. एकच शब्द..‘हॅलो’. दुसरा शब्दसुद्धा माझ्या तोंडातून निघाला नाही. मी स्तब्ध झालो होतो. साक्षात सचिन तेंडुलकर समोर आहे, यावर माझा विश्वास बसत नव्हता. सचिन तेंडुलकरला खेळताना बघून मी मोठा झालो. सचिनसारखे यश मिळवणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. ते स्वप्न मीसुद्धा बघितले. पुढे चालून मला सोबत खेळण्याची संधी मिळाली. ते माझे नशीबच होते. सचिनसोबत मैदानावर, पॅव्हेलियनमध्ये, ड्रेसिंग रूममध्ये, हॉटेलात, एखाद्या मित्राच्या घरी वेळ घालवणे म्हणजे आनंदाची पर्वणी असते.\nमैदानावर अनेक वेळा सचिनने मला मार्गदर्शन केले. ज्या वेळी माझी गोलंदाजीची लय बिघडायची, माझ्या जवळ येऊन सचिन मला समजावून सांगायचा, ‘जास्त विचार करू नकोस. तुझ्याकडे नॅचरल स्विंग आहे. फक्त अचूक टप्प्यावर चेंडू टाक. चेंडू आपोआप स्विंग होईलच. तू हे करू शकतोस,’ असे त्यांनी मला अनेक वेळा म्हटले. एखाद्या विकेटसाठी मला प्रोत्साहित करायचे, ‘इरफान, ही विकेट तूच घेऊ शकतोस. फक्त त्या फलंदाजाला थोडा अडचणीत आण, बघ तुला विकेट मिळते की नाही,’ असे मला प्रोत्साहित करून माझ्याकडून ब-याच वेळा चांगली कामगिरी करून घेतली. मैदानावर कधी माझ्या गोलंदाजीवर सचिनकडून मिसफिल्ड झाले तर सचिन वाईट वाटायचे.\nसचिन तेंडुलकर खेळाडू म्हणून जितका महान आहे, तितकाच व्यक्ती, मित्र म्हणून मनमिळाऊ, मस्तीखोर आहे. सचिनसोबतची एक आठवण मी कधीही विसरू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया टूरसाठी माझी पहिल्यांदा निवड झाली होती. आम्ही सारे जण ऑस्ट्रेलियात गेलो. तेथे हॉटेलात सचिन काही तरी खाण्यात गुंग होता. सचिनच्या हाती हिरव्या रंगाचा दिसायला सुंदर असलेला एक पदार्थ होता. ते बघून मलाही तो पदार्थ खावासा वाटला. मोह झाला. मी आवरू शकलो नाही. सचिनकडे गेलो. ‘सचिन पाजी, हा कोणता पदार्थ तुम्ही खात आहात दिसायला तर खुपच सुंदर दिसत आहे,’ असे मी विचारले. ‘ये इरफान. हा खूप गोड पदार्थ आहे. तूसुद्धा खा ना,’ असे सचिनने मला म्हटले. मी याच संधीची वाट बघत होतो. मी डिशमधून तो पदार्थ खाण्यास उचलला. तो पदार्थ खाल्ल्यानंतर माझ्या नाका-तोंडातून धूर निघायचेच उरले होते. अत्यंत तिखट असा काही तरी तो पदार्थ होता. त्या पदार्थाचे मला नीट नाव आठवत नाही. तो पदार्थ गोड नव्हे, तर अत्यंत तिखट असा हिरव्या चटणीचा थर असलेला मेनू होता. मला खूप तिखट लागले. मला बघून सचिन पाजीला खूप हसू आले. त्यांनी हा किस्सा संघातील सर्व खेळाडू मित्रांना सांगितला. हा किस्सा ऐकल्यानंतर प्रत्येक जण पोट धरून हसला. तिखट लागल्यानंतर मला सर्वप्रथम सचिन पाजीनेच पाणी दिले. मी ज्युनियर होतो. वरिष्ठ खेळाडूंच्या धाकात मी राहू नये. त्यांच्यासोबत मला सहज मित्रासारखे वावरता यावे, यासाठी त्यांनी माझ्यासोबत अशी मस्ती केली. अगदी हक्काच्या दोस्तासारखी. सचिन किती मस्तीखोर आहे, हे यावरून लक्षात येते.\nआम्ही पाकिस्तान दौ-यावर गेलो होतो. त्या वेळी मी माझ्या आई-वडिलांना सामना पाहण्यास बोलावले होते. माझे आई-वडील पहिल्यांदा माझा सामना बघत होते. सचिनला हे कळताच सचिन स्वत:हून माझ्या आई-वडिलांकडे आला. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सचिनची भेट झाल्यानंतर माझ्या आई-वडिलांना गहिवरून आले होते.\nसचिन खेळाडू म्हणून जितका मोठा, तितकाच माणूस म्हणूनही तो ग्रेट आहे. इतक्या यशानंतरही त्याच्याकडे बिंदूइतकासुद्धा गर्व नाही. सचिन निवृत्त होत आहे, हे ऐकल्यावर क्षणभर भरवसाच बसला नाही. सचिन म्हणजे भारतीय क्रिकेटमधील ‘रोशनी’ आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या दुनियेत ही चमक निश्चित थोडी कमी झालेली दिसेल. क्रिकेटच्या विश्वातला धु्रवतारा आहे तो..\nमला आणखी एक घटना आठवते. 2007 मध्ये बडोद्याला एक सामना होता. त्या सामन्यासाठी आलेल्या टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना मी घरी जेवणासाठी आमंत्रित केले. जेवणात माझ्या आईने खास स्वत:च्या हाताने बिर्याणी तयार केली. सर्व खेळाडू जेवणास आले त्या वेळी सचिनने बिर्याणीवर ताव मारला. त्याला ती बिर्याणी खूप आवडली. दुस-या दिवशी सचिनने आणखी बिर्याणी खायची असल्याची विनंती केली. मी तसेच केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-12-september-2019/", "date_download": "2021-07-24T21:38:57Z", "digest": "sha1:LX4PHGCAVX5O2RI7NPDCXHDB5X3F3VMW", "length": 15724, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 12 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्��शिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय सैन्य दलाला चालना देण्यासाठी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) कुर्नूल, आंध्र प्रदेश हद्दीत स्वदेशी रूपात कमी वजन, अग्नि आणि मानव-पोर्टेबल एंटीकंट गाइडेड मिसाइल (MPATGM) च्या यशस्वी चाचणी घेतली.\nभारताची दुसरी स्कॉर्पिन-क्लास हल्ला पाणबुडी आयएनएस खंदेरी 29 सप्टेंबर रोजी मुंबईत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नौदलात नेण्यात येणार आहे.\nरेल्वे मंत्रालय 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात संपूर्ण नेटवर्कवर ‘स्वच्छता-ही-सेवा पखवाडा’ पाळत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पीके मिश्रा यांची सरकारने नियुक्ती केली आहे.\nपुढील आठवड्यात होणारी निवडणूक जिंकल्यास इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्याप्त पश्चिम किनारपट्टीचा मोठा हिस्सा असलेल्या जॉर्डन व्हॅलीचा संबंध जोडण्याचा आपला इरादा जाहीर केला.\nव्हिएतनामने दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठ्या सौर उर्जा शेतीचे उद्घाटन केले असून यामध्ये वर्षाला 688 दशलक्ष किलोवॅट वीज उत्पादन करण्याची क्षमता आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईतील पहिले बेलापूर ते पेंढार मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात आला. नवी मुंबई मेट्रो लाईनसाठी प्रस्तावित चार मार्गांमध्ये 11.10 किमी कॉरिडॉरवर एकूण 11 स्थानके असून एकूण 3,063 कोटी रुपये खर्च आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी पशुधनातील ��ाय व तोंड रोग आणि ब्रुसेलोसिस निर्मूलनासाठी राष्ट्रीय प्राणी रोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) सुरू करणार आहेत. 2024 पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीसाठी या प्रकल्पासाठी 12,652 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, यासाठी संपूर्णपणे सरकारकडून निधी देण्यात येणार आहे.\nदक्षिण-दक्षिण सहकार्याचा आंतरराष्ट्रीय दिन 12 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. दक्षिण-दक्षिण सहकार्य ही एक व्यापक चौकट आहे जिथे दक्षिण देशांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि तांत्रिक डोमेनसह विविध डोमेनमध्ये सहयोग केले आहे.\nसायकलिंगमध्ये भारताच्या रोनाल्डो लाइटोंजॅमने नवी दिल्ली येथे ट्रॅक एशिया कप स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी चौथे सुवर्णपदक जिंकले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:58:32Z", "digest": "sha1:HILBRA3N2GFTNQAVHLMLORGJ4XUJC3AK", "length": 6258, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नाशिक जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► नाशिक जिल्ह्यातील गावे‎ (९५६ प)\n► नाशिक‎ (१ क, २९ प, ५ सं.)\n► नाशिक जिल्ह्यातील तालुके‎ (१५ क, १५ प)\n► नाशिक जिल्ह्यातील धरणे‎ (६ प)\n► नाशिक जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके‎ (७ प)\n► नाशिक जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ‎ (२ क, १५ प)\n\"नाशिक जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ४३ पैकी खालील ४३ पाने या वर्गात आहेत.\nजिल्हा परिषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब\nबाणगंगा पाणी वाटप (इ.स.१६७४)\nभारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gondia-news-marathi/take-punitive-action-against-those-who-break-the-rules-instructions-of-collector-deepak-kumar-meena-nrat-103048/", "date_download": "2021-07-24T19:28:37Z", "digest": "sha1:GWSWQMMRYWFRDVU26JL5NMCEWFRYSVO3", "length": 14242, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Take punitive action against those who break the rules Instructions of Collector Deepak Kumar Meena nrat | नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा; जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांचे निर्देश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nगोंदियानियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा; जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांचे निर्देश\nराज्य शासनाने खबरदारी म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यात संसर्ग जरी आटोक्यात असला तरी संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही.\nगोंदिया (Gondia). राज्य शासनाने खबरदारी म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यात संसर्ग जरी आटोक्यात असला तरी संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांना बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.\nमजुरांनी केलेल्या कामाची मजुरी जमा झालीच नाही मजुरांची मागणी : साहेब, रोजगार हमीचे पैसे जमा करा \nराज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे राज्यात संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याचे चित्र आहे. यावरून राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घ्यावी, अशा सुचना केल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आस्थपनांच्या ठिकाणी फिजिकल डिस्टान्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचा सुचना केल्या आहेत. ज्या ठिकाणी किंबहुना ज्या व्यक्तीकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहे. त्याचप्रमाणे दंडाची रक्कमही निश्चित करून दिली आहे.\nदंड व दंडाची कारणे आस्थपाने मालक किंवा संचालक यांनी मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड, खासगी कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्यास 200 रूपये दंड, हॉटेल, रेस्टारंटच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्यास 100 रुपये दंड व मालकास 500 रूपये दंड, मास्क न वापरणारे सर्वसामान्य नागरिकास 100 रुपये दंड, शासकीय कार्मचाऱ्यांना 500 रूपये दंड, आस्थपनाच्या ठिकाणी सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्था न ठेवल्यास 1 हजार रूपये दंड, कृउबासमध्ये मास्कसह इतर नियम न पाळल्यास सचिवावर 10 हजार रूपये दंड व दुकानदार विक्रेत्यास 200 रूपये दंड, 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्यास आयोजकावर 10 हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2012/04/blog-post_25.html", "date_download": "2021-07-24T20:45:10Z", "digest": "sha1:B35XZFYVPFJEY3FKIBCJZX2O4E3ZM2LW", "length": 9416, "nlines": 234, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: सुखाची फुले", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nबुधवार, २५ एप्रिल, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: रिधिमा )\nतुला पाहिले मोकळे हासताना\nमनातून ते चित्र जाईचना\nदिशा धुंद झाल्या ऋतू गुंग झाले\nअसा थांबला काळ हालेचना\nतुझे रूप ���हे जगा वेगळाले\nमला ठाव होते कधीचे तरी\nतुला पाहताना पुन्हा जीव जाई\nकिती वादळे जन्म घेती उरी\nकसे ते कळेना तुला भेटताना\nसुटे जाण माझ्या जगाची मला\nतुझ्या चांदण्यातून वेचून घेतो\nसुखाची फुले रोज माळायला\nतुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\n२५ एप्रिल २०१२, १०:३०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nMilind Phanse २५ एप्रिल, २०१२ रोजी ११:४१ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/01/blog-post_30.html", "date_download": "2021-07-24T20:18:11Z", "digest": "sha1:PCVKZKMVWUL6ENAZHC2433EFH6TI7HUK", "length": 11860, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "अजित पवारांची तुफान फटकेबाजी - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > अजित पवारांची तुफान फटकेबाजी\nअजित पवारांची तुफान फटकेबाजी\nअजित पवारांची तुफान फटकेबाजी\nआपल्या नाशिक दौऱ्यादरम्यान उपमुख्यमत्री अजित पवार यांनी भल्या पाहटेच भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अजित पवारांना पाहून आयोजकांचीही तारांबळ उडाली. मी एवढ्या सकाळी येईन का अशी चर्चा रंहगली होती. एक तर म्हणाला हा बाबा सकाळी लवकर शपथ घेतो, असं म्हणत अजित पावर यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.\n“काही जण चर्चा करत होते. मी सकाळी एवढ्या लवकर येईन का त्यावर दुसरी व्यक्ती त्याला म्हणाली हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो,” असं अजित पवार यावेळी म्हणाले. यानंतर सर्वांमध्ये एकच हशा पिकला. “नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे या ठिकाणी मला बैठका आहेत. तुम्हाला लवकर उठून यावं लागलं यासाठी माफ करा,” असंही ते यावेळी म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या घटनेची या निमित्तानं त्यांनी आठवण काढली.\nयावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलं. “सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. परंतु समाजाच्या भल्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असं अजित पवार म्हणाले. “माझ��� आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरू असल्याचं वृत्त ऐकीवात येत आहे. परंतु हे वृत्त खोटं आहे. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे सरकार चालवण्यासाठी योग्य ते लक्ष देत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.\n“महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी यांसारख्या अनेक योजना सुरू केल्या. या योजनांच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या तर त्या आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू,” असंही पवार यावेळी म्हणाले.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nमेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमा...\nगणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन\nमाजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी, महात्मा फुले शाळेचा परिसर या भागाती...\nSBI देतेय स्वस्तात घर-दुकान खरेदी करण्याची संधी\nमुंबई, चेन्‍नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील...\nजाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म\nघरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं ज...\nश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन\nमागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाज...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B2", "date_download": "2021-07-24T21:53:28Z", "digest": "sha1:K2QX36PL6J5IMNYIAEXPP3DTWQGOM7J6", "length": 5371, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्याम बेनेगल - विकिपीडिया", "raw_content": "\nश्याम बेनेगल हे एक चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आहेत.\nश्याम बेनेगल हे भारताच्या राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.\nश्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट[संपादन]\n२०१३ सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार\n२०१८ सालचा व्ही. शांताराम पुरस्कार (४-२-२०१८)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१८ रोजी २२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आ��ि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_56.html", "date_download": "2021-07-24T20:21:46Z", "digest": "sha1:KPUHWE5BJR6O5XXCQTDVME5WVCBO7AJO", "length": 5319, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "उद्योजक करीम हुंडेकरी यांचे राहत्या घराजवळून अपहरण | Gosip4U Digital Wing Of India उद्योजक करीम हुंडेकरी यांचे राहत्या घराजवळून अपहरण - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्राईम उद्योजक करीम हुंडेकरी यांचे राहत्या घराजवळून अपहरण\nउद्योजक करीम हुंडेकरी यांचे राहत्या घराजवळून अपहरण\nअहमदनगर: उद्योजक करीम हुंडेकरी यांचं राहत्या घराजवळून पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांना एका गाडीत बसवून पळवून नेले.\nहुंडेकरी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घालून पळवून नेले. हुंडेकरी यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही.\nअपहरणकर्ते गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्या तोंडावर काळ्या रंगाचे मास्क असल्याचं, प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे. ही घटना काही महिलांनी पाहिली आहे. त्यानुसार पोलिस चौकशी करत आहे. हुंडेकरी यांचा कोणाशी वाद होता का किंवा कोणावर संशय आहे का याबाबत हुंडेकरी कुटुंबाकडे पोलिस अधिक चौकशी करत आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_22.html", "date_download": "2021-07-24T21:12:16Z", "digest": "sha1:MJG55KRTN6RHF3AOG6TZ7EUS4HST72IH", "length": 19374, "nlines": 59, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "‘स्‍वच्‍छता ही सेवा’ अभियानात नागरिकांनी सहभाग घ्‍यावा -जि.प.अध्‍यक्ष श्री.नेताजी पाटील", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष‘स्‍वच्‍छता ही सेवा’ अभियानात नागरिकांनी सहभाग घ्‍यावा -जि.प.अध्‍यक्ष श्री.नेताजी पाटील\n‘स्‍वच्‍छता ही सेवा’ अभियानात नागरिकांनी सहभाग घ्‍यावा -जि.प.अध्‍यक्ष श्री.नेताजी पाटील\nउस्‍मानाबाद, शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान देशभरात राबविण्‍यात येत असून या अभियानात जिल्‍हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपले गाव, शाळा-अंगणवाडी व परिसर स्‍वच्‍छतेसाठी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष श्री.नेताजी पाटील यांनी केले आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित “स्‍वच्‍छता ही सेवा” अभियान शुभारंभ व संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियान सन 2017-18 चे जिल्‍हास्‍तरीय बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, उपाध्‍यक्षा श्रीमती. अर्चनाताई पाटील, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.अनुप शेंगुलवार, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्‍वच्‍छता) श्री.मधुकर देशमुख, कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमणशेटे, महिला व बालकल्‍याण सभापती श्रीमती सखुबाई पवार, जि.प.सदस्‍य श्री.महेंद्र धुरगुडे, श्री.प्रकाश चव्‍हाण, श्रीमती.अस्मिता कांबळे, श्रीमती सक्षणा सलगर, श्री.उध्दव साळवी, पंचायत समिती सभापती श्रीमती. ज्‍योतीताई पत्रिके, सभापती श्री. शिवाजी गायकवाड, उपसभापती श्री. विष्‍णुपंत मुरकुटे, गट विकास अधिकारी श्री. राजकुमार कांबळे, श्री.बी.आर.ढवळशंख, संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियान सन 2017-18 मधील बक्षीस प्राप्‍त ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच विस्‍तार अधिकारी (पंचायत) व ग्रामसेवक उपस्थित होते.\nपुढे बोलताना अध्यक्ष श्री.नेताजी पाटील म्‍हणाले की, उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण चे काम शाश्‍वत झाले असुन शौचालय सुविधांचा सर्वांनी नियमित वापर करावा. त्‍याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्‍यमान उंचाविण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने विविध अभियान राबविण्‍यात येतात. लोकसहभाग ज्‍या गावात मिळाला त्‍या गावांचा कायापालट झाला आहे. “स्‍वच्‍छता ही सेवा” या विशेष अभियानातून गावस्‍तरावर स्‍वच्‍छते विषयी मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येणार आहे. गावस्‍तरावर शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी नाग‍रीकांनी पुढाकार घ्‍यावा, असे त्‍यांनी आवाहन केले.\nयावेळी बोलताना जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते म्‍हणाले की, “स्‍वच्‍छता ही सेवा” या अभियानानिमित्‍त विविध माध्‍यमांतून ग्रामस्‍थांमध्‍ये जनजागृती करण्‍यासोबत पाण्‍याचे स्‍त्रोत तसेच सार्वजनिक परिसर स्‍वच्‍छ करण्‍यात येणार आहे. स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान दिनांक 2 ऑक्‍टोंबर 2018 पर्यंत चालेल. दिनांक 17 ते 30 सप्‍टेंबर दरम्‍यान शौचालय निर्मिती, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापन, श्रमदान व समग्र स्‍वच्‍छता, भरलेल्‍या शोषखडयांचा उपसा करणे, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी इ.तर दिनांक 1 ऑक्‍टोंबर रोजी पर्यटनस्‍थळे साफसफाई व दिनांक 2 ऑक्‍टोंबर महात्‍मा गांधी जयंती हा दिवस स्‍वच्‍छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी तालुका व गावस्‍तरावर महाश्रमदान तसेच स्‍वच्‍छता विषयक विविध उपक्रम राबविण्‍यासाठी सर्व स्तरावरील लोक प्रतिनिधी, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, सर्व विस्‍तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभाग अस्मिता उपक्रमांतर्गत जोडलेल्या महिला ,अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी सदस्य यांनी योग्‍य नियोजन करुन शासनाने ठरवून दिलेल्‍या वेळापत्रकानुसार उपक्रम राबवावेत, असे आवाहन ही केले. त्‍याचबरोबर प्रत्‍येक तालुक्‍यातुन दोन ग्रामपंचायतींनी गोबर-धन योजनेसाठी प्रस्‍ताव सादर करावे व चालु वर्षात जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायतींचा संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियानात सहभाग असणार आहे, असे ते म्‍हणाले.\nयावेळी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्‍वच्‍छतेची शपथ घेतली. या शुभारंभप्रसंगी तुळजापुर पं.स.चे सभापती श्री.शिवाजी गायकवाड यांनी जिल्‍हा हागणदारी मुक्‍तीच्‍या पुढील टप्‍पा म्‍हणजे शाश्‍वत स्‍वच्‍छता असुन याविषयी मार्गदर्शन केले.\nबक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलताना जि.प.���पाध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई पाटील म्‍हणाल्‍या की, स्‍वच्‍छतेच्‍या रुपाने लक्ष्‍मी घरात आली असून सर्वांनी तिचे आनंदाने स्‍वागत करावे, असे त्‍यांनी विचार मांडले.\nत्‍याचबरोबर संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियानाच्‍या सुधारित मार्गदर्शक सुचना, स्‍वच्‍छता ही सेवा अभियान अंमलबजावणी, शाश्‍वत स्‍वच्‍छता व प्‍लॅस्टिक बंदी इत्‍यादी विषयी उपस्थितीतांना सादरीकरणद्वारे माहिती देण्‍यात आली.\nदुपारच्‍या सत्रात जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, उपाध्‍यक्ष श्रीमती. अर्चनाताई पाटील यांचे हस्‍ते संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियान सन 2017-18 मध्‍ये जिल्‍हा व तालुकास्‍तरावरील बक्षीस प्राप्‍त चौवीस ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र, बक्षीस रक्‍कम, ग्रामगिता व स्‍वच्‍छता साहित्‍याची किट देवुन ग्रा.पं.चे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना सन्‍मानित करण्‍यात आले. त्‍याचबरोबर स्‍वच्‍छ सर्वेक्षण ग्रामीण-2018 मध्‍ये उस्‍मानाबाद जिल्‍हयातील सर्वच तालुक्‍यांनी उत्‍कृष्‍ट सहभाग घेवुन मोबाईलद्वारे विभागात सर्वाधिक अभिप्राय नोंदविल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचा विभागात प्रथम क्रमांक आल्‍यामुळे जिल्‍हयातील आठही तालुक्‍यांना प्रमाणपत्र, ग्रामगिता व स्‍वच्‍छता साहित्‍याची किट देवून सन्‍मानित करण्‍यात आले.\nया कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमाकांत गायकवाड व आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर देशमुख\nयांनी मानले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी जिल्‍हा कक्षातील संवाद सल्‍लागार हनुमंत गादगे, श्रीमती शोभा टेकाळे, रुषीकेश डुमणे, वैभव गिरी, प्रदीप कांबळे, लक्ष्‍मण मांजरे व देवानंद खबोले यांनी परिश्रम घेतले.\nमहाश्रमदानात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन\nउस्‍मानाबाद, दि. 21:- केंद्र शासनाद्वारे “स्वच्छता ही सेवा” अभियान दि.15 सप्टेंबर 2018 ते 02 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत राबवून राज्‍यात व जिल्‍हयात स्‍वचछतेबाबत व्‍यापक जनजागृती करण्‍यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून दिनांक 25 सप्‍टेंबर 2018 रोजी देशभर महाश्रमदान दिवस निश्चित केलेला आहे.\nया दिवशी सकाळी 10 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील येरमाळा ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्‍हास्‍तरीय महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या दिवशी येरमाळा क्षेत्रात महाश्रमदा��� करणेसाठी येरमाळा स्‍थानिक गावातील व तालुक्‍यातील स्‍थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, उमेद अंतर्गत कार्यरत सर्व महिला बचत गटांचे महिला, स्‍वच्‍छागृही, नागरिक व ग्रामस्‍थ यांनी सहभाग घ्यावा.\nयाच दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रत्‍येक ग्रामपंचायत क्षेत्रात महाश्रमदान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाश्रमदानसाठी तालुक्‍यातील एक प्रसिध्‍द ठिकाण किंवा एका गावाची निवड करुन तालुक्‍यातील अनेक स्‍वच्‍छाग्रहींना दुपारी 12 वाजता त्‍या ठिकाणी स्‍वच्‍छतेसाठी एकत्रीत यावे व श्रमदान करण्यासाठी या उपक्रमांमध्ये स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व ग्रामस्थांचा सहभाग घेवून महाश्रमदान करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2021/01/blog-post_11.html", "date_download": "2021-07-24T19:26:07Z", "digest": "sha1:HTOHHVO6BZLFRLMHOTTUNL62XHOTQJR2", "length": 7219, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कोरोना लशीसाठी घाई करू नका: पंतप्रधान नरेंद्र मोदी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजकोरोना लशीसाठी घाई करू नका: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरोना लशीसाठी घाई करू नका: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nजसजशी कोरोना लसीकरणाची तारीख जवळ येते आहे. तसतसी प्रत्येकाची उत्सुकता वाढते आहे. प्रत्येकाला ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आला आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना लस मिळावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. अगदी राजकीय नेतेही मग याला अपवाद ठरू शकत नाही. दरम्य��न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा राजकीय नेत्यांना आधीच तंबी दिली आहे.\nदेशात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लसीकरणाबाबत काही सूचना केल्या आहेत. राजकारण्यांनी कोरोना लशीसाठी घाई करू नये, जेव्हा कोरोना लशीसाठी त्यांची वेळ येईल तेव्हाच त्यांनी ती घ्यावी, असे मोदींनी बजावले आहे. याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.भारताचा इतिहास पहिला तर अजूनही भारतात व्हीआयपी कल्चर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतात गल्लीपासून दिल्लीपासून सगळेच नेते स्वतःला व्हीआयपी समाजतात. त्यामुळे लसीकरणामध्ये हे व्हीआयपी कल्चर मोठी अडचण ठरू शकते.\nकेंद्र सरकारने लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स आणि त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनाच कोरोना लस दिली जाईल. सरकारने 50 वयोगटावरील नागरिकांना प्राध्यान्यक्रम दिला याचा अर्थ आपोआप अनेक व्हीआयपी व्यक्ती यामध्ये येणार आहेत.लोकसभेतील 529 खासदारांपैकी 384 खासदार या वयोगटात येतात. तर राज्यसभेतील 218 पैकी 199 खासदार या वयोगटातील आहेत. त्याचबरोबर अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी देखील या वयोगटात आहेत. परंतु आपल्याला लस मिळाल्यानंतर हे व्यक्ती आपल्या नातेवाईक आणि घरच्या लोकांसाठी प्रयत्न करणार नाहीत का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-VART-fanne-khan-jawan-hai-mohabbat-song-release-aishwarya-rai-looking-stunning-5914885-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:40:33Z", "digest": "sha1:XYCPMSPKUIBI2BUUVOOZT7Y7ENXZB4BW", "length": 3584, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fanne khan jawan hai mohabbat song release aishwarya rai looking stunning | ​ग्लॅमरस लूकमध्ये ऐश्वर्याने केला डान्स, 'फन्ने खां'चे 'जवां है मोहब्बत...' गाणे रिलीज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​ग्लॅमरस लूकमध्ये ऐश्वर्याने केला डान्स, 'फन्ने खां'चे 'जवां है मोहब्बत...' गाणे रिलीज\nमुंबई : 'फन्ने खां' चित्रपटातील नवीन गाणे 'जवां है मोहब्बत...' हे गाणे बुधवारी रिलीज झाले. या गाण्यात ऐश्वर्या राय ग्लॅमरस लूकमध्ये सिजलिंग डान्स करताना दिसतेय. गाण्यात ऐश्वर्या गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. गाण्यात तिचा एनर्जीयुक्त दिसतेय. चित्रपटात ती रॉकस्टारच्या भूमिकेत आहे. चित्रपटात तिचे नाव बेबी सिंह आहे. 'जवां है मोहब्बत...' हे गाणे सुनिधी चौहानने गायले आहे. हे गाणे इर्शाद कामिलने लिहिले आहे आणि संगीत तनिष्क बागचीने दिले आहे. चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार प्रमुख भूमिकेत आहेत. 'फन्ने खां' एक अशा वडिलांची कथा आहे जे स्वतः जास्त काही करु शकले नाही. परंतू त्यांना आपल्या मुलीला एक जबरदस्त सिंगर बनवायचे आहे. 3 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. डायरेक्टर अतुल मांजरेकर हा या चित्रपटाचे डायरेक्शन करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-parner-theft-investigation-cctv-footage-4313344-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:39:19Z", "digest": "sha1:PHIULL7WZUHBSHBDGXK2WNLAV2XIJVQZ", "length": 5320, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Parner theft investigation cctv footage | सीसीटीव्हीच्या फुटेजवरून चोरीप्रकरणाचा शोध सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसीसीटीव्हीच्या फुटेजवरून चोरीप्रकरणाचा शोध सुरू\nपारनेर - येथील नागेश्वर मंदिरातील पार्वतीच्या शाळुंखेवरील चांदीचे आवरण चोरीप्रकरणी विविध ठिकाणचे सीसी टीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. काही संशयितांचाही शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांनी शनिवारी दिली़ चोरीच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभार्‍यासह चार ठिकाणी सीसी टीव्ही बसवण्यात आले आहेत़\nपारनेरच्या नागेश्वर मंदिरात 4 जु���ै रोजी दुपारी चोरी झाली. चोरीनंतर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या पार्श्वभूमीवर शुकवारी दुपारी मंदिरात चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यातही आले आहेत़ चोरीस गेलेले आवरण पुन्हा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत सुमारे पन्नास हजार रुपये देणगीच्या स्वरूपात देण्याचे भाविकांनी जाहीर केले. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा बैठक बोलवण्यात आली होती. सोमवारपर्यंत पार्वतीच्या शाळुंखेवर चांदीचे नवे आवरण बसवून मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े या बैठकीस शहरातील सर्व नागरिकांना बोलावण्यात आले असून चांदीच्या आवरणासाठी ऐच्छिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.\nश्वानाने काढलेल्या मागाच्या मार्गावरील सीसी टीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज पोलिसांनी तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहे. या मार्गावर शामली हॉटेल, पारनेर ग्रामीण पतसंस्थेने रस्त्याच्या दिशेने कॅमेरे लावलेले आहेत. या कॅमेर्‍यांचे फुटेज तपासून त्यात कोणी संशयित आढळून येतो का, याची सुक्ष्मपणे तपासणी सुरू आहे. अशा प्रकारच्या चोर्‍या करणार्‍या संशयितांचा शोध घेण्यात येत असून या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असे विश्वास मुळूक यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-farmers-front-on-tehsil-office-5610223-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:53:22Z", "digest": "sha1:H5LMLJLY7I6KE6ALYTTEVIJ4MQEGL4ZW", "length": 7831, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "farmers front on tehsil office | आठ दिवसांत दुसरे आवर्तन द्या, अन्यथा अधिकाऱ्यांना अद्दल घडवू; शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआठ दिवसांत दुसरे आवर्तन द्या, अन्यथा अधिकाऱ्यांना अद्दल घडवू; शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा\nअकलूज- नीरा कालव्यातून माळशिरस तालुक्याला उन्हाळी हंगामात दिलेल्या पाणीप्रश्नी जलसंपदा खात्याने येत्या आठ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांना अद्दल घडवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांचा संयम सुटून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासनाच जबाबदार असेल, असेही शेतकऱ्यांनी म्हटले. नीरा कालव्यातून उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन मिळाल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २९) माळशिरस तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता.\nआमदार हनुमंत डोळस, धैर्यशील मोहिते, सभापती वैष्णवीदेवी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघाला. आमदार डोळस म्हणाले, जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या निर्णयास फलटणचे कार्यकारी अभियंता यू. व्ही. सिधमल, माळशिरसचे उपभियंता दत्तात्रय पवार यांनी केराची टोपली दाखवली आहे. इतर तालुक्यांना चार हजार क्युसेक पाणी ज्यादा देऊन त्यांनी माळशिरसवर अन्याय केला आहे. या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री जलसंपदामंत्र्यांना भेटणार आहोत.\nधैर्यशील मोहिते म्हणाले, उपअभियंता पवार यांची भूमिका माळशिरस तालुक्याच्या विरोधी आहे. उपभियंता पवार कार्यकारी अभियंता सिधमल यांनी पाणी देण्यासाठी आर्थिक गैरप्रकार केला आहे. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या नाही तर दंडुका हातात घेऊ, असा खणखणीत इशाराही त्यांनी तहसीलदार बी.एस.माने पोलिस प्रशासनासमोर दिला. ममाळशिरस तालुक्यासाठी धर्मपुरी ते तांदूळवाडीपर्यंत एकच उपविभाग असावा, असे शहाजी देशमुख म्हणाले.\nशेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे सदस्य बाळासाहेब धाईंजे म्हणाले. जलसंपदा खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीती अॅड. प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली. मोर्चेकरांच्या भावना तत्काळ मुख्यमंत्री जलसंपदा खात्यास कळवू , असे तहसीलदार बी. एस. माने यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सांगितले. या मोर्चास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, मदनसिंह मोहिते,फत्तेसिंह माने,उपनगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, अॅड. प्रकाश पाटील, झेडपी सदस्या शीतलदेवी मोहिते, स्वरूपाराणी मोहिते, सदस्य बाळासाहेब धाईंजे, किशोर सिंहमाने, उप सभापती किशोर सुळ, फातिमा पाटावाला आदी उपस्थित होते.\nपालकमंत्रीविजयकुमार देशमुख यांनी माळशिरस येथे आढावा बैठक घेऊन काय साधले, असा प्रश्न आमदार हनुमंत डोळस यांनी उपस्थित केला. पाणी वाटपाचे वाटोळे झाले. पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यानतंर टँकर सुरू झाले.��ढावा बैठकीचे फलित काहीही निघाले नसल्याची टीका डोळस यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-benefits-of-yoga-nidra-5907424-PHO.html", "date_download": "2021-07-24T19:39:24Z", "digest": "sha1:R2Q3CRSYYAIYRHHFASGBOMKEBUFILU5X", "length": 3939, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Benefits Of Yoga Nidra | Yoga: या आसनानेच दूर होतील 8 मोठे आजार, जाणुन घ्या कसे करावे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nYoga: या आसनानेच दूर होतील 8 मोठे आजार, जाणुन घ्या कसे करावे\nयोग निद्रा ही एक ध्यान मुद्रा आहे. हे जमीनीवर झोपून केले जाते. या योगामध्ये आध्यात्मिक झोप घेतली जाते. ही अशी झोप आहे ज्यामध्ये जागे असताना झोपावे लागते. झोपण्या आणि जागण्याच्या मधल्या स्थितीला योग निद्रा म्हटले जाते. हा योग नियमित 10 ते 30 मिनिटे केला तर अनेक हेल्थ प्रॉब्लम कंट्रोल केल्या जाऊ शकतात. योग इंस्ट्रक्टर रत्नेश पांडे योग निद्रा करण्याची पध्दत आणि याच्या फायद्यांविषयी सांगणार आहेत...\nयोग निद्रा करण्याची पध्दत\nसैल कपडे घालून एखाद्या उघड्या आणि शांत वातावरणात जमीनीवर सरळ (पाठीवर) झोपावे. दोन्ही पाय जवळपास एक फुटाच्या अंतरावर ठेवा. दोन्ही हात कमरेपासून कमीत कमी सहा इंच इंतरावर ठेवा. आता डोळे बंद करा आणि पुर्ण बॉडी रिलॅक्स करुन ध्यान करा. 10 ते 30 मिनिटे याच पोझिशनमध्ये राहा.\nपुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या योग निद्राचे फायदे...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/entrepreneur/", "date_download": "2021-07-24T20:50:40Z", "digest": "sha1:43XRK572NHRMDD6U63HJYWIYG5FXPWTH", "length": 6600, "nlines": 172, "source_domain": "marathiboli.in", "title": "उद्योजक Archives - marathiboli.in", "raw_content": "\nMarathiBoli Diwali Ank 2016 – मराठीबोली दिवाळी अंक २०१६\nMail communication for business success – व्यावसायिक यशासाठी मेलं कमूनिकेशन\nGolden rule for Startup – उद्योगाचा सोनेरी नियम\nEngineering : अभियांत्रिकी पदविका….नवनिर्माणाचा ध्यास की नुसताच अभ्यास…\nफक्त लढ म्हणा चित्रपट समिक्षा\nGod on Sale – इथे देव विकत मिळतो- भाग -१\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-07-24T21:18:13Z", "digest": "sha1:R7VNAWH4ZGYZ7H7BSVQWZRGTIPD42AHI", "length": 3208, "nlines": 71, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "इंटरनेट - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:आंतरजाल\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:महाजाल\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:कोजळ\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/riya-chakrabortys-brother-shauvik-chakraborty-gets-bail-jailed-in-drug-case-59170/", "date_download": "2021-07-24T20:32:16Z", "digest": "sha1:B5DR2ZBOW4TUQALNJLT6CIOO6YCRKUCW", "length": 13039, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Riya Chakraborty's brother Shauvik Chakraborty gets bail, jailed in drug case | रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला मिळाला जामीन, ड्रग्ज प्रकरणात भोगत होता तुरुंगवास | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती ���ीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणरिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला मिळाला जामीन, ड्रग्ज प्रकरणात भोगत होता तुरुंगवास\n४ सप्टेंबर रोजी शौविकला (Shauvik Chakraborty ) अटक झाल्यानंतर तो सप्टेंबरपासून तुरुंगात होता. शौविकच्या अटकेनंतर रियाला (Riya Chakraborty) अटकही झाली होती. यापूर्वी कोर्टाने शौविकच्या जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्रा रियाला जामीन मंजूर झाला.\nमुंबई : रिया चक्रवर्तीचा (Riya Chakraborty) भाऊ शौविक चक्रव्रतीला (Shauvik Chakraborty ) बुधवारी विशेष एनडीपीसी न्यायालायत जामीन मिळाला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या वेळी समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात ( drug case) एनसीबीने (NCB) केलेलेल्या चौकशीत शौविकचे नाव समोर आले होते. या प्रकरणात एनसीबीला शौविकचे काही ड्रग्ज पेडलर्सशी (Drug peddler) संबंध असल्याचा पुरावा मिळाला होता. यानंतर शौविकला अटक करण्यात आली होती.\n४ सप्टेंबर रोजी शौविकला अटक झाल्यानंतर तो सप्टेंबरपासून तुरुंगात होता. शौविकच्या अटकेनंतर रियाला अटकही झाली होती. यापूर्वी कोर्टाने शौविकच्या जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्रा रियाला जामीन मंजूर झाला.\nपालिका भटक्या कुत्र्यांपासून करणार मुंबईकरांची सुटका, कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करणार\nशौविकने नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला गेत जामीन मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रकाशात एनसीबी अधिकाऱ्यांसमोर केलेल्या वक्तव्यांच्या कबुलीजबाब मानला जाऊ शकत नाही. असे सांगत शौविकच्या कायदेशीर वकिलाने असे म्हटले आहे की २४ वर्षाच्या मुलाला तुरुंगात ठेवण्यात काही अर्थ नाही आहे.\nआधीचा बॉयफ्रेंड त्रास द्यायचा म्हणून तिने नविन बॉयफ्रेंड पटवला आणि… विवाहीत महिलेच्या कारनाम्यात गेला पतीचा बळी\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_66.html", "date_download": "2021-07-24T20:24:58Z", "digest": "sha1:YEGUQP3XQNT7SVWAG6MVRAXIHQLAPI3M", "length": 3668, "nlines": 55, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा | Gosip4U Digital Wing Of India देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या राजकीय देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nदेवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nमुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिन��च्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_32.html", "date_download": "2021-07-24T21:11:35Z", "digest": "sha1:SNGX32KKID5C3ZFRKBX6PTKD6R2Z5BL7", "length": 4157, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "केंद्रीय भुजल बोर्डाकडुन तडवळा येथिल नदीची पहाणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषकेंद्रीय भुजल बोर्डाकडुन तडवळा येथिल नदीची पहाणी\nकेंद्रीय भुजल बोर्डाकडुन तडवळा येथिल नदीची पहाणी\nजिल्ह्यातील कसबे तडवळे येथे केंद्रीय भूमिजल बोर्ड ,जलसंधारण मंत्रालय ,दिल्ली यांच्या भूजल वैधानिक पथकाकडून पाहणी करण्यात आली .\nभूजल वैज्ञानिक पथकांमधील डॉ. भूषण लांबतोगे व मुकेशकुमार गरगे यांनी तडवळे शिवारातून वाहणारी व तेरणा नदीला जोडणारी माग नदीची पूर्णता पाहणी केली. नवीन पद्धतीचे सिमेंट बंधारे व बॅरेजेस बांधण्यासाठी नियोजित सर्व्हे करण्यात आला आणि या नदीवर मार्च २०१९ पर्यंत नवीन पाच बंधारे बांधण्यात येथिल आ​शी माहीती शेतक—यांना दिली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/air-india/", "date_download": "2021-07-24T20:20:43Z", "digest": "sha1:RTWXQYNBP7FORZW6WU7CEG6S2TI74563", "length": 9075, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "Air India Archives | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar |", "raw_content": "\nबाब्बो.. भयंकरच की.. रद्द झालेल्या कायद्यान्वये देशात हजारो केसेस..\nदिल्ली : भारत हा कायदा कमी आणि भावनेच्या लहरीवर हेलकावे खाणारा महत्वाचा देश आहे. इथे कायद्याला काडीचीही किंमत नाही. आता तर रद्द झालेल्या कायद्यांना महत्व देऊन व्यक्तींना काडीचीही किंमत न…\n मग ‘महाराजा’च्या ‘एअर इंडिया’च्या जागा न घरे निघालेत की विक्रीला..\nमुंबई : करोना विषाणूच्या संकटाने अवघ्या भारत देशात गरीब व मध्यम वर्गीयांना झटका दिला आहे. तर, ज्यांच्याकडे पैसे पडून आहेत अशा श्रीमंतांना अच्छे दिन आलेले आहेत. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब…\nकेवळ 13 लाखांत दिल्ली-मुंबईत घरखरेदीची संधी, ‘एअर इंडिया’च्या मालमत्ता विक्रीला..\nकर्जात आकंठ बुडालेल्या 'एअर इंडिया' (Air India) या विमान कंपनीने आपल्या काही मालमत्ताची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. 'एअर इंडिया'च्या देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये फ्लॅट आणि इतर मालमत्ता…\nतब्बल ‘इतक्या’ टक्के नागरिकांनी दिलीय करोना प्रोटोकॉलला तिलांजली; पहा काय म्हटलेय आरोग्य विभागाने\nदिल्ली : देशात करोनाचे संक्रमण वाढत असून काही राज्यात करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. अशा काळात या विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, जवळपास पन्नास…\n‘एअर इंडिया’चा लिलाव, ‘टाटा’ आणि ‘स्पाईस जेट’मध्ये…\nनवी दिल्ली : एअर इंडिया.. सरकारी विमान कंपनी. सातत्याने तोट्यात.. त्यामुळे वैतागलेल्या केंद्र सरकारने तिचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. कंपनीतील आपला शंभर टक्के हिस्सा सरकार विकणार आहे.…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-village-melghat-there-will-be-supply-solar-energy-44330", "date_download": "2021-07-24T20:03:55Z", "digest": "sha1:752XY6TIZ54W5LTPCWXXEBFWHH42F7E5", "length": 15574, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi To the village of Melghat There will be supply of solar energy | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या ब���तम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nबुधवार, 16 जून 2021\nधारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला असून, लवकरच तो कार्यान्वित होईल.\nअमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला असून, लवकरच तो कार्यान्वित होईल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच या प्रकल्पाची तपासणी केली. या प्रकारे संपूर्ण गावाला वीज उपलब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.\nजिल्ह्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील चौराकुंड ग्रामपंचायतीअंतर्गत चोपण हे दुर्गम गाव आहे. तेथील १६१ घरांना या प्रकल्पामुळे वीज जोडणी मिळणार आहे. मेळघाटातील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी वन, ऊर्जा व विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न होतच आहेत. मात्र, शक्य तिथे पारंपरिक वीजपुरवठ्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जा सुविधांबाबतच्या योजनाही भरीवपणे राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्या बाबत प्रशासनातर्फे ‘मेडा’च्या माध्यमातून ठिकठिकाणी सौर ऊर्जाधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आला आहे. मेळघाटातील चोपण या दुर्गम गावात प्रकल्प आकारास आला आहे. त्याची तपासणी व आवश्यक बाबींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी उपस्थित होत्या.\nवीज नसलेल्या गावांसाठी हा सोलर मायक्रो ग्रीड प्रकल्प राबवला जातो. त्याद्वारे गावाला २४ तास वीजपुरवठा शक्य होतो. चोपण येथील प्रकल्प २४ किलोवॉट क्षमतेचा आहे. त्याची प्रकल्प किंमत ४२.४४ लाख असून, धारणीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ‘मेडा’ला सहकार्य लाभले आहे. सौर ऊर्जेवरती संपूर्ण गावामध्ये पथदिवे व घरांमध्ये वीजजोडणी केली आहे.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सात���रा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/12/7547-virat-kohali-akib-javed-babar-azam-cricket-sports-pakistan-india/", "date_download": "2021-07-24T21:35:33Z", "digest": "sha1:LF5FRPBUIBRPKC6IFBSJ2XNCQW6ZDE22", "length": 14087, "nlines": 172, "source_domain": "krushirang.com", "title": "पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कोहलीला बाबरकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा दिला सल्ला | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nपाकिस्तानच्या माजी खेळाडूने कोहलीला बाबरकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा दिला सल्ला\nपाकिस्तानच्या माजी खेळाडूने कोहलीला बाबरकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा दिला सल्ला\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अकीब जावेदने भारतीय कर्णधार विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. खरं तर हे वाचून तुम्हाला नक्कीच हसायला येईल. पण विराटने पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमकडून फलंदाजीचे तंत्र शिकण्याची गरज असल्याचे जावेद म्हणाला आहे. पाकिस्तानकडून १६३ वनडे सामने आणि २२ टेस्ट सामने खेळलेल्या आकीबला विराटच्या फलंदाजीत काही त्रुटी जाणवल्या असून बाबर आझमच्या फलंदाजीबाबत मात्र त्याला काहीच कमतरता दिसत नाही.\nजावेद यांनी ‘क्रिकेट पाकिस्तान’ला सांगितले की,’ बाबर आजमपेक्षा विराट कोहलीची शॉट रेंज चांगली आहे, परंतु त्याची एक कमतरता आहे. जर चेंडू स्विंग झाला तर इंग्लंडमध्ये जेम्स अँडरसनने केल्याप्रमाणे, गोलंदाज ऑफ स्टंपजवळ विराट कोहलीला वेढू शकतो. त्याच वेळी, जेव्हा तुम्ही बाबर आझमकडे पहाल तेव्हा त्याच्यात कोणतीच कमकुवत बाजू दिसत नाही. बाबर आजमची तुलना जावेदने दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी केली आहे.\nजावेद म्हणाला की, सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीत कोणतीही कमतरता नाही, त्याचप्रमाणे बाबरच्या फलंदाजीमध्येही कोणतीच कमतरता नाही. तथापि, त्याने बाबरला तंदुरुस्तीच्या बाबतीत विराटचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला की भारतीय कर्णधार हा जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.\nवेळोवेळी चाहते दोन क्रिकेटर्सची तुलना करत असतात. विराटप्रमाणेच बाबर आझमनेही कनिष्ठ पातळीवर आपल्या संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. बाबर सध्या पाकिस्तानच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार आहे. या प्रकरणात तो विराटसारखाच आहे कारण विराटदेखील बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. बाबरने पाकिस्तानकडून आतापर्यंत ३१ कसोटी, ८० एकदिवसीय आणि ४८ टी २० सामने खेळले आहेत.\nसंपादन : अपेक्षा दाणी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nमहत्वाचा निर्णय : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पहा काय म्हटलेय शिक्षणमंत्र्यांनी\nजेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्���ेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/01/8919-corona-18-month-old-kept-crying-near-her-mother-dead-body-for-two-days-no-one-put-her-hand-in-fear-of-corona/", "date_download": "2021-07-24T19:47:27Z", "digest": "sha1:WQA56VROOPAWWYP3T65XSI4M74UOQSQK", "length": 13322, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "करोनाच्या भीतीमुळे मदतही मिळाली नाही; दोन दिवस मुलगा बसून राहिला मृत आईजवळ..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nकरोनाच्या भीतीमुळे मदतही मिळाली नाही; दोन दिवस मुलगा बसून राहिला मृत आईजवळ..\nकरोनाच्या भीतीमुळे मदतही मिळाली नाही; दोन दिवस मुलगा बसून राहिला मृत आईजवळ..\nआरोग्य व फिटनेसट्रेंडिंगताज्या बातम्या\nमहाराष्ट्रातील पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 18 महिन्यांचा मुलगा त्याच्या आईच्या मृतदेहाजवळ 2 दिवस रडत बसला, पण त्याला कोणी मदत केली नाही. कोरोनामुळे तिच्या आईचा मृत्यू झाल्याची भीती असल्याने कोणीही मदतीला धावले नाही. दरम्यान, कोणीतरी एकाने पोलिसांना मदत केल्याने मग पुणे पोलिसांनी मुलालाला मदत केली. मुलाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.\nदोन दिवस पडलेल्या मृतदेहाची वास आल्यानंतर घरमालकाने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची फोनवरून माहिती दिली. सोमवारी पोलिसांनी घरात घुसून महिला आणि शेजारी बसलेल्या मुलाचा मृतदेह यांना शोधले. शनिवारी या महिलेचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हा 18 महिन्यांचा मुलगा उपाशीपोटी दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसला होता. शेजार्‍यांनी कोणीही मुलाला स्पर्श केला नाही. परंतु पोलिस हवालदार सुशीला गाभले आणि रेखा वेज यांनी त्याला उचलून खायला दिले. सुशीला यांनी सांगितले की, मलाही दोन मुले आहेत, एक आठ वर्षांची आणि एक सह��� वर्षांचा. त्याला पाहून मला माझ्या मुलासारखे वाटले. त्याला खूप भूक लागली होती. आम्ही त्याला दूध दिले. भुकेमुळे तोही ते पटकन पिला.\nमुलाला ताप आहे. मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आहे. त्याला डॉक्टरांना दाखविले तेव्हा मुलाला थोडासा ताप आला होता. म्हणून डॉक्टरांनी त्याला चांगले खायला सांगितले. बाकी सर्व काही ठीक आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव म्हणाले की, महिलेचा नवरा उत्तरप्रदेशात कामावर गेला होता. आम्ही त्याची परत येण्याची वाट पाहत आहोत.\nसंपादन : संतोष शिंदे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nकोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; 15 जणांचा मृत्यू\nकोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळतात दोन लाख रुपये, तुम्हाला माहितीय का ‘ही’ योजना\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाह���ला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF", "date_download": "2021-07-24T21:03:34Z", "digest": "sha1:Z3POGZGHTUQQ6KUMOOFUPXW3LXIAKGRH", "length": 5000, "nlines": 153, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:उभयान्वयी अव्यय - Wiktionary", "raw_content": "\nजो शब्द दोन शब्द/पदे किंवा वाक्यांना जोडतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात.\nalbeit and आणि or किंवा as क्षणी वेळी as well as आणि सुद्धा because कारण but परंतु पण\nprovided असे झाले तर\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► समुच्चयबोधक प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय‎ (१ प)\n\"उभयान्वयी अव्यय\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण ३५ पैकी खालील ३५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०११ रोजी ०२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/crime-record-against-traveler-11104/", "date_download": "2021-07-24T20:22:56Z", "digest": "sha1:RXQSFHJKRTR7GEWLGAYAY4DVXVMXM4J7", "length": 12566, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सील केलेल्या कंटेनमेंट झोनमधून विनाकारण ये-जा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार - आयुक्त | सील केलेल्या कंटेनमेंट झोनमधून विनाकारण ये-जा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार - आयुक्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nठाणेसील केलेल्या कंटेनमेंट झोनमधून विनाकारण ये-जा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार – आयुक्त\nकल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काल रात्रीपासून विविध ३२ प्रभागातील कंटेनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. या झोनमधून मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण ये-जा\nकल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काल रात्रीपासून विविध ३२ प्रभागातील कंटेनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. या झोनमधून मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण ये-जा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.\nकंटेनमेंट झोन सील केल्यावर त्याठिकाणी काय उपाययोजना केल्या आहेत. काय खबरदारी घेतली जात आहे. याची पाहणी करण्यासाठी आयुक्त सूर्यवंशी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्यासोबत जोशीबाग, रामबाग व डोंबिवली परिसरातील सील करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनची पाहणी केली.\nपोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, जे कंटेनमेंट झोन सील केले आहेत. त्याठिकाणी लॉकडाऊनच आहे. तो कडकपणे पूर्वीसारखा पाळला जाईल. मास्क न घालणाऱ्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई सुरु केली आहे. त्याच प्रकारची कारवाई कंटमेंट झोन सील करण्यात आलेल्या परिसरात केली जाणार आहे. प्रसंगी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेतली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.lisenasia.com/news/the-club-kid-designer-dressing-the-most-powerful-women-in-us-politics/", "date_download": "2021-07-24T20:48:22Z", "digest": "sha1:YJHYRMSZHZZ3C34HFXL5TVB7DMMUUXRR", "length": 20987, "nlines": 166, "source_domain": "mr.lisenasia.com", "title": "न्यूज - अमेरिकेच्या राजकारणातील सर्वात सामर्थ्यवान महिलांना वेषभूषा करणारे क्लब किड डिझायनर", "raw_content": "\nअमेरिकेच्या राजकारणातील सर्वात सामर्थ्यवान महिलांना वेषभूषा करणारे क्लब किड डिझायनर\nपासून: 25 फेब्रुवारी 2021 स्कारलेट कॉनलन, सीएनएन\n(पत: अँड्र्यू हार्निक / एपी)\nप्रत्येक यशस्वी डिझायनरच्या कारकीर्दीत असे काही वेळा जेव्हा त्यांना व्हायरल सेन्सेशनच्या मध्यभागी काहीतरी तयार केलेले आढळले. मॅक्स माराच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर, इयान ग्रिफिथ्स यांना, हाऊसचे अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी आपला लाल “फायर कोट” परिधान करून जागतिक उन्माद पेटविला होता, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत २०१ show मध्ये झालेल्या कुप्रसिद्ध कामगिरीबद्दलचे क्षण होते. हे त्याने कल्पना केल्यासारखे नव्हते.\n“संध्याकाळी 7 वाजले होते आणि मला आमच्या अमेरिकन कम्युनिकेशन ऑफिस मधून फोन आला. मी नुकतीच कामावरुन घरी आलो होतो आणि माझ्या पायघोळ गुडघ्याभोवती बदलण्याच्या मध्यभागी होतो, ”उत्तर इटलीतील रेजिओ इमिलिया येथील कार्यालयातून ग्रिफिथस फोनवर हसले. “त्यांना त्वरित निश्चितीची आवश्यकता होती की कोट आमचा होता, त्यानंतर अधिकाधिक कॉल उद्धरण देण्यासाठी आले. मी माझ्या संध्याकाळी संपूर्ण अपार्टमेंटभोवती गुडघ्याभोवती ट्राउझर्स घालून व्यतीत केली कारण मला ते काढण्यासाठी वेळ नव्हता\n\"हे आपल्याला निळ्यापैकी कसे होते याची कल्पना देते.\"\n२०१ moment मध्ये अध्यक्ष ओबामा यांच्या दुस inaugu्या उद्घाटनाला हाच कोट परिधान करणार्‍या पेलोसीसाठी मॅक्स माराला डावे क्षेत्र निवडले गेले नव्हते. इटालियन ब्रँड आपल्या उंटासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षाचा कोट आणि 70 वा वर्धापन दिन आहे, 1988 मध्ये थेट शाळेतून लेबलमध्ये दाखल झालेले आणि त्यानंतर तिथेच राहिलेल्या ब्रिटीश-जन्मलेल्या ग्रिफिथ्स म्हणाले की, “ख women्या महिलांसाठी ख clothes्या कपड्यांना बनवण्याविषयी नेहमीच काम केले आहे.”\n(नॅन्सी पेलोसीने मॅक्स मारा परिधान केले. क्रेडिट: मारविन जोसेफ / वॉशिंग्टन पोस्ट / गेटी इमेजेज)\nडिझायनरने ब्रँडचे दिवंगत संस्थापक illeचिली मरामोट्टी यांच्याशी झालेल्या प्रारंभिक भेटीची आठवण करून दिली: “त्यांनी सांगितले (मला) स्थानिक डॉक्टर किंवा वकिलाची पत्नी नेहमीच पोशाख घालण्याचा त्यांचा हेतू होता; रोममधील राजकन्या किंवा पेन्सेस घालण्यात त्याला अजिबात रस नव्हता. त्याने इतकी हुशारीने निवडले कारण गेल्या 70 वर्षात त्या स्त्रिया (उठल्या आहेत) आणि मॅक्स मारा त्यांच्याबरोबर गेल्या. आता डॉक्टरच्या बायकोऐवजी ते डॉक्टर आहेत, जर (अ) संपूर्ण हेल्थकेअर ट्रस्टचे संचालक नसतील. “\n(इटालियन भाषेसह ब्रिटनिक शैली, मॅक्स माराचा AW21 संग्रह \"स्व-निर्मित राण्यांसाठी आहे.\" क्रेडिट नोट्स लिहितात. क्रेडिट: मॅक्स मारा)\nग्रिफिथ्स कमला हॅरिसला त्याच्या निर्मितीची प्रशंसा करणा high्या उंच उडणा women्या महिलांमध्ये मोजू शकतात. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी गेल्या नोव्हेंबरमध्ये या ब्रँडसाठी मुख्य बातमी तयार केली होती जेव्हा ती फिलाडेल्फियामधील मोहिमेच्या मागच्या भागावर तिच्या राखाडी लष्करी प्रेरित “देबोराह” कोट परिधान करीत होती.\nग्रिफिथ्स म्हणाली, \"ती अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातील व्यक्तिरेखेसारखी दिसत होती, पार्श्वभूमीत झेंडे आणि हवेत हात उंचावत ... ही एक शक्तिशाली प्रतिमा होती,\" ग्रिफिथ्स म्हणाली. हॅरिस आणि पेलोसी दोघेही ते पुढे म्हणाले, “ते फक्त उपयोगिता म्हणून (कोट) परिधान केलेले नसले, परंतु अशा रीतीने ज्याने मी पूर्णपणे सहमत आहे असे काहीतरी सांगायचे म्हणून वाहन म्हणून (आणि) वाहन केले. ते आश्चर्यकारकपणे फायद्याचे होते, हे त्याने कबूल केले.\n(फिलाडेल्फिया, २०२० मध्ये मतदानासाठी निघालेल्या मोहिमेच्या वेळी उपराष्ट्रपती कमला हॅरिस बोलत आहेत. पत: मायकेल पेरेझ / एपी)\nवारसा साजरा करत आहे\nहॅरिस आणि पेलोसी यासारख्या बळकट, स्वतंत्र महिलांना श्रद्धांजली देऊन ग्रिफिथ्स यावर्षी या ब्रँडच्या ऐतिहासिक वर्धापनदिनानिमित्त मान्यता देत आहेत. मराठमोडींच्या मूळ दृष्टीकोनाचे पालन करून, कदाचित रॉयल्टी प्रति त्याचा संबंध असू शकत नाही, परंतु जगावर राज्य करण्यासाठी महिलांना सक्षम बनविण्यासाठी कपडे बनविण्याचा त्यांचा हेतू आहे.\nग्रिफिथ्स मॅक्स माराला 70 व्या वाढदिवशी खास वर्धापनदिन संग्रहात मदत करण्यास मदत करीत आहेत हे फक्त योग्य वाटते. गुरुवारी मिलान फॅशन आठवड्यात डिजिटल स्वरूपात अनावरण, गडी बाद होण्याचा क्रम-हिवाळी 2021 लाईन इतकी सशक्त आहे जितकी एखाद्याने इटालियन लेबलकडून अपेक्षा केली आहे.\n“हा जबरदस्त कार्यक्रम साजरा करत मी मॅक्स मारा बाईच्या तिच्या चढत्या उत्सवाच्या क्षणात विजयी स्व-निर्मित राणी म्हणून विचार करत होतो,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.\nडिजिटल सादरीकरण लाथ मारले ट्रीएनाले दी मिलानोच्या परिपत्रक धावपट्टीवर जाण्यापूर्वी एका मॅक्स मारा कोटमध्ये मॉडेलच्या प्रतिमांच्या प्रतिमांच्या प्रतिमांसह प्रतिमांच्या प्रतिमांसह प्रतिमांच्या प्रतिमेची नोंद झाली. लंडनच्या रीजेंट स्ट्रीटच्या ग्रिफिथ्सची आठवण करून देणारी वक्र जागा, राज्याभिषेक किंवा परेडचा स्वाद देण्यासाठी ब्रँडच्या आर्काइव्हमधून चिन्हे असलेले झेंडे तयार केली गेली. प्रतीकांपैकी एक रेट्रो विस्मयकारक बिंदू होता जो डिझाइनरने 1950 च्या दशकात मॅक्स मारा जाहिरात ब्रँडच्या संग्रहणातून शोधला होता\nते म्हणाले, प्रतीक \"संग्रहाचा संपूर्ण आत्मा व्यापतो,\" तो म्हणाला. \"या 70 वर्षांच्या चढत्या उत्तेजनाची भावना आणि महाकाव्याचे आपण कसे वर्णन करता (अन्यथा)\n१ 195 1१ मध्ये त्याची सुरुवात झाल्यापासून मॅक्स माराला सर्व गोष्टींचे प्रेम वाटू लागले. “प्रामाणिकपणे - सनकी - ब्रिटनच्या सीमा -” असे ग्रिफिथ्स पुढे म्हणाले. या संकलनासाठी त्यांनी ट्रॅक्टर ड्रायव्हिंग, हेलिकॉप्टर-पायलटिंग, स्त्रियांना किटच्या मार���गाने अग्रणी केले (\"पारंपारिक परंतु गुंडाळीच्या संस्कृतीत देखील रुजलेले\") पाहिले; शुद्ध उंटाच्या केसांपासून बनविलेले रजाई केलेले कोट; शोभिवंत अल्पाकामध्ये अंमलात उपयोगितावादी जॅकेट्स; ऑर्गेन्झा शर्ट्स “जे नाट्यमय आनंद करतात”; आणि चंकी मोजे आणि चालण्याचे बूट.\n(शोच्या नोट्सनुसार, संग्रह एक \"शहरी देश-मिश्रित\" आहे ज्यामध्ये कोकूनिंग अरण निट आणि स्लोचि टर्टन स्कर्ट आहेत. क्रेडिट: मॅक्स मारा)\nते म्हणाले, “असंवादी परंपरेचा संग्रह” हे स्वत: डिझाइनरचेही उत्तम वर्णन आहे. भाग मुक्त आत्मा, भाग चतुष्कोणीय गृहस्थ, ग्रिफिथस हे जगातील सर्वात जुन्या, अत्याधुनिक लक्झरी घरांपैकी एक सर्जनशील कमांडर बनलेला क्लब क्लब आहे आणि त्याच्याकडे पॉकेट स्क्वेअरची मोहक कला आहे. त्याने यूकेच्या कोविड -१ lock मधील बहुतेक लॉकडाउन सूफोल्क ग्रामीण भागात त्याच्या घरी घालवल्यामुळे, त्याच्या संग्रहातील बोकोलिक प्रेरणा अधिक वैयक्तिक दिसतात.\n“माझ्या कथेत बरीच कथा तिथे गेली हे अपरिहार्य आहे,” असे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील अलीकडील चित्रांकडे लक्ष वेधले. “माझ्या अनुभवांच्या त्या प्रतिमा उन्हाळ्यात ग्रामीण भागातील आहेत, माझ्या कुत्र्यांसह लांब फिरत आहेत, मी 30० वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने वेषभूषा केली, गुंडा संस्कृती, स्वतंत्र बंडखोर भावनेची कल्पना, अधिवेशन स्वीकारण्यास नकार - ते सर्व आहेत माझ्या विचारांना मध्यवर्ती असलेल्या कल्पना. प्रामुख्याने, (तथापि) मी हे चॅनेल बनवितो जेणेकरुन हे मॅक्स मारा बाईला आकर्षित करते, कारण हे सर्व तिच्याबद्दल आहे. \"\n(मिलान फॅशन वीकमध्ये दर्शविलेल्या नवीन संग्रहामध्ये मॅक्स माराच्या ट्रेडमार्क उंट कोटची पुन्हा कल्पना केली जाते. क्रेडिट: मॅक्स मारा)\nग्रॅफिथ्स म्हणाले की, मॅक्स माराच्या ग्राहकांवर (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला होणारा परिणाम हेदेखील एक महत्त्वाचा विचार आहे.\nते म्हणाले, “मला (ती कोण आहे) याविषयी अतिशय कठोर विचार करण्यास भाग पाडले आहे आणि तिने जे संघर्ष केले त्यापेक्षा अधिक कौतुक केले आहे, गेल्या वर्षात घडलेल्या घटनांमुळे आणखी तीव्र आरामात ते आले आहेत.” “मला तिला या कष्टातून उदयास येत आहे हे विजयाने दाखवायचे आहे.\n“हा आमचा year० वर्षांचा उत्सव आहे पण पुढच्या हिवाळ्यातील काही क्षणांस��ठी हा संग्रह देखील आहे, २०२१, जेव्हा संपूर्ण जगात निर्बंध हटविले जातील आणि लोक ज्या जगात राहतात आणि साजरे करतात त्यांचा आनंद घेऊ शकतात.\"\nआगामी काळात हा संग्रह म्हणजे \"दुहेरी उत्सव, एका अर्थाने\" आहे. ग्रिफिथ्सच्या डिझाईन, व्यंगात्मक अभिव्यक्ती आणि आशा यांच्या उत्साहात, मॅक्स माराला देखील साजरा करण्यासाठी बरेच काही आहे.\nहेफेई लिसेन इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट कं, लि.\n© कॉपीराइट - २०११-२०१२: सर्व हक्क राखीव आहेत.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2016/08/blog-post_31.html", "date_download": "2021-07-24T20:05:53Z", "digest": "sha1:3GPZA7G4W6DSIEN2YYLUKQQELPBLJ37F", "length": 6638, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सुधीर पाटील यांच्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे पालकमंत्रयाच्या हास्ते प्रकाशन...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषसुधीर पाटील यांच्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे पालकमंत्रयाच्या हास्ते प्रकाशन...\nसुधीर पाटील यांच्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे पालकमंत्रयाच्या हास्ते प्रकाशन...\nशासनाच्या प्रतेक योजना तळागाळातील लोकापर्यत पोहचाव्यात यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी तयार केलेल्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे प्रकाशन 2 सप्टेबर रोजी पालकमंत्री दिपक सावंत यांच्या हास्ते होणार असून या कार्यक्रमाला खासदार रवि गायकवाड यांच्यासह आनेक आमदारांची उपस्थिती रहाणार आसल्याची माहीती सुधीर पाटील यांनी आयेजीत पत्रकार परिषेदेत दिली...\nशासकिय योजना आपल्या दारी या पुस्तीकेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील आर्थिकद्रष्या मागासलेल्या लोकांसाठी शासनाच्या सर्व विभागातील वयक्तीक लाभाच्या शासकिय योजना एकत्रीत करून ही पुस्तीका प्रतेक गावातील शिवसैनिक व शिवसेनेचे शाखाप्रमुख,विभागप्रमुख ,युवासैनिक ,विदयार्थीसेना ,शेतकरी सेना व महीला आघाडीच्या माध्यमातुन राबवण्यात येणार आहे. या पुस्तीकेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील आपंग, परितक्ता,विधवा, निराधार आशा लोकापर्यत शासकीय\nयोजना पोचविण्याचे काम करणार आसल्याचे ही त्यांनी सांगीतले.या बाबद शिवसे��े ने सर्वे केला आसता 40 टक्के लोकांपर्यतच शासकिय योजना पोहचतात आणि 60 टक्के लोक या पासुन वचिंत रहातात.आसे निदर्शनास आले आहे त्या मुळे ही पुस्तीका तयार केली आहे. आसेही त्यांनी सांगीतले...त्याच बरोबर मुद्रा योजनेआर्तगत 8 ते 10 हजार तरून व्यावसायीकांना कर्ज मीळवून देण्यात येणार आहे...\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/symbiosis-hospital/", "date_download": "2021-07-24T20:42:03Z", "digest": "sha1:QK6TNAMJE3D5ZMQK4BN2LA6BY6ZWQCEB", "length": 3839, "nlines": 69, "source_domain": "mpcnews.in", "title": "Symbiosis Hospital Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune: महाराष्ट्रीयन नर्सेसवरील अन्यायाविरूद्ध स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचे सिम्बॉयसिस हॉस्पिटलला…\nएमपीसी न्यूज- लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर याठिकाणी महाराष्ट्रीयन नर्सेसवरील अन्याय होत असल्याची बाब समोर आली. महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचे याची दखल घेत सिम्बॉयसिस हॉस्पिटलला निवेदन दिले आहे.…\nPune : जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकतो : कोरोनमुक्त रुग्णाच्या भावना\nएमपीसी न्यूज : ' कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती. परंतु,…\nPune : सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता ‘कोरोना’वर उपचार; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\nएमपीसी न्यूज - 'कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे 500 आणि अतिदक्षताचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/psi-sti-aso-main-exam-jul-2018-7814/", "date_download": "2021-07-24T19:49:50Z", "digest": "sha1:UYUDBQCPEJGQSC7I7WRA77DK6722ZALK", "length": 7206, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ जाहीर Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nलोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ जाहीर\nलोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.\nसहायक कक्ष अधिकारी (सामान्य प्रशासन) एकूण १२६ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nराज्य कर निरीक्षक (वित्त विभाग) एकूण ३४ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – १ मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nपोलीस उप निरीक्षक (गृह विभाग) एकूण ३८७ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १९ ते ३१ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nपरीक्षा फीस – खुल्या वर्गांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२४/- रुपये राहील.\nपरीक्षा – सामाईक परीक्षा रविवार दिनांक २६ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात येईल तर दुसरा पेपर स्वतंत्र रविवार दिनांक २, ३० सप्टेंबर २०१८, शनिवार दिनांक ६ आक्टोबर २०१८ रोजी घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जुलै २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.\nखनिज संशोधन निगम लिमिटेड (एमईसीएल) मध्ये विविध पदांच्या 245 जागा\nखामगाव येथे देवा जाधवर यांची मोफत का���्यशाळा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/09/the-most-stay-in-space-female-astronaut-ever-returned-to-earth/", "date_download": "2021-07-24T20:30:50Z", "digest": "sha1:L3VO5SWKDDDJKZIZ2L3ACMJZK6QGXU7C", "length": 9523, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्वाधिक काळ अवकाशात राहिलेली महिला अंतराळवीर पृथ्वीवर परतली! - Majha Paper", "raw_content": "\nसर्वाधिक काळ अवकाशात राहिलेली महिला अंतराळवीर पृथ्वीवर परतली\nआंतरराष्ट्रीय, फोटो गॅलरी, मुख्य / By माझा पेपर / आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, नासा, महिला अंतराळवीर / February 9, 2020 February 9, 2020\nवॉशिंग्टन – नव्या विश्वविक्रमाला क्रिस्टीना कोच या महिला अंतराळवीराने गवसणी घातली आहे. तब्बल अकरा महिने आंततराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून, सर्वाधिक काळ अवकाशात राहणारी महिला ती ठरली आहे. ३२८ दिवस अंतराळात राहिल्यानंतर ती गुरूवारी पृथ्वीवर परतली.\nरशियन सोयूज अवकाशयान हे गुरूवारी दुपारी २.४२ च्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार) फ्लाईट इंजिनिअर क्रिस्टीना कोच हिच्यासह, रॉस्कोमॉस कंपनीचे सोयूज कमांडर अ‌ॅलेक्सँडर स्क्वोर्टसोव्ह, आणि युरोपियन अवकाश संस्थेचे लुका पार्मितानो यांना घेऊन कझाकस्तानमध्ये उतरले.\nकोचने सर्वाधिक काळ अवकाशात राहणारी महिला अंतराळवीर होण्याचा मान डिसेंबर महिन्यातच पटकावला होता. हा मान याआधी ‘नासा’च्या पेगी व्हिट्सन या महिला अंतराळवीराकडे होता. तिने २०१६-१७ मध्ये २८८ दिवस अंतराळात वास्तव्य केले होते. तर, आतापर्यंत सर्वाधिक काळ अवकाशात राहिलेला अंतराळवीर स्कॉट केली याचा विक्रम मोडण्यासाठी कोचला अवघे १२ दिवस कमी पडले.\nअंतराळात एवढे दिवस रहायला मिळणे हे खरोखरच सन्मानजनक आहे. पेगी ही माझा आदर्श आहे. तिने माझ्या संपूर्ण प्रवासात वेळोवेळी मला मार्गदर्शनही केले आहे. मलाही यावरून जाणीव होते आहे, की परतल्यानंतर आता पुढील अंतराळवीरांना मार्गदर्शन करणे ही माझी जबाबदारी असल्याचे मत कोचने डिसेंबरमध्ये पेगीचा विक्रम मोडल्यानंतर व्यक्त केले होते.\nक्रिस्टीना ही १४ मार्च २०१९ला अंतराळस्थानकावर पोहोचलेली नासाच्या इतर मोहिमांप्रमाणेच सहा महिन्यांसाठी अंतराळात वास्तव्य करणार होती. पण दीर्घकालीन अंतराळयात्रांच्या होणाऱ्या प्रभावाबाबत अधिक माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने नासाने तिचा मुक्काम वाढवला होता.\nक्रिस्टीनाने या एकूण मुक्कामात पृथ्वीच्या एकूण ५,२४८ प्रदक्षिणा घातल्या. यांची एकूण लांबी ही १३९ दशलक्ष मैल होते, जी की पृथ्वीपासून चंद्रापर्यंत २९१ फेऱ्या मारण्याएवढी आहे. तिने या अकरा महिन्यांमध्ये सहा वेळा ‘स्पेसवॉक’ केला. यामध्ये एकूण ४२ तास १५ मिनिटे ती अंतराळ स्थानकाच्या बाहेर होती. यादरम्यान अंतराळस्थानकाला भेट देणाऱ्या एक डझनहून अधिक वाहनांच्या लँडिंग आणि प्रक्षेपणाची ती साक्षीदार ठरली.\nअवकाशात पृथ्वी ही फिरणारा केवळ एक गोळा नसून, ती जिवंत आहे तिची ताकद आणि सौंदर्य हे तिच्या पृष्ठभागापासून २५० मैल दूर असणाऱ्या एका विशिष्ट ठिकाणाहून मी पाहिल्याचे उद्गार कोचने काढले. मानवाचे गेल्या २० वर्षांपासून अवकाशात कायम वास्तव्य राहिले आहे. पृथ्वीवर परत आल्यानंतर, मी विचार करते आहे की अंतराळ स्थानकावर असलेले माझे मित्र आणि सहकारी आता माझ्याशिवाय काय करत असतील, असे तिने म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news-report/manoranjan-news-amruta-fadnavis-teri-ban-jaungi-song-teaser-out-now-watch-video/4868/", "date_download": "2021-07-24T21:40:09Z", "digest": "sha1:WXT27C4RRIDYQI24LTRKT36SYBHEVKFB", "length": 2444, "nlines": 51, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "अमृता फडणवीस यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का ?", "raw_content": "\nHome > रिपोर्ट > अमृता फडणवीस यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का \nअमृता फडणवीस यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का \nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी काहींना काही कारणाने चर्चेत असतात. मात्र त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा गाण्यांवरील प्रेम सर्वाना माहित आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक गाणं गायल्यानंतर त्याचा अजून एक गाण्याचा अल्बम येणार आहे . याआधी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेरी बन जाऊंगी’ असं या गाण्याचं नाव असून टी सीरिजने त्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. हे गाणं ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tennis-cricket-supremo-trophy/", "date_download": "2021-07-24T20:26:06Z", "digest": "sha1:A4RDZMEVRM4S32HM37FB7DJH3NERZ45T", "length": 20062, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "टेनिस क्रिकेट: १२ एप्रिलपासून सुप्रिमो चषकाचा थरार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ��या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nटेनिस क्रिकेट: १२ एप्रिलपासून सुप्रिमो चषकाचा थरार\n१० लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव\nसांताक्रुझमधील एअर इंडिया ग्राऊंडवर रंगणार लढती\nशिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस व विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्या पुढाकाराने २०१० सालामध्ये सुरू झालेली सुप्रिमो चषक ही हिंदुस्थानातील मानाची व नंबर वन टेनिस क्रिकेट स्पर्धा यंदा सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे.\nहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सुरू झालेल्या या स्पर्धेला आतापर्यंत ��णदणीत प्रतिसाद लाभला आहे. टेनिस चेंडूने क्रिकेट खेळण्यावर अपार प्रेम करणारे क्रीडाप्रेमी व खेळाडू यांच्यासाठी ही स्पर्धा पर्वणीच ठरली आहे. यंदा १२ एप्रिलपासून सांताक्रुझमधील एअर इंडिया ग्राऊंडवर खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेत तब्बल १० लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत मालिकावीर ठरणाऱया खेळाडूला मारुती अल्टो कार आपल्या नावावर करता येणार आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, सिने अभिनेता महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ यासारख्या दिग्ग्गज व्यक्तींकडून या स्पर्धेला मोलाचा सपोर्ट लाभला असून यंदाही नेते मंडळी, खेळाडू व सिने स्टार्सची उपस्थिती या स्पर्धेचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.\nया वर्षी स्पर्धेत सहभागी होणारे संघ\nअर्जुन संघटना (नागपूर), दहिसर बॉईज (दहीसर), एकता (गुजरात), शिरवणे सॅण्डी एसपी (दादर), मराठा पंजाब (भिवंडी), राजेंद्र स्पोर्टस् (सांताक्रुझ), सारा इंडिया (कोलकाता), शांतिरत्न इलेव्हन (पुणे), स्टार सीसी, दांडी (पालघर), तिरुपती सावर्डे (चिपळूण), ट्रायडंट, उमर इलेव्हन (नवी मुंबई), यू एस इलेव्हन (मुंबई), वैष्णवी, कोलाड (रायगड), विक्रोळीयन्स क्रिकेट क्लब (विक्रोळी), यश बिस्या लायन्स (छत्तीसगढ).\nसुप्रिमो चषक ही टेनिस चेंडूने खेळवण्यात येणारी देशातील नंबर वन स्पर्धा असून या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत युवा खेळाडू व राष्ट्रीय खेळाडू एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन झळाळत्या करंडकासाठी जीवाचे रान करताना दिसतात. या स्पर्धेने आतापर्यंत आगळीवेगळी उंची गाठली असून अद्याप मोठा टप्पा गाठायचाय. कर्करोग व दुष्काळग्रस्तांना फाऊंडेशनद्वारे मदतीचा हात पुढे केला जात आहे. युवा खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे. म्हणूनच या वर्षी आयोजित केल्या जाणाऱया स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहोत.\nदुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nसंजय पोतनीस व अनिल परब यांनी सुप्रिमो चषकाच्या आयोजनातून गरीब व होतकरू खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याचसोबत त्यांनी सुप्रिमो फाऊंडेशनद्वारे सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. दुष्काळग्रस्त जनतेसाठी १० लाखांचा निधी त्यांच्याकडून देण्यात आला. कर्करोग व हृदयासंबंधी आजार असलेल्यांना वेळोवेळी मदत करण्यात येत आहे. त्यांच्या शस्त्रक्रियेचा तसेच हॉस्पिटलचा खर्चही या फाऊंडेशनद्वारे देण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर हरहुन्नरी खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू बनवण्यातही पुढाकार घेण्यात येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याच्या १९ वर्षांखालील हिंदुस्थानी संघातील तसेच मुंबई रणजी संघातील खेळाडू पृथ्वी शॉ.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव\nकोरोना संकट… स्पॉन्सर्सची माघार… तरीही शो मस्ट गो ऑन\nमीराबाई चानू आज इतिहास रचणार 49 किलो वजनी गटात पदक जिंकण्याची संधी\nटोकियो ऑलिम्पिकला दणक्यात सुरूवात, हिंदुस्थानचे ध्वजवाहक मेरी कोम व मनप्रीत सिंग\nश्रीलंकन क्रिकेटपटूंना 7 महिन्यांपासून पगार नाही, खेळाडूंची बोर्डाला चिठ्ठी लिहून पैसे देण्याची विनंती\nआवेशनंतर सुंदरलाही दुखापत, बीसीसीआय करतेय पर्यायी खेळाडू पाठवण्याचा विचार\nतिरंदाजीच्या मिश्र गटात दीपिका-प्रवीण लढणार, पात्रता फेरीतील कामगिरीनंतर अतानू दासला वगळले\nINDvSL अखेरच्या लढतीत टीम इंडियाचा पराभव, मालिका 2-1 ने जिंकली\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-response-closure-market-committees-satara-35391", "date_download": "2021-07-24T20:20:23Z", "digest": "sha1:5LG7SAFTTSABDYC67EGZD4YNCE7QOTFR", "length": 13542, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Response to the closure of market committees in Satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात बाजार समित्यांच्या बंदला प्रतिसाद\nसाताऱ्यात बाजार समित्यांच्या बंदला प्रतिसाद\nशनिवार, 22 ऑगस्ट 2020\nसातारा : केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहिल्या. या एकदिवशीय संपाला मोठा प्रतिसाद मिळाला.\nसातारा : केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहिल्या. या एकदिवशीय संपाला मोठा प्रतिसाद मिळाला.\nकेंद्र शासनाने ५ जून रोजी अध्यादेश काढून बाजार समितीच्या बंदिस्त बाजार आवाराबाहेर धान्य, कडधान्य, तेलबिया या इतर शेतमाल नियमन मुक्त केलेला आहे. केंद्राच्या या अध्यादेशामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होऊन बाजार समिती कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल.\nया अध्यादेशाला विरोध करण्यासाठी व बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत घ्यावे, या मागण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी बंद पाळत एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. शुक्रवारी सर्व बाजार समित्यांनी बंद पाळल्याने सर्व व्यवहार बंद राहिले.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत न���ीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/political/why-amruta-fadnavis-is-trolled-on-social-media-687814", "date_download": "2021-07-24T20:33:24Z", "digest": "sha1:IBD3XUZGIDXAJROGIPTCKZWGJSWYSA62", "length": 8161, "nlines": 59, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "अमृता फडणवीस यांचे नवे गाणे, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली | Why Amruta Fadnavis is trolled on social media?", "raw_content": "\nHome > Political > अमृता फडणवीस यांचे नवे गाणे, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nअमृता फडणवीस यांचे नवे गाणे, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांच्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावरुन त्यांना ट्रोल केले गेले आहे. पण अमृता फडणवीस सातत्याने सोशल मीडियावर ट्रोल का होत आहेत. याचा आढावा घेणार हा रिपोर्ट पाहा...\nअमृता देवेंद्र फडणवीस, नाम तो सुना ही होगा.....हो त्याच अमृता फडणवीस ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सातत्याने मीडियामध्ये झळकत राहिल्या....आता देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन विरोधी पक्षनेतेपद आले आहे...पण तरीही अमृता वहिनी मीडियाऐवजी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत....अर्थात आपल्या देशात लोकशाही आहे....त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्यापासून त्यांना कुणी रोखू शकत नाही. पण मग त्या सोशल मीडियावर व्यक्त झाल्या की लगेच त्यांना ट्रोल का केले जाते, हा प्रश्न निर्माण होतो आहे.\nआता अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त महिला सक्षमीकरणासंदर्भात त्यांच्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी आपली नापसंती दर्शवणाऱ्या पोस्ट टाकल्या आहेत. यामध्ये विनय काटे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून \"वंदनीय मामी, ती नक्की जगेल, फक्त तुमचं गाणं बंद करा, आवाजाला घाबरून गर्भपात व्हायचा एखादीचा \" असा टोला लगावत फेसबुक पोस्ट टाकली आहे.\nतर दुसरीकडे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी \"हिला नको गाऊ द्या\" अशी पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे.\nतर सुषमा अंधारे यांनीही आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अमृता फडणवीस यांना चिमटे काढले आहेत. त्या म्हणतात, \"एवढे सगळे सामाजिक संदेश देत राहिले... वाटलं, कदरदान लोक भारतात राहतात आणि तुम्ही मात्र माझ्या कलेची थट्टा उडवली निंदा नालस्त�� केली...\"\nपण अमृता फडणवीस यांना सातत्याने का ट्रोल केले जाते हा प्रश्न उपस्थित होतो आहे. यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितले की, \"कोणत्याही महिला सेलिब्रिटीने सोशल मीडियावर काही पोस्ट केले तर त्यावर नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा येतात. अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर काही आक्षेपार्ह भाषेत आलेल्या प्रतिक्रियांचा निषेधच केला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर अमृता फडणवीस ज्या पद्धतीने सोशल मीडियावर राजकीय टीका टिप्पणी करत आहेत, त्यानंतर त्यांना ट्रोल केले जाईल हे त्यांनी गृहीत धरले पाहिजे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला टार्गेट केले आहे ते पाहता शिवसैनिक त्यांना टार्गेट करु शकतात. पण अमृता फडणवीसांनी अचानक राजकीय टीका करण्यामागे हेतू काय याचाही विचार झाला पाहिजे\"\nतर स्तंभ लेखिका मुग्धा कर्णिक यांच्यामते \"अमृता फडणवीस यांच्या पोस्टकडे आपण लक्ष देत नाही. पण एकट्या अमृता फडणवीस ट्रोल होतात असे नाही तर कितीतरी लोकांना ट्रोल केले जाते. यामध्ये महिला किंवा पुरूष असा विचार न करता येणार एखाद्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला ट्रोल केले जाणार हे निश्चित आहे.\" असे म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/13/2728-up-panchayat-chunav-2021-reservation-in-every-seat-will-change-in-panchayat-elections/", "date_download": "2021-07-24T21:18:24Z", "digest": "sha1:L6USTAYXPLGCA4Z5OGW4SZCP33J6F66O", "length": 12019, "nlines": 198, "source_domain": "krushirang.com", "title": "आरक्षणात असे असणार रोटेशन; पहा कोणता महत्वाचा निर्णय घेणार आहेत योगी सरकार | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nआरक्षणात असे असणार रोटेशन; पहा कोणता महत्वाचा निर्णय घेणार आहेत योगी सरकार\nआरक्षणात असे असणार रोटेशन; पहा कोणता महत्वाचा निर्णय घेणार आहेत योगी सरकार\nउत्तरप्रदेश राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज निवडणुकीसाठी आरक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सध्या याचे धोरण आणि मसुदा तयार करीत आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.\nत्यानुसार यापूर्वी कधीही आरक्षित न झालेल्या जागांवर प्राधान्याने आरक्षण टाकले जाणार आहे. त्याद्वारे ���ोकशाही प्रक्रियेमध्ये महिला, मागास घटक आणि वंचितांना संधी देण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.\nअसे असणार रिझर्वेशन रोटेशन :\n१. अनुसूचित जमाती महिला\n३. अनुसूचित जातीच्या महिला\nउत्तरप्रदेश राज्यात इतक्या जागांवर होतात निवडणूक :\n58,194 : ग्राम प्रधान (सरपंच)\n7,31,813 : ग्रामपंचायत सदस्य\n75,805 : क्षेत्र पंचायत सदस्य (पंचायत समिती)\n3,051 : जिल्हा पंचायत सदस्य (जिल्हा परिषद)\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\n‘टाटां’च्या कारवर मिळतेय 70 हजारांपर्यंत सूट; पहा कुठे अन कशी मिळतेय ऑफर\nबाब्बो.. भयंकरच की.. विद्यापीठात पीएचडी १४६ गाईड अपात्र..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-17-january-2021/", "date_download": "2021-07-24T19:55:36Z", "digest": "sha1:GRI27TKPK7IRA3WRYLGX22MV7JGGNM7K", "length": 14405, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 17 January 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय डायस्पोरा जगातील सर्वात मोठा देश आहे, 2020 मध्ये देशातील 18 दशलक्ष लोक आपल्या मायदेशबाहेर वास्तव्य करीत आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध प्रांतांना केवडियाला जोडणार्‍या आठ गाड्यांना रवाना केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 रोजी ‘प्रंभ: स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट’ 2021 ला संबोधित करताना 1000 कोटी रुपयांचा ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ लॉंच केले.\nपेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने हरित व स्वच्छ उर्जा बद्दल जनजागृती करण्यासाठी महिन्याभरातील जन जागरूकता अभियान ‘सक्षम’ लॉंच केले.\nICICI बँक, भारतीय खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आणि नियो या नव्या युगातील कंपनीने मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायझेस (MSMEs) कामगारांना प्रीपेड कार्ड देण्यासंदर्भात करार केला.\nयेस बँकेने ग्राहकांच्या सर्वांगीण आरोग्य, स्वत: ची काळजी आणि निरोगीपणाच्या उद्देशाने ‘येस बँक वेलनेस’ आणि ‘येस बँक वेलनेस प्लस’ क्रेडिट कार्डे सुरू करण्यासाठी आदित्य बिर्ला वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडबरोबर भागीदारीची घोषणा केली.\nमुत्सद्दी भूमिका घेत नेहमीच्या एकमत निर्णयाला अडथळा आणल्यानंतर यूएन मानवाधिकार परिषदेने फिजीच्या राजदूताला अभूतपूर्व गुप्त मतपत्रिकेत 2021 चे अध्यक्ष म्हणून निवडले.\n“हेनरी पासपोर्ट इंडेक्स 2021” सर्वात शक्तिशाली पासपोर्ट अहवालात भारत 85 व्या स्थानावर आहे.\nरेल्वे मंत्रालयाने नव्या लोखंडाच्या धोरणाला मान्यता दिली. हे धोरण 10 फेब्रुवारी 2021 रोजी प्रभावी होईल. धोरण लोह खनिज लोहाच्या वितरण आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवते.\nभारतीय लष्कराने आयडियाफोर्सकडून 20 दशलक्ष डॉलर्सच्या किंमतीवर उच्च-उंचीवरील ड्रोन खरेदी करण्याचा करार केला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-february-2018/", "date_download": "2021-07-24T21:00:47Z", "digest": "sha1:255EZ3BULLMJB6UFFGINTHYWIZMQ6TGL", "length": 13156, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 22 February 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nउत्तर प्रदेशच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने खादी उत्पादनांची ऑनलाईन विक्री सुलभ करण्यासाठी ऍमेझॉन इंडियाशी एक करार केला आहे.\n21 फेब्रुवारी रोजी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला.\nपुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय प्रवेशासाठी केरळ सरकारने लसीकरण अनिवार्य केले आहे.\nतंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या Google ने Google Pay नावाचे एक नवीन देयक अॅप सुरू केले आहे.\nतेलंगाना सरकारने डेटा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तासाठी उत्कृष्टतेचे केंद्र स्थापित करण्यासाठी नासकॉमशी भागीदारी केली आहे.\nकॅपिटल फर्स्टने घोषणा केली की रेग्युलेटर नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी) ने कॅपिटल होम फायनान्स व कॅपिटल फर्स्ट सिक्युरिटीज लिमिटेडसह आयडीएफसी बँकेसह कंपनीच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.\nभारताचा तीन-दिवसीय भारत आंतरराष्ट्रीय टेक्सटाईल एक्सपो(LITExpo) कोलंबोच्या श्रीलंकेच्या राजधानीमध्ये सुरू झाला.\nरिझर्व्ह बॅंकेने एक तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे जी बँकांच्या वाढत्या घोटाळ्याची कारणं तपासणार आहेत आणि ते टाळण्यासाठी काही उपाय सुचवेल.\nभारत 5 जून 2018 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा आयोजित करेल. या वर्षाचा विषय ‘बीट प्लॅस्टिक प्रदूषण’ आहे.\nनामवंत हृदयरोगतज्ञ आणि पद्म विभूषण पुरस्कारार्थी डॉ. बी. के. गोयल यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-24T21:10:18Z", "digest": "sha1:RNLJZRGQO4QF72DT6GJKENOTH5BHPSIQ", "length": 9974, "nlines": 122, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "वादग्रस्त ठेकेदाराला काम देण्याचा घाट! आमदार राहुल ढिकले, नगरसेवक दिनकर पाटील यांचा आक्षेप -", "raw_content": "\nवादग्रस्त ठेकेदाराला काम देण्याचा घाट आमदार राहुल ढिकले, नगरसेवक दिनकर पाटील यांचा आक्षेप\nवादग्रस्त ठेकेदाराला काम देण्याचा घाट आमदार राहुल ढिकले, नगरसेवक दिनकर पाटील यांचा आक्षेप\nवादग्रस्त ठेकेदाराला काम देण्याचा घाट आमदार राहुल ढ���कले, नगरसेवक दिनकर पाटील यांचा आक्षेप\nनाशिक : तपोवनातील साधुग्राममध्ये प्रस्तावित शहर बस डेपो बांधण्यासाठी स्मार्ट रस्ता तयार करणाऱ्या वादग्रस्‍त ठेकेदाराला काम देण्याचा घाट घातला जात आहे. नियमानुसार काम मिळालेल्या ठेकेदाराने माघार घेतली म्हणून हे काम दिले जात असून, वास्तविक नव्याने निविदाप्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त असताना वादग्रस्त ठेकेदाराला काम दिले जात असल्याने यावर आमदार राहुल ढिकले व नगरसेवक दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.\nआमदार राहुल ढिकले, नगरसेवक दिनकर पाटील यांचा आक्षेप\nमहापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू करताना पायाभूत सुविधा महापालिकेतर्फे पुरविल्या जाणार आहेत. नाशिक रोड व तपोवनातील साधुग्राममध्ये दोन बस डेपो तयार केले जाणार आहेत. नाशिक रोड बस डेपोचे काम सुरू झाले आहे, तर साधुग्रामच्या जागेतील डेपोसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. निविदाप्रक्रियेत पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडची सर्वांत कमी ६.३० टक्के, तर सी फोर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची ७ टक्के जादा दराने निविदा प्राप्त झाली. क्रांती कन्स्ट्रक्शनने १० टक्के, तर हर्ष कन्स्ट्रक्शनने ११ टक्के जादा दराने निविदा भरली. कमी दरामुळे पटेल इंजिनिअरिंगला काम मिळणे अपेक्षित असताना सी फोर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात या संदर्भात दावा सुरू असताना पटेल इंजिनिअरिंग कंपनीने विलंब होत असल्याने माघार घेतली.\nहेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड\nसी फोर कंपनीला काम देण्याची तयारी\nमहापालिकेच्या बांधकाम विभागाने माघारीची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याचिका निकाली काढण्यात आली. मात्र, आता न्यायालयात गेलेल्या सी फोर कंपनीला काम देण्याची तयारी सुरू झाल्याची बाब समोर येत असून, काम मिळविण्यासाठी रिंग झाल्याची शंका उपस्थित होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी आमदार ढिकले व नगरसेवक पाटील यांनी केली आहे.\nहेही वाचा - एक विलक्षण प्रेम बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO\nअशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्टसिटींतर्गत रस्ता तयार करण्यात आला. रस्ताकामाला विलंब झाल्याने सी फोर कंपनीला प्रतिदिन ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. मात्र, तो दंड माफ करण्यात आला. रस्त्याची रायडिंग क्वालिटीसह तांत्रिक मुद्द्यांवरून रस्ता वादात सापडला आहे. आता त्याच ठेकेदाराला काम दिले जात असल्याने बस डेपोच्या गुणवत्तेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nPrevious Postनियतीने १५ दिवसांच्या लेकराच्या डोक्यावरून मातृछाया हिरावली अखेर आजीच झाली आई…\nNext Postमहाविकास आघाडी व भाजपकडून विकासाचा मुद्दाच प्रचाराचा अजेंडा\n३६५ दिवस चालणारी हिवाळीची शाळा अवलिया शिक्षकाची अद्‍भुत कामगिरी\nलग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..\nथर्टी फर्स्ट पार्श्वभूमीवर नाशिकच्या भरारी पथकाची कारवाई; आंबोली घाटात पकडली साडेपाच लाखांची दारू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/bjp-and-congress-now-afraid-rebel-candidate-7271", "date_download": "2021-07-24T19:42:30Z", "digest": "sha1:YO2VXGVQ34NDEPS55SN34JFTC2AIY2SB", "length": 3021, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भाजप आणि कॉंग्रेससमोर बंडखोरीची डोकेदुखी", "raw_content": "\nभाजप आणि कॉंग्रेससमोर बंडखोरीची डोकेदुखी\nचंडीगड : हरियानातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना सत्ताधारी भाजप आणि प्रमुख्य विरोध पक्ष असलेल्या कॉंग्रेससमोर बंडखोरीची डोकेदुखी निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.\nनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी (ता. 4) संपली. त्या वेळी रेवडीतील भाजपचे विद्यमान आमदार रणधीर कापरीवास यांना पक्षाने तिकीट नाकारले, त्यामुळे अपक्ष निवडणूक लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गुरगावचे भाजपचे आमदार उमेश आगरवाल यांनी त्यांच्या पत्नी अनिता यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.\nदुसरीकडे कॉंग्रेसचे नेते व दिवंगत माजी उपपंतप्रधान देवीलाल चौताला यांचे पुत्र रणजितसिंह चौताला यांनी अपक्ष म्हणून राणीया मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसने विनित कंबोज यांना तिकीट दिले आहे. याच प्रकारे अन्य मतदारसंघांतही बंडोखोरीचा सामना भाजप व कॉंग्रेसला करावा लागत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-19-february-2020/", "date_download": "2021-07-24T21:43:39Z", "digest": "sha1:LY3GMZZ32XE2REMBNXTRZ7PYXSZPXXTC", "length": 15455, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 19 February 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. ते धैर्य, करुणा आणि सुशासन यांचे मूर्तिमंत रूप होते. त्याचे आयुष्य लाखो लोकांना प्रेरित करते.\nफायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) च्या आंतरराष्ट्रीय सहकार समीक्षा समूहाने (ICRG) जाहीर केले की पाकिस्तानला “ग्रे लिस्ट” वर कायम ठेवण्यात येईल. दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्यासाठी 27-कलमी कृती योजना पूर्णपणे अंमलात आणण्यात पाकिस्तानला अपयश आले. पॅरिसमध्ये होणाऱ्या पाच दिवसीय एफएटीएफ पूर्ण सत्रात ही घोषणा करण्यात आली.\nदिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) सिंगल युज प्लास्टिक वापरापासून मुक्त झाले आहे. या पराक्रमामुळे जीएमआरच्या नेतृत्वाखालील दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (DIAL) हे भारतातील पहिले सिंगल युज प्लास्टिक-मुक्त विमानतळ बनले.\nमृदा आरोग्य कार्ड दिन 19 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 1015 रोजी राजस्थानच्या सूरतगड येथे सुरू केलेल्या माती आरोग्य कार्ड योजनेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.\nरिझ���्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाने झालेल्या बैठकीत, केंद्रीय बँकेचे आर्थिक वर्ष एप्रिल-मार्चमध्ये बदलण्याचे ठरविले आणि ते सरकारशी संरेखित केले.\nआयकर विभागाने असे म्हटले आहे की 31 मार्च 2020 पर्यंत आधारशी जोडले गेले नाही तर कायम खाते क्रमांक (पॅन) निष्क्रिय होऊ शकेल.\nभारतीय रेल्वे रामायण थीमवर आधारित एक नवीन ट्रेन चालवेल जी यात्रेकरूंना भगवान रामाशी संबंधित ठिकाणी नेईल.\nजागतिक आरोग्य संघटनेने हरिद्वार स्थित देव संस्कृती विश्व विद्यालयचे कुलगुरू चिन्मय पंड्या यांना योग तज्ञ म्हणून नेमले आहे.\nसुनील कुमारने 18 फेब्रुवारी रोजी 27 वर्षीय आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे पहिले ग्रीको-रोमन सुवर्णपदक जिंकले. त्याने किर्गिस्तानच्या अझत सालिदीनोवचा 87 किलो गटात पराभव केला.\nज्येष्ठ कन्नड अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचे 18 फेब्रुवारी 2020 रोजी निधन झाले. त्यांचे वय 82 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (MEDD) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती 2020\nNext (NHM Satara) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 96 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-24T20:00:01Z", "digest": "sha1:URSMQ6EGFUF3BB2RZCEB5DABJXLLHHLH", "length": 4157, "nlines": 47, "source_domain": "ominebro.tech", "title": "जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nजिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – सार्वजनिक आरोग्य सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत असून, मुलाखतीची तारीख 3 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.parbhani.gov.in/ Medical Officer Jobs Parbhani\nपदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी\nशैक्षणिक पात्रता – MBBS MD/ BAMS\nवयाची अट – 58 वर्षे\nMBBS.अर्हता धारक उपलब्ध न झाल्यास BAMS – 40,000/-\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीची तारीख – 3 मार्च 2021 आहे.\nमुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी\nमूळ जाहिरात – PDF\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.\nCategories job Tags जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागांसाठी भरती Careernama Post navigation\nMail Motor Service Pune Bharti 2021| मेल मोटर सर्व्हिस पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये इंजिनीअर पदांची भरती\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-huge-demand-of-point-of-sell-machines-in-solapur-5475108-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:27:17Z", "digest": "sha1:HSIOMGADTHLK34HZHPPUGTOES3R5WGLH", "length": 6594, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "huge demand of point of sell machines in solapur | सुमारे १५ हजार ‘पॉस’ची मागणी, जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिली माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा म��फत\nसुमारे १५ हजार ‘पॉस’ची मागणी, जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिली माहिती\nसोलापूर - कॅशलेश व्यवहार करण्यासाठी शहर-जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक कारखानदार यांनी १५ हजार पॉसची (पॉइंट ऑफ सेल) मागणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली. बँकांकडूनही मागणीनुसार पॉस उपलब्ध केले जात असून मागणी केलेले मशीन्स लवकरच उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.\nनोटाबंदीनंतर व्यवहारामध्ये चलन तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र राज्य शासनाने कॅशलेसचा वापर करावा, असे आदेश दिले आहे.\nकॅशलेससाठी पर्यायांचा वापर कसा करावा याबाबत शासकीय अधिकारी, कर्मचारी, बँक अधिकारी यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. मागणी येत आहे, त्याप्रमाणे स्वाइप मशीन उपलब्ध केले जात आहेत. रिझर्व्ह बँकेकडून चलन कधी उपलब्ध होणार याबाबत शासकीय अधिकारी, कर्मचारी, बँक अधिकारी यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. मागणी येत आहे, त्याप्रमाणे स्वाइप मशीन उपलब्ध केले जात आहेत. रिझर्व्ह बँकेकडून चलन कधी उपलब्ध होणार यावर जिल्हाधिकारी यांनी आज होईल, उद्या होणार हेच उत्तर मिळत आहे. रक्कम कधी उपलब्ध होईल, याबाबत बँक अधिकारी साशंकित आहेत.\nएटीएम बंद, बँकेत पैसे नाहीत यावर पर्याय म्हणून कॅशलेसचा वापर होण्यासाठी तालुकास्तरावर अधिक प्रचार करण्यासाठी बैठका घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nपंढरपूरमंदिर समितीला आयकर विभागाकडून नोटीस नव्हे तर पत्र देण्यात आले होते. या पत्रामध्ये मंदिर समितीने जुन्या पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारू नये, ज्या नोटा जमा होतील, त्या ३१ डिसेंबरनंतर स्वीकारल्या जाणार नाहीत. नोटा स्वीकारण्याबाबत मंदिर परिसरात उपाययोजना कराव्यात, असेही आयकर विभागाने सांगितल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.\nकॅशलेस व्यवहाराबाबत अधिक जागृती प्रसार होण्यासाठी मंगळवारी सायंकाळी वाजता शहर, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलाविली आहे. कॅशलेसच्या प्रसार प्रचारासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. केंद्र शासनाने कॅशलेससाठी दिलेल्या पर्यायांचा अधिक वापर करण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी बैठकीत आवाहन करण्यात येणार आहे.\nबँकांकडे रक्कम नसल्याने चलन तुटवडा कायम आह��. रिझर्व्ह बँकेकडून रक्कम कधी उपलब्ध होईल, याची आम्हीही प्रतीक्षा करीत आहोत. बँक ऑफ इंडियाला गुरुवारी रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.”- श्रीनिवासपत्की, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-came-new-turn-in-naranpuras-girls-murder-by-her-lover-case-4875379-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:47:30Z", "digest": "sha1:53TPT2XMNKNSC5KNBAZM742EXNODJDQB", "length": 6181, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Came New Turn In Naranpura\\'s Girl\\'s Murder By Her Lover Case. | PHOTO - प्रेयसिच्या सहमतीनेच प्रियकराने केली तिची हत्या, दोघेही संपवणार होते आयुष्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTO - प्रेयसिच्या सहमतीनेच प्रियकराने केली तिची हत्या, दोघेही संपवणार होते आयुष्य\n(व्हिडीओः उत्तरायणाच्या दिवशी शाहिबाग येथील गोविंदम हॉटेलमधून बाहेर पडताना बिरबल आणि वंदना )\nअहमदाबादः नारायणपूरा भागात गुरूवारी झुडूपांमध्ये बसलेल्या जोडप्यातील तरूणीवर चार अज्ञात तरूणांनी बलात्काराचा प्रयत्नानंतर हत्या केल्याच्या प्रकरणाने आता वेगळेच वळन घेतले आहे. पोलिसांच्या तपासणीत वंदनाची हत्या महाराष्ट्रातून आलेला प्रियकर बिरबल प्रसाद यानेच केल्याचे उघड झाले आहे.\nहे सुध्दा वाचा... PHOTO- प्रियकरास भेटण्यास गेलेल्या तरूणीची 4 टवाळखोरांनी केली हत्या\nपोलिसांना बिरबलच्या सामानातून एक सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईडनोटमधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुसाईड नोटमधील मजकूरानुसार वंदना आणि बिरबलच्या साखरपुड्यास कुटुंबियांनी नकार दिल्यानंतर वंदनाचे कुटुंबिय बिरबलला सतत अपमानित करत होते. एवढेच नव्हे तर या सततच्या अपमानामुळे दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी एकत्र येऊन असे ठरवले होते की, पहिले बिरबल वंदनाची हत्या करणार आणि त्यानंतर तो स्वतःही आत्महत्या करणार. याच निर्णयानुसार उत्तरायणाच्या रात्री बिरबलने वंदनाची हत्या केली, मात्र आत्महत्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो बचावला आहे.\nबिरबलच्या सामानातून मिळालेल्या चिठ्ठीत पुढे असे लिहिले आहे की, मी जे काम करणार आहे, ते काम खुपच लज्जास्पद आणि वाईट आहे. पण मी असहाय्य आहे. मला पैसे आणि इज्जतीमुळेच खुप अपमानीत करण्यात येत आहे...\nया प्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, जखमी तरूणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याची निट चौकशी करता आलेली नाही. तर तरूणीचे कुटुंबिय काल रात्री वेरावलवरून आले होते आणि ते तरूणीचा मृतदेह घेऊन घरी परतले आहेत. तरूणीच्या वडीलांनी वंदना आणि बिरबल यांचे कसल्याच प्रकारचे संबंध नसल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदना ही प्रियकर बिरबलच्या वहिनीची चुलत बहीण होती. तर पोलिसांनी या घटनेस निर्भया प्रकरणासारखे कृत्य असल्याच्या संशयास नकार दिला आहे.\nपुढील स्लाईडवर पाहा, या घटनेची इतर छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-today-marathi-horoscope-saturday-18-april-2015-4967791-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:46:01Z", "digest": "sha1:ORFKBWZ4UINISNZS62YSOTOO3JSTMNHS", "length": 4125, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position | शनिश्चरी अमावस्येचे राशिभविष्य : वाचा, काय करावे आणि काय करू नये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशनिश्चरी अमावस्येचे राशिभविष्य : वाचा, काय करावे आणि काय करू नये\nशनिवारी अमावस्या असल्यामुळे शनिश्चरी अमावस्येचा योग जुळून येत आहे. शनिवारी इतर ग्रहांच्या स्थितीमुळेसुद्धा काही योग जुळून आले आहेत. चंद्र दिवसभर मीन राशीच्या रेवती नक्षत्रामध्ये असल्यामुळे धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे नियोजित कार्य पूर्ण होतील. मीन राशीतील चंद्र केतूसोबत असल्यामुळे ग्रहण नावाचा योगही जुळून येत आहे. हा योग अशुभ फळ देणारा आहे. या योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. शनिवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे विषकुंभ नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे लोकांचा खर्च वाढू शकतो.\n- शनि मंदिरात तेल अर्पण करावे\n- उडदाचे दान करावे\n- गरिबांना अन्नदान करावे\n- पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे\n- हनुमानाच्या चरणावरील शेंदूर कपळावर लावावा.\nकाय करू नये -\n- काळे वस्त्र परिधान करू नये\n- तेल किंवा चामड्याची वस्तू खरेदी करू नये\n- केस, नखे कापू नये.\n- खोटे बोलून पैसा मिळवू नये\n- गरीब आणि कामगार लोकांशी वाद घालू नये\nशनिश्चरी अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-sachin-tendulkars-banglow-4436783-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:52:59Z", "digest": "sha1:SIWBRZMLCLQFCQ2TNJ7CIBV5IKIPLTV5", "length": 8179, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sachin Tendulkar's Banglow | असा सचिनचा सुंदर बंगला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअसा सचिनचा सुंदर बंगला\nवर्ष 2010...मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या आणि प्रतिष्ठेच्या वसाहतीतील लोकांमध्ये एका नवीन शेजा-याबाबत फार चर्चा होऊ लागली. इतकेच काय, तर त्याच्या आगमनाचीही सर्वांना उत्सुकता लागली होती. पेरिक्रॉस रोडवरून येणा-या-जाणा-या प्रत्येकाचे लक्ष फक्त एकाच घराकडे लागले होते ते म्हणजे... बंगला क्रमांक 19, पेरिक्रॉस रोड, बांद्रा.\nलोकांच्या उत्सुकतेचे कारणही तसेच होते, कारण या बंगल्यात कोणी एखादा सामान्य माणूस नव्हे, तर चक्क क्रिकेटचा भगवान...मास्टर ब्लास्टर...लिटल मास्टर अर्थातच तमाम भारतीयांचा लाडका सचिन तेंडुलकर राहायला येणार होता. मग काय... घरात एखाद्या पाहुण्याच्या आगमनासाठी केली जाते तशीच तयारी या भागातील लोकांनी सुरू केली होती. कित्येकांनी तर बांद्र्याच्या रस्त्यांवर सचिनच्या नव्या घरात स्वागताचे पोस्टरही लावून ठेवले होते.\nकोट्यवधी चाहते असलेल्याचे घरही कोट्यवधींचेच\nसचिन तेंडुलकर केवळ भारतच नव्हे, तर विश्वातील कोट्यवधी लोकांच्या गळ्यातला ताईत आहे. कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या या राजाचे घरही कोट्यवधींचे नसते तरच नवल. पेरिक्रॉस रोडवरील हा बंगला सचिनने तब्बल 39 कोटी रुपयांत खरेदी केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा बंगला एका पारशी परिवाराचा होता. 2007 मध्ये खरेदीची प्रक्रिया पार पडल्यानंतर सचिनने या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले. 9000 फूट आकाराच्या क्षेत्रफळापैकी सुमारे 6 हजार फुटांवर या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सचिनने थोडेथोडके नव्हे, तर सुमारे 40 ते 45 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. एकंदरीतच या बंगल्याला राजाचा महाल बनवण्यासाठी सचिनने 80 कोटी रुपये खर्च केले. हा बंगला एकूण पाच मजल्यांचा आहे; परंतु बंगल्याची उंची जास्त असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार एक मजला भूमिगत ठेवण्यात आला. तळघरात वाहनांची पार्किंग ठेवण्यात आली आहे. सचिनचे कारप्रेम सर्वांनाच ज्ञात आहे. त्याच्याकडे जगातील सर्वांत महागड्या कार उपलब्ध आहेत. उरलेल्या चार मजल्यांपैकी एका मजल्यात जिम, मिनी थिएटर आदी मनोरंजनाची साधने ठेवण्यात आली आहेत. एका मजल्यावर सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या, तर एका मजल्यावर सचिनला आतापर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार, ट्रॉफी आणि त्याच्या संग्रहातील तमाम वस्तू ठेवण्याची व्यवस्था आहे. संपूर्ण बंगला हायहोल्टेज सीसीटीव्ही सुरक्षा कवचांनी घेरलेला आहे. त्यामुळे या परिसरातून चिटपाखरूही उडाले तरी त्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळते.\n100 कोटी रुपयांचा गृहविमा\nसचिन तेंडुलकरच्या बंगल्याची जशी चर्चा नेहमी होते तशीच या बंगल्याच्या विमाछत्राचीही नेहमी चर्चा होत असते. क्रिकेटचा राजा सचिनच्या बंगल्याचा विमा थोडाथोडका नव्हे, तर सुमारे 100 कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी त्याला दरवर्षी तब्बल 40 लाख रुपयांचा विमा हप्ता भरणा करावा लागतो. यापैकी 75 कोटी रुपयांचा नुसत्या घराचा, तर 25 कोटी रुपयांचा घरातील वस्तू, फर्निचर आणि क्रिकेटविषयक साहित्याचा विमा आहे. या विमाछत्रात भूकंप, पूर, वादळाचा तडाखा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसह दहशतवादी हल्ला आदी बाबींचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/deepak-kulkarni-writes-about-gynaecologist-anuradha-kulkarni-126191729.html", "date_download": "2021-07-24T21:38:28Z", "digest": "sha1:PBNN2OU2TGSFUUEPJOMYUYOH4G6BOGA7", "length": 7348, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Deepak Kulkarni writes about gynaecologist Anuradha Kulkarni | स्त्रीरोगतज्ञ, मनस्वी कलाकाराची पर्यावरणासाठी धडपड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्त्रीरोगतज्ञ, मनस्वी कलाकाराची पर्यावरणासाठी धडपड\nवैद्यकीय व्यवसाय किती धावपळीचा, ताणतणावाचा असतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. मात्र ती सर्व धावपळ, ताणतणाव विसरायला लावणारा छंद आणि जोडीला पर्यावरण रक्षणाचं भान ठेवून स्वत:मधला मनस्वी कलावंत जोपासणाऱ्या औरंगाबादेतल्या डॉ. अनुराधा यांच्याबद्दल...\nरूग्णांची वर्दळ, ओपीडी,आयपीडी ,आयसीयूमधल्या रुग्णांसाठी विशेष धावपळ, कधी नॉर्मल प्रसूतीसाठी प्रयत्न तर कधी सीझरचा निर्णय... एखाद्या स्त्रीरोग तज्ञाची दैनंदिनी यापेक्षा वेगळी नसते. त्यांचं आयुष्यं रुग्णांभोवतीच फिरणारं असतं. मात्र अशाही तणावातून डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी पर्यावरण रक्षणाचा, चित्रकलेचा छंद जोपासत समाजभान जपलंय. त्यामुळे त्यांच्या तपासणी कक्षात शिर��ाच छोट्या-छोट्या बाटल्यात, कुंडीत लावलेली मनी प्लँट व विविध शोभेची हिरवीगार रोपे डोळ्यांना सुखावतात.\nबागकामाची आवड जोपासताना झाडांना लागणारं खत डॉ. अनुराधा स्वत:चं तयार करतात. निवडलेल्या भाज्यांचे देठ, नको असलेली पाने, चिरलेल्या भाज्यांच्या-विविध फळांच्या साली, घर-रुग्णालयातला रोजचा कचरा छोट्या डस्टबिनमध्ये एकत्र करतात. कचऱ्याला हवा मिळावी आणि ओल्या कचऱ्यातील पाणी बाहेर पडण्यासाठी डस्टबिनला छोटी-छोटी छिद्रे पाडून त्यांनी खतासाठी डबे तयार केलेत. या डस्टबिनमधल्या कचऱ्याची त्या नियमित निगा राखतात. त्यातून कचऱ्याचे खत तयार करतात. हे खत घरातल्या वेली, लहान झाडांसाठी वापरतात. बागकामाची आवड असणाऱ्या गृहिणीनींही घरातच खत तयार करावं, असं अनुराधा यांना वाटतं. बाजारातून तयार खत आणण्यासाठी लागणाऱ्या पैशांचीही यामुळे बचत होते. खत तयार करण्यात मेहनत आणि सातत्य मात्र हवे, असंही अनुराधा म्हणतात.\nबागेतील वेलींना अथवा झाडांसाठी लागणारं पाणी हेही घरातलंच असतं. मात्र धुण्याभांड्याचं पाणी वाया न जाऊ देता त्याचा वापर त्या झाडांसाठी करतात. साबणाच्या पाण्याला बादलीत थोडा वेळ तसंच ठेवल्यास साबण अथवा पावडर खाली बसते. वरवरचे पाणी त्या झाडांसाठी वापरतात. यातूनच त्यांनी दोनशेच्या आसपास विविध प्रकारचे मनी प्लँट, चिनी गुलाब, जाई-जुईच्या वेली व शोभेच्या झाडांची लागवड केली आहे.\nडॉ. अनुराधा यांना चित्रकलेचाही छंद आहे. जलरंगातली त्यांची चित्रं मनाला भुरळ घालतात. कुठल्याही मार्गदर्शन अथवा प्रशिक्षणाशिवाय केवळ आवड म्हणून त्यांनी काढलेली चित्रे एखाद्या निष्णात चित्रकारासारखी आहेत. निसर्गचित्रे, संकल्पचित्रे, ऐतिहासिक वास्तू हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. आजवर काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याचा त्यांचा मानस आहे.\nलेखकाचा संपर्क : ९८२२८५७५६८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/48025/", "date_download": "2021-07-24T21:01:18Z", "digest": "sha1:TITOCORFQUIRTXSMPVN4DHHY5WZ7O6UP", "length": 12787, "nlines": 106, "source_domain": "ramprahar.com", "title": "‘त्या’ कामगारांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी -अमित जाधव - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आम���ार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/‘त्या’ कामगारांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी -अमित जाधव\n‘त्या’ कामगारांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी -अमित जाधव\nपनवेल : रामप्रहर वृत्त\nपनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद मतदार संघातील पालीदेवद (सुकापूर) देवद व विचुंबे या तीन ग्रामपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा देणार्‍या शासकीय व खाजगी अस्थापना अंतर्गत काम करणारे अधिकारी-कर्मचार्‍यांचे कामाच्या ठिकाणी जवल राहणेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद अमित जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले आहे.\nअमित जाधव यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की पनवेल तालुक्यातील माझ्या रायगड जिल्हा परिषद मतदार संघातील पालीदेवद (सुकापूर) देवद व विचुंबे या तीन ग्रामपंचायतीमध्ये बांधकाम व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात इमारती बांधून त्या वसाहती नजीक पनवेल रेल्वे स्टेशन असल्याने मुंबई व त्या नजीकच्या शहरामध्ये नोकरी, व्यवसायासाठी जाणे येणे सोईचे होत असल्याने वरील तीन ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात शासकीय व खाजगी अस्थापना अंतर्गत काम करणारे अधिकारी, कर्मचारी राहत आहेत. या संदर्भात ग्रामसेवक विचुंबे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे 25 एप्रिलला लेखी स्वरूपात कळविले आहे.\nसध्या कोरोनाच्या (कोविड19) प्रार्दुभाव झाल्याने राज्यात लॉकडाऊन नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. अशातच माझ्या मतदार संघातील पालीदेवदमध्ये एक व विचुंवे या गावात दोन कोरोना (कोविड 19)चे रूग्ण सापडले आहेत व सदरचे तिन्ही रूग्ण हे मुंबई ये-जा करणारे होते, अशा स्थितीतील या परिसरात राहणारे अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी व खाजगी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी हे त्याच्या कामाच्या ठिकाणी आपल्या राहत्या घरून रोज ये-जा करत असल्याने त्याचे कुटूंब व या परिसरातील ग्रामस्थांना कोरोनाची लागण होण्याचे नाकारता येत नाही. त्याच वेळीस आला घालण्यासाठी या तीन ग्रामपंचायत हद्दीत राहणार्‍या अत्यावश्यक सेवा देणार्‍या शासकीय व खाजगी अस्थापनामधील अधिकारी, कर्मचार्‍यांची राहणेची व्यवस्था त्यांच्या कामाच्या ठिकाणी केल्यास त्याचे कुटुंब व या परिसरात राहणारे नागरिक यांना कोरोना संकमणापासून पराभूत करून या परिसरातील परिस्थिती लवकर पुर्व पदावर येईल अशी माझी व या परिसरात राहणार्‍या नागरिकांची धारणा आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करून सर्व सबंधीतांची व्यवस्था त्याच्या कामाच्या ठिकाणी जवळ करण्यास यावी, अशी मागणी अमित जाधव यांनी केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पनवेल उपविभाग कार्यालय उपविभागीय अधिकारी, पनवेलचे तहसिलदार, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिली आहे.\nPrevious खांदा कॉलनी परिसरात गोरगरिबांना धान्यवाटप\nNext वरसईत 150 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nआमदार प्रशांत ठाकूर यांना वाढता पाठिंबा; निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेची साथ\nकेळवणेमधील बहिणी पुरस्काराने सन्मानित\nमहाडमध्ये मॅरेथॉनद्वारे पर्यावरणाचा संदेश\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्का���\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/worldemojiday-what-is-the-most-used-emoji-on-the-internet-find-out-the-interesting-history-of-emoji/317277/", "date_download": "2021-07-24T21:30:19Z", "digest": "sha1:VKRW36GOVJNE55DJCI52MRVPEIGBZQ32", "length": 10625, "nlines": 153, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "WorldEmojiDay: What is the most used emoji on the internet, find out the interesting history of emoji", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश WorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास\nWorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास\nभारतातील इंटरनेट युजर्स सर्वाधीक अत्याधीक आनंद म्हणजेच आनंदाश्रू वाल्या इमोजीचा तसेच 'ब्लोइंग अ किस' इमोजीचा वापर करतात.\nWorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास\nLive Update: कल्याणमध्ये एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरु\n चिनी बाजाराने लहान मुलांचे लक्ष घेतले वेधून\nफ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह १४ राष्ट्रप्रमुखांवर पेगॅससद्वारे पाळत\nIndia Corona Update: देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांचा आकडा ४१ हजारांवर; ५०७ जणांचा मृत्यू\nFarmers Protest: दिल्लीतील संसद भवनाजवळ आज शेतकर्‍यांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन\nआज संपुर्ण जगभरात 17 जुलै रोजी जागतीक इमोजी दिन(World Emoji Day) साजरा करण्यात येत आहे. या दिवसाची सुरूवात साल 2014 झाली होती. सोशल मीडिया तसेच इंटरनेटच्या वाढत्या जागतिकीकरणामुळे इमोजीचा वापर सुद्धा वाढत गेला. इमोजी डे च्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास ऑस्ट्रेलिया मधील जेरेमी बर्जने या रंजक दिवसाची सुरूवात केली होती. आपल्या व्हॉट्सॲप चॅट पासून ते व्हॉट्सॲप स्टेटस,मैसेज,ट्वीड,फेसबुक,इंस्टग्राम,स्नॅपचॅट सारख्या विभिन्न सोशल मीडिया पॅल्टफॉमचा इमोजी एक महत्वपुर्ण भाग बनला आहे. इमोजीच्या माध्यमातून कोणताही व्यत्ती आपल्या भावना क्षणार्धात मांडू शकतो. ‘इमोजी’ हा शब्द जपानी भाषेतील शब्द म्हणजेच इ (पिक्चर) आणि मोजी (पात्र) या शब्दाने तयार करण्यात आला आहे. एका संशोधनात हि बाब समोर आली आहे की भारतातील इंटरनेट युजर्स सर्वाधिक आनंद म्हणजेच आनंदाश्रू वाल्या इमोजीचा तसेच ‘ब्लोइंग अ किस’ इमोजीचा वापर करतात.(WorldEmojiDay: What is the most used emoji on the internet, find out the interesting history of emoji)\nस्मायली फेसचा आज सर्वात जास्त वापर केला जातो त्याला अमेरिकामधील हार्वी रोस बॉल याने तयार केलं होतं. हळूहळू स्मायलीची लोकप्रियता वाढली. आणि आज प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉमवर याचा वापर करण्यात येतो. जेरेमी बर्ज यांनी 2014 साली वर्ल्ड इमोजी डे सुरुवात केली होती. तसेच बर्ज इमोजीपीडियाचे फाउंडर असून त्यांना 2019 मध्ये स्माइलिंग फेस विथ हार्ट याला मोस्ट पॉपुलर न्यू इमोजीचा अवॉर्ड देखील देण्यात आला होता.\nहे हि वाचा – देशातले पहिले Grain ATM, एका मिनिटात येणार १० किलो गहू\nमागील लेखमुंबईत बनावट लस दिलेल्यांचे पुन्हा लसीकरण, पालिकेची HCला माहिती\nपुढील लेखराज ठाकरेंसह चंद्रकांत दादा पाटील नाशिक दौऱ्यावर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nमुंबईत आजही कोरोना लसीकरण बंद\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/on-what-dates-will-sankashti-chaturthi-come-in-the-year-2021-nrsj-69022/", "date_download": "2021-07-24T20:36:32Z", "digest": "sha1:WJJCBQCS7RLT2DCB3U6DHUCOFLY3HPY4", "length": 13843, "nlines": 187, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "On what dates will Sankashti Chaturthi come in the year 2021 nrsj | २०२१च्या वर्षात कुठल्या तारखांना येणार संकष्टी चतुर्थी, सर्वाधिक वेळा 'या' वारालाच येणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन ख��लासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nSankashti Chaturthi २०२१च्या वर्षात कुठल्या तारखांना येणार संकष्टी चतुर्थी, सर्वाधिक वेळा ‘या’ वारालाच येणार\nसंकष्ट चतुर्थीला उपवास करणाऱ्या प्रत्येकाचे संकट गणपती बाप्पा आपल्याकडे घेतो. तसेच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष चतुर्थीच्या तिथीनुसार साजरी केली जाते. पुर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे १३ व्रत केले जातात. तर जाणून घ्या २०२१ मधील संकष्टी चतुर्थीच्या तारखांची यादी.\nमुंबई : अनेका जाणांना नवीन वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला आहे. जाणून घेण्याची सवय असते. तर आपण जाणून घेणार आहोत की, २०२१ वर्षात संकष्टी चतुर्थी कोणत्या तारखांना येणार आहे. संकष्टी चतुर्थी हा सण गणपतीला समर्पित केला आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच जण गणपतीची पूजा करतात.\nगणपतीला प्रथम देव मानलं आहे. म्हणूनच आपण प्रत्येक शुभकार्यापूर्वी गणपतीची पूजा करत असतो. चतुर्थी तिथी गणपतीची मानली जाते. त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या नावनं उपवास केला जातो. संकष्ट चतुर्थी म्हणजे दुःखाचा पराभव करणारा असा होतो. हिंदू पंचांगानूसार संकष्टी चतुर्थीचा व्रत कृष्ण पक्ष चतुर्थीला ठेवला जातो.\nतेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ चन्ना स्नेकहेड माशाचा शोध\nसंकष्ट चतुर्थीला उपवास करणाऱ्या प्रत्येकाचे संकट गणपती बाप्पा आपल्याकडे घेतो. तसेच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष चतुर्थीच्या तिथीनुसार साजरी केली जाते. पुर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे १३ व्रत केले जातात. तर जाणून घ्या २०२१ मधील संकष्टी चतुर्थीच्या तारखांची यादी.\nशनिवार, ०२ जानेवारी संकष्टी चतुर्थी\nरविवार, ३१ जानेवारी संकष्टी चतुर्थी\nमंगळवार, ०२ मार्च अंगा��की चतुर्थी\nबुधवार, ३१ मार्च संकष्टी चतुर्थी\nशुक्रवार, ३० एप्रिल संकष्टी चतुर्थी\nशनिवार, २९ मे संकष्टी चतुर्थी\nरविवार, २७ जून संकष्टी चतुर्थी\nमंगळवार, २७ जुलै अंगारकी चतुर्थी\nबुधवार, २५ ऑगस्ट संकष्टी चतुर्थी\nशुक्रवार, २४ सप्टेंबर संकष्टी चतुर्थी\nरविवार, २४ ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी\nमंगळवार, २३ नोव्हेंबर अंगारकी चतुर्थी\nबुधवार, २२ डिसेंबर संकष्टी चतुर्थी\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-02-january-2019/", "date_download": "2021-07-24T20:23:52Z", "digest": "sha1:MQ5KGNH2BO7JTSSF2CKRNUWXIACZILJE", "length": 15521, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 02 January 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भ���ती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nदक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, विनोद कुमार यादव यांची रेल्वे बोर्डचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सोमवार (31 डिसेंबर) रोजी अश्विनी लोहानी यांच्या उपनियंत्रणानंतर त्यांची नियुक्ती झाली.\nअलाहाबाद बँकेच्या 3,238 शाखांमधून विमा कंपनीची पॉलिसी विकण्यासाठी राज्य मालकीच्या इलाहाबाद बँक आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स भागीदारी केली आहे. हा करार देशातील सर्वात मोठ्या बँकाश्युरन्स भागीदारीपैकी एक मानला जातो.\nभारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंदिगो ही पहिली घरेलू विमानसेवा बनली आहे ज्यात एअरबस A321neo (नवीन इंजिन पर्याय) विमान आहे जो जर्मनीच्या युरोपीय विमानसेवा प्रमुख एअरबसच्या हॅम्बर्ग सुविधेतून येणारा पहिला विमान आहे.\nन्यायाधीश तोत्ततिल बी राधाकृष्णन यांनी तेलंगाना उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. तेलंगाना उच्च न्यायालय 2019 च्या पहिल्या दिवशी अस्तित्वात आले आहे.\nयूको बँक आणि सिंडिकेट बँक समेत चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारने 10,882 कोटी रूपये गुंतविले आहेत. सुमारे अर्धा डझन सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांमध्ये 28,615 कोटी रुपयांचे भांडवल ओतणे हा एक भाग आहे.\nभुवनेश्वरमध्ये उज्ज्वल सेनेटरी नेपकिन्सची सुरूवात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे.\nकर्नाटकच्या विजयनगर येथे महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपची तिसरी आवृत्ती सुरू झाली.\nआरबीआयने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) एकवेळ कर्ज पुनर्गठन योजना प्रस्तावित केली आहे. 2016 च्या अखेरीस छोट्याशा व्यवसायांचे प्रदर्शन आणि जुलै 2017 मध्ये माल आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीमुळे अडथळे आणण्यासाठी कर्ज पुनर्गठन करणे ही एक मोठी मदत असेल.\nबांगलादेशचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार मशरफी मुर्तझा देशाच्या 11 व्या सार्वत्रिक निवडणुकीत नारेल 2 मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर संसद सदस्य झाला आहे.\nप्रसिद्ध अभिनेता-लेखक कादर खान यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (MCZMA) महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-07-24T19:51:10Z", "digest": "sha1:O227DFDRT5ABPZLO7W3JDR6QPYEPC47R", "length": 3325, "nlines": 77, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "हार - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ : गळ्यात घालण्याची वस्तू, पराभव\nइतर भाषेत उच्चार :इंग्रजी -Defeat\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०२१ रोजी ०३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/29/supreme-court-orders-to-provide-food-to-laborers-until-corona-epidemic-ends/", "date_download": "2021-07-24T19:58:48Z", "digest": "sha1:SE2H7CFJKOO4BBELB7FFQROBJCJL5IOA", "length": 7842, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत मजुरांना अन्नधान्य पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत मजुरांना अन्नधान्य पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nमुख्य, देश / By माझा पेपर / केंद्र सरकार, मोफत अन्नधान्य, राज्य सरकार, वन नेशन वन रेशन कार्ड, सर्वोच्च न्यायालय, स्थलांतरित मजुर / June 29, 2021 June 29, 2021\nनवी दिल्ली – सर्व राज्य आणि केद्रशासित प्रदेशांना सर्वोच्च न्यायालयाने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. दरम्यान निर्वासित मजुरांची नोंदणी कऱण्यासाठी केंद्र सरकारला एक पोर्टल सुरु करण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेमुळे निर्वासित मजुरांना ज्या राज्यांमध्ये काम करत आहेत, तिथे नोंदणी नसतानाही रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nकोरोनाचा फटका बसलेल्या निर्वासित मजुरांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारांसाठी सर्वोच्च न्यायालयाने यावेळी काही सूचना दिल्या आहेत. तसेच जोपर्यंत कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत मजुरांना अन्नधान्य पुरवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले आहेत. तसेच कम्युनिटी किचन सुरु ठेवा, असेही सांगितले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने यावेळी असंघटित मजुरांची नोंदणी करत राष्ट्रीय डेटा तयार करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात येणार्या सॉफ्टवेअरमध्ये होत असलेल्या दिरंगाईचीही दखल घेतली. केंद्र आणि राज्यांना ३१ जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कामगारांची नोंदणी करण्यासाठी राज्य आणि केंद्रांकडून तात्काळ सर्व कंत्राटदरांची नोंदणी झाली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.\nनिर��वासित मजुरांसाठी अन्न सुरक्षा, कॅश ट्रान्सफर, वाहतूक सुविधा व इतर कल्याणकारी उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका काही कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरु होती. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी राज्य सरकारांकडून होणाऱ्या मागणीनुसार अतिरिक्त धान्यसाठा दिला जावा असा आदेश दिला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/10/blog-post_30.html", "date_download": "2021-07-24T21:00:00Z", "digest": "sha1:UMPS6IE6NUMIRHUJYDW5FW5A6WIXPQTB", "length": 4260, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बोरगाव मंजूत यूवामोचाॅ ने केली प्रभागनिहाय नविन मतदार नोंदणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषबोरगाव मंजूत यूवामोचाॅ ने केली प्रभागनिहाय नविन मतदार नोंदणी\nबोरगाव मंजूत यूवामोचाॅ ने केली प्रभागनिहाय नविन मतदार नोंदणी\nआकोला रिपोर्टर::- भारतिय जनता पाटी यूवामोचाॅ ने बोरगाव मंजू येथिल वाडॅ निहाय नविन मतदार नोंदणी करत शंभरटक्के नविन नोंदणीचा संकल्प केला\nआमदार रणधिरभाऊ सावरकर यांच्या आवाहनाला साथ देत अकोला तालूका यूवामोचाॅने मोहीम हाती घेतली यावेळी तालूका उपाध्यक्ष प्रदिप गांजरे पाटील मूरलीधर भटकर भाजपा तालूका सरचिटणिस पंकज वाडेवाले यांच्या नेतृत्वात कायॅकतॅ वाडॅ निहाय नविन नोंदणी करित आहेत त्याचप्रमाणे शासकीय बि एल ओ यांच्या कामावर लक्ष ठेऊन पक्षाचे बि एल ए मदत करित आहेत ......\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) ��ुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-aditya-birla-purchased-to-jubilant-retel-4991432-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:43:23Z", "digest": "sha1:ESGRP53GPGL56DU3VUMZMTUMMYFOQZL6", "length": 5899, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aditya Birla purchased to Jubilant Retel latest news in Marathi | 'टोटल': आदित्य बिर्ला ज्युबिलेंट रिटेल खरेदी करणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'टोटल': आदित्य बिर्ला ज्युबिलेंट रिटेल खरेदी करणार\nनवी दिल्ली- कुमारमंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील बिर्ला समूह रिटेल व्यवसायात आपली पकड मजबूत करण्यासाठी आक्रमक रणनीती अवलंबत आहेत. समूहाची कंपनी आदित्य बिर्ला रिटेलने ज्युबिलेंट इंडस्ट्रीजच्या टोटल हायपरमार्केट व्यवसाय अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे.\nया व्यवहाराची चर्चा दोन महिन्यांपासून होती. मात्र, मंगळवारी त्याची औपचारिक घोषणा झाली. कंपन्यांनी व्यवहाराची माहिती जाहीर केली नाही. दहा दिवसांपूर्वी आदित्य बिर्ला समूहाने आपला अपॅरल बिझनेस एकत्र करण्याची घोषणा केली होती. बंगळुरूमध्ये चार हायपरमार्केट स्टोअर आदित्य बिर्ला रिटेल अधिग्रहण करणार असल्याचे ज्युबिलेंट इंडस्ट्रीजने म्हटले आहे. यामध्ये हायपरमार्केटचे कर्मचारी, परवाने आदींचा समावेश असेल. ज्युबिलेंट इंडस्ट्रीजच्या पूर्ण मालकीच्या ज्युबिलेंट अॅग्री अँड कंझ्युमर प्राॅडक्ट्सची मंजुरीही आदित्य बिर्लाकडे सोपविली जाईल.\nज्युबिलेंटचा जवळपास १० वर्षे जुना रिटेल व्यवसाय टोटल सुपरस्टोअर नावाने चालतो. त्याचे क्षेत्र २.८७ लाख चौ.फूट फुटप्रिंट एवढे आहे. या स्टोअर्सचा वार्षिक महसूल साधारण ४७० कोटी रुपये आहे. आदित्य बिर्ला म्हणाले की, टोटल सुपरस्टोअर बिझनेसच्या सर्व चल-अचल संपत्तीचे ते अधिग्रहण करणार आहेत. चार महिन्यांत व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आदित्य बिर्ला रिटेलचे देशभरात मोर नावाने ५००० सुपरमार्केट आणि १६ हायपरमार्केट आहेत. त्यांनी २००७ मध्ये दक्षिणेतील त्रिनेत्र सुपर रिटेल कंपनीच्या अधिग्रहणाचे काम सुरू केले होते.\nदहा दिवसांत दोन विलीनीकरण : ३ मे रोजी आदित्य बिर्ला समूहाने वेगवेगळ्या कंपन्यांत विस्तारलेले अपॅरल बिझनेस एकत्र करून \"आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड' (एबीएफआरएल) नावाच्या कंपनीची घोषणा केली. त्याचा महसूल जवळपास ६ हजार कोटी रुपये असेल. दुसऱ्याच दिवशी किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्यूचर व राजन मित्तल यांच्या भारती समूहाने रिटेल बिझनेसच्या विलीनीकरणाची घोषणा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-dog-marriage-expenses-only-87-lac-rupees-3522575.html", "date_download": "2021-07-24T21:52:30Z", "digest": "sha1:NCWL5OVTHQLA6ONBUEOZDRIPTFEAYUMH", "length": 5027, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dog marriage expenses only 87 lac rupees | कुत्र्यांचे लग्न, खर्च फक्त 87 लाख रुपये! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकुत्र्यांचे लग्न, खर्च फक्त 87 लाख रुपये\nन्यूयॉर्क- सर्वसाधारण लग्नात होते तशीच धांदल. नटून थटून आलेली वर्‍हाडी मंडळी. उच्चभ्रू श्रीमंताच्या लग्नात असतो अगदी तसाच सर्व जामानिमा लग्नाचा खर्च तब्बल 158187. 26 डॉलर्स म्हणजेच सुमारे 87 लाख रुपये लग्नाचा खर्च तब्बल 158187. 26 डॉलर्स म्हणजेच सुमारे 87 लाख रुपये ब्लॅक ग्रे काठाच्या पांढर्‍या शुभ्र वेडिंग गाऊनमध्ये नटलेली वधू आणि केस कापलेला काळ्या कोटातला वर यांच्या लग्नाचा बार धूमधडाक्यात उडाला. वधूवरांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि जगातील सर्वात महागडे लग्न म्हणून या नाट्यमय लग्नाची गिनिज बुकात नोंद झाली. ही कथा आहे वधू बेबी होप डायमंड आणि वर चिली पास्टरनॅक या नवविवाहित कुत्र्यांच्या जोडप्याची\n- न्यूयॉर्कमधील ह्युमन सोसायटीमार्फत राबवण्यात येत असलेल्या मानवी कल्याणाच्या योजनांसाठी निधी गोळा करण्यासाठी बेबी होप डायमंड आणि चिली पास्टरनॅक या कुत्र्याच्या जोडीचे लग्न लावण्यात आले. लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी तिकीट आकारण्यात आले होते. महागड्या तिकीट विक्रीतून गोळा झालेली रक्कम आणि पाहुण्यांकडून आलेल्या महागड्या भेटवस्तू ह्युमन सोसायटीला दान करण्यात आल्या आहेत.\nपाहुण्यांची रेलचेल- या लग्नसमारंभामध्ये थोडीशीही उणीव राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. विद्युत रो���णाई, म्युझिक बँड आणि विविध प्रजातींच्या पाहुणे मंडळींसाठी खास पेट फूट बफेची सोय करण्यात आली होती.\n300- सेलिब्रिटीजबरोबर बेबी होपने छायाचित्रे काढली आहेत. प्रसिद्ध व्यक्तींबरोबर सर्वाधिक छायाचित्रे काढलेला प्राणी म्हणून बेबी होपच्या जागतिक विक्रमाची नोंदही गिनीज बुकात झालेली आहे. अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टपासून ते हीप हॉप स्टार स्नूप डॉगबरोबर तिने पोज दिल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-jewellery-shop-owner-attack-on-wife-in-aurangabad-4438715-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:45:26Z", "digest": "sha1:GCED27QWXHOZFHAF6UOKXKUOVWTCYYKU", "length": 6974, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jewellery Shop Owner Attack On Wife In Aurangabad | संशयखोर व्यापार्‍याकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंशयखोर व्यापार्‍याकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न\nऔरंगाबाद - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका व्यापार्‍याने तिच्या डोक्यात भला मोठा पाना मारून थेट पोलिस ठाणे गाठले. ही भयंकर घटना सोमवारी पहाटे कासारी बाजारात घडली. सुनील नावाच्या व्यापार्‍याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या गंभीर जखमी पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nवडिलोपाजिर्त सोने विक्रीचा व्यवसाय असलेल्या सुनीलचे कासारी बाजार येथे तीनमजली घर आहे. वडिलांच्या निधनानंतर अनेक वर्षांपासून त्याने सराफ्यातील दुकानालाही टाळे ठोकले होते. सुनीलचा विवाह 27 वर्षांपूर्वी झाला. त्यांना अपत्य नाही. मूल होत नसल्यामुळे सतत निराश राहणारा सुनील आपल्या 42 वर्षीय पत्नीवर संशय घेत होता. तो सातत्याने भांडण उकरून काढून पत्नीला त्रास देत असे. 18 नोव्हेंबरला पहाटे चार वाजता पत्नीच्या डोक्यात (24-27 चा) रिंग पाना घातला. त्यानंतर 45 मिनिटे तो घरी थांबला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याने 4.45 वाजता सिटी चौक पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी उपस्थित पोलिस कर्मचार्‍यांना खून केल्याची कबुली देऊन आपल्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्याने स्वत:च केली.\n14 नोव्हेंबरला पडली ठिणगी\nसुनीलचा एक 61 वर्षीय मित्र त्याला भेटण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी घरी आला होता. पती घरी नसल्यामुळे पत्नीने त्यांना काही वेळ वाट बघण्यास सांगितले. काही क्षणांत सुनील घरी परतला आणि मित्राला घरी बघून त्याच्या संशया��� आणखीच भर पडली. याच कारणाने पत्नीशी तो चार दिवसांपासून सतत भांडत होता. घर सोडून जातो म्हणून त्याने नागपूर गाठले. मित्रांनी समजूत घालून संशयखोर वृत्ती सोडण्याचा सल्ला देत त्याला 16 नोव्हेंबरला घरी परतण्यास बाध्य केले. त्यानंतर 17 नोव्हेंबरला तो रात्रभर पत्नीशी भांडत होता. त्यानंतर पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घरातील रिंग पान्याने डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा समज झाल्याने त्याने सिटी चौक पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे घर गाठून पत्नीला उपचारांसाठी दाखल केले. पंचनाम्यानंतर त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्वत:च फिर्यादी अन् आरोपी\nफौजदारी गुन्हे संहितेच्या (सीआरपीसी) कलम 154 नुसार पाच जण फिर्याद देण्यासाठी पात्र आहेत. पीडित व्यक्ती, साक्षीदार, जबाबातील खरेपणाची खात्री स्वीकारणारी व्यक्ती, पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी आणि आरोपी स्वत:च तक्रार देण्यासाठीही पात्र आहे. त्यानुसार या घटनेत सुनीलने स्वत:च फिर्याद दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-haryana-health-minister-anil-vij-comment-on-taj-mahal-5725322-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:42:59Z", "digest": "sha1:TUDADAE56UEHCRP5ZDQ6LYBVBU4O32X6", "length": 4307, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Haryana Health Minister Anil Vij Comment On TAJ MAHAL | ताजमहाल म्हणजे निव्वळ सुंदर कब्रस्तान, घरात प्रतिकृती ठेवणेही अपशकुण; हरियाणाचे मंत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nताजमहाल म्हणजे निव्वळ सुंदर कब्रस्तान, घरात प्रतिकृती ठेवणेही अपशकुण; हरियाणाचे मंत्री\nअनिल विज हरियाणाचे आरोग्य मंत्री आहेत.\nअंबाला - जगातील मोजक्या आश्चर्यांपैकी एक आणि सौदर्याचे प्रतिक ताजमहालला वाइट ठरवण्याच्या राजकीय टीका टिप्पणींच्या शर्यतीत आता हरिणाच्या मंत्र्यांनीही उडी घेतली. हरियाणात मंत्री असलेले अनिल विज यांच्या मते, ताजमहाल केवळ एक सुंदर कब्रस्तान आहे. तसेच याची प्रतिकृती घरात ठेवणे सुद्धा एक अपशकुण असल्याचे विज म्हणाले आहेत.\n>> हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी ट्वीट केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये सुद्धा ते आपल्या वक्तव्यावर ठाम होते. ताजमहाल एक कब्रस्तान असल्याने लोक त्याची प्रतिकृती सुद्धा घरात ठेवत नाहीत. अशा प्रकारच्या प्रतिकृती घरात ठेवणे ते अपशकुण मानतात असा दावा वृत्तसंस्थेशी संवाद साधताना विज यांनी सांगितले.\n>> उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताचा जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा ताजमहलला यापूर्वी भाजप आमदार संगीत सोम यांनी आपल्या संस्कृतीवरील डाग म्हटले आहे. तर, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या टुरिस्ट टेस्टिनेशनच्या पत्रिकेत ताजमहल समाविष्ट केलेच नाही. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत, राज्याच्या कॅलेंडरवर ताजमहलाचे फोटो जारी केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://haltichitre.com/marathi-movie-miss-you-mister-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-24T21:13:47Z", "digest": "sha1:C42RDVETDBGUSIZWVO5EPERHC5UY5NEY", "length": 42136, "nlines": 464, "source_domain": "haltichitre.com", "title": "Marathi Movie Miss You Mister - मिस यु मिस्टर - HALTI CHITRE", "raw_content": "\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nसान्या मल्होत्रा चा \"पगलट\" चित्रपट म्हणजे स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nMajor - Release date, Caste - सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nदिगपाल लांजेकर हे नाव आता आपल्या सगळ्यांना परिचयाचे झाले आहे, याला कारण पण तसेच आहे, दिगपाल ने दिग्दर्शित केलेले आधीचे दोन चित्रपट.फर्जंद...\nसोनाली कुलकर्णी, आता या नावाला आपण सगळेच ओळखून आहोत ...सोनालीचा परिचय आपल्याला तिच्या नटरंग या चित्रपटातून झाला.. सोनाली ही...\nPretty Young Girl Aarya Ambekar \"Pretty Young Girl\" आर्या आंबेकर, आपल्या पुण्यातील मराठी पार्श्वगायिका. आर्या...\nActress Swati Limaye – नवोदित अभिनेत्री स्वाती लिमये\nActress Swati limaye - अभिनेत्री स्वाती लिमये स्टार प्रवाह वाहिनी वरील \"लक्ष्मी Vs सरस्वती\" या मालिके मधून आपल्या समोर आलेली...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग���णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nMarathi Actor - Suyash Tilak - सुयश टिळक सुयशची झी मराठी वरील \"का रे...\nAastad Kale Wiki - Biography - आस्ताद काळे अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये...\nमहाराष्ट्राचा फेवरेट स्टाइल आईकॉन आणि मराठी सिनेसृष्टीतील एक उमद व्यक्तिमत्व म्हणजे अनिकेत विश्वासराव Aniket Vishwasrao - अनिकेत विश्वासराव\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\nJL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...\nआपण आत्तापर्यंत पुनर्जन्मावर आधारित अनेक मालिका, चित्रपट बघितले असतील, ज्यात मागील आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा नव्याने घडू लागतात.पण समांतर, हि गोष्ट थोडी...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nनुकतेच \"चंद्र आहे साक्षीला\" या कलर्स मराठीवरील मालिकेने १०० भाग पूर्ण केले. त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टी ची माहिती...\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nदिगपाल लांजेकर हे नाव आता आपल्या सगळ्यांना परिचयाचे झाले आहे, याला कारण पण तसेच आहे, दिगपाल ने दिग्दर्शित केलेले आधीचे दोन चित्रपट.फर्जंद...\nगिरीश कुलकर्णी(Girish Kulkarni).. हे नाव आता थोडे फार परिचयाचे वाटते... देऊळ...मसाला...असे रंगतदार मराठी चित्रपट देणारे गिरीश आणि...\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nसान्या मल्होत्रा चा \"पगलट\" चित्रपट म्ह��जे स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nMajor - Release date, Caste - सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nदिगपाल लांजेकर हे नाव आता आपल्या सगळ्यांना परिचयाचे झाले आहे, याला कारण पण तसेच आहे, दिगपाल ने दिग्दर्शित केलेले आधीचे दोन चित्रपट.फर्जंद...\nसोनाली कुलकर्णी, आता या नावाला आपण सगळेच ओळखून आहोत ...सोनालीचा परिचय आपल्याला तिच्या नटरंग या चित्रपटातून झाला.. सोनाली ही...\nPretty Young Girl Aarya Ambekar \"Pretty Young Girl\" आर्या आंबेकर, आपल्या पुण्यातील मराठी पार्श्वगायिका. आर्या...\nActress Swati Limaye – नवोदित अभिनेत्री स्वाती लिमये\nActress Swati limaye - अभिनेत्री स्वाती लिमये स्टार प्रवाह वाहिनी वरील \"लक्ष्मी Vs सरस्वती\" या मालिके मधून आपल्या समोर आलेली...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nMarathi Actor - Suyash Tilak - सुयश टिळक सुयशची झी मराठी वरील \"का रे...\nAastad Kale Wiki - Biography - आस्ताद काळे अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये...\nमहाराष्ट्राचा फेवरेट स्टाइल आईकॉन आणि मराठी सिनेसृष्टीतील एक उमद व्यक्तिमत्व म्हणजे अनिकेत विश्वासराव Aniket Vishwasrao - अनिकेत विश्वासराव\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\nJL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...\nआपण आत्तापर्यंत पुनर्जन्मावर आधारित अनेक मालिका, चित्रपट बघितले असतील, ज्यात मागील आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा नव्याने घडू लागतात.पण समांतर, हि गोष्ट थोडी...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nनुकतेच \"चंद्र आहे साक्षीला\" या कलर्स मराठीवरील मालिकेने १०० भाग पूर्ण केले. त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टी ची माहिती...\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा मिस यु मिस्टर २१ जून ला प्रदर्शित होणार.\nमराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे मिस यु मिस्टर या आगामी चित्रपटा मध्ये. या चित्रपटामध्ये हे दोघे मुख्य भूमिका साकारणार आहेत.\nमिस यु मिस्टर हा एक नवरा बायकोच्या नाते संबंधावर आधारित कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे. ही गोष्ट आहे कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहणार्‍या वरुण आणि कावेरी यांची जे सुट्टीच्या दिवशी भेटतात. पण या मुळे त्यांच्या नात्यामध्ये काय बदल होतात आणि त्यातून निर्माण होणार्‍या परिस्थितीला दोघे कसे सामोरे जातात हे जाणून घेण्यासाठी २१ जून पर्यन्त प्रतीक्षा करावी लागेल.\nचित्रपटात कावेरीची भूमिका मृण्मयी देशपांडे हिने तर वरुण ची भूमिका सिद्धार्थ चांदेकर ने केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. बस स्टॉप, मामाच्या गावाला जाऊया, मंगलाष्टक वन्स मोअर असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दह��’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.\nमृण्मयी आणि सिद्धार्थसोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. ‘मिस यू मिस्टर’ २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nसान्या मल्होत्रा चा \"पगलट\" चित्रपट म्हणजे स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nMajor - Release date, Caste - सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nदिगपाल लांजेकर हे नाव आता आपल्या सगळ्यांना परिचयाचे झाले आहे, याला कारण पण तसेच आहे, दिगपाल ने दिग्दर्शित केलेले आधीचे दोन चित्रपट.फर्जंद...\nकादंबरीवरून चित्रपट बनवण्याचे सूत्र आता मराठी चित्रपट निर्माते सुद्धा वापरायला लागले आहेत. चेतन भगत यांच्या '5 Point Someone' या...\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nयुद्ध कथा���वर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nJL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...\nसान्या मल्होत्रा चा \"पगलट\" चित्रपट म्हणजे स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nसान्या मल्होत्रा चा \"पगलट\" चित्रपट म्हणजे स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nMajor - Release date, Caste - सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nदिगपाल लांजेकर हे नाव आता आपल्या सगळ्यांना परिचयाचे झाले आहे, याला कारण पण तसेच आहे, दिगपाल ने दिग्दर्शित केलेले आधीचे दोन चित्रपट.फर्जंद...\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा मिस यु मिस्टर २१ जून ला प्रदर्शित होणार.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\nJL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...\nआपण आत्तापर्यंत पुनर्जन्मावर आधारित अनेक मालिका, चित्रपट बघितले असतील, ज्यात मागील आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा नव्याने घडू लागतात.पण समांतर, हि गोष्ट थोडी...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्��ांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nनुकतेच \"चंद्र आहे साक्षीला\" या कलर्स मराठीवरील मालिकेने १०० भाग पूर्ण केले. त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टी ची माहिती...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nMarathi Actor - Suyash Tilak - सुयश टिळक सुयशची झी मराठी वरील \"का रे...\nAastad Kale Wiki - Biography - आस्ताद काळे अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये...\nसोनाली कुलकर्णी, आता या नावाला आपण सगळेच ओळखून आहोत ...सोनालीचा परिचय आपल्याला तिच्या नटरंग या चित्रपटातून झाला.. सोनाली ही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/compared-to-other-countries-we-are-not-ready-for-the-second-wave-said-jayant-patil", "date_download": "2021-07-24T21:38:35Z", "digest": "sha1:UMRK4F2JPHKNEI224IUTYLMIUOAYGAWT", "length": 8974, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेसाठी तयारी झाली नाही : जयंत पाटील", "raw_content": "\nकोविड सेंटरची वैशिष्ट्ये : -\n- दोन सुसज्य हॉल\n- आयसोलेशन हॉल आणि ऑक्सीजन हॉलची स्वतंत्र व्यवस्था\n- तज्ञ डॉक्टरांची टीम\nइतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेसाठी तयारी झाली नाही : जयंत पाटील\nकात्रज : 'सध्या कोविडची स्थिती गंभीर असून, देशात ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. परंतु, इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेची तयारी झाली नाही'. असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यांनी केले. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील प्रभाग क्र.३८मध्ये स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम आणि प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nकात्रज परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हाल होऊ नयेत म्हणून, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम व नगरसेवक प्रकाश कदम यांनी परिसरातील बॅडमिंटन कोर्ट व जिम्नॅशियम हॉल या महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये व ऑक्सिजनच्या 90 बेडचे प्रशस्त कोविड सेंटर सुरू केले आहे. यामध्ये 40 ऑक्सिजन बेड आणि 50 आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे या झूम मीटद्वारे तर हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील, माजी नगरसेविका भारती कदम, डॉ. ओंकार खुने, सचिन भालेराव, डॉ. रंजना पवार, संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.\nहेही वाचा: खाकी वर्दीतली माया आईच्या मृत्यूनंतर 2 दिवस उपाशी बाळाला महिला पोलिसांनी भरवला घास\nतूर्तास कोविड सेंटरला आयसोलेशनची परवानगी मिळाली असली, तरी इमर्जन्सी ऑक्सिजनची गरज भासल्यास तात्काळ मिळण्याची सोय मिळवायची सोयही सेंटरमध्ये करण्यात आली आहे. शिवाय २२ ते २५ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीमही प्रतिक कदम यांनी सेंटरसाठी उपलब्ध केली आहे. असून रुग्णांना पायऱ्या चढण्यासाठी दम लागू शकतो ही बाब लक्षात घेऊन कदम यांनी पहिल्या मजल्यावर रॅम्पवरून रुग्णांना जाण्यासाठीची सोय केली असल्याचा उल्लेख करत पाटील यांनी कदम यांचे कौतुक केले. पहिल्या लाटेनंतरच्या उद्रेकाला आपण नागरिक जबाबदार आहोत. आपल्या बेफिकीर वर्तनाने कोरोना वाढला असल्याचेही पाटील पुढे म्हणाले. तर, हे सेंटर सुरू करताना विरोधकांनी परवानगी लवकर मिळू नये म्हणून प्रयत्न केले असल्याचे नगरसेवक कदम यांनी आवर्जून सांगितले.\n'अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरू केलेल्या प्रतिक कदम यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक संकटात कदम कुटूंबीय नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असते. लसीकरणासाठी लसीचा तुटवडा पडतो आहे. जयंत पाटलांनी याचा पाठपुरावा करून आम्हाला मुबलक लस उपलब्ध करून द्याव्यात.\n- सुप्रिया सुळे, खासदार, बारामती लोकसभा मतदारसंघ\nहेही वाचा: चंद्रकांत पाटील काहीही बोलतात; जयंत पाटील यांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/harassment-of-a-married-woman-for-not-respecting-sugar-cane-139649/", "date_download": "2021-07-24T20:21:31Z", "digest": "sha1:YKHWI6P5WONS7Z4YDNPFOPV57U3XAJGS", "length": 11787, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Harassment of a married woman for not respecting sugar cane nrpd | साखरपुड्यात मानपान न केल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्��ांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेसाखरपुड्यात मानपान न केल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ\nविवाहितेच्या माहेरच्या लोकांनी साखरपुड्याच्या वेळी सासरच्या लोकांना योग्य मानपान दिला नाही. तसेच सासरच्या लोकांची अपेक्षा पूर्ण केली नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला.\nपिंपरी: साखरपुड्याच्या कार्यक्रमात वेळी सासरच्या लोकांचा योग्य मानपान केला नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याची घटना श्रीधरनगर चिंचवड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअक्षय संजय देठे (वय ३३,) संजय प्रेमचंद देठे (वय ५९), अनिता संजय देठे (वय ५५, सर्व रा. श्रीधरनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.\nविवाहितेच्या माहेरच्या लोकांनी साखरपुड्याच्या वेळी सासरच्या लोकांना योग्य मानपान दिला नाही. तसेच सासरच्या लोकांची अपेक्षा पूर्ण केली नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. तसेच ‘तू आमच्या घरात राहायचे नाही. तू निघून जा. तुला आम्ही इथे राहू देणार नाही. तू कशी राहते हे पाहतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पती अक्षय याने दररोज दारू पिऊन विवाहितेचा शारीरिक छळ केला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/people-of-these-three-zodiac-signs-will-mostly-get-the-high-post-in-government-job-455675.html", "date_download": "2021-07-24T20:49:03Z", "digest": "sha1:TIL7KDY2LFDSYYXY5X26GLZGXNTQT3PW", "length": 18537, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nZodiac Signs | ‘या’ तीन राशीचे लोक मुख्यत: सरकारी नोकरीत उच्च पद भूषवतात, तुमची राशी तर नाही यात\nज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचे स्वतःचे काही विशेष गुण आणि आचरण असतात (Zodiac Signs), जे त्या राशीशी संबंधित व्यक्तीमध्ये देखील दिसतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचे स्वतःचे काही विशेष गुण आणि आचरण असतात (Zodiac Signs), जे त्या राशीशी संबंधित व्यक्तीमध्ये देखील दिसतात. या गुण आणि अवगुण असलेल्या सर्व ग्रह नक्षत्रांना पाहून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची दिशा आणि स्थिती सांगितले जाते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की जर आपण त्या राशीचे नसाल तर आपण त्या राशीच्या लोकांचे गुण विकसित करु शकत नाही किंवा आपण आपल्यातील अवगुण दूर करु शकत नाही (People Of These Three Zodiac Signs Will Mostly Get The High Post In Government Job).\nराशी चिन्हे आपल्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगतात. याद्वारे, आपल्या जीवनातील सर्व गोष्टी जाणून घेतल्यामुळे आपण आपले गुण सहजपणे ओळखू शकतो आणि त्याला मजबूत बनवू शकतो. त्याचवेळी जागरुक राहून आपण येणार्‍या परिस्थितीचे मूल्यांकन करु शकता आणि वेळ येईल तेव्हा आपण दृढपणे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करु शकता. ज्य���तिषशास्त्रानुसार, तीन राशीतील लोकांना बहुधा सरकारी नोकरी मिळते आणि उच्च पद मिळते. या राशींसंबंधी जाणून घ्या.\nया राशीच्या लोकांना सरकारी नोकर्‍या मिळतात. यामागचे एक कारण म्हणजे त्यांचा पराजय न मानन्याचा गुण. त्यांचा ध्येय पूर्ण झाल्यावरच ते विश्रांती घेतात. ते कितीही वेळा पडले तरी त्यांच्यात पुन्हा उठून ध्येय गाठण्याचे कौशल असते. म्हणूनच, ते आपले उद्दीष्ट साध्य करतात आणि केवळ सरकारी नोकरीच नव्हे तर ज्या क्षेत्रात जातात तेथे त्यांना उच्च पदाची पदवी मिळते.\nकन्या राशीतील लोकही बर्‍याचदा सरकारी नोकरी करतात. पण या राशीच्या लोकांचे आयुष्य दोन टप्प्यांपैकी एका टप्प्यावर पोहोचते. एकतर ते खूप यशस्वी होतात आणि उच्च स्थान मिळवतात, किंवा ते बेरोजगार असतात. त्याचे अतुलनीय परिश्रम आणि एकाग्रता हे त्याचे कारण आहे. त्यांना जायचे आहे आणि बरीच माहिती मिळवू इच्छित असलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. जर ते यशस्वी झाले तर ते पुढे जातच राहतील, इतकी पात्रता मिळवल्यानंतर त्यांना लहान पदाची नोकरी आवडत नाहीत आणि ते बेरोजगारच राहतात. या राशीच्या लोकांनी कधीही प्रयत्न सोडू नये.\nया राशीतील बहुतांश लोकांना सरकारी नोकर्‍या मिळण्यात रस असतो. हे लोक खूप मेहनती असतात आणि वारंवार अपयश आल्यानंतरही ते धैर्य गमावत नाहीत. त्यांची गुणवत्ता त्यांना शेवटपर्यंत पोहोचवते. हेच कारण आहे की, हे लोक मुख्यतः उच्च पदावर असतात. जर त्यांचे पद लहान असेल तर कठोर परिश्रमांच्या जोरावर त्यांना काही दिवसांत मोठे स्थान मिळते.\nZodiac Signs | इतरांच्या आनंदासाठी ‘या’ 4 राशीचे लोक काहीही करु शकतात, पण यांच्याशी पंगा घेणे पडेल महागातhttps://t.co/lCatQK6W2g#ZodiacSigns #happiness\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nZodiac Signs | ‘या’ तीन राशीच्या लोकांसोबत ब्रेकअप केल्यानंतर सिंह राशीचे लोक पश्चाताप करतात\nZodiac Siggns | शक्तीशाली आणि अत्यंत नशिबवान असतात या तीन राशीचे लोक, आयुष्यात हवं ते प्राप्त करतात\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nनोकरीच्या शोधात जोडपं निघालं आणि आख्ख गाव वसवलं, ‘इथं’ एकाच वंशाचे 800 लोक राहतात\nट्रेंडिंग 21 hours ago\nZodiac Signs | साधा चेहरा, चाणाक्ष बुद्धी, या राशीच्या व्यक्तींवर मात करणं आहे कठीण\nराशीभविष्य 4 days ago\nआता लडाखच्या खोऱ्यांमध्येही हवाई सफर करता येणार; पर्यटकांना मोठी आनंदाची बातमी\nNana Patole on MVA | महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार : नाना पटोले\nMumbai Vaccination | मुंबई BKC केंद्रावर गेल्या आठवड्यापासून लसीकरणासाठी लांबच लांब रांग\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : ��िमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/photo-gallery/ashadi-ekadashi-2021-puja-at-prati-pandharpur-wadala-vitthal-mandir-mumbai/318403/", "date_download": "2021-07-24T20:57:30Z", "digest": "sha1:6GHEWB3B7JRTQOGDVYVNGSBCZMQ2RKEJ", "length": 12696, "nlines": 159, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ashadi ekadashi 2021 puja at prati pandharpur wadala vitthal mandir mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फोटोगॅलरी Ekadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n पृथ्वीवरील ‘या’ १० ठिकाणी सर्वाधिक दिवस पावसाचे\nPhoto: SSC निकालाची वेबसाइट हँग, विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत\nअखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशीत वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. यात पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशकते सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र हा सोहळा मुंबईतही कोरोनाचे नियम पाळत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईतील प्रति पंढपूर या नावाने ओळखे जाणाऱ्या विठ्ठल मंदिर परिसर विठू नामाच्या गजराने हरवून गेला आहे.\nआषाढी एकादशीनिमित्त वडाळ्यातील प्रति पंढरपुर विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव पाहायला मिळत आहे.\nआषाढी एकादशीनिमित्त वडाळ्यातील प्रति पंढरपुर विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव पाहायला मिळत आहे.\nआषाढी एकादशीनिमित्त मुंबईतील विठ्ठ रुक्मिणीच्य शेकडो पालख्या या मंदिरात येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे या पालख्याही रद्द करण्यात आल्या. मात्र काही मोजक्या वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठालाचा जागर केला.\nआषाढी एकादशीनिमित्त मुंबईतील विठ्ठ रुक्मिणीच्य शेकडो पालख्या या मंदिरात येत असतात. मात्र यंदा कोर��नामुळे या पालख्याही रद्द करण्यात आल्या. मात्र काही मोजक्या वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठालाचा जागर केला.\nत्यामुळे विठ्ठ मंदिर प्रशासनाने मोजक्या वारकऱ्यांसह विठू माऊलीची विधीवत पुजा केली. सध्या मंदिर परिसराबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.\nत्यामुळे विठ्ठ मंदिर प्रशासनाने मोजक्या वारकऱ्यांसह विठू माऊलीची विधीवत पुजा केली. सध्या मंदिर परिसराबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.\nदरवर्षी हजारो भाविक या मंदिरात येत असतात. मात्र यंदा भविकांसाठी हे विठ्ठल मंदिरं दर्शनासाठी बंद आहे.\nदरवर्षी हजारो भाविक या मंदिरात येत असतात. मात्र यंदा भविकांसाठी हे विठ्ठल मंदिरं दर्शनासाठी बंद आहे.\nया मंदिराला सुमारे ४०० वर्षापासूनची परंपरा आहे. आषाढी एकादशीला वडाळ्यातील कोळी आणि आगरी समाजाची दिंडी चालत पंढरीला जात असते.\nया मंदिराला सुमारे ४०० वर्षापासूनची परंपरा आहे. आषाढी एकादशीला वडाळ्यातील कोळी आणि आगरी समाजाची दिंडी चालत पंढरीला जात असते.\nतुकोबांच्य हस्ते सन १६१४ साली या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, असे सांगितले जाते. या आषाढी एकादशीला मंदिर परिसरात मोठी जत्रा भरते. मात्र काही वर्षांपासून जत्रा बंद आहेत.\nतुकोबांच्य हस्ते सन १६१४ साली या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, असे सांगितले जाते. या आषाढी एकादशीला मंदिर परिसरात मोठी जत्रा भरते. मात्र काही वर्षांपासून जत्रा बंद आहेत.\nमागील लेखकोरोनाची बूस्टर व्हॅक्सिन Delta Variant पासून करते बचाव; वाचा काय म्हणतात एक्सपर्ट\nपुढील लेखनिक-प्रियांकाच्या नात्याला तीन वर्षे पुर्ण, रोमँटीक फोटो केले शेअर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nपुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा\nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर��ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/story-of-ardhanarishwar-form-of-shiva-and-bhrungi-393453.html", "date_download": "2021-07-24T20:05:31Z", "digest": "sha1:EDX3QN4FGBJ43YYSZE7P64SAXWIS2GJO", "length": 21851, "nlines": 270, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nस्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे शिवाचे ‘अर्धनारीश्वर’ रूप, वाचा भृंगीची कथा…\nमहादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे ‘भृंगी’ हे रूप धारण करावे लागले होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : महादेवाच्या अर्धनारीश्वर स्वरूपाबद्दल सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे काय की महादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे ‘भृंगी’ हे रूप धारण करावे लागले होते. जगात स्त्रिया आणि पुरुष दोघांचे स्वतःचे स्थान आहे, कोणीही कुणापेक्षा कमी नाही किंवा कोणीही कुणापेक्षा जास्त नाही, हा संदेश त्यांनी जगाला दिला. दोघांच्या एकत्रीकरणानेच हे घर चालते. चला तर, त्यासंबंधित पौराणिक कथांबद्दल जाणून घेऊया…(Story of ardhanarishwar form of shiva and bhrungi)\n‘भृंगी’ हा महादेवांचा परम भक्त होता. मात्र, तो नेहमीच माता भगवतींना महादेवापेक्षा वेगळी मानत असे आणि केवळ शिवाचीच पूजा करत असे. आपल्या आराध्याची भेट घेण्यासाठी तो एकदा केलासावर पोहोचला. नेहमीप्रमाणे, आदिशक्ती मां जगदंबा महादेवच्या डाव्या बाजूस विराजमान होत्या. महादेव समाधी अवस्थेत होते आणि माता जगदंबा चैतन्याव्यस्थेत होत्या. माता जगदंबाचे डोळे उघडे होते.\nभृंगी शिवप्रेममध्ये लीन झालेले होते आणि त्यांना केवळ शिवाभोवती परिक्रमा करायची होती. कारण त्याची ब्रह्मचर्यची व्याख्या वेगळी होती. आपल्या अत्यानंदात, आपल्याला केवळ महादेवाभोवतीच प्रदक्षिणा घालायची आहे, असे म्हणत त्याने मातेला शिवजींपासून विभक्त होण्याची विनंती केली. माता जगदंबाला हे समजले की, तो तपस्वी आहे, परंतु अद्याप त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नाही. त्यांनी भृंगी याला समजावून सांगितले की, मी महादेवाची शक्ती आहे, मी त्यांच्यापासून विभक्त होऊ शकत नाही. पण भृंगी समजण्यास तयार नव्हटा. त्याने आपल्या मनाप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्पाचे रूप धारण केले आणि तो शिवाभोवती फिरू लागले.\nआणि शिवाची समाधी भंग झाली\nजगदंबा आणि महादेव यांच्या मधून जात प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्��� तो करत होता. तेव्हा शिवाची समाधी भंग झाली आणि महादेवाच्या लक्षात आले की, माझ्या डाव्या अंगावर जगदंबा पाहून तो विचलित झाला आहे. आपल्या भक्ताला समजावण्यासाठी शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता जगदंबा त्यांच्यात विलीन झाल्या.\nपरंतु, भृंगीला देवाचा संदेश समजला नाही आणि आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याने उंदराचे रूप धारण केले आणि अर्धनारीश्वर रूपाला एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. शिवभक्त भृंगीचा हट्ट निरंतर सहन करणाऱ्या माता जगदंबाचा संयम अखेर तुटला आणि त्यांनी भृंगीला शाप दिला (Story of ardhanarishwar form of shiva and bhrungi).\nहे भृंगी, तू विश्वाच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करत आहेस. जर तू मातृशक्तीचा आदर न करण्याबद्दलच्या आपल्या जिद्दीवर ठाम असशील, तर आत्ता तुझ्या आईचा अंश तुझ्या शरीरापासून वेगळा होईल. हा शाप ऐकून स्वत: महादेव अस्वस्थ झाले. कारण शरीरविज्ञानाच्या यांत्रिकीय स्पष्टीकरणानुसार, मानवी शरीरातील हाडे आणि स्नायू वडिलांकडून भेटतात, तर रक्त आणि देह आईच्या वाट्यामधून प्राप्त होतो.\nया शापानंतर, भृंगीची प्रकृती खराब झाली आणि रक्त-मांस त्वरित त्याच्या शरीरांपासून विभक्त झाले. त्याच्या शरीरात फक्त हाडे आणि स्नायू उरले होते. या शापानंतर, भृंगी असह्य वेदनांमध्ये पडला, मग त्यांना समजले की पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही स्थान समान आहे, आपण त्यांना भिन्नतेच्या दृष्टीने पाहू नये. आपण या दोघांचाही आदर केला पाहिजे.\nयानंतर, असह्य वेदनांनी ग्रस्त भृंगीने जगदंबाला प्रार्थना केली, त्यानंतर मातेने त्याला क्षमा केली आणि त्याचे दुःख नाहीसे करण्यासाठी, तिने आपला शाप मागे घेण्यास सुरुवात केली. मात्र, भृंगीने त्यांना रोखले आणि सांगितले की, आई माझे दु:ख दूर करून माझ्यावर खूप दया केली आहे. परंतु, मला याच स्वरूपात राहू दे जेणेकरून माझे हे रूप जगासाठी एक उदाहरण बनेल, जे लोक पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक करतात अशा लोकांचे काय होते, हे त्यांना कळेल.\nआपल्या भक्ताचे हे बोलणे ऐकून महादेव आणि माता जगदंबा दोघेही त्याच्यावर खुश झाले. आई जगदंबा आणि महादेव यांनी अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि भृंगीला त्यांच्या गणांमध्ये प्रमुख स्थान दिले. मग महादेव म्हणाले की आता या रूपात तुमची उपस्थिती या जगाला एक संदेश असेल की स्त्री व पुरुष यांच्यात भेद करणार्‍याचा गत तुमच्यासारखी होईल. हे जग पुरुष आणि स्त्रिच्या मिलनानेच पुढे जाते. दोघांचे स्वतःचे स्थान आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे.\nSpecial Story | हलाहल पचवणाऱ्या आदिअनंत ‘निळकंठ’ महादेवाच्या ‘तांडवा’ची चर्चा, वाचा याच्याविषयी…#Tandav | #Nilkanth | #Mahadev | #SpecialStoryhttps://t.co/Bv5N9lSVec\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nShrawan Month 2021 | सर्वमनोकामना पूर्ण करणारा पवित्र श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय, जाणून घ्या\nअध्यात्म 1 week ago\nBudh Pradosh Vrat 2021 | बुध प्रदोष व्रताला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा\nअध्यात्म 3 weeks ago\nPradosh Vrat 2021 | 7 जुलैला आषाढ महिन्यातील बुध प्रदोष व्रत, जाणून घ्या दिवसानुसार व्रताचं महत्त्व\nअध्यात्म 3 weeks ago\nPradosh Vrat | जुलै महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व\nअध्यात्म 3 weeks ago\nPradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी\nअध्यात्म 4 weeks ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण र��णे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-mpsc-c-group-main-exam-2018-8799/", "date_download": "2021-07-24T19:55:18Z", "digest": "sha1:5ELUWLO4VBLVT626ANQDOZRZC47RN4AP", "length": 7542, "nlines": 87, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ जाहीर Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nलोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ जाहीर\nलोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, कर सहायक, लिपिक टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) पदाच्या एकूण ९३९ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nमहाराष्ट्र सेवा गट-क (मुख्य) परीक्षा-२०१८ (९३९ जागा)\nदुय्यम निरीक्षक (उत्पादन शुल्क) पदाच्या ३३ जागा, कर सहायक (गट-क) पदाच्या ४७८ जागा, लिपिक टंकलेखक (मराठी) पदाच्या ३९२ जागा, लिपिक टंकलेखक (इंग्रजी) पदाच्या ३६ जागा\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि संयुक्त परीक्षा २०१८ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- २०१८ (संयुक्त पेपर-१)\nपरीक्षा – रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०१८\nपरीक्षा केंद्र – औरंगाबाद, नागपूर, मुंबई व पुणे\nलिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा – २०१८ (पेपर-२)\nपरीक्षा – रविवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०१८\nपरीक्षा केंद्र – औरंगाबाद, नागपूर, मुंबई व पुणे\nदुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (पेपर-२)\nपरीक्षा – रविवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०१८\nपरीक्षा केंद्र – फक्त मुंबई\nकर सहायक मुख्य परीक्षा – २०१८ (पेपर-२)\nपरीक्षा – रविवार, दिनांक २ डिसेंबर २०१८\nपरीक्षा केंद्र – औरंगाबाद, नागपूर, मुंबई व पुणे\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३२४/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांना २४/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nकृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा\nआयटीआय पॅटर्न इलेक्ट्रिशियन व डिझेल मेकॅनिक कोर्स प्रवेश सुरु (मुदतवाढ)\nपुणे येथील गणेश कड अकॅडमीत मोफत ‘बेसिक इंग्रजी व्याकरण’ कार्यशाळा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/narayan-rane-criticizes-chief-minister-thackeray-state-does-not-want-a-driver/319258/", "date_download": "2021-07-24T21:46:27Z", "digest": "sha1:4XHUBROEPKJUOIVWGLDXOK4WVRXS7ZY3", "length": 11959, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Narayan Rane criticizes Chief Minister Thackeray state does not want a driver", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी राज्याला ड्रायव्हर नको तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे, नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका\nराज्याला ड्रायव्हर नको तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे, नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका\nराज्याला ड्रायव्हर नको आहे तर राज्याला चांगला मुख्यमंत्री लोकांचं हित पाहणारा पाहिजे आहे.\nराज्याला ड्रायव्हर नको तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे, नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका\nपंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन\nमुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळावीच लागणार, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय\nMumbai Corona Update : मुंबईत २४ तासात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू, ५०० रुग्णांची कोरोनावर मात\nMaharashtra Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; १२० जणांचा मृत्यू\nGuru Purnima 2021: यंदाही शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवात शुकशुकाट\nमागील १ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nराज्यातील परिस्थिती भीषण झाली आहे. कोकणात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, सिधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील नागरिक संकटात आहेत. मुंबईत दुर्घटना झाली तेव्हा मुख्यमंत्री गेले नाही परंतू गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूरला गेले यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राज्याला ड्रायव्हर नको आहे तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. तसेच कोकणातील नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत पुरवण्यात येणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.\nराज्याच्या मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का हा प्रश्न आहे. गाडी चालवत विठ्ठल दर्शनाला गेले परंतु चेंबूर आणि भांडूपमध्ये ज्यांचा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पाहायला गेले नाहीत त्यांचे सांत्वन करण्यास गेले नाहीत. विठ्ठल दर्शनासाठी जाणं त्यांना महत्त्वाचं वाटत, राज्याला ड्रायव्हर नको आहे तर राज्याला चांगला मुख्यमंत्री लोकांचं हित पाहणारा पाहिजे आहे. महाराष्ट्र सरकारकडे असंख्य हजारो ड्रायव्हर पाहिजे आहेत. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला जायच नाही मात्र गाडी चालवत पंढरपूरला जायचं यामध्ये काय भूषण आहे. कर्तुत्व कुठे आहे यामध्ये असा खोचक टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे.\nकेंद्र सरकारकडून मदत पुरवणार\nमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी संवाद साधला आहे. त्वरित सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं आहे अशी माहिती राणेंनी दिली. तसेच दुसरे मंत्री यादव यांच्याशी बोललो असून वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल परंतु संबंधित मंत्र्यांशी बोलणं झाले असून मदत करण्याचे आश्वासन या मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.\nमागील लेखमहाड : पूर पाहताना एकाचा मृत्यू\nपुढील लेखTokyo Olympics : अमित पांघल थेट उप-उपांत्यपूर्व फेरीत; भारतीय बॉक्सर्सना अवघड आव्हान\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nपुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा\nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/author-articles/Sankalp%20Gurjar", "date_download": "2021-07-24T19:37:02Z", "digest": "sha1:2QZ2Q6XFFZUYRKJVX5MWYFEDGHGW4I36", "length": 4844, "nlines": 119, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/inter-faith-marriage-love-story", "date_download": "2021-07-24T20:50:57Z", "digest": "sha1:WXR6HN3SPVJ4K4HX3X727L4C6RYRBDF5", "length": 25827, "nlines": 198, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या", "raw_content": "\nधर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या\nआंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या लेखमालिकेचे प्रास्ताविक\nआज 14 फेब्रुवारी. व्हॅलेन्टाईन दिन प्रेमीजीवांचा दिवस प्रेमाच्या पाठीशी उभा राहिलेला संत व्हॅलेन्टाईन इसवी सन 270 मध्ये फासावर गेला तो याच दिवशी... प्रेमाच्या बाजूनं उभं राहणंं आणि प्रेम करणार्‍या जीवांचं लग्न लावून देणं हाच काय त्याचा गुन्हा होता... कालांतराने व्हॅलेन्टाईनचा मृत्यूदिवस 'प्रेमाचा दिवस' म्हणून मुक्रर करण्यात आला. पण म्हणून जगात प्रेम आणि प्रेमीजनांच्या सहजीवनाचा मार्ग सोपा झाला, असं नाही. इष्काला ‘आग का दरिया’ म्हणतात ते कदाचित याचसाठी.\nभारतीय परिप्रेक्ष्यात विचार केला तर आपल्याकडे लग्नाला अनन्यसाधारण महत्त्वं. आपल्याकडे बहुतांश वेळा मुलगी वयात येत नाही... तर ती थेट लग्नासाठीच तयार होते आणि मग तिच्यासाठी शिक्षण-नोकरी-स्वप्नं याला काहीही अर्थ न उरता तिचं लग्न ‘उरकणे’ एवढंच सोपस्कर महत्त्वाचं ठरतं. मुलांच्याही बाबत असंच काहीसं. बऱ्याचदा तर कामधंदा-नोकरी-शिक्षण-स्वप्नं असं मुलाकडे काहीही नसलं तरी तो एका गोष्टीसाठी कायम पात्र असतो ते म्हणजे लग्न. उलट कंगालावस्थेत किंवा व्यसनाधीनतेत लग्न झाल्यास लग्नकर्त्याला आपोआप ‘अक्कल’ येते अशी पिढ्यानपिढ्या समजूत आहे... आणि या सगळ्या प्रक्रियेत ‘प्रेम’ या भावनेला नावापुरतासुद्धा थारा देण्याची कुणाला जरूर वाटत नाही. किंबहुना लग्न ठरवताना प्रेमाचा विचार केला जातो असं फारच कमी वेळा दिसतं.\nआयुष्यभराच्या सहजीवनाची जिथं सुरुवात होणार आहे तिथं प्रेम-जिव्हाळा-ओढ-आकर्षण यांतलं काहीही असलं काय अन् नसलं काय काहीही फरक पडणार नाही, अशी आपली समाजरचना लग्न, ज्यामुळं दोन व्यक्ती एकमेकांच्या आ���ुष्याचे भाग होणार आहेत...एक-दोन दिवस किंवा वर्ष नव्हे तर संपूर्ण आयुष्य शेअर करणार आहेत...त्याबाबतचा निर्णय विवेकी असावा. जोडीदाराची निवड समजून-उमजून व्हावी इतक्या मुलभूत अपेक्षाही समाज म्हणून आपण विचारात घेत नाही. नोकरीधंद्यासाठी लागणारी सगळी कौशल्ये आणि प्रशिक्षणं दिली जातात. पण सहजीवनासाठी लागणार्‍या कौशल्यांबाबत कुठलंही शिक्षण दिलं जात नाही. सहजीवनातील समज-समंजसपणा रुजेल, वाढेल, समतेचं मूल्य त्यात अंतर्भूत राहील आणि जगणं दिलखुलास आनंददायी होईल यासाठी शिकवणी घेण्याची, मार्गदर्शन देण्याची आपल्याकडे रीत नाही. सोयही.\nआणखी एक गमंत म्हणजे, बघण्याच्या-ठरवून करण्याच्या लग्नाबाबत जिथं प्रचंड गोंधळ आहे तिथं स्वत:हून जोडीदार निवडणार्‍या..प्रेमविवाह करणार्‍या लग्नाबाबत विचित्र अढी मात्र असते. हा आकस तर आंतरधर्मीय विवाह असेल तर अधिकच. अशा लग्नाबाबत, सहजीवनाबाबत आपल्याला काहीही माहीत नसतं, कदाचित हेच त्या अढीमागचं मुख्य कारण असेल. आपल्याला अशा लग्नांविषयी कुतूहल असायला हरकत नसते. पण ग्रह-पूर्वग्रहांच्या प्रभावाखाली अढी-आकस बाळगणे याला तसा काहीही अर्थ नाही. बर्‍याचदा आंतरधर्मीय लग्नाबाबत आपल्याजवळची माहिती देखील अपूर्ण आणि ऐकिव असते. त्याआधारे तयार होणारी मतं देखील घातकच असतात कारण त्यात सत्याचा अभाव असतो. कमकुवत मनाच्या व्यक्ती अशा मतांवर अंधविश्‍वास ठेवून द्वेष आणि हिंसेला बळी पडतात. काहीवेळा तर हिंसा घडवूनही आणतात.. त्यामागचा ट्रिगर भीती आणि अज्ञानच असते. वर्तमानकाळात तर अशा तर्‍हेच्या भीती आणि अज्ञानाच्या जागा दिवसेंदिवस वाढत आहेत.\nयाच पार्श्‍वभूमीवर आंतरधर्मीय विवाहाबाबतचं कुतूहल शमविण्यासाठी आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांची मनोगतं ऐकणं योग्य ठरेल असं वाटू लागलं. त्यासाठी कर्तव्यवर एक लेखमाला घेऊन येत आहोत. या निमित्ताने धर्माच्या भिंती ओलांडून प्रेम करणार्‍या आणि ती निभावणार्‍या जोडप्यांकडून त्यांचे अनुभव वाचून आपली समज वाढवता येईल. आणि माहितीअभावी धार्मिक भेदांच्या जन्मलेल्या जाळ्यांवर फटकाही मारून पाहता येईल.\nया लेखमालेत केवळ आंतरधर्मीय विवाहितांना समविष्ट करून घेतले जाणार आहे. आंतरजातीय विवाहितांना तूर्तास तरी नाही. अलीकडे आपल्या समाजात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढू लागले आहे. शिवाय कमी अधिक प्रमाणात त्याबाबत चर्चा घडवून आणली जाते. सध्यस्थितीत आंतरजातीय विवाहांचा काही प्रमाणात का होईना स्वीकारही वाढीस लागला आहे. तीच बाब आंतरधर्मीय विवाहांना अजून तरी लागू होत नाही. एकतर आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण ही फार कमी आहे आणि त्यांना सहज स्वीकारलेही जात नाही.\nशिवाय महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांमध्ये अशा विवाहांची स्थिती खूप भयानक आहे. तिथं अशा विवाहांना राजकीय वळण दिलं जातं. घटनेचं स्वरूप येतं आणि त्यांचा विवाह हा दोन व्यक्ती, कुटुंबाचा मामला न उरता काही राजकीय पक्ष, संस्था, संघटना त्या घटनांचा दुरुपयोग करतात. राजकारण करतात. अनेकदा नाटक सिनेमा किंवा उच्चभ्रू वर्गात आंतरधर्मीय विवाह होतात तेव्हा मात्र त्याबाबत फार वाद होत नाहीत. किंबहुना त्या वर्गात झालेले असे विवाह लक्षातही येत नाही. मात्र सर्वसामान्य, मध्यमवर्गात अशा स्वरूपाचे विवाह करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्रास सहन करावा लागतो. जोडप्यांचे अनुभव हे कितीही वैयक्तिक पातळीवरचे असले तरी तो एका अर्थाने तो त्या त्या काळचा राजकीय-सामाजिक आरसाच असेल. आणि ते सारे डॉक्युमेंट करण्याचा हा प्रयत्न राहणार आहे.\nतर या लेखमालेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, जैन, पारशी अशा जोडप्यांशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक-सांस्कृतिक पटलावरच्या शिवाय सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान अशा विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणार्‍या 15 ते 20 व्यक्ती या लेखमालेत भेटणार आहेत. या जोडप्यांनी सुरवातीच्या काळात परस्परांशी, कुटुंबियांशी, सभोवतालाशी कशापद्धतीनं जुळवून घेतलं. त्यांच्या एकमेकांविषयीच्या, धर्माविषयीच्या समजूती मोडल्या अगर त्यात नव्या समजेची भर पडली, तर ती काय आहे. अशा तर्‍हेच्या सहजीवनात तुमच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सहजीवनाचा साधारण एक टप्पा ओलांडल्याने या लेखमालेतील मंडळी आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकतात. त्यामुळेच त्यांच्याकडून मिळणारं संचित हे अमूल्य असेल.\nया लेखमालेचा उद्देश आपल्या माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित व्हाव्यात एवढाच आहे. आजच्या भितीच्या काळात या अनुभवकथांतून तरूणांना आश्‍वस्त वाटावं. त्यांना कमी अधिक प्रमाणात का होईना प्रेम, सहजीवन���विषयी मार्गदर्शन मिळावं ही सुप्त भावना आहे. शिवाय हे करत असतानाच आपल्या आसपास किती सहज धार्मिक अभिसरण होत राहतं हे चित्रं जात असेल तर ते आम्हाला हवंच आहे. एकीकडे सामाजिक अभिसरण होण्यासाठी असे विवाह व्हायला पाहिजेत हे सत्य आहे आणि दुसरीकडे त्यातले टक्केटोणपेही समजून घेतले पाहिजेत हेही खरे.\nआजच्या प्रेमादिनाच्या निमित्तानं या नव्या लेख-मुलाखतींची ही भूमिका मांडणं संयुक्तिक वाटलं म्हणून हा सारा लेख प्रपंच. चालू वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी एकेका जोडप्याची मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. या मुलाखती एक महत्त्वाचा दस्ताऐवज ठरतील याची आम्हाला खात्री आहे.\nजाता जाता इतकंच, कित्येक कविता/गीत/शायरीतनं आपण ऐकतो की प्रत्येकाच्या वाट्याला प्रेम मिळत नाही. प्रेम ही सार्वकालिक आणि सार्वत्रिक भावना असली तरी ती सर्वांच्याच ओंजळीत नाही. प्रेम करण्याचा जिगराही प्रत्येकाकडे नसतोच. त्यामुळंच नदीसारखं खोल आणि आकाशासारखं खुलं प्रेम करणार्‍या..समाजरचनेच्या निखार्‍यांवर स्वत:ला धगधगत ठेवून त्याच मंद आचेवर आपलं सहजीवन फुलवणार्‍या या कहाण्या नुसत्या कहाण्या नाहीत. त्या प्रेमाच्या निळाईनं भरलेल्या उत्कट आणि प्रेरक संघर्षगाथा असणार आहे..आपल्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरणार्‍या\n- हिनाकौसर खान-पिंजार (लेखमाला समन्वयक)\nसध्याचं राजकीय वातावरण बघता ,असे विषय पुढे यायला हवेत. जोडप्यांच्या मुलाखती घेताना त्यांच्या मुलांची मतं काय आहेत हेही जाणून घेतलं पाहिजे.\nविषय चाःगला आहे. रमेश दोंदे\nविषय चांगला आहे. रमेश दोंदे\nज्यांना अजून संधी आहे त्यांच्या साठी उपयुक्त लेख माला. समाजात असे समंजस बदल घडले तर गांधीजींचे बलिदान व्यर्थ गेले नाहीत असे म्हणावे लागेल. शुभेच्छा.\nआजची तरुणाई गोंधळलेली आहे\nअच्युत गोडबोले\t03 Nov 2019\nकोणत्याही लहान मुलासाठी त्याची आई सर्वशक्तिमान असते\nनीला सत्यनारायण\t19 Jul 2020\nसमीक्षा गोडसे\t16 Mar 2020\nशाळेवर विशुद्ध प्रेम करणारी नेलगुंडातील मुले...\nगौरव नायगांवकर\t01 Jul 2020\nलग्नातून प्रेमाकडे जाणारा मार्ग\nघटस्फोटाचं नॉर्मलायझेशन झालं तर अशा आत्महत्या टळतील\nधर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या\n‘जेंडर आयडेंटिटी'पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील\nपर्यावरण रक्षणासाठी कृति��ील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक\nअनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुलसूम\nहेल्लारो- गरब्यातून स्त्री मुक्ती मांडणारा चित्रपट\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/osmanabad-sahitya-sammelan-overview", "date_download": "2021-07-24T20:21:56Z", "digest": "sha1:BCJFSZBFF6NC7LUQOAF66Y3Y2GSSBYF7", "length": 25368, "nlines": 158, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "साहित्य संमेलन खुजे वाटले नाही !", "raw_content": "\nसाहित्य संमेलन खुजे वाटले नाही \n93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून लिहलेल्या चार भागांच्या लेखमालेतील हा शेवटचा लेख\n93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून उस्मानाबाद येथे सुरुवात झाली. 10, 11 व 12 जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा ‘आंखो देखा हाल’ कर्तव्यच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश पोकळे यांचे संमेलनात दिवसभरात घडलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचा वेध घेणारे तीन लेख सलग तीन दिवस प्रसिद्ध केले गेले. या मालिकेेेतील हा चौथा आणि शेवटचा लेख.\nगेले तीन दिवस ज्या साहित्य सोहळ्याने उस्मानाबादनगरी गजबजून गेली होती त्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. कुठे समाधानी चेहऱ्याने तर कुठे गहिवरून आलेल्या म��ाने साहित्यप्रेमींनी निरोप घेतला तो 'या संमेलनाने काय दिले' या प्रश्नाला जन्म देऊन.\nतीन दिवसीय संमेलनाचा वृत्तांत आम्ही रोजच्या रोज आपल्यासमोर मांडलाच आहे. या साहित्य संमेलनावर वारंवार टीकाही होत होती. बरं ही टीका सर्वसामान्यांकडून नव्हे तर साहित्यविश्वाच्या शिखरावर पोहचलेल्या व्यक्तींकडून केली जात होती. आणि अशा दखलपात्र व्यक्तींनी टीका केल्यामुळे साहित्य संमेलनाविषयी आधीच वाईट असणारी काहींची मते आणखीनच गडद होत गेली आणि साहित्य संमेलनाच्या मांडवातील जाणकार साहित्यिकांची गर्दी कमी झाली.\nगेले तीन दिवस या साहित्य संमेलनात वावरताना जाणवलेली बाब म्हणजे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टीका करणाऱ्या- याचा-त्याचा बाजार म्हणत नाके मुरडणाऱ्या- मंडळींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाव न ठेवता अखिल भारतीय मराठी साहित्यिकांना नावे ठेवावीत. कारण साहित्यिकांमध्ये अनेक कारणांनी मतभेद, हेवे-दावे असतात, आर्थिक हितसंबंध असतात, काहीजण आपले स्थान मजबूत करण्यासाठी धडपडत असतात. म्हणून टीकाकारांनी साहित्यिकांवर जरूर टीका करावी, पण टीकेचा रोख संपूर्ण साहित्य संमेलनावर का असावा\nताकदीचे कितीतरी साहित्यिक, लेखक यावर्षीच्या साहित्य संमेलनातही आलेच नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीमुळे हा सोहळा खुजा वाटला नाही. तो पूर्णतः 'अखिल भारतीय' या शब्दाला साजेसाच होता. संमेलन परिसरातील शेतांत हरभरा, ज्वारी, गहू आदि पिके चांगली बहरून आलीत, कुणाचे फवारणीचे काम सुरू होते तर कुणी या पिकाला पाणी देण्याचे काम करत होते. हे त्यांचे काम रोजचेच. येथील शेतकरी महिलांना वर्षानुवर्षे घर आणि शेती यांच्याबाहेर डोकावण्याची सवडही मिळत नसते. त्या महिला आपल्या लेकरा-बाळांसह या तीन दिवसीय सोहळ्यात उत्साहाने सामील झालेल्या दिसल्या. त्यातल्या बऱ्याच माता-माऊलींना अक्षर ओळख नसली तरी पुस्तकांचे, नाटकाचे, कवितांचे मोठे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर अगदी फुलून आलेले दिसले.\nकुणी पुण्या- मुंबईची मुलगी आली की घटकाभर तिच्या केसांकडे, ड्रेसकडे मोठ्या आश्चर्याने पाहणाऱ्या इथल्या पंजाबी ड्रेसमधल्या मुलीही मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या दिसल्या. कारण इथल्या मुलींना शहरातल्या मुलींप्रमाणे इच्छा होईल तेव्हा सिनेमाला, नाटकाला, पुस्तकांच्या दुकान��त किंवा अन्य कार्यक्रमाला जाता येत नाही. अशा सांस्कृतिक पातळीवर गुदमरलेल्या मुला-मुलींनी या तीन दिवसांत मोठ्या आनंदाने मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळाला.\nआज अशा ग्रामीण भागात कित्येक तरुण-तरुणी आहेत त्यांना वाचनाची मोठी आवड आहे. मात्र, कुठले पुस्तक वाचावे हे माहिती नसते, किंवा माहीत असले तरी ते उपलब्ध नसते. काहींना नाटकं पहायची असतात, पण पाहता येत नाहीत. आपण वाचलेल्या पुस्तकाचे लेखक, पाहिलेल्या नाटकांचे लेखक भेटावेत, त्यांच्याशी बोलता यावं अशी कित्येकांची तीव्र इच्छा असते , काहींना तर फक्त लांबून त्यांना पाहण्यातच मोठा आनंद असतो. त्या कित्येक तरुण-तरुणींच्या मनात साचलेले कुतूहल, या साहित्य संमेलनाने मोकळे झालेले पाहायला मिळाले. अनेक मोठे लेखक, नाटककार, कादंबरीकार, कवी मंडळी मुंबई, पुणे नागपूर व अन्य मोठ्या शहरांत वास्तव्याला असल्याने त्यांची समोरासमोर भेट होणे तसे कठीण असते. ते या साहित्य सोहळ्याने बरचसे सोपे केले.\nमोठ्या साहित्य विश्वात नावाजलेले नसले तरी दुर्लक्षित करता येणार नाहीत असे कितीतरी नवतरुण लेखक आपल्या-आपल्या आदर्श लेखकाला शोधत होते, भेटेल त्या साहित्यिकाशी चार शब्द बोलून आपल्या मोबाईलमध्ये ही भेट कैद करून ठेवत होते. तसेच ज्यांचे लिखाण आपल्याला भावलेय त्या लेखकाचे मनोगत (ज्या कुठल्या कार्यक्रमात सहभाग आहे तो) मन लावून ऐकत होते. परिसंवाद असो, चर्चासत्र असो, किंवा प्रकट मुलाखत असो. त्यातले महत्वाचे मुद्दे आपल्या डायरीत लिहून घेत होते. कुतूहलाने भारावून गेलेल्या तरुण-तरुणींसह अनेक लहान थोरांनीही हे सगळे कार्यक्रम आपल्या क्षमतेनुसार आपापल्या ओंजळीत सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळाला.\nउस्मानाबादनगरीसह पूर्ण जिल्हा पाण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी, शेतीच्या उत्पादनासाठी, व्यापार-उद्योगांसाठी कायम तहाणलेलाच असतो. हा प्रदेश सांस्कृतीकदृष्ट्याही तितकाच तहानलेला आहे हे या तीन दिवसांच्या साहित्य सोहळ्याने दाखवून दिले. गरिबीतली जाणीव आणि जाणिवेतली माया या नागरिकांनी तीन दिवस कायम तितक्याच उंचीची ठेवली. पुस्तकांच्या दुकानांत, चर्चासत्राच्या, कविकट्ट्याच्या वा नाटकाच्या व्यासपीठासमोर कायम ओथंबून वाहणारी गर्दी पाहायला मिळाली. मग सांगा तुम्हीच, का नाव ठेवावीत या साहित्य सोह���्याला\nअध्यक्ष कोण, स्वागताध्यक्ष कोण, उदघाटक कोण किंवा निमंत्रित कोण अशा कित्येक मुद्यांवर वादविवाद, मतभेद, निषेध नोंदवता येऊ शकतो. मानवी स्वभावाच्या भिन्न स्वभाव वैशिष्ट्यावर पूर्णतः एकमत असणं हे कोणत्याच काळात शक्य होणार नाही. त्याला भूतकाळही अपवाद नाही आणि भविष्यकाळही अपवाद असण्याची शक्यता नाही. त्यामुळे थेट साहित्य संमेलनाला दूषणं देऊन, त्यावर नको त्या भाषेत टीका टिप्पणी करून मोकळे होणाऱ्या विद्वानांनी हे असे नको, हे असे असायला हवे अशी विधायक भूमिका मांडायला हवी. आपल्याला ज्या भाषेने लेखक, साहित्यिक, कलाकार म्हणून समृद्ध केले तिच्या या वार्षिक सोहळ्यात हिरीरीने सहभागी व्हायला हवे. तरच या भाषेचा आणि आपण मिरवत असलेल्या साहित्यिकपणाचा खरा सन्मान होईल ना\nसंमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाच्या पाच दिवस आधीपासून तब्बेत खराब होती. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या भाषणात तसूभरही जाणवला नाही. \"विद्यार्थ्यांची डोकी फुटत असताना गप्प कसे बसू\" असा परखड सवाल व्हीलचेअरवर बसलेल्या अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केला, तेव्हा सुमारे सहा ते सात हजार लोकांनी भरलेला मंडप भयाण शांततेत बुडालेला पाहायला मिळाला. मात्र, वारंवार खोकल्याच्या अडथल्याने आणि पाठीला त्रास जाणवत असल्याने अध्यक्षांनी आपले भाषण आवरते घेतले. या संमेलनात आणखी लक्षात राहील ते मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी उद्घाटनाच्या सत्रात केलेले भाषण.\nत्यांनी निकोप वाङ्मयीन चळवळीची अपेक्षा व्यक्त करून, अशा चळवळी उभारण्याचे आवाहन केले. तसेच एकही परभाषिक साहित्यिक संमेलनाला निमंत्रित केला नसल्याविषयी त्यांनी खेदही व्यक्त केला. त्याबरोबरच विशिष्ट विचारांनी भरलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमला शरण जाणे हे जसे खेदजनक आहे, तसेच कायम या ना त्या कारणाने प्रत्येक वर्षी संमेलनाचा वाद निर्माण होणे ही निषेधार्हच आहे, असेही त्या म्हणाल्या. आपण वेगवेगळे झेंडे खांद्यावर घेतले म्हणजेच आपण विचारी आहोत असे नाही, तो खरा विवेक नव्हे; संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज ही आपली खरी ओळख नसायला हवी असे साडेतोड मतही त्यांनी नोंदवले. कोणतीही संस्कृती ही आरोळी देणाऱ्यांच्या, धाक दाखवणारांच्या, धमक्या देणाऱ्यांच्या किंवा बळजबरी करणाऱ्यांच्या आक्रमकतेवर तरत नाही. साध्या सामान्य माणसांच्या तत्वशील मुल्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर ती तरलेली असते असे, सडेतोड भाष्यही त्यांनी केले.\nसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांना ‘देशात हिटलरशाही आहे का’ असा प्रश्न केला, तेव्हा त्यांनी ‘देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही’ असे उत्तर दिले होते. त्यावर प्रसारमाध्यमांतून उलटसूलट चर्चा सुरु झाली आणि अरुणा ढेरे यांच्यावर जोरदार टीकाही झाली. ‘त्या’ विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला असा खुलासा त्यांनी नंतर केला. मात्र मूळ विधान, त्याचे संदर्भ व त्याचे स्पष्टीकरण/ अन्वयार्थ याबबत ठोसपणे अद्याप काही पुढे आलेले नाही.\nबाकी हा मायमराठीचा तीन दिवसांचा उत्सव मराठी भाषेला, मराठी माणसाला आणि साहित्याची आवड असणाऱ्याला एका उंचीवर घेऊन जाईल हे नक्की\nTags: Marathi अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य गणेश पोकळे Load More Tags\nकाळ कठीण आहे, जागतं राहायला हवं\nमुक्ता चैतन्य\t06 Dec 2019\nआपल्याला सहा पदरी संकटाचा मुकाबला करायचा आहे\nरामचंद्र गुहा\t25 May 2020\nगोड साखरेची कडू कहाणी...\nविवेक घोटाळे व सोमिनाथ घोळवे\t19 Apr 2020\nकाही संस्कृती इतरांपेक्षा अधिक चांगल्या असाव्यात\nयुवाल नोआ हरारी\t29 Dec 2019\nमनातल्या पूर्वग्रहांतूनच जगाकडं पाहायला लोकांना आवडतं...\nरसिका आगाशे\t21 Oct 2020\nसाहित्य संमेलन खुजे वाटले नाही \n93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोपाचा दिवस...\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस\nउत्सव 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा...\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लि�� करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-24T21:54:33Z", "digest": "sha1:N4DIVMILORNXLUNBAJF747L7DIQVG63P", "length": 4664, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०३:२४, २५ जुलै २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nतोक्यो‎ ०८:०४ +९‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ →‎शिक्षण\nतोक्यो‎ ०८:०३ ०‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ शुद्धलेखन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2021-07-24T19:35:23Z", "digest": "sha1:T5OHNABWIKKZ7ILIHX3OYQROVEDY3UFO", "length": 8446, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सौर सेल - विकिपीडिया", "raw_content": "\nएक पारंपरिक क्रिस्टलाइन सिलिकॉन पासून बनवलेला सौर सेल (२००५ च्या बनावटीचे)\nसौर सेल ��िंवा फोटोव्होल्टेइक सेल हे एक विद्युतीय उपकरण आहे जे प्रकाशीय उर्जेचे थेट वीजेत रूपांतर करतो. यासाठी फोटोव्होल्टेइक प्रभावाचा वापर केला जातो. ही एक भौतिक आणि रासायनिक घटना आहे. [१]. हे फोटोलेक्ट्रिक सेलचा एक प्रकार आहे. हे उपकरण प्रकाशात ठेवल्यानंतर याची विद्युतीय वैशिष्ट्ये, जसे कि विद्युत्, व्होल्टेज किंवा प्रतिरोध बदलत जातात. एक एक सौर सेल उपकरणांना जोडून मॉड्यूल तयार केले जाऊ शकते, सहसा अशा उपकरणांना सौर पॅनेल म्हणून ओळखले जाते. एक सिंगल जंक्शन सिलिकॉन सौर सेल सुमारे ०.५ ते ०.६ व्होल्टेज तयार करू शकते. [२]\nसोलर सेलस् हे फोटोव्होल्टेइक आहेत त्यामुळे ते सूर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश आहे की नाही याची पर्वा न करता काम् करतात. ते फोटोडीटेक्टर म्हणून वापरले जातात (उदाहरणार्थ इन्फ्रारेड डिटेक्टर). यांचा वापर जवळचा दृश्यमान प्रकाश किंवा इतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे ओळखण्यासाठी सुद्धा करतात. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी याचा वापर करतात.\nफोटोव्होल्टेइक (पीव्ही) सेलचे काम चालण्यासाठी तीन मूलभूत गुणधर्मांची आवश्यकता असते:\nप्रकाशाचे शोषण करण्यास सक्षम असणे, म्हणजेच एकतर इलेक्ट्रॉन-होल जोड किंवा एक्झिटन्स तयार करणे.\nविरुदध प्रकारच्या वाहक वेगळे वेगळे करता येणे\nतयार झालेले वाहक बाहेर जाण्यासाठीचे वेगळे मार्ग.\nप्रथम फोटोव्होल्टेईकचा प्रभाव फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ एडमंड बेकरेल यांनी प्रायोगिकरित्या प्रदर्शित केला. 1839 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रयोगशाळेत जगातील पहिला फोटोव्होल्टिक सेल बनविला.सौर सेल चे कार्य पुढीलप्रमाणे:\nसूर्यप्रकाशामधील फोटॉन सौर पॅनेलला धडकतात आणि सिलिकॉन सारख्या अर्धसंवाहक सामग्रीद्वारे ते शोषले जातात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१९ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आ��े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/cocktail-antibodies-tested-successful-in-mumbai/315667/", "date_download": "2021-07-24T21:28:46Z", "digest": "sha1:4LG7BNQHRJSK3MMIJVMMBOV4D4APBWVY", "length": 6827, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Cocktail antibodies tested successful in Mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ 7हिल्स रुग्णालयात कॉकटेलअँटीबॉडीज प्रयोग यशस्वी\n7हिल्स रुग्णालयात कॉकटेलअँटीबॉडीज प्रयोग यशस्वी\n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nजगभरात चर्चा सुरु असलेल्या कॉकटेल अँटीबॉडीजची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात २०० हून अधिक रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. कॉकटेल अँटीबॉडीज नक्की काय आहे मुंबईत त्याचा प्रयोग कसा करण्यात आला मुंबईत त्याचा प्रयोग कसा करण्यात आला कॉकटेल अँटिबॉडीज कशा काम करतात कॉकटेल अँटिबॉडीज कशा काम करतात\nमागील लेखइलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी पाच शहरांचे लक्ष्य\nपुढील लेखWI vs AUS : क्रिस गेलचे झंझावाती अर्धशतक; विंडीजची टी-२० मालिकेत बाजी\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/leader-ravikant-tupkar-made-demands-press-conference-friday-12327", "date_download": "2021-07-24T21:05:10Z", "digest": "sha1:OHOSBJ6A5MXJSYENN5BXP2SJOHBUUGNO", "length": 12928, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पंधराव्या वित्त आयोगातुन मोठ्या गावांमध्ये शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारा: रविकांत तुपकर यांची मागणी", "raw_content": "\nपंधराव्या वित्त आयोगातुन मोठ्या गावांमध्ये शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारा: रविकांत तुपकर यांची मागणी\nबुलढाणा : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात गल्लोगल्लीत पोहोचला आहे. परंतु ग्रामीण विभागात Rural Division सुसज्ज आरोग्य यंत्रणा Health System उपलब्ध नाही. शहराच्या ठिकाणी तपासणी करायला लोक घाबरतात. ग्रामीण भागात औषधोपचाराची सोय झाल्यास कोरोनाला काही प्रमाणात प्रतिबंध घालता येऊ शकतो. त्यासाठी जिल्ह्यामधील मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायतींना शासनाने दिलेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या Fifteenth Finance Commission निधीतुन शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. Leader Ravikant Tupkar made the demands at a press conference on Friday\nग्रामीण नागरी भागात आरटीपीसीआरचे RTPCR रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत. व्यक्ती पॉझिटिव्ह Positive आहे की निगेटिव्ह Negative हेच कळत नाही. मग त्याच्यावर उपचार कसे करावेत हा प्रश्न खूप भयानक आहे. त्यातच तो पॉझिटिव्ह असेल तर विना औषधोपचाराचे चार ते पाच दिवस निघुन जातात. आणि प्रकृती गंभीर बनून रुग्ण दगावतो. अशी भयावह स्थिती आहे.\nकोरोनामुळे सर्वत्र भीषण परिस्थिती उद्भवली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत ऑक्जिसन मिळत नाही म्हणून रुग्ण दगावत आहेत. त्यातच खासगी कोविड सेंटर्समध्ये Covid Center घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक बळी गेले आहेत. हे सर्व चित्र हृदय पिळवटून टाकणार आहे. यामुळेच व्यथित होत शेतकरी, कष्टकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी झटणारे रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांनी प्रशासनाने काय उपाययोजना कराव्यात याविषयी पत्रपरिषदेत आपले मत मांडले. Leader Ravikant Tupkar made the demands at a press conference on Friday\nयावेळी बोलताना तुपकर म्हणाले, लोक आरटीपीसीआरसाठी स्वॅब Swab देतात. मात्र, त्याचा रिपोर्टच तब्बल सहा दिवसांनी येतो. अहवाल कळेपर्यंत रुग्णाची प्रकृती बिघडते. काय करावे हे सामान्यांना सुचत नाही. संभाव्य मृत्यु टाळण्यासाठी प्रशासनाने ४८ तासांत आरटीपीसीआरचा रिपोर्ट देण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनी यासंदर्भात कठोर पावले उचण्याची गरज आहे. कारण हा प्रत्येकाचा जीवन, मरणाचा प्रश्न आहे.\nअनेक हॉस्पिटलमध्ये कोविडच्या रुग्णांवर औषधोपचार केले जात आहे. त्या दवाखान्यांना मान्यता नाही. प्रशासनाकडे पुरेशी व्यवस्था नसल्याने अशा खासगी दवाखान्यांना कोविड सेंटरचा दर्जा द्यावा आणि तेथे रेमडेसिवीर आणि ऑक्जिसन पुरविण्याची व्यवस��था करावी. अशी मागणीही तुपकर यांनी केली. रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे. पालकमंत्री, शासन आणि प्रशासनाने अशा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेदेखील तुपकर म्हणाले.\nतहान लागल्यावर प्रशासन विहीर खोदत असल्याचा प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर पुढे म्हणाले, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना काही गोष्टी सुचविल्या आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून ५० ते १०० खाटांचे Beds कोविड सेंटर उभारण्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी चर्चा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागात लक्षण नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे विलगीकरण करण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरवर द्यावी, वॉर्डनिहाय लसीकरणाचे कॅम्प घेतल्यास काही प्रमाणात का होईना नियंत्रण मिळवता येईल. ग्रामीण भागात असे कोविड सेंटर निर्माण झाल्यास शहरी भागातील दवाखान्यांवरदेखील ताण पडणार नाही.\nशहरातील जुने कोविड सेंटर सुरू करावेत, त्यासाठी शिकाऊ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी नेमावेत. त्याचप्रमाणे बुलडाण्यातील क्रीडा सेंटरमध्येही मोठे कोविड सेंटर निर्माण करावे, अशी मागणीदेखील रविकांत तुपकर यांनी यावेळी केली. महाराष्ट्राला पुढील एक महिना लस मिळणार नाही. कारण केंद्र सरकारने लसीचा स्टॉक बुक केला आहे. महाराष्ट्रातील ॲक्टिव रुग्णसंख्येच्या तुलनेत जास्तीत जास्त लस महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावे, असेही तुपकर म्हणाले.\nपत्रकारांना विमा कवच द्यावे:\nपत्रकार कोविड योद्धे आहेत. आतापर्यंत १०५ पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला आहे. पत्रकारांना विमा संरक्षण मिळण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी तुपकर यांनी केली.\nकेंद्राने मन मोठे करावे, राज्याने उदार व्हावे:\nसध्याची वेळ राजकारण करण्याची नव्हे तर एकत्रित लढण्याची आहे. पक्ष, जात, धर्म बाजुला ठेऊन सर्वांनी ताकदीने लढावे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. केंद्र राज्यावर तर राज्य केंद्राकडे बोट दाखवते. आरोप, प्रत्यारोपातच वेळ घालवला जात आहे. मात्र, केंद्राने मन मोठे करावे आणि राज्य शासनाने उदारमतवादी धोरण ठेवायला हवे. केंद्र सरकारने मोठ्या प��रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करून प्रत्येकाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली.\nकोरोना आजार जीवनदायीत समाविष्ट करा:\nरुग्णसंख्या वाढल्याने बेडची कमतरता पडत आहे. गोरगरीब रुग्ण खासगी दवाखान्यात महागडे औषधोपचार घेऊ शकत नाहीत. त्यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या व्यक्तींनी खासगीत उपचार घ्यावेत. जेणेकरून शासकीय रुग्णालयात गरिबांवर उपचार होऊ शकतील. महात्मा फुले जीवनदायी योजनेत कोरोना आजाराचा समावेश केल्यास खासगी रुग्णालयांमध्येही गरीब कुटुंबीयांमधील कोरोना रुग्णांवर औषधोपचार करणे शक्य होऊ शकते, असे मतही तुपकर यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/blog-post_23.html", "date_download": "2021-07-24T20:30:45Z", "digest": "sha1:GY3ESJ4KNQIZ5JXAOEMTW6I5MIW3TLUV", "length": 5308, "nlines": 65, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "बीड जिल्ह्यात #संचारबंदी | Gosip4U Digital Wing Of India बीड जिल्ह्यात #संचारबंदी - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona बातम्या बीड जिल्ह्यात #संचारबंदी\nआज रात्री १२ वाजेपासून बीड जिल्ह्यात #संचारबंदी\nसकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ असेल.\n11 ते ३ या वेळेत जमावबंदी लागूच असेल. पाच पेक्षा जास्त नागरिकांना येण्यास बंदीच असेल.\nजीवनावश्यक, आपत्कालीन सेवा चालू राहणार\nही बंदी ३१ मार्च पर्यंत राहणार आहे\nबीड जिल्ह्यात सोमवारी रात्री १२ वाजेपासून संचारबंदी लागू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.\nही संचारबंदी अंशतः असणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची देवाणघेवाण करण्यासाठी ही शिथील करण्यात येणार आहे. या वेळेत जमावबंदी लागूच राहाणार असल्याचे या वेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले.\nया संचारबंदीच्या कालावधीत रस्त्यावर जर कोणी विनाकारण फिरताना आढळले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्हाच्या सीमेवर कसून तपासणी करण्यात येत आहे. या शिवाय पेट्रोल-डिझेल विक्री ही काही ठराविक वेळेतच करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही संचारबंदी ३१ मार्चपर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/5e19f9be9937d2c1239ecf1c?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-24T19:44:03Z", "digest": "sha1:UGV5H43RZ2JN4YSW3RQPVO5HRPQXZFAI", "length": 4692, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कोथांबीर पिकाच्या योग्य वाढीसाठी - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकोथांबीर पिकाच्या योग्य वाढीसाठी\nशेतकऱ्याचे नाव - श्री. निलेश वाघमारे राज्य - महाराष्ट्र उपाय:- १९:१९:१९ @२-३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपीक पोषणहळदऊसधणेसल्लागार लेखकृषी ज्ञान\n१२:६१:०० या विद्राव्य खताचे पिकातील महत्व जाणून घ्या.\nयामध्ये कोणते घटक असतात नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते 👉 हे मोनोअमोनियम फॉस्फेट युक्त असते. 👉 नायट्रोजन कमी, पण फॉस्फरस भरपूर. 👉...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nधणेपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nमेथी, कोथिंबीर पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी\nशेतकरी मित्रांनो, मेथी कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी व हिरवेपणा टिकून राहण्यासाठी २४:२४:०० @२५ किलो प्रति एकर फोकून द्यावे तसेच फुलविक ऍसिड ३०% @१५ ग्रॅम किंवा ट्रायकॉन्टेनॉल...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती जळगांव, नागपूर, पुणे आणि सातारा येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा ��ाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/world-after-corona-writes-daniel-mascarenhas", "date_download": "2021-07-24T20:20:26Z", "digest": "sha1:PNC2YUOQJGHI5RV3BB6NUO4VZHJC2VJ5", "length": 32207, "nlines": 215, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कोरोनानंतरचे जग कसे असेल?", "raw_content": "\nकोरोनानंतरचे जग कसे असेल\nसध्या जगात कोरोनाने जे थैमान घातलंय ते ‘न भूतो न भविष्यति’ असे आहे. बहुरंगी, बहुढंगी, गरीब, श्रीमंत असे संपूर्ण जगच कोरोनाने आपल्या कवेत घेतलंय. कम्प्युटरच्या भाषेत 'जग रिबूट (reboot) होतंय', असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण रिबूट झाल्यावर कोरोनानंतरचे जग कसे असेल या विषयी एक अनामिक भीती, चिंता, उत्सुकता सर्वत्र दाटून आलीय. आपण सर्वजण एका वेगळ्याच संक्रमणातून जात आहोत.\nएका बाजूला, माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती चटकन तळागाळापर्यंत गेल्यामुळे ही साथ काहीशी आटोक्यात आली असे म्हणावे, तर दुसऱ्या बाजूला नको तितक्या माहितीचा भडीमार मिनटा-मिनटाला होतोय, आणि त्याचा मनावर उगाचच ताण येत आहे.\nत्यातल्या त्यात काही गोष्टी 'old-is-gold' असं म्हणत आपलं अस्तित्व ठसठशीतपणे जाणवून देत आहेत. रहदारीचा आवाज नसल्याने स्पष्टपणे ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट मनाला सुखावतोय. एरवी सुपरमार्केटमुळे आजवर लक्ष न गेलेला घरासमोरील कोपऱ्यातला भाजीपाला विकणारा आता आपलासा वाटतोय. झोमॅटो - स्वीगी यांवरून ऑर्डर केलेल्या पिझ्झा-बर्गरपेक्षा घरीच बनवलेला साधा डाळ-भात भूक शमवतोय. एरवी कामानिमित्ताने बाहेर वेगवेगळे मुखवटे बाहेर घालून फिरणारा चाकरमानी क्वारंटाइनमुळे आपल्या कुटुंबीयांसोबत मुखवट्याविना शांत पडून आहे. मोबाईलवरील इन्स्टंट न्यूज अ‍ॅप्सपेक्षा चोवीस तास धीर धरत दुसऱ्या दिवशी येणारे वृत्तपत्र वाचायला अधिक विश्वासार्ह वाटतेय.\nमूळच्या युक्रेनच्या, पण आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या पन्नाशीतील माझ्या ऑफिसमधील ज्येष्ठ सहकाऱ्यासोबत मी ऑनलाईन चॅटिंग करत होतो. अमेरिकेतील कोरोनोच्या संदर्भात 'तुमच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे' असे काळजीच्या सुरात त्याला विचारले, तर त्याने खांदे उडवीत 'मी तसंही नेहमी सोशल डिस्टंसिंग पाळतो, त्यामुळे मला कोरोनामुळे काही जास्त फरक पडला नाही. कोरोनापेक्षा घरात राहायची भीती जास्त आहे लोकांमध्ये.' असे उत्तर दिले. त्याच्या या काही���ा वेगळ्या दृष्टिकोनावर मी निरुत्तर झालो. त्याला रिप्लाय म्हणून दोन हात जोडल्याची फक्त एक स्मायली पाठवून दिली\nखरंच या साथीतून मानवजातीला खूप काही शिकायचं आहे. बरीच गृहीतकं परत मांडावी लागणार आहेत. आणि हे सारे धडे एकरेषीय असून चालणार नाहीत. तर विज्ञान, अर्थशास्त्रीय, आरोग्य, मानसिक, सामाजिक, कला, साहित्य, धार्मिक अशा सर्व परिप्रेक्ष्यातून या बदलाकडे आता आपल्याला पाहावं लागेल. या परिणामांची व्यामिश्रता समजून घेण्यासाठी क्रॉस - फील्ड निष्णातांची जगाला प्रचंड गरज लागेल असं दिसतंय.\nपीटर थील हे अमेरिकेतील एक अब्जाधीश. 1998 मध्ये ऑनलाईन पेमेंटची प्रथम कल्पना मांडणाऱ्या 'पे-पाल' या कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी एक. त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठात काही वर्षांपूर्वी एक विधान केलं होतं. त्या विधानाची पार्श्वभूमी अशी- ऐंशीच्या दशकात विज्ञानाशी निगडित लोकांनी, 2020 पर्यंत जगात विज्ञानामुळे काय काय बदल होतील याच्या सुरस कथा सांगण्यास सुरुवात केली होती. बऱ्याच जणांनी असे भाकीत केले होते की, निसर्ग मनुष्याच्या अधिक नियंत्रणात येईल. आजूबाजूला उडणाऱ्या कार असतील, मोठमोठ्या दुर्धर आजारांवर औषधे असतील, पृथ्वी आणि पृथ्वीबाहेरही मानवाने त्याच्या प्रगतीची पताका फडकवलेली असेल, वगैरे वगैरे. पण आज जर आपण आजूबाजूला पाहिले तर या स्वप्नापासून (जरी मानवाने काही प्रमाणात प्रगती केली असली तरी) आपण बरीच वर्षे दूर आहोत. तेव्हा मानवजातीच्या या 'poor - performance' च्या पार्श्वभूमीवर येल विद्यापीठात पीटर असं म्हणाला की, 'We wanted flying cars by now, instead we got 140 characters' (आम्ही आतापर्यंत आपल्या आजूबाजूला उडत्या कार असण्याची अपेक्षा केली होती, पण त्या ऐवजी आम्हाला 140 अक्षरांचे बंधन असलेलं ट्विटर मिळालं). 'जगातील बरंच संशोधन हे आयटी क्षेत्राभोवती नको तितक्या प्रमाणात रेंगाळलंय आणि त्यामुळे विज्ञानाच्या इतर क्षेत्रावर दुर्लक्ष झालंय' असा गर्भित अर्थ असलेल्या या विधानावर सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची आज गरज आहे.\nनफाकेंद्रित भांडवलशाही आणि विज्ञान एकत्र आले खरे पण त्यातून जे तंत्रज्ञान जन्मास आले त्याने जगाचे किती मूलभूत प्रश्न सोडविले आणि किती नवीन समस्या तयार केल्या, याचे कठोर परीक्षण करण्याची आता वेळ आलेली आहे. मंगळ आणि इतर ग्रहांवर मानवी वसाहत वसविण्याच्या देशा - देशांतील महत्वाकांक्षेसोबतच आपल्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या विषाणूंची शास्त्रीय वर्गवारी करणेही तितकेच महत्वाचे आहे, हे आता समजून घ्यावे लागेल. अर्थात यासाठी सर्व देशांना एकत्र येऊन युद्धपातळीवर हे काम करावे लागेल.\nकोरोनाची ही साथ, विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वैयक्तिक वापर करणाऱ्या पण एरवी या क्षेत्राशी कसलेही देणेघेणे नसणाऱ्या सर्वांनाच आरसा दाखवणारी आहे. 'वैज्ञानिक नावाचा गूढ प्राणी कोण तो कोणत्या परिस्थितीत संशोधन करतो तो कोणत्या परिस्थितीत संशोधन करतो त्यांना निधी कोण पुरवते त्यांना निधी कोण पुरवते' यांविषयी काहीही माहिती नसलेले, 'अरे वैज्ञानिकांना कोरोनावर औषध सापडते की नाही' यांविषयी काहीही माहिती नसलेले, 'अरे वैज्ञानिकांना कोरोनावर औषध सापडते की नाही' असे विचारत बसतात. संपूर्ण जगाला लागू पडेल असे औषध शोधण्यासाठी या क्षेत्रात निष्णात असलेल्या पण जगभर विखुरल्या गेलेल्या संशोधकांमध्ये समन्वय लागेल. ती फौज अशी चटकन कशी तयार होईल\nआज जगाला केवळ कोरोना व्हायरसवर लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांचीच आवश्यकता आहे असे नव्हे, तर विज्ञानावर विश्वास असलेले आणि त्याचबरोबर संशोधनासाठी लागणारा आर्थिक निधी उभा करू शकणारे तज्ज्ञ मंडळींचीही आज तितकीच गरज आहे. तर दुसरीकडे, क्लिष्ट संज्ञा आणि व्याख्या यांच्या कचाट्यातून विज्ञानाला मुक्त करून कलेच्या माध्यमातून, साध्या सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे लोकही आता लागतील.\nया साथीची सर्वांत जास्त झळ पोहोचलेले बलाढ्य युरोप आणि अमेरिका या संकटातून योग्य तो धडा घेतीलच, पण भारत यातून काही धडा घेईल का एका बाजूला या साथीच्या फैलावामुळे देशातील विविध यंत्रणा कोसळण्याची भीती वाटतेय; तर दुसरीकडे, अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे जेरीस आलेल्या गरीब जनतेचे होणारे हाल पाहून मन विषण्ण होतंय. भारत यातून काही शिकेल का एका बाजूला या साथीच्या फैलावामुळे देशातील विविध यंत्रणा कोसळण्याची भीती वाटतेय; तर दुसरीकडे, अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे जेरीस आलेल्या गरीब जनतेचे होणारे हाल पाहून मन विषण्ण होतंय. भारत यातून काही शिकेल का की पाश्चात्त्य देशांपेक्षा झळ कमी पोहोचली म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाला दूर करून आपण भारतीय संस्कृतीचे गोडवे गात बसू\nटाळेबंदीमुळे शेअर ��ार्केट काही वर्षे मागे गेलाय म्हणून काही उदास आहेत, तर दुसरीकडे टाळेबंदीमुळे प्रदूषण कमी होऊन पृथ्वी मात्र काहीशी निवांत झाली आहे. जगातील ही शीतलता फक्त अशा साथीमध्येच अनुभवण्यास मिळावी का की राजकीय इच्छाशक्ती हा आल्हादायकपणा पुढेही मिळवून देण्यासाठी काही उपाययोजना आखेल\nदेश विकसित असो वा विकसनशील, या साथीत माणसे सर्वांत जास्त घाबरली आहेत त्याच्या मुळाशी दोन कारणे आहेत. एक कारण म्हणजे या साथीच्या आजाराने उद्भवणारा संभाव्य मृत्यू आणि दुसरं म्हणजे लॉकडाउनमुळे निर्माण झालेला पोटा-पाण्याचा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न माणसाला आदिम काळापासून सतावत आले आहेत. आणि या दोन्ही प्रश्नांवर उतारा शोधण्यासाठी बहुतांश मानवजात अनुक्रमाने धर्म आणि राजकारण यांचाच आधार घेते. या दोन्हीही मानवनिर्मित व्यवस्था या मोठ्या साथीमुळे पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. धर्म तोंडावर आपटलाय तर राजकारण तोंड बंद करून बुक्याचा मार खातोय.\nकोरोनात देवांनी खरेच मैदान सोडले आहे. त्यामुळे लोकांना आकर्षून घेऊ शकेल अशा नवीन कथेची फेरमांडणी धर्मगुरूंना आता कोरोनाच्या प्रादुर्भावात करावी लागेल. तर राजकारणात सामाजिक आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य हे मुद्दे आता तरी देशांतर्गत राष्ट्रवाद आणि प्रांतवाद यांपेक्षा वरचढ ठरतील, अशी किमान अपेक्षा आपण करू शकतो.\nजागतिकीकरणामुळे प्रत्येक देशांचे पाय एकमेकांत अडकलेले आहेत. मात्र असे असले तरी काही प्रमाणात प्रत्येक देशाला (अशा साथीच्या अडचणीला तोंड देण्यासाठी) स्वयंभू व्हावे लागेल, ही मागणी आता प्रत्येक देशात जोर पकडेल असे दिसतेय. या संदर्भात ट्रम्प आणि मोदी या दोन बलाढ्य नेत्यांचे औषधासंदर्भात बोलणे बरेच काही सांगून जाते. ट्रम्प यांनी काहीशा हतबलतेतून आलेल्या उद्वेगाने मोदींना (कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणारे) मलेरियाचे औषध तातडीने पाठविण्याचा धमकी वजा इशारा दिला आणि आर्थिक परिणामांची जाणीव असल्याने जास्त आढेवेढे न घेता मोदींनी ती सारी औषधे पाठवून दिली. ही घटना मानवतेच्या दृष्टिकोनातून नक्कीच प्रशंसनीय असली तरी सत्ताधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दोन पॉवरफुल नेत्यांचा हा एक हतबल क्षण आहे\nअशा महासाथीची शक्यता परत उद्भवली तर त्यापासून दक्ष राहण्यासाठी प्रत्येक देशाला आता स्वतंत्र यंत्रणा उभारावीच लागेल. त्यासाठी मोठा निधी लागेल. राज्यकर्ते हा निधी कसा उभा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nसर्वांच्याच मनात बऱ्याच प्रश्नांची गर्दी झालीय. ही साथ कधी संपुष्टात येईल ढासळत्या अर्थव्यवस्थेची वैयक्तिक आणि देशपातळीवर किती मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल ढासळत्या अर्थव्यवस्थेची वैयक्तिक आणि देशपातळीवर किती मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल विवेकवाद्यांसाठी हा काळ एक सुवर्णसंधी असेल का विवेकवाद्यांसाठी हा काळ एक सुवर्णसंधी असेल का उठसूट बाहेर पडणाऱ्या लोकांना घरात राहणं आवडू लागेल का उठसूट बाहेर पडणाऱ्या लोकांना घरात राहणं आवडू लागेल का की एकांतवास म्हणजे 'क्वारंटाईन' म्हणत त्याला अधिकच कमी लेखलं जाईल की एकांतवास म्हणजे 'क्वारंटाईन' म्हणत त्याला अधिकच कमी लेखलं जाईल या साथीचे खापर (चीनबरोबरच) WHO वर फोडलं जाईल का या साथीचे खापर (चीनबरोबरच) WHO वर फोडलं जाईल का की IMF (International Monetary Fund) आणि वर्ल्डबँक या दोन संस्थांप्रमाणेच WHO ला देखील आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड महत्त्व येईल की IMF (International Monetary Fund) आणि वर्ल्डबँक या दोन संस्थांप्रमाणेच WHO ला देखील आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड महत्त्व येईल मूळ पर्यावरण मुद्द्यावरच्या दुर्लक्षाचे काय मूळ पर्यावरण मुद्द्यावरच्या दुर्लक्षाचे काय की तेथेही आपण काही मोठे संकट येण्याची वाट पाहतोय की तेथेही आपण काही मोठे संकट येण्याची वाट पाहतोय इटली, न्यूयॉर्क, दुबई व एकंदरीतच जगातील पर्यटन क्षेत्राचे ग्लॅमर परत येण्यास किती वेळ लागेल इटली, न्यूयॉर्क, दुबई व एकंदरीतच जगातील पर्यटन क्षेत्राचे ग्लॅमर परत येण्यास किती वेळ लागेल कोणाकडे असतील या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडे असतील या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि ही उत्तरे किचकट असतील की विश्वास न बसण्याएवढी साधी सोपी आणि ही उत्तरे किचकट असतील की विश्वास न बसण्याएवढी साधी सोपी सध्या तरी (नोबेल पुरस्कारप्राप्त) बॉब डॅलन या अमेरिकन गायकाने 1962 मध्ये लिहिलेलं हे गीत आठवण्याशिवाय काही पर्याय नाही...\n- डॅनिअल मस्करणीस, वसई\n(विवेकवादी गटामध्ये सहभागी झाल्यानंतर लेखकाने एकूणच विवेकवाद व व्यक्तिगत आणि सामाजिक चर्चामंथन करणारे 'मंच' हे अतिशय महत्वाचे पुस्तक लिहिले. साधना प्रकाशनाने हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित केले आहे.)\nविज्ञानाचा आग्रह मांडणारा व��वेकनिष्ठ उत्तम लेख.\nप्रदीप मालती माधव (धुळे)\nधर्म सुट्टी वर आणि विज्ञान ड्यूटीवर अशी परिस्थिती संपूर्ण जगात आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा धर्माकडे आकर्षित करण्यासाठी नवनविन क्लुप्त्या शोधल्या जातील. ..... एकुणच कोरोना नंतर काय हा सर्वसामान्यांच्या मनात भेडसवत असलेल्या प्रश्नाचे सर्वांगाने छान विवेचन लेखकाने केले आहे.\nथोडक्यात पण वैविध्यपूर्ण महत्वाची माहिती.\nखूप सोप्या भाषेत व चांगली उदाहरणे देऊन विषय मांडला आहे. कोरोनापश्चात जग हे जागतिक अर्थव्यवस्था व वैयक्तिक क्रयशक्तीवर खूप अवलंबून असणार आहे. ते जर लवकर रूळावर आलं तर ‘येरे माझ्या मागल्या’ होण्याची शक्यता अधिक.\nकोरोना पूर्व , कोरोनाजन्य आणि कोरोनापश्चात या तिन्ही भागाची उत्तम सांगड लेखकाने घातली आहे . उत्तम विवेचन .\nक रोना संदर्भात विविध स्तरावर काय स्थिती असेल याचा आढावा घेणारा लेख. दोन पॉवर्फुल नेत्यांमधील हतबल क्षण.अगदी खरं.धर्म या संस्थेला हादरे बसण्याचा हा काळ जरूर आहे.लेख आवडला.\nअथा योग्य माहिती, खुप मोल्ययवान. आभारी.\nमानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का\nअंजली जोशी\t30 May 2020\nकदाचित आपले शास्त्रीय संगीत हाच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल\nरामचंद्र गुहा\t06 Jun 2020\nउज्ज्वल भारताच्या ऱ्हासाची कहाणी...\nरामचंद्र गुहा\t17 Aug 2020\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nविनोद शिरसाठ\t11 Jun 2020\nकोरोनानंतरचे जग कसे असेल\nरोमन साम्राज्यावरील सूर्य, येशू\nनाताळ - आनंदी क्षण वेचण्याचा काळ\nफादर फ्रान्सिस दिब्रिटो: चिरतरुण लेखक\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक कर���.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-doctor-suicide-news-doctor-commits-suicide-by-taking-overdose-of-injection-197596/", "date_download": "2021-07-24T19:47:23Z", "digest": "sha1:KYZS6YNAIG5WMJ6DVRZFQVV3CRJ4SNR6", "length": 8245, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Doctor Suicide News: इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन डॉक्टर महिलेची आत्महत्या Doctor commits suicide by taking overdose of injection", "raw_content": "\nPune Doctor Suicide News: इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन डॉक्टर महिलेची आत्महत्या\nPune Doctor Suicide News: इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन डॉक्टर महिलेची आत्महत्या\nएमपीसी न्यूज – पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टर महिलेने इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली.\nमनीषा रमेश कदम (वय 45) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी या महिलेचा पती रमेश नारायण कदम याच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनीषा या स्त्रीरोगतज्ज्ञ आहे तर त्यांचे पती देखील डॉक्टर आहेत. सातारा जिल्ह्यातील मेढ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. रमेश नेहमी मनीषा यांना दारूच्या नशेत मारहाण करत असे. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांना शिवीगाळही करत असे.\nकाही दिवसांपूर्वी त्यांनी मनीषा यांना माहेरी नेऊन सोडले आणि पुन्हा परत आणले नाही. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्या माहेरीच वास्तव्यास होत्या.\nकाही दिवसापूर्वी त्यांची सासरच्या मंडळ सोबत एक बैठकही झाली होती. त्यावेळी पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीसोबत राहत होती तर लहान त्यांच्यासोबत राहत असे. पतीसोबतच्या भांडणामुळे त्यांना मोठ्या मुलीला भेटताही येत नव्हते. यामुळे मागील काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या.\nसततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मनीषा यांनी 27 नोव्हेंबर रोजी वारजे माळवाडी परिसरातील घरात भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल�� असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस एस कथले करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPMC checked Corona Cold Storage : …तर पुण्यातही कोरोना लसीकरीता कोल्डस्टोरेज उभारणार \nBaramati Crime News: प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा दिराच्या मदतीने खून\nPune Crime News : नानासाहेब गायकवाड आणि कुटुंबीयांवर आणखी एक गुन्हा दाखल\n दिवसभरात 250 नवे रुग्ण; 222 कोरोनामुक्त\nPimpri News: कोरोना लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या : महापौर ढोरे\nPune News : भिडे फुलावर जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद\nChikhali News : पांडुरंगाची कृपा मुसळधार पावसात सफाई कामगार महिलांना मिळाले रेनकोट\nMahad News: तळीये येथे दरड कोसळून 44 जणांचा मृत्यू, तब्बल 50 पेक्षा अधिक अजूनही ढिगाऱ्याखाली\nChikhali News : पिंपरी चिंचवड शहराची ‘संतपीठ’ अशी नवी ओळख होईल : महापौर उषा ढोरे\nPimpri News: पिंपरी-चिंचवडकरांना 8 महिने पुरेल इतका पवना धरणात पाणीसाठा; पण, दिवसाआडच पाणीपुरवठा कायम\nPune News : ॲक्युरेट गेजिंगच्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायू दूत’चे लोकार्पण\nPune Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची 11 लाख रुपयांनी फसवणूक\nPune Crime News : ‘त्या’ हॉटेल मालकाची हत्या व्यावसायिक स्पर्धेतून, आठ जण अटकेत\nPune Crime News : संदीप मोहोळ खून प्रकरणातील तिघांना जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/like-england-india-wants-to-see-people-walking-around-without-masks-says-bombay-high-court/315978/", "date_download": "2021-07-24T20:15:30Z", "digest": "sha1:DLLBINNBYJQAST7NRIP7VAB6VN6ZCEQI", "length": 12254, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Like england india wants to see people walking around without masks says bombay high court", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र Coronavirus : इंग्लंडप्रमाणे भारतालाही 'मास्क फ्री' पाहयचेयं, हायकोर्टाने व्यक्त केली आशा\nCoronavirus : इंग्लंडप्रमाणे भारतालाही ‘मास्क फ्री’ पाहयचेयं, हायकोर्टाने व्यक्त केली आशा\nCoronavirus : इंग्लंडप्रमाणे भारतालाही 'मास्क फ्री' पाहयचेयं, हायकोर्टाने व्यक्त केली आशा\nकोरोना नियमांचे उल्लंघन, पालिकेने ‘ D Mart’ ला ठोकले सील\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी ऑक्टोबरपासून प्रवेश\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nMaharashtra Rain: अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा ७६ जणांचा मृत्यू, ५६ व्यक्ती बेपत्ता\nअलमट्टी विसर्ग आत्ताच कसा वाढव���ा येईल त्यासाठीचा प्रयत्न गरजेचा – फडणवीस\nरविवारी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीचा आनंद घेण्यासाठी सेंटर कोर्ट प्रेक्षकांनी गच्च भरले होते. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या या सेंटर कोर्टामधील प्रेक्षक, क्रिडाप्रेमी या लढतीचा आनंद विना मास्क घेत होते. असा मास्क फ्री आनंद आपल्या भारतीयांना घेतानाही पाहयचेयं अशी आशा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली. राज्यातील कोरोनाच्या सध्या स्थितीचा आढाव घेत तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या सज्जतेबाबत एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडापीठासमोर ऑनलाईन सुनावणी पार पडली.\nया सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी भारताला मास्क फ्री पाहायचेय अशी आशा व्यक्त केली. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती म्हणाले की, विम्बल्डनची अंतिम लढत पाहताना सेंटर कोर्टावर एकाही प्रेक्षकाने मास्क घातला नव्हता. मात्र कोर्ट प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते. ही मॅच पाहण्यासाठी एक भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूडची अभिनेत्रीह उपस्थित होती. विशेष म्हणजे त्यांनीही मास्क घातला नव्हता. ही बाब न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर भारतात असे दिवस कधी येणार भारतीय पुन्हा कधी सर्वसामान्यांप्रमाणे आपले जीवन जगू शकणार भारतीय पुन्हा कधी सर्वसामान्यांप्रमाणे आपले जीवन जगू शकणार असे सवालही उपस्थित केले. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचेही हायकोर्टाने नमुद केले.\nदरम्यान भारताच्या ईशान्यकडील दोन राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट पसरत असल्याचे वृत्त आहे. त्याचा सामना करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती दिलासाजनक असली तरी गाफिल राहून चालणार नाही. राज्यात कोरोना काळात काही कमी पडणार नाही यासाठी आवश्यक लक्ष देणे गरजेचे असल्याचे हायकोर्टाने नमूद केले. तसेच राज्यातील नागपूरमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडत असल्याने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करत कृती आराखडा तयार गरजेचे असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट के���े.तसेच याचिकाकर्त्यांनी राज्य सरकाराला यासंदर्भात सुचना सुचवत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने देत सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.\nमुंबई योग्य व्यक्तींच्या हाती; लकी अलींने केले मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक\nमागील लेखप्रशांत किशोर कॉंग्रेस प्रवेश करणार मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत\nपुढील लेखझोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, सेनेचा हात; अतुल भातखळकरांचा आरोप\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/decision-of-mumbai-municipal-corporation-vaccination-will-be-done-at-home-in-mumbai-from-august-1/318376/", "date_download": "2021-07-24T20:05:08Z", "digest": "sha1:VHRD6K2NANUXMZISYEKT3JMIH4LR4BKA", "length": 11334, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Decision of Mumbai Municipal Corporation Vaccination will be done at home in Mumbai from August 1", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nमुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nमुंबईत ७५ वर्षांवरील अंतरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन लसीकरण करणार\nमुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nमहापूराने वेढलेल्या चिपळूणच्या कोविड रुग्णालयात ८ जणांचा मृत्यू\nराज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअ‍ॅक्शन; म्हणाली…\nरायगड तळीये गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढणार\nKolhapur Flood Update: मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक रोखली\nमहाड येथे रेस्क्यु ऑपरेशन सुरू\nमागील १ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nमुंबईतील लसीकरण वेगाने कर��्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने हालचाली सुरुच ठेवल्या आहेत. आता १ ऑगस्टपासून मुंबईत ७५ वर्षांवरील अंतरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहे. मुंबई महानगरपालिकेची ही विशेष मोहीम असणार आहे. राज्य सरकारने याबाबत हायकोर्टाला माहिती दिली असून न्यायालयानं राज्य सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांना लसीकरण करण्यासाठी महानगगपालिकेकडे अनेक नोंदी आल्या आहेत यामुळे महानगरपालिका सज्ज झाली आहे.\nमुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार वेगाने लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहेत. परंतु गंभीर आजार असलेले आणि अंथरुणाला खिळलेल्या नागरीकांना लसीकरण केंद्रापर्यंत येणं शक्य नसल्यामुळे या नागरीकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. मुंबई महापालिकेकडे सध्या ३५०५ जेष्ठ नागरीकांची घरच्या लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका घरोघरी लसीकरण करण्यासाठी आदेशाच्या प्रतिक्षेत होती परंतू आता उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार संयुक्तपणे घरोघरी लसीकरण मोहीम राबवणार आहे.\n१ ऑगस्टपासून मुंबईतील जेष्ठ नागरीकांसाठी दारोदारी जाऊन लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारचं धोरण तयार झालं आहे. आता अंतिम मसूदा लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य सराकरने हायकोर्टात दिली आहे. यावर “केंद्र सरकारला याबाबतीत अजुनही जाग आलेली नाही, मात्र राज्य सरकार जागं झालं याचं आम्हाला समाधान” असे विधान उच्च न्यायालयाने केलं आहे. मुंबई महानगरपालिका ७५ वर्षांवरील अंथरूणावर खिळलेल्या जेष्ठ नागरीकांसाठी मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरणास सुरुवात करणार आहे.\nमागील लेखमोदी – पवार भेट, सरकार स्थापनेची माहिती कोणीही ट्विट करून देत नाही – सुधीर मुनगंटीवार\nपुढील लेखआषाढीचा मुहूर्त…सुखावणारे रूप….मनमोहक फुलांची आरास\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nसांगली, कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका\nबचाव पथकासह पूरस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुरू\nपुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इश���रा\nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/new-channel-of-zee-will-be-started-from-octobe-zee-wajwa-30041/", "date_download": "2021-07-24T19:23:34Z", "digest": "sha1:WUXK3YRLI2D5GARART4TXOLAXDETXWGY", "length": 12422, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "new channel of zee will be started from octobe - zee wajwa | ऑक्टोबरपासून सुरु होणार ‘झी’ची नवी वाहिनी - ‘झी वाजवा’ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nलोगोचे अनावरणऑक्टोबरपासून सुरु होणार ‘झी’ची नवी वाहिनी – ‘झी वाजवा’\nमुंबई: झी मराठी वाहिनीवरील झी गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये झीने आपल्या या परिवारामधील आणखी एका सदस्याची म्हणजे एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली आहे. ‘झी वाजवा’ असे या वाहिनीचे नाव आहे. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.\nसांगीतिक वातावरणामध्ये या वाहिनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. ही वाहिनीदेखील अशाचप्रक���रे आपल्या प्रेक्षकांसाठी देखील सांगीतिक वातावरम सादर करणार आहे. “झी वाजवा, क्षण गाजवा”, या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे.\n‘झी वाजवा’ वाहिनीच्या प्रक्षेपण निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी या वाहिनीला अनेक शुभेच्छा दिल्या.‘ झी वाजवा’ या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणाऱ्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून ‘झी’ समूहाचं अभिनंदन केलं.\n‘झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात येत्या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/jalgaon-hatnur-dam-16-gates-opened-to-release-in-tapi-river-due-to-rain-in-watershed-area-493410.html", "date_download": "2021-07-24T21:09:37Z", "digest": "sha1:GVK45SPF6TAY3PQDPVQMCEQ6ZWPL5RSU", "length": 16679, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVideo : मध्यप्रदेशसह विदर्भात पावसाची बॅटिंग, हतनूर धरणाच्या 16 दरवाज्यातून दुसऱ्या दिवशी विसर्ग सुरु\nमध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पावसामुळे हतनूर धरणात साठा वाढला असल्यानं सलग दुसऱ्या दिवशी हतनूर धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजळगाव:मध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पावसामुळे हतनूर धरणात साठा वाढला असल्यानं सलग दुसऱ्या दिवशी हतनूर धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले असून यातून 37 हजार 575 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागानं आणि जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.\n16 दरवाजातून विसर्ग सुरु\nहतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा दुसऱ्या दिवशी ही भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे हातनूर क्षेत्रात पाण्याची पातळी वाढल्यामुळे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत, अशी माहिती हतनूर प्रशासनाची आहे. हतनूर धरणातून 37575 क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे.\nसोमवारीही पाण्याचा विसर्ग सुरु\nगेल्या काही दिवसांपासून जळगावात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीकाठच्या गावात नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nनदीपात्रात गुरेढोरे न सोडण्याचे आवाहन\nयेत्या काही तासात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल आणि नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल. तसेच पुढील 24 ते 48 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये आणि ��दी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनाने कडून कळविण्यात आले आहे.\nVIDEO | जळगावात तुफान पाऊस, हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले\nदहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे 3 hours ago\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nVideo | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे\nVideo | कोकणाला पुराचा फटका, कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न : विश्वजित कदम\nHatnur Dam | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, धरणातून 89 हजार 488 क्युसेस वेगाने विसर्ग सुरु\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे4 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\n��ानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/inter-faith-marriage-interview-pradnya-kelkar-and-balwinder-singh", "date_download": "2021-07-24T21:35:36Z", "digest": "sha1:TM7POLABYPFAUEMKZYQ6GNYJ2W7O4RSZ", "length": 91139, "nlines": 217, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "सहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण !", "raw_content": "\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 3\nब्राम्हण घरातील लग्न फार पद्धतशीर असतात, मोजक्याच लोकांना बोलावलं जातं, असं ऐकलं होतं. मी ताईच्या लग्नाला येत नाही, असं मी प्रज्ञाला म्हणत होतो. तिने आग्रह केल्यावर एक-दोन मित्रांबरोबर लग्नाला गेलो खरा...पण खूपच विचित्र वाटायला लागलं. एकदम 'ऑड मॅन आउट'...फार वेळ थांबण शक्य नव्हतं. तिच्या ताईला स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि लगेचच काढता पाय घेतला. जेवणाचा घास काय, पाणीही घशाखाली उतरणं शक्य नव्हतं. तेव्हा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा टेन्शन आलं होतं आमचं लग्न होईल का याबाबत...\nप्रज्ञा केळकर - बलविंदर सिंग. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली. अभ्यासू, हुशार असणार्‍या प्रज्ञासाठी परीक्षेपुरता अभ्यास करणारा बलविंदर आणि त्याचा ग्रुप म्हणजे वाया गेलेली मुलं अशी पक्की धारणा होती... पण तिच्या अभ्यासूपणामुळं आणि आता झालाच आहे मित्र तर त्याला शिकवण्याच्या ऊर्मीतूनच दोघांचा सहवास वाढला. अभ्यासू नसणं इज इक्वल टू वाया जाणं हे प्रज्ञाचं समीकरण या सहवासातच चूक ठरत गेलं. दोघंही प्रेमात पडले. दरम्यान दोघांवरही एक मोठं संकट कोसळलं. दोघंही आईच्या मायेला पारखे झाले. आयुष्यात पाहिलेल्या या पहिल्यावहिल्या जवळच्या मृत्यूनं आणि खोल जखम देणार्‍या काळा���ं दोघं अधिक घट्ट बांधले गेले. याच काळात प्रज्ञाच्या घरच्यांना दोघांच्या मैत्रीविषयी संशयही येऊ लागला. शेवटी दोघांनी घरच्यांना सांगून टाकलं. इकडं सुरुवातीला नाराजी, मग नाइलाज आणि नंतर समंजसपणा दाखवत प्रज्ञाच्या घरचे राजी झाले. खरंतर बल्लीचे वडील मूळचे पंजाबचे आणि नोकरीतल्या निवृत्तीनंतर पंजाबला माघारी जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. त्यांनीही मुलापायी स्वतःच्या स्वप्नाला मुरड घातली. प्रज्ञा आणि बलविंदर, दोघं गुरुद्वारात विवाहबद्ध झाले.\nपुण्यात घोरपडी इथल्या रेल्वे क्वॉर्टर्समध्ये बलविंदरचं लहानपण गेलं. मम्मी, डॅडी, ताऊ, दादी आणि एक लहान बहीण हे बलविंदरचं कुटुंब. बलविंदरचे आईवडील दोघंही मूळचे पंजाबचे. बलविंदरची आई रंजबंत कौर ही गृहिणी तर डॅडी गुरुदेव सिंग हे रेल्वे विभागात वायरमन होते. नोकरीच्या निमित्तानं त्यांची बदली पुण्यात झाली आणि ते पुण्यातच स्थायिक झाले. कॅम्पमधल्या चैतन्य इंग्लीश स्कुलमधून बलविंदरनं शालेय शिक्षण घेतलं तर मॉडर्न कॉलेजमधून बी. एस्‌सी. केलं. पुढे त्यानं आयएमएसएसआर या संस्थेतून एमसीएमची पदवी घेतली. बलविंदर सध्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामध्ये नोकरी करत आहे.\n...तर प्रज्ञा केळकर हिचं बालपण चिंचवड परिसरात गेलं. प्रज्ञाच्या घरी आईवडील आणि एक बहीण असं चौकोनी कुटुंब होतं. प्रज्ञाची आई चारुशीला केळकर गृहिणी तर वडील चंद्रशेखर केळकर खासगी कंपनीत नोकरीला होते. यमुनानगरमधल्या मॉडर्न स्कुलमध्ये तिनं शालेय शिक्षण घेतलं. मॉडर्न कॉलेजमधून तिनंही बी. एस्‌सी.ची पदवी घेतली. तिला पुढं एम. एस्‌सी. किंवा बल्लीप्रमाणे मॅनेजमेंट कोर्सही करण्यात रस नव्हता. लेखन-वाचनाची आवड असल्यानं तिचा ओढा पत्रकारितेकडे होता. तिनं एमएमसीसी कॉलेजमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि सुरुवातीला लहानमोठ्या नियतकालिकांतून तिनं अनुभव घेतला. सध्या ती लोकमत या दैनिकात बातमीदार-उपसंपादक म्हणून काम करत आहे. साहित्य-सांस्कृतिक बीटच्या बातम्यांमध्ये प्रज्ञाला विशेष रूची आहे.\nमॉडर्न कॉलेजमधली मैत्री-प्रेम, दोन्ही पुढं शिक्षणाच्या वाटा बदलल्यानंतरही कायम राहिलं आणि दोघांच्या पडत्या काळात फुलतही गेलं. शिक्षण संपताच दोघंही 25 ऑक्टोबर 2009मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना अंगद नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. सहजीवनाची तपपूर्ती होत आलेल्या प्रज्ञा आणि बल्ली यांच्याशी झालेला हा संवाद.\nप्रश्न : बलविंदर तुला मराठीत बोलायला आवडेल की हिंदीत\nबलविंदर : हिंदीत... म्हणजे मला मराठी बोलता येतं... पण अधल्यामधल्या काही शब्दांना मी अडखळू शकतो. तिथं हिंदीचा आधार घ्यावा लागेल. त्यापेक्षा हिंदीतच बोलणं मला अधिक सोपं जाईल.\nप्रश्न : तुम्ही दोघं एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलता\nप्रज्ञा : मराठीत. अर्थात त्याची मराठी काही वेळा हिंदी-इंग्लीशमिश्रित असते... मात्र आमचा संवाद मराठीतूनच चालतो. डॅडींशी म्हणजे बल्लीच्या वडलांशी आम्ही हिंदीत बोलतो. ते दोघं बापलेक पंजाबीत बोलतात. त्यामुळं घरात एकाच वेळी मराठी, पंजाबी, हिंदी अशा तिन्ही भाषा बोलल्या जातात.\nप्रश्न : हे मस्तंय बलविंदरऽ तुझा जन्म महाराष्ट्रातला की पंजाबातला बलविंदरऽ तुझा जन्म महाराष्ट्रातला की पंजाबातला तू पुण्यात किती वर्षांपासून आहेस\nबलविंदर : माझा जन्म इकडचाच. हे खरंय की, माझे आईवडील दोघंही पंजाबमधले आहेत. मम्मी फगवाड्याची आणि डॅडी फिल्लौरचे. मात्र मी जन्मापासून पुणेकरच आहे असं म्हणायला हरकत नाही.\nप्रश्न : तुझ्या बालपणाविषयी, कुटुंबाविषयी सांग ना...\nबलविंदर : मम्मीडॅडी त्यांच्या लग्नानंतर काही काळ पंजाबमध्येच राहिले. डॅडी रेल्वेत नोकरीला होते... त्यामुळं त्यांची ठिकठिकाणी बदली व्हायची. पंजाब मग कोलकाता आणि मग तिथून मुंबईत झाली. डॅडींना मुंबई शहर फारसं रुचलं नाही. मग त्यांनी पुण्यात बदली मागून घेतली. पुण्यात सुरुवातीला रेल्वे क्वार्टर्स मिळाले नाहीत... त्यामुळं मग आम्ही दौंडला राहायचो. ते तिथून रोज अपडाऊन करायचे. त्यानंतर ते रेल्वेत पर्मनंट झाले आणि काही वर्षांनी आम्हाला पुण्यात घोरपडी परिसरात रेल्वे क्वार्टर्स मिळाले. लहानपण तिथंच गेलं. क्वार्टर्स परिसर असल्यानं विविध प्रदेशांतले सर्व जातिधर्मांचे लोक तिथं राहत होती. शेजारही चांगला होता. आमच्यासोबत आजीही राहत होती आणि माझे मोठे ताऊ... डॅडींचे भाऊ. त्या दोघांनाही माझ्या वडलांचा लळा होता. वडलांना बर्‍याचदा कामाच्या ठिकाणी मुक्काम करायला लागायचा... पण घरात आजी-काका असल्यानं आम्हालाही त्यांचा आधार होता. घरची आर्थिक स्थितीही चांगलीच होती. त्यामुळं लहानपण अगदी सुखासमाधानात गेलं. लहानपणापासून इथंच वाढल्यानं आपण परराज्यातले आहोत असं कधीच वाटलं ��ाही. डॅडींना तसा काही अनुभव आला असेल तर माहीत नाही. त्यांची मुळं पंजाबात रुजलेली होती ना. पण त्यांनाही तसा काही अनुभव आला नसणार. अन्यथा त्याविषयी कधीतरी बोलणं झालंच असतं.\nप्रश्न : आणि नातेवाईक होते... आहेत\nबलविंदर : नाही. डॅडीसुद्धा नोकरीमुळं इकडं आलेले... नाहीतर इकडं येण्याचा तसा काहीच प्रश्‍न नव्हता. मम्मी-डॅडी, दोघांकडचेही नातेवाईक पंजाबमध्येच आहेत. डॅडी रेल्वेत असल्यामुळं आम्हाला पास मिळायचे. मग सुट्ट्यांमध्ये आम्हीच तिकडं जायचो... पण वडील किंवा आईकडचे पुण्यात कुणीच नाही. आमच्यानंतर दोन वर्षांनी बहिणीचं- कुलदीप कौर हिचं लग्न झालं. सुदैवाने तिलाही पुण्यातीलच स्थळ चालून आलं..आता ती पुण्यातच स्थायिक आहे.लोढी, बैसाखी असे सण साजरे करायला आम्ही आवर्जून तिच्या घरी जातो. अंगदला तिचा विशेष लळा आहे.\nप्रश्न : आणि प्रज्ञाऽ तुझी जडणघडण कशी झाली\nप्रज्ञा : माझं बालपण चिंचवडमध्ये गेलं. घरातलं वातावरण मोकळंढाकळं होतं. कुठल्याही प्रकारची बंधनं आमच्यावर नव्हती. उलट आम्हा दोघी बहिणींना आई म्हणायची, ‘स्वयंपाक, घरकाम पुढं लग्नानंतर आहेच. आत्ता अभ्यास नीट करा.’ शिक्षण चांगलं घ्यावं आणि त्यावर लक्ष केंद्रित करावं असं तिला नेहमी वाटायचं. आईचं लग्न १८ व्या वर्षी झालं आणि तिचं पदवीचं शिक्षण अपूर्ण राहिलं. मग मी चौथीत आणि ताई सातवीत असताना आईनं एसएनडीटी कॉलेजमधून तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. भाषेवरील प्रभुत्व, वाचन याबद्दल ती कमालीची आग्रही होती. तसेच संस्कार तिनं आमच्या दोघींवरही केले. ती एकदम कडक शिस्तीची होती. तितकीच धार्मिकही होती. आम्ही राहत असलेला परिसर असेल किंवा शाळा-कॉलेजमध्येही मला एकही ब्राह्मणेतर मित्रमैत्रीण नव्हती. ती का नव्हती किंवा केवळ ब्राह्मणच का होते हे मला सांगता येणार नाही... त्यामुळं इतर धर्मांविषयीची माझी पाटी कोरी राहिली. बल्ली हाच माझा पहिला वेगळ्या धर्मातला मित्र. मी म्हणाले तशी आई धार्मिक होती. माझ्या मोठ्या बहिणीसाठी स्थळ शोधतानाही तिचं असं होतं की, कोकणस्थच कुटुंब असावं. देशस्थ स्थळ आलं तरी तिचा नकार असायचा. कोकणस्थांचे सणसूद सुटसुटीत असतात. पैपाहुणेही मोजकेच असतात. देशस्थांमध्ये देवदेव खूप. पाहुण्यांची वर्दळही खूप. तिला वाटायचं की, हे इतकं आपली मुलगी करू शकणार नाही. वेगळी संस्कृती, संस्कार वेगळे पडतात. अर��थात मी प्रेमात होते तेव्हा डोक्यात यातली कुठलीही गोष्ट नव्हतीच.\n मग पुढं मॉडर्न कॉलेजमध्ये बी. एस्‌सी. करताना तुम्ही एकाच वर्गात होतात\nबलविंदर : सुरुवातीला नाही. मी मुळातच फार काही अभ्यासू, हुशार मुलगा नव्हतो. त्यातच कॉलेजमध्ये तर अभ्यास सोडून बंक करणं, मुव्हीज्, टाईमपास असे उद्योग जास्त सुरू होते... त्यामुळं एक वर्ष डाऊन गेलं आणि त्यामुळंच प्रज्ञाशी ओळख झाली.\nप्रज्ञा : पहिल्यापासूनच माझा ग्रुप एकदम अभ्यासू मुलींचा राहिला. इअर डाऊन झालेली मुलं म्हणजे वाह्यात अशी एकूण आमच्या मनात इमेज होती. त्यामुळं सुरुवातीला मैत्री होण्याचीही तशी काही शक्यता नव्हती... पण तेव्हा एक गोष्ट घडली. वनस्पतीशास्त्र हा बल्लीचा आणि माझा एक कॉमन विषय होता. त्यानंतर मला बायोटेक्नॉलॉजीचं लेक्चर असायचं... पण मधल्या वेळेत ब्रेक असायचा.. माझ्या इतर मैत्रिणींचे वेगळे लेक्चर असत. बल्ली आणि त्याचा मित्र नितीन, दोघं वर्गात असायचे. माझ्याकडे त्या दोघांसोबत गप्पा मारणं, वेळ घालवणं यांशिवाय पर्याय नव्हता. बल्ली स्वभावानं खूप शांत आणि समंजस होता. मला खूप बोलायला लागायचं. थोड्याच दिवसांत आमच्या तिघांचीही चांगली मैत्री झाली. बॉटनीचे जर्नल्स असतील किंवा कॉलेजमधले इतर उपक्रम... आमचा सहवास वाढला. परीक्षांच्या वेळेसही आम्ही एकत्र अभ्यास करायचो. बल्ली आणि नितीन, दोघंही परीक्षेच्या वेळेपुरताच अभ्यास करणारी मंडळी होती. हा असला अचाट प्रकार मी तोवर पाहिलेलाच नव्हता. परीक्षेच्या वेळेस दोघं चांगलेच गांगरलेले असायचे... म्हणून मग आम्ही जंगली महाराज रस्त्यावरच्या पाताळेश्‍वर मंदिरात अभ्यासाला बसायचो. त्यासाठी मी निगडीहून तासाभराचा बसचाप्रवास करून सकाळीच यायचे. वर्गात शिकवलेला अभ्यास मी यांना परत शिकवायचे.\nबलविंदर : प्रज्ञा शिकवायची तेव्हा ते चांगलंच लक्षात राहायचं. घोकंपट्टी करण्यापेक्षा हे बरंच बरं होतं. ती आम्हाला अमकं महत्त्वाचं, तमकं महत्त्वाचं वाटतंय असं म्हणून जे-जे शिकवायची तेवढ्यावर आम्ही भर द्यायचो आणि गंमत म्हणजे तोवर कधी साठ टक्केच्या वर मार्क पडले नव्हते... पण प्रज्ञामुळं अडुसष्ट टक्के गुण मिळाले. प्रज्ञाची हुशारी, सांस्कृतिक कार्यक्रमांमधला सहभाग, तिची मदत करण्याची वृत्ती या सगळ्यांमुळं ती आवडायला लागली होती. मग बी. एस्‌सी.च्या दुसर्‍या वर्षात अ���ताना मी थेट तिला मनातल्या भावना सांगितल्या... पण म्हटलं की, तुझ्या मनात जे असेल ते स्पष्ट सांग. नाही म्हणालीस तरी हरकत नाही... पण नाही म्हणून मग आपण तरीही मित्र राहू वगैरे नको. मनात एक ठेवून मैत्रीचं लेबल लावून भावना लपवता येणार नाहीत. मी काही तुला त्रास देणार नाही आणि वाट्यालाही जाणार नाही. फक्त स्पष्ट सांग. मग तिनं पंधरा दिवस घेतले आणि होकार कळवला.\nप्रश्न : पंधरा दिवस घेण्यामागं काही कारण होतं\nप्रज्ञा : बल्लीनं प्रपोज केल्यानंतर मला त्यावर पटकन रिअ‍ॅक्ट करता येत नव्हतं. दरम्यानच्या काळात मला त्याचा सहवास, तो आवडायला लागला होता... तरीही मी उगाच थांबून राहिले. अर्थात बल्ली शीख आहे किंवा पुढं जाऊन काय होणार असा कुठलाच विचार तेव्हा मनात नव्हता. तेवढा विचार करावा इतकी समज होती की नाही हेच आता कदाचित सांगता येणार नाही. त्या वेळेस माझ्या जवळच्या एका मैत्रिणीनं मात्र मी नकार द्यावा म्हणून मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिचं म्हणणं होतं की, तो धड महाराष्ट्रीयही नाहीये. त्याचे घरचे पंजाबचे. त्याचं प्रेम खरंच आहे का आणि एवढं सगळं करून तुझे घरचे मानणार आहेत का घरचे लग्नासाठी परवानगी देणार आहेत का घरचे लग्नासाठी परवानगी देणार आहेत का आणि या सगळ्यांची उत्तरं नकारार्थी असतील तर आपण त्या वाट्याला जावंच कशाला आणि या सगळ्यांची उत्तरं नकारार्थी असतील तर आपण त्या वाट्याला जावंच कशाला तिनं परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. तिची भावना मैत्रिणीची काळजी अशाच स्वरूपाची होती. सरतेशेवटी मीही बल्लीला प्रेमाची कबुली दिली. तेव्हा पुढच्या आयुष्याविषयी कुठलाच विचार केलेला नव्हता. जोडीदाराविषयीच्या अमक्याढमक्या कल्पना वगैरेही मनात नव्हत्या. आत्ताच्या मुली जशा जोडीदार असा असावा, त्याचा आर्थिक स्तर अमका असावा याबाबत पुरेशा स्पष्ट असतात तसं माझं काहीही नव्हतं. कॉलेजच्या वयात, त्या प्रवाहात जे जसं होत गेलं ते तसं होत गेलं. फार समजून-उमजून असं नाहीच.\nप्रश्न : कॉलेजचे मित्रमैत्रीण म्हणून एकमेकांच्या घरी गेला असाल ना... त्या वेळी तुमच्या प्रेमाविषयी घरात कुणाच्या काही लक्षात आलं का\nप्रज्ञा : कॉलेजजीवनात मी कधीच बल्लीच्या घरी गेले नव्हते. पण बल्ली माझ्या इतर मित्रमैत्रिणींसह आला होता. कुणास ठाऊक कसं... पण आईला आमच्या प्रेमाविषयी शंका आली होती आणि आधी सांगितलं तसं आई याबाबत फारच काटेकोर होती. खरंतर पदवीनंतर बल्लीला बीएसएनएलची नोकरी चालून आली होती. हा म्हणत होता की, नोकरी करतो म्हणजे जरा पैसेही हातात येतील. सेटल होतो वगैरे... पण माझ्या आईचा स्वभाव मला आधीच माहीत होता. म्हटलं ती जर म्हणाली की, मी पोस्ट ग्रॅज्युएट, तू नुसता ग्रॅज्युएट तर ते उगीच गुंतागुंतीचं होईल. नोकरी मग आयुष्यभर करायची आहेच. मग एमसीएसाठी आम्ही दोघांनीही एकाच संस्थेत प्रवेश घेतला होता. आई संशयानं विचारत आहे म्हटल्यावर आम्ही एकाच संस्थेत आहोत हे तिला सांगितलंही नव्हतं... पण तिला खातरी करून घ्यायची होती... त्यामुळं ती पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आली. मी तोवर बल्लीला फोन करून सांगितलं होतं की, तू आज येऊ नको म्हणून. तसा तो आला नाही. आईची खातरी पटली आणि मग आम्ही जरा सुटकेचा निःश्‍वास टाकला.\nप्रश्न : पण तू तर पत्रकारितेचं शिक्षण घेतलंस ना...\nप्रज्ञा : त्याचीही एक गमंतच आहे. मला पत्रकारितेचंच शिक्षण घ्यायचं होतं... पण आईचा याला विरोध होता. तिचं म्हणणं होतं की, लेखन-वाचनच करायचं असेल तर इतर नोकरी करूनही करता येईल... शिवाय पत्रकारितेत फार काही पैसा नाही असंही तिचं म्हणणं होतं. त्या वेळेस बायोटेक्नॉलॉजी हे इमर्जिंग क्षेत्र होतं... शिवाय बी. एस्‌सी.त 82 टक्के गुण होते. कॉलेजमध्ये तिसरी होते... त्यामुळं माझं त्यात चांगलं करिअर आहे असं तिला वाटत होतं... पण बल्लीचं म्हणणं होतं की, पैसा असो नसो... पण तुला ते करायचं आहे नाऽ ती तुझी आवड आहे नाऽऽ तर मग कर. याबाबत पप्पांचाही पाठिंबा राहिला. पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या या पदवीची म्हणजेच रानडे इन्स्टिट्युटमधल्या प्रवेश परीक्षा आणि गरवारेमधल्या एम. एस्‌सी.ची प्रवेशपरीक्षा, दोन्ही एकाच दिवशी आल्या... त्यामुळं साहजिकच आईनं मला एम. एस्‌सी.ची प्रवेशपरीक्षा द्यायला लावली. त्याच दरम्यान बल्लीला कुठून तरी कळलं की, एमएमसीसी कॉलेजमध्येही प्रवेश घेता येऊ शकतो. फक्त आम्हाला माहीत झालं तो अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्या काळी अर्जापुरतेही अधिकचे पैसे नसायचे. बल्लीनंच ते पैसे भरून अर्ज आणला. भरला. घरी मी पप्पांना सांगितलं. पप्पाही म्हणाले, ‘आत्ता काहीच बोलू नकोस. प्रवेशपरीक्षा होऊ दे. निकाल काय येतोय ते पाहून आईला सांगू.’ एमएमसीसीत प्रवेश घेतानाच मग तिला सांगितलं. ती खूप रागावली, चिडली... पण मग तयार झाली.\nबलविंदर : माझ्या घरी त्या वेळेस आजारपण सुरू होतं. माझ्या आईला 2000मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं आणि आजीलाही ब्रेनस्ट्रोक येऊन गेला होता. केमोथेरेपीमुळं आईची तब्येत खालावलेली होती... पण प्रज्ञाची भेट कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये झाली होती. खरंतर एमसीएला ती माझ्यासोबत नव्हती... पण एमएमसीसीत जाण्याआधी महिनाभर एकाच कॉलेजात असल्यानं शिक्षकांनाही ती माहीत होती. त्यामुळं ती आमच्या या कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही सहभागी व्हायची. ती दोनेक डान्समध्ये सहभागी झाली होती. तेव्हा मम्मी, डॅडी, आजी, बहीण, ताऊ, सगळेच आले होते... पण तिला कधी घरी नेलं नाही.\nप्रश्न : ...आणि मग घरी कधी सांगितलं\nप्रज्ञा : घरी सांगण्याआधी खूप मोठी घटना घडली. माझ्या आईपप्पांचा खूप मोठा अपघात झाला. दोघंही आयसीयूत होते. आई तर कोमामध्ये गेली. तिचा मेंदू फुटला होता. हे घडलं तेव्हा रात्रीची वेळ होती. बल्लीला फोन करून कळवलं होतं. तो आणि इतर काही मित्र रात्रीतून हॉस्पिटलमध्ये आले. मी आणि ताई आम्ही दोघीच होतो. काकाकाकूही आले. महिनाभर आई हॉस्पिटलमध्येच होती. चारपाच दिवसांनी पप्पा आयसीयूतून बाहेर आले. त्या वेळेस हा रोज मला भेटण्यासाठी पुण्यातून निगडीला यायचा. अगदी पंधरावीस मिनिटंच भेटायचा पण रोज यायचा... शिवाय हा रोज सर्वांची विचारपूस करायचा. आईकडं आत जाऊन भेटून यायचा. आईची अवस्था मला पाहवत नव्हती. मी आत जातही नव्हते. काकाकाकूंना संशय आला. कितीही चांगला मित्र असला तरी तास-दीडतासाचा प्रवास करून रोज काय येतो त्यांनी आडून विचारण्याचा प्रयत्न केला... पण मी काही सांगितलं नाही.\nबलविंदर : माझ्या घरात मम्मीचं आणि दादीचं आजारपण मी पाहत होतो... त्यामुळं अशा वेळी आधाराची गरज असते हे कळायचं. पेशंटला आपण सोबत आहोत ही भावना देणंही महत्त्वाचं असतं. त्या वेळेस प्रज्ञाचा प्रियकर आहे अशा कर्तव्यभावनेतून मी अजिबात भेटत नव्हतो. मी खरंच घरात हे सारं जवळून अनुभवलं होतं. मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये मम्मी आणि दादी दोघीही अ‍ॅडमिट असायच्या. डॅडी त्यांच्यासोबत. मी रोज सकाळी सिंहगड रेल्वे पकडून मुंबईला जायचो... डबा घेऊन. संध्याकाळी पुन्हा घरी यायचो. डॅडींना आणि त्यांनाही घरचा डबा मिळावा शिवाय आपल्यालाही जितकं शक्य होईल तितकं भेटता यावं हा हेतू असायचा... त्यामुळं अगदी त्याच भावनेतून मी प्रज्ञाच्या आईपप्पांची भेट घ्यायचो... पण त्या काही कोमातून बाहेर आल्या नाहीत. 2007मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या सगळ्या प्रकारात आमचा विषय मागे पडला.\nप्रज्ञा : आई गेल्यानं वर्षभरात मोठ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे या विषयानं जोर धरला. काही महिन्यांतच ताईसाठी स्थळ आलं. आईला हवं होतं तसं अगदी. तिचं लग्न झालं. त्या लग्नातही बल्ली एकमेव वेगळा दिसत होता. त्यामुळं त्याचं लग्नात असणं चर्चेचा विषय झाला होता. हा कोण पगडीवाला अशी एकूण विचारणा सुरू होती. तो तर त्या सगळ्या नजरांनी इतका अस्वस्थ झाला की, जेवणासाठी न थांबता लगेच गेला. शेवटी मार्च 2009मध्ये आम्हीच घरी सांगितलं.\nप्रश्न : म्हणजे नेमकं काय वाटलं होतं तुला... त्या नजरांनी\nबलविंदर : खूप अवघडलो होतो मी. ब्राम्हण घरातील लग्न फार पद्धतशीर असतात, मोजक्याच लोकांना बोलावलं जातं, असं ऐकलं होतं. मी ताईच्या लग्नाला येत नाही, असं मी प्रज्ञाला म्हणत होतो. तिने आग्रह केल्यावर एक-दोन मित्रांबरोबर लग्नाला गेलो खरा...पण खूपच विचित्र वाटायला लागलं. एकदम 'ऑड मॅन आउट'...फार वेळ थांबण शक्य नव्हतं. तिच्या ताईला स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि लगेचच काढता पाय घेतला. जेवणाचा घास काय, पाणीही घशाखाली उतरणं शक्य नव्हतं. तेव्हा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा टेन्शन आलं होतं आमचं लग्न होईल का याबाबत...\nप्रश्न : घरी सांगितल्यानंतर त्यांची सुरुवातीची प्रतिक्रिया काय होती\nप्रज्ञा : पप्पा तर खूप नाराज झाले. नाराजपेक्षाही त्यांना टेन्शनच आलं. एक तर आई नाही. ताईचं नुकतंच लग्न झालेलं. त्यात मी असं काहीतरी सांगतेय हे कसं हाताळावं हे त्यांना समजतच नव्हतं... शिवाय ताईच्या सासरचे चिडले तर... त्यांना या सगळ्याचा खूप ताण होता. काही नातेवाईक तर म्हणाले की, कॉलेजात प्रेमबिम होतंच असतं... पण ते इतकं गांभीर्यानं घ्यायचं कारण नाही. आपली संस्कृती वेगळी पडते, झेपणार आहे का ‘मुव्ह ऑन’ कर... पण माझ्या काका-काकूंनी खूप समजून घेतलं. त्यांनीच पप्पांना समजावलं. ती तिच्या भावना सांगतेय तर टोकाची भूमिका घ्यायला नको. आजच्या जमान्यात कुठं धर्मजाती घेऊन बसायचं ‘मुव्ह ऑन’ कर... पण माझ्या काका-काकूंनी खूप समजून घेतलं. त्यांनीच पप्पांना समजावलं. ती तिच्या भावना सांगतेय तर टोकाची भूमिका घ्यायला नको. आजच्या जमान्यात कुठं धर्मजाती घेऊन बसायचं पाहायचं असेल तर एक व��ळ आर्थिक स्तर काय आहे पाहायचं असेल तर एक वेळ आर्थिक स्तर काय आहे किमान आपल्या घरी होती तशी ती दुसर्‍या घरी राहू शकते का हे बघ. आजीसुद्धा जातीपेक्षा तिला मुलगा आवडलाय ना... ती खूश आहे ना... म्हणाली. पप्पा नाराजीनं आणि नाइलाजानं तयार झाले. तोवर आमच्या दोघांच्या घरात तीन मृत्यू झाले होते. माझ्या आईचा. बल्लीच्या आईचा आणि आजीचा... त्यामुळं बल्लीच्या इथंसुद्धा त्याची लहान बहीण सोडली तर निर्णयप्रक्रियेत सहभागी होणारी कुणी स्त्रीच नव्हती.\nबलविंदर : डॅडींना सांगितल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. पुण्यात आल्यानंतर मुलांच्या शिक्षणात सातत्यानं बदल होऊ नयेत म्हणून त्यांनी पुण्यानंतरच्या बदल्या नाकारल्या होत्या. निवृत्तीपर्यंत मुलांची शिक्षणंही पूर्ण होतील आणि मग पुन्हा पंजाबला जाता येईल असा व्यवहारी विचार त्यांनी केलेला होता. निवृत्तीनंतर येणार्‍या पैशांतून पंजाबमध्ये घर, शेती घेण्याचा विचार होता... त्यामुळंच त्यांनी पुण्यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नव्हती. घर घेतलेलं नव्हतं. वर्ष-दोन वर्षांत ते निवृत्त होणार होते. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की, प्रज्ञाच्या घरचे काय म्हणताहेत ते पाहा. तूही अजून सेटल नाहीस, शेवटी सगळं तुला निभवायचं आहे, अशा सर्व स्थितीतही ते लग्नाला तयार असतील तर माझी हरकत नाही. पंजाबला जाण्याची त्यांना प्रचंड इच्छा होती... मात्र आमच्यामुळे ते इकडेच अडकले. कदाचित मम्मी जिवंत असती तर ते दोघं का होईना... पंजाबला माघारी गेलेही असते... पण तीही नसल्यानं मुलांसोबत राहणं त्यांनी आनंदानं स्वीकारलं. प्रज्ञाच्या काकांनी पुढाकार घेतला. दोन्ही घरच्या मंडळींनी बैठक करू यात असं ठरवलं.\nप्रश्न : बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली\nप्रज्ञा : दोन्ही घरच्या मोठ्या माणसांची भेट व्हावी हाच साधारण मुद्दा होता. नाइलाजानंच माझ्या घरचे बोलायला लागले... मात्र हळूहळू गप्पांचा सूर लग्नाच्या बोलणीपर्यंत गेला. बल्लीला मात्र लगेच लग्न नको होतं. कॉलेज संपवून नुकतेच कुठं नोकरीसाठी धडपडत होतो... त्यामुळं आधी सेटल व्हावं असा विचार होता. मलाही त्याचं पटत होतं. 2008-09मध्ये जागतिक मंदी सुरू होती... त्यामुळं नोकर्‍याही मिळत नव्हत्या. निराश होऊन कॉलसेंटरची तरी नोकरी पत्करतो अशी बल्लीची अवस्था होती... पण सुदैवानं त्याला हवी तशी नोक��ी मिळाली. मीही एका नियतकालिकात काम करत होते. मोठे आमचं ऐकणार नाही म्हणता आम्हीही लग्नाला तयार झालो. आता आमच्या घरी लग्नाचा खर्च वधूवराकडचे अर्धा अर्धा उचलतात. बल्लीकडे तसं नव्हतं. सर्व खर्च मुलगीच करते. बल्लीला म्हटलं की, हे तू डॅडींना सांग... पण त्याला भीती वाटत होती की, एवढ्यातेवढ्यावरून काही बिनसू नये. लग्नातल्या मानपानाचा किंवा देण्याघेण्याचा प्रश्‍न नव्हता... कारण दोन्ही घरांत त्याबाबत कुठली प्रथा नव्हती. शेवटी बैठकी होण्याआधी मीच डॅडींना भेटायला गेले. त्यांना आमच्याकडची परिस्थिती सांगितली. या गोष्टीलाही त्यांची हरकत नव्हती. बैठकीत भाषेचा अडसर ठरू नये म्हणून डॅडींनी त्यांच्या मित्रांना तांबोळकर काकांना आणि नाशीकच्या सूर्यवंशी काकांना बोलावून घेतलं.\nत्या वेळेस पप्पांचं म्हणणं होतं की, लग्न ब्राह्मणी पद्धतीनं करू... मात्र आळंदीला करू. लग्न साग्रसंगीत करणार असू तर आळंदीला कशाला करायचं असं आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. पप्पांच्या डोक्यात तेव्हा काय सुरू होतं ठाऊक नाही. डॅडींचा कुठल्याही गोष्टीला विरोध नव्हता. रिसेप्शन करू म्हणालात तर करतो किंवा दोन्ही पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं तर त्यालाही त्यांची हरकत नव्हती. त्या वेळेस बल्लीच्या बहिणीनं लग्न शीख पद्धतीनं करू यात असं सांगितलं. त्या वेळी सूर्यवंशी काकांनी सांगितलं की, लग्नाचे विधी फार वेगळे नसतात. जसे आपण सात फेरे घेतो तसे ते गुरूग्रंथसाहिबभोवती चार फेरे घेतात. मग माझी काकूच म्हणाली, ‘गुरुद्वारात लग्न करून द्यायला ते तयार आहेत... तर मग आपण त्या पद्धतीनं लग्न करू.’ पप्पाही तयार झाले. नाश्ता, जेवण यांत मेनू काय ठेवायचा अशा किरकोळ गोष्टींवरून वाद असं नव्हे पण चर्चा बर्‍याच लांबल्या.\nप्रश्न : थोडक्यात फार संघर्ष झाला नाही...\nबलविंदर : माझे कुटुंबीय पंजाबात असते तर कदाचित लग्न इतक्या सहजासहजी होणं शक्य नव्हतं... पण इथं आम्हाला आडकाठी करणारं कुणीच नव्हतं. पंजाबमध्ये मामालोकांना वाटत होतं की, आम्ही तिकडं येऊ. स्थायिक होऊ आणि मग माझ्यासाठी तिथलीच मुलगी शोधू. पुण्यातला मुलगा म्हणून त्यांनी तिकडं उगीच एक हवा तयार केली होती. डॅडींनी लग्नाचं कळवल्यावर त्यांच्या फारच थंड प्रतिक्रिया आल्या. डॅडी स्वत: लग्नासाठी तयार होते... त्यामुळं त्यांनी विरोध करण्याचा प्रश्‍न आला नाही... शिवाय केळकर कुटुंबीयांनीही फारच समजूतदारपणे हे सगळं प्रकरण हाताळलं. प्रज्ञाला किंवा मला बोलण्याची संधी तरी दिली. अनेकदा पालक ऐकूनच घेत नाहीत... पण त्यांनी बघू तर मुलं काय म्हणताहेत अशी भूमिका घेतली... त्यामुळं सुरुवातीला थोडी नाराजी राहिली, मनवामनवी करावी लागली तरी ते काही फार अवघड नव्हतं.\nप्रज्ञा : कदाचित माझी आई जिवंत असती तर जास्त संघर्ष झाला असता किंवा कदाचित आमचं लग्न झालंही नसतं. बल्लीचं म्हणणं होतं की, घर सोडून लग्न करायचं नाही, कितीही थांबावं लागलं तरी आपण त्यांच्या सहभागानंच लग्न करायचं. आई असती तर तिला मनवणं अवघड गेलं असतं. माझ्या एका चुलत आतेबहिणीनं एका सिंधी मुलाशी लग्न केलं तर त्यावरून आईनं माझ्या आत्याला कितीतरी सुनावलं होतं. मुलांवर लक्ष नाही का वेगळ्या संस्कारात तिला जमणार आहे का वेगळ्या संस्कारात तिला जमणार आहे का आणि असं बरंच काही. तिचं बोलणं जिव्हारी लागायचं. ती आत्याला रागावत होती तेव्हा मी मनातून खूपच टरकले होते. आपणही उद्या हेच करणार आहोत आणि आई दुसर्‍यांच्या मुलीसाठी इतका रागराग करतीये तर आपल्यासोबत काय करेल आणि असं बरंच काही. तिचं बोलणं जिव्हारी लागायचं. ती आत्याला रागावत होती तेव्हा मी मनातून खूपच टरकले होते. आपणही उद्या हेच करणार आहोत आणि आई दुसर्‍यांच्या मुलीसाठी इतका रागराग करतीये तर आपल्यासोबत काय करेल पण नियतीच्या मनात कदाचित काहीतरी वेगळंच होतं. ती असायला हवी होती असं खूप वाटतं.\nप्रश्न : मग लग्न गुरुद्वारात केलं त्यांना तुमचा आंतरधर्मीय विवाह आहे हे सांगितलं होतं\nबलविंदर : लग्न शीख पद्धतीनं करायचं ठरल्यानंतर प्रज्ञाच्या घरच्यांना लांब पडू नये म्हणून आकुर्डीतल्या गुरुद्वारात लग्न करायचं ठरलं. गुरुद्वारात जाऊन लग्नाबाबत कल्पना दिली. ती शीख नसल्याचंही सांगितलं. तिथल्या पाठींनी आनंदानं लग्न करण्यास परवानगी दिली. उलट ते म्हणाले, ‘तुम्ही आणि तुमचे कुटुंब आनंदी आहात नाऽ मग झालं तर. लग्नविधीत जे काही म्हटलं जातं ते आम्ही तुम्हाला हिंदीतून सांगू. एरवी ते पंजाबीत असतं... पण मुलीकडच्यांच्या मनात शंका नको की, हे काय पुटपुटत आहेत.’ त्यांनी आमच्यासाठी तेवढा त्रास घेतला. लग्नात, वरातीत तर माझ्या घरचे कमी आणि प्रज्ञाचे नातेवाईक खूप नाचले. आम्ही आता त्याचा व्हिडिओ पाहतो तर त्यांना म्हणतो, ‘हा डान��स बघून कोण म्हणेल मनाविरुद्ध तुम्ही लग्नाला तयार झालता’ यांच्याकडे वरात प्रकार नाही त्यामुळं इकडं लोकांनी दिलखुलास मजा लुटली... पण मी तर हिंदू पद्धतीची लग्नं पाहिलेली होती. तिच्या घरच्यांनी नव्हती... शिवाय लग्नासाठी तिनं पंजाबी ड्रेस घालणं, हातात चुडा, डोक्यावर ओढणी धरणं. हे सगळं पाहून ते थोडे अवघडले होते.\nप्रज्ञा : थोडे नाही चांगलेच अवघडले होते. वरात आल्यानंतर नातेवाइकांनी गळाभेट घेण्याचा ‘मंगनी’ हा प्रकार यांच्याकडे आहे. तेव्हा ते गळ्यात प्लास्टीकच्या फुलांचे हार घालतात. ते पाहूनही माझ्या घरचे म्हणत होते, ‘अरेऽ असले हार तर फोटोला घालतात.’\n...पण मग त्यांना रिवाज सांगितल्यावर ते गप्प राहिले. माझे काही नातेवाईक तर मुद्दाम धोतराचा पोशाख करून आले होते. मी स्वतःही त्या सगळ्या पेहरावात किंचित अवघडले होतेच. हातात 80 बांगड्यांचा चुडा होता. पंजाबहून पंधराएक जण लग्नासाठी आले होते. त्यांपैकी केवळ आत्यालाच हिंदी बोलता येत होतं. रितीरिवाजानुसार काय करायचं होतं ते सांगायला त्याच सोबत होत्या. खरंतर लग्नाच्या आदल्या दिवशी बल्लीचा छोटा अपघात झाला होता. त्यात हात फ्रॅक्चर झाला होता. माझ्या घरच्यांना टेन्शन आलं की, शकुनअपशकुन काही म्हणाले तर... मनाविरुद्ध लग्न करताय म्हणून असं झालं म्हणाले तर... पण बल्लीच्या घरचे याबाबतही कुल होते. त्यांच्या डोक्यातही हा मुद्दा येणार नाही असं बल्लीनं सांगितलं तेव्हा सर्वच जण शांत झाले. मग लग्नानंतर तीनचार महिन्यांनी मी पंजाबला गेले होते. जाण्याआधी थोडी भीती होतीच. तिकडं हातातला चुडा सव्वा वर्षं ठेवतात. मी तर इथं लगेच काढून ठेवलेला... पण डॅडी म्हणाले, ‘काही नाही, घरात जाण्याआधी बसस्टँडवर हातांत घालत जा. तिथून बाहेर पडलीस की काढून ठेवत जा.’ डॅडींनी कायमच असा पाठिंबा दिला.\nप्रश्न : लग्नानंतर मग खाणंपिणं, राहणीमान अशा वेगळ्या कल्चरमुळं कधी काही खटके उडाले\nप्रज्ञा : कधी तसा प्रश्‍नच आला नाही. घरात जर बाई असती तर दोन बायकांचा संघर्ष होण्याची शक्यता असते. बल्लीची बहीण होती पण ती वयानं लहान असल्यानं तिनं मला कधी कशासाठी दबाव आणला नाही. त्याअर्थी मी एकटी स्त्री असल्यानं ‘हम करे सो कायदा’ असं झालं... पण डॅडी किंवा सुरुवातीला ताऊसुद्धा (आता ते हयात नाहीत) यांनी कधीच कुठल्या गोष्टींचा हट्ट केला नाही. कुठल्या प्रथापरंपरासाठी दबाव आणला नाही. लग्न झालं तेव्हा रेल्वे क्वार्टर्समध्ये होतो. मी नोकरी करत होते. लहान बहीण संध्याकाळचा स्वयंपाक करायची. मी सकाळचा. बल्ली इतर मदत करायचा. ही वाटणी झाली होती. दोनेक वर्षांत तिचं लग्न झालं. डॅडी निवृत्त झाले. आम्ही वारज्याजवळ उत्तमनगरमध्ये भाड्यानं राहायला आलो. माझीही पुढं लोकमतची पूर्ण वेळ नोकरी सुरू झाली. घरी यायला उशीर व्हायचा. तेव्हा संध्याकाळी ताऊ भाजी करायचे आणि डॅडी चपात्या. रात्री मी येईपर्यंत ते अजिबात वाट पाहायचे नाहीत. उलट मी हातपाय धुऊन थेट ताटावर बसायचे. बर्‍याचदा सकाळीही मदत असायचीच.\nडॅडींनी अगदी पहिल्या महिन्यातच मला देव्हारा करायचा असेल तर कर म्हणून सांगितलं. शीख धर्मात देव्हारा नसतो. मी छोटा देव्हारा केला. मला माझ्या घरात असल्यासारखं वाटायला लागलं. आम्ही दोन्हीकडचे सण साजरे करायचं ठरवलं. शीख धर्मात खरंतर फार थोतांड नसतात. सण एकदम सुटसुटीत असतात. शिवाय गुरुद्वारात जाऊन माथा टेकवला की पुरे. सणासुदीलाही लोक गुरुद्वारातच असतात. इतकं सोपं.\nडॅडींना पुढं त्यांच्या निवृत्तीनंतर जी रक्कम मिळाली त्यांतली निम्मी रक्कम त्यांनी आम्हाला घर घेण्यासाठी दिली. त्यानंतर अंगदचा जन्म झाला. तेव्हाही आई नसल्यानं बाळंतपण कुठं करायचा हा प्रश्‍न होता. पप्पा म्हणाले, ‘आजीला बोलावू, बाई लावू, तू ये इकडे.’ तेव्हा पप्पांची नोकरी सुरू होती. डॅडी मात्र रोज दुपारी उत्तमनगरहून निगडीला यायचे आणि संध्याकाळी जायचे. आजीला काही होत नव्हतं. मेसचा डबा लावलेला होता... बाळंतपणाच्या वेळी सव्वा महिना माहेरी होते त्यावेळी तिन्ही काकू, ताई आणि तिच्या सासूबाई यांनी आळीपाळीने रहायला येऊन हातभार लावला. त्यामुळं सव्वा महिन्याचा आराम असा काही मिळाला नाही... त्यामुळं मी लगेच सासरी गेले. सासरी डॅडी, ताऊ होते... त्यामुळं खूप हायसं वाटलं. डॅडी रोज भाकरी-पालेभाजी करून देऊ लागले. जेवणाची आबाळही थांबली. अंगदला भरवण्यापासून त्याचे शीशू, लंगोटटी धुण्यापर्यंत सगळं काही त्यांनी केलं. तो सहा महिन्यांचा असताना मी कामावर परत रुजू झाले. तेव्हा तर पूर्ण वेळ त्यांनीच लक्ष दिलं. एखाद्या आईनं किंवा सासूनं केलं नसतं इतकं डॅडींनी केलं. अजूनही करत आहेत. त्यांच्या जिवावर घर सोडून तर मी दोन दोन दिवसांच्या, आठवड्यांच्या मुक्कामांच्या असाईनमेंट्‌स��ी करू शकते.\nप्रश्न : डॅडींचं खरंच कौतुक, अंगदलाही त्यांचा चांगलाच लळा लागला असणार अंगदचेही तुम्ही शीख धर्माप्रमाणे केस वाढवलेत ना... त्यामागं काही विचार\nबलविंदर : डॅडींचे आहेत, माझे आहेत म्हणून त्याचेही वाढवले. त्याला ज्या क्षणी वाटेल की, नको... त्या क्षणी कापून टाकणार... पण आपली संस्कृती त्याला माहीत असावी एवढाच त्यामागं उद्देश. फारच कट्टर श्रद्धेचा मुद्दा नाही. तसं असतं तर लग्नच होऊ शकलं नसतं.\nप्रज्ञा : सुरुवातीला मला वाटत होतं की, ठेवू नये. मी तसं याला सांगितलंही. मग नंतर वाटलं की, डॅडींना कदाचित अपेक्षित असेल की, त्यानंही पगडी बांधावी. आम्ही तसं केलं नाही तर कदाचित ते काहीच म्हणणार नाहीत... पण ते इतका मनापासून सगळ्यांचा विचार करतात तर त्यांचंही मन राखायला हवं असं वाटलं. केस ठेवण्यातून धर्माची जपणूक होईल की नाही सांगता येत नाही... पण डॅडींचं मन जपलं जाईल असा भाव होता. डॅडीही म्हणतात, उद्या तो जर फॅशन किंवा कशामुळंही म्हणाला नकोत हे केस... तर लगेच कापून टाकायचे. त्याउपर त्याला काहीही विचारायचं नाही. अंगद हे नावही आम्ही असंच फार शोधून-शोधून ठेवलं होतं. मला फार मोठी मोठी नावं नको होती. मग अंगद हे नाव सापडलं. शीखांच्या दुसऱ्या गुरूंचं नाव आहे आणि हिंदू मिथककथांमध्येही हे नाव सापडतं. प्रत्येक वेळी ताणून चालत नाही. मधला मार्ग काढून पुढं जावं लागतं.\nप्रश्न : मगाशी तू म्हणालीस तुम्ही घरात तीन भाषा बोलता. अंगदला येतात या भाषा\nप्रज्ञा : त्याला तिन्ही भाषा कळतात... पण तो अगदी चार वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता. आम्ही खूप घाबरलो. मी बल्लीप्रमाणेच त्याच्याशी मराठीत बोलायचे. डॅडी आणि बल्ली हिंदीत बोलायचे. पंजाबीही होतीच अधूनमधून. त्याला ते तिन्ही भाषांतलं कळायचं. तो तसा प्रतिसाद द्यायचा... पण मुक्यानंच. मग डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले, ‘त्याला तिन्ही भाषा कळतात हे चांगलंय पण आपण कुठल्या भाषेत बोलावं हे त्याला कळत नाहीये. कुठला शब्द निवडून उत्तर द्यावं... त्यामुळं तुम्ही त्याच्याशी संवादाची एकच भाषा ठेवा. तो बोलायला लागेल. घरात इतर दोन भाषा त्याच्या कानांवर पडतातच... त्यामुळं तो पुढं त्याही शिकेल. झालं तसंच. आम्ही हिंदीतून त्याच्याशी बोलायचं ठरवलं आणि सहा महिन्यांत तो बोलायला लागला.\nप्रश्न : अंगदला दोन्ही कुटुंबांकडच्या खानपान-राहणीमाना��ला फरक समजू लागलाय का\nप्रज्ञा : होऽ आता आता त्याच्या ते लक्षात येतंय. तो त्यानुसार प्रश्‍नही करतो. पूर्वी मी देव्हाऱ्यातल्या देवांना नमस्कार करायचे आणि गुरूगोविंदांच्या प्रतिमेला नाही... म्हणजे ती प्रतिमा देवार्‍यात नसल्यानं माझ्या ते लक्षात आलं नाही... तर एकदा तोच म्हणाला, ‘तू भगवान में फर्क क्यों करती’ तो तसं म्हणाल्यानं मग मी जाणीवपूर्वक त्या प्रतिमेलाही नमस्कार करू लागले. सणांच्या बाबतही त्याला गणपतीसाठी मुंबईच्या माझ्या काकांकडे जायचं असतं. सणासुदीला आरत्यांप्रमाणेच आम्ही पंजाबीतला अरदासही करतो.\nप्रश्न : त्याच्या शाळाप्रवेशाला अडचण आली\nप्रज्ञा : नाही... पण आम्हाला त्याच्या प्रवेशफॉर्मवर धर्माचा उल्लेख करायचा नव्हता. आम्ही ती जागा कोरी ठेवली... पण शाळा प्रशासन त्याबाबत ऐकूनच घेत नव्हतं. शाळा बदलण्याचा विचारही झाला... मात्र हाच प्रश्‍न सगळीकडे उद्भवला. शेवटी आम्ही मग तिथं जरा घोळ करून ठेवला. धर्म शीख आणि त्यातल्या जातीच्या तिथं हिंदू असं लिहिलंय... त्यामुळं त्याच्या शाळेतल्या रेकॉर्डमध्ये अंगद सिंग, शीख (हिंदू) असं नोंदवलं गेलंय. आम्हाला तर एकही द्यायचा नव्हता... पण ते दोन्ही लिहिल्यानं कदाचित त्याचा प्रभाव शून्य ठरेल अशी आमची भाबडी अपेक्षा.\nप्रश्न : ऑक्टोबर 2021मध्ये लग्नाची तपपूर्ती होईल. या बारा वर्षांच्या सहजीवनात तुम्ही एकमेकांविषयी काय जाणलंत\nबलविंदर : एकमेकांविषयी एकच विशिष्ट गोष्ट जाणावी याच्या खूप पुढं आलोय. आम्ही एकमेकांशी कुठल्याही विषयावर बोलू शकतो हा मोकळेपणा आम्ही जपलाय. मैत्री कायम राहिलीये. कॉलेजजीवनातल्या कुठल्या तरी मुलावरून/मुलीवरून आम्ही आजही एकमेकांना चिडवू शकतो. त्यांना भेटायचं ठरलं तर चल तुझ्या सासरी जाऊन येऊ असं म्हणू शकतो. हे अगदी उदाहरणादाखल. भांडणं झाली तरी दुसर्‍या दिवसापर्यंत न्यायची नाहीत हे आम्ही ठरवलंय. नवराबायकोची म्हणून भांडणं झाली की मग आम्ही एकमेकांचे मित्र होऊन त्याच परिस्थितीकडं त्रयस्थपणे पाहतो. ती किंवा मी त्या पद्धतीनं आधार देतो आणि मग आमचं भांडणही मिटतं. कधीतरी प्रज्ञाला म्हणतो, ‘रोज चिंचगुळाची आमटी करतेस. कधीतरी पंजाबी पद्धतीची कांदाटोमॅटोची फोडणी घालून आमटी कर... किंवा पराठे कर...’ पण असं म्हणालो तरी ते काही संकट वाटत नाही. आम्ही जेव्हा एकत्र येण्याचा, राहण्याच�� इतका मोठा निर्णय घेतला तेव्हा असल्या छोट्यामोठ्या गोष्टीही गृहीत धरल्या. धरून बसाव्यात इतक्या मोठ्या गोष्टी नाहीतच. आपण नवंनवं ट्राय केलं तर वेगवेगळ्या संस्कृतींशी आपली चांगलीच ओळख होते... मग ती जगण्याची असो वा खाद्यसंस्कृती. पंजाबहून नातेवाईक येतात तेव्हाही हेच सांगणं असतं की, तुम्ही पराठ्यांचा आग्रह करू नका. पूर्वी ते पोहे, उपीट खात नव्हते. आता प्रज्ञा पंजाबला गेली की तिच्यासाठी म्हणून ते करतात. सहजीवनात दोनच माणसं कुठं, असं सगळं कुटुंबच एकमेकांच्या सोबतीनं उभं राहतं तेव्हा ते अधिक अर्थपूर्ण होऊन जातं.\nप्रज्ञा : आमच्या नात्यात डॅडींचा रोलही तितकाच महत्त्वाचा आहे. ते कायम पाठीशी राहिले. त्यांच्याइतका प्रेमळ, समजूतदार आणि प्रचंड संयमी माणूस नाही पाहिला. बल्ली, डॅडी आणि आता अंगदही... या तिन्ही पुरुषांमुळं उलट माझं स्त्री म्हणून मुक्त होणं अधिक खुलत गेलंय.\n(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान-पिंजार)\n'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा\nआंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या लेखमालिकेचे प्रास्ताविक : धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या\nविवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nमी या सदरातील तिन्ही मुलाखती वाचल्या. मला आवडल्या. हा उपक्रम अभिनंदनीय आहे. वाचकांनी मोकळेपणे या कुटुंबाचे अनुभव वाचावेत. कोणतेही निष्कर्ष काढू नयेत.\nमुलाखत / लेख खूप आवडला. मी लहानपणापासून \"साधना\" ची वाचक आहे. माझे वडील पूज्य साने गुरुजींचे शिष्य होते. त्यांचा गुरूजींबरोबर स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग होता. अमळनेरला प्रताप हायस्कूलमध्ये वडीलांना चार ते पाच वर्ष छात्रावासात गुरूजींचा निकटचा सहवास लाभला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर वडील गुरूजींबरोबर मुंबईत आले. साधनेच्या स्थापनेत अगदी पेपरचे गठ्ठे खांद्यावर वाहून आणण्यापासून त्यांचं योगदान होतं. वडील शासकिय अधिकारी असल्याने गोरेगावच्या शासकीय वसाहतीत रहायला मोठी जागा होती. साने गुरू अनेकदा मुक्कामी असत. तेंव्हाची वडीलांनी सांगितलेली आठवण, ही मुलाखत वाचतांना प्रकर्षाने आली म्हणून नमनाला घडाभर तेल ओतलं. वडीलांच्या या घरात राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांचे तसेच इतर परिचीतांचे (घरून विरोध असलेले) अनेक आंतरजातीय विवाह स्वतः पुढाकार घेऊन साने गुरुजींनी लावून दिले आहेत, इतकंच नाही तर स्वरचीत मंगलाष्टके म्हणून, आशिर्वाद सुध्दा दिले आहेत.\nमाझा मित्र शंतनु केळकर याची बहीण आणि जिजु यांची ही कथा मलाही प्रथमच वाचायला मिळाली.खुपच प्रेरनादायी प्रवास\nआत्ता पर्यंतच्या तीनही उदाहरणात स्त्री हिंदू महाराष्ट्रीय आणि पुरुष अन्यधर्मीय अस दिसत आहे. उलटा प्रकार सापडत नाही का \nया सदरातील पहिलीच मुलाखत समिना आणि प्रशांत यांची आहे. समिना या महाराष्ट्रीय मुस्लीम आहेत.\nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nश्रुती - इब्राहीम\t14 Mar 2021\nविवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल \nसमीना-प्रशांत\t28 Feb 2021\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nप्रज्ञा - बलविंदर\t28 Mar 2021\nतक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतात\nमुमताज - राहुल\t20 Jun 2021\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nजुलेखा - विकास\t18 Jul 2021\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/21/3506-shivaji-kardile-on-adcc-bank-election-victory/", "date_download": "2021-07-24T21:05:12Z", "digest": "sha1:355BVANCCQOYWBYHNZWX5IPNWZZJ5REA", "length": 12769, "nlines": 175, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून त्यावेळी हरलो.. पण..; वाचा कर्डिले यांनी केलेले अनेक गौप्यस्फोट..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून त्यावेळी हरलो.. पण..; वाचा कर्डिले यांनी केलेले अनेक गौप्यस्फोट..\nम्हणून त्यावेळी हरलो.. पण..; वाचा कर्डिले यांनी केलेले अनेक गौप्यस्फोट..\nजिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री व भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी दणक्यात विजय मिळवला आहे. ते आता जिल्हा बँकेचे पुन्हा एकदा संचालक बनले आहेत. मात्र, निवडणूक जिंकल्यावर बिनविरोध संधी न मिळण्याचे आणि विधानसभा निवडणूक हरल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले आहे.\nकर्डिले यांनी म्हटले आहे की, आताच्या निवडणुकीत सर्व साखर कारखानदार एक झाले होते. त्यांनी माझ्यासारख्याला संचालक होऊ न देण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सामान्य मतदारांनी मला पुन्हा एकदा संचालक होण्याची संधी दिली आहे. मिळून मिसळून बँकेत पैसे खाण्याचे बंद करून नफा थेट शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केल्याने मला बाजूला ठेवण्यासाठी सगळे प्रस्थापित एक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nतसेच विधानसभा निवडणुकीतील पराभव हा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष यामुळे झाला होता. जिल्हा बँक निवडणुकीत त्यामुळेच सर्व ताकद पणाला लावून निवडणूक जिंकल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे.\nकारखानदार बँकेचा नफा वाटून खात होते. तो बंद करून थेट शेतकऱ्यांना देण्यासाठी माझा आग्रह राहिला आहे. जिरायत भागातील शेतकऱ्यांना कर्जाचे वापट करून आर्थिकदृष्ट्या मदत केली. त्यामुळेच अनेकांनी मला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदार माझ्या पाठीशी राहिले असेही त्यांनी म्हटलेले आहे.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ���ॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nधक्कादायक : हवेतच झाले विमान इंजिन फेल; वाचा, पुढे घडलेली चित्तथरारक घटना एका क्लिकवर\n‘ते’ १६५ टीएमसी पाणी हीच मराठवाड्याची गरज; पहा मुंडेंचे नेमके काय आहे म्हणणे\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/27/amitabh-gupta-himself-gave-the-they-letter-in-the-wadhwan-case/", "date_download": "2021-07-24T20:57:30Z", "digest": "sha1:WQXL5XQKXD46VJWLWPQNDKKYR3URHOXW", "length": 6514, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमिताभ गुप्तांनीच दिले वाधवान प्रकरणातील 'ते' पत्र - Majha Paper", "raw_content": "\nअमिताभ गुप्तांनीच दिले वाधवान प्रकरणातील ‘ते’ पत्र\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिल देशमुख, अमिताभ गुप्ता, महाराष्ट्र सरकार, लॉकडाऊन / April 27, 2020 April 27, 2020\nमुंबई : चौकशी समितीसमोर गृहविभागाचे तत्कालीन विशेष प्रधान सचिन अमिताभ गुप्ता यांनी स्वत:च वाधवान कुटुंबीयांना ल़ॉकडाऊनदरम्यान प्रवासासाठीचे विशेष परवानगी पत्र दिल्याचा मोठा खुलासा झाला आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर नसून या गोष्टीचे विनाकारण राजकारण केले जात असल्याचे मत समितीने मांडले.\nअमिताभ गुप्ता यांची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. लवकरच जो सार्वजनिक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, सीबीआयच्या स्वाधीन वाधवान कुटुंबाला करण्यात आले असून, मुंबईला त्यांना आणण्यात आले आहे.\nलॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबाने केलेल्या प्रवास प्रकरणानंतर यावर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात आले. पण, याबाबत विनाकारण राजकारण केले गेले असून, आपले ते कौटुंबिक मित्र असल्याचे गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर सांगितले. त्याचबरोबर कोणताही राजकीय दबाव आपल्यावर नसल्याची बाबही त्यांनी चौकशी समिती समोर ठेवली.\nचौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार ते पत्र खुद्द अमिताभ गुप्ता यांनीच दिल्याची कबुली दिली आहे. या अहवालाची फाईल तयार होऊन ती मुख्यमंत्र्यांसमोर लवकरच सादर करण्यात येणार असून, चौकशीचा हा अहवाल येत्या काळात सार्वजनिक करण्यात येणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-05-february-2018/", "date_download": "2021-07-24T20:59:15Z", "digest": "sha1:3LHIPF7BWRU7LPGEQ3TIJOQQNFNIPBAU", "length": 14527, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 05 February 2018-Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांच्या पुढे जाण्यासाठी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी ‘ एग्जाम वॉरियर्स’ हे पुस्तक लॉन्च केले आहे.\nप्रदूषणाची स्वच्छता व शुद्धता करण्यासाठी हैदराबादच्या नेकानमपुर तलावात जागतिक पाणथळ दिवशी (2 फेबुवारी) फ्लोटिंग ट्रीटमेंट वाटलंड (एफटीडब्लू) चे उद्घाटन करण्यात आले.\nऑस्ट्रियन फिल्म निर्माता स्टीफन बोहूं ची डॉक्यूमेंटरी ‘ब्रदर जेकब, आर यु स्लीपिंग’ ने 15वें मुंबई इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल (एमआईएफएफ) इंटरनेशनल कॉम्पिटिशन श्रेणीत सर्वश्रेष्ठ प्रतिष्ठित वृत्तचित्रसाठी गोल्डन कंच पुरस्कार जिंकला.\nभारतीय रेल्वेने देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस) काऊंटर सेट करण्यासाठी पोस्टासह एक करार केला आहे.\nभारतीय गोल्फर शुभांकर शर्मा ने 10 अंडर 62 च्या शानदार कार्डसह 30 लाख डॉलर रकमेची मेबैंक चैम्पियनशिप जिंकली.\nजम्मू-काश्मीर समाज कल्याण सज्जाद गनी लोन यांनी हिंसाचारग्रस्त महिलांना 24 तास तात्काळ मदत मिळण्यासाठी हेल्पलाइन सेवा WHS (181) सुरू केली आहे.\nकेंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मेल्स ‘एडवांटेज असम’ या पॅपलियन ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस प्रदर्शन पॅकेजवर नमुलिगढ़ रिफायनरी लिमिटेडच्या डिझेल हायड्रो ट्रेटर प्लांट (डीएचटीपी) चे उद्घाटन केले.\nपहिले आंतरराष्ट्रीय कला मेळाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्ली येथे केले.\nकोलंबो मधील गॉल फेस ग्रीन येथे एका भव्य समारंभात श्रीलंकेने 70 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.\nउत्तर प्रदेशच्या कैराणा येथील भाजपचे खासदार हुकम सिंह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\nNext (GDCC Bank) गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-oxygen-production-sugar-factories-maharashtra-43172?page=1&tid=120", "date_download": "2021-07-24T21:40:50Z", "digest": "sha1:WMS6G4Z3LETPFYKMOPVJNYNNIEWEIKVG", "length": 19721, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on oxygen production by sugar factories in Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर उद्योगाचे दिशादर्शक पाऊल\nसाखर उद्योगाचे दिशादर्शक पाऊल\nगुरुवार, 6 मे 2021\nदेशात सध्यातरी मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. परंतु प्रत्येकच हॉस्पिटलकडून अचानक ऑक्सिजनची वाढलेली मागणी आणि त्यानुसार पुरवठा करण्यात समस्या उ��्‌भवत असल्याने टंचाई भासत आहे.\nसुमारे पाच वर्षांपूर्वी या देशात हवा विकत घ्यावी लागेल, ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना दरदर भटकावे लागेल, ऑक्सिजनचा तुटवडा भासून हजारोंचे प्राण जातील, असे भाकीत कुणी केले असते तर त्यावर कुणीही विश्‍वास ठेवला नसता. परंतु आज देशभर ऑक्सिजनची टंचाई असून, पुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेकांचे प्राण जाताहेत. काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गळती होऊन तर कुठे ऑक्सिजन सिलिंडर अथवा टॅंकर वेळेवर न पोहोचल्याने पुरवठा खंडित झाल्याने कोरोनाबाधित रुग्ण पटापट मरताहेत. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. दिल्ली, महाराष्ट्रासह आता देशभरातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोना बाधितांचे प्राण वाचविणाऱ्या व्हेंटिलेटर बेड्स, रेमडेसिव्हिर, लस आणि ऑक्सिजन या चारही बाबींचा देशभर प्रचंड तुटवडा आहे. कोरोनाची वर्षभरापूर्वी आलेली पहिली लाट देशात कोणीही गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणा उद्‌ध्वस्त करण्याचे काम करून आता मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्यातच जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाने घातलेले थैमान थांबवून तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर बेड्स, रेमडिसिव्हिर इंजेक्शन, औषधे या आरोग्य सुविधांबरोबर लस आणि ऑक्सिजन यांची निर्मिती वाढवून पुरवठा सुरळीत करावा लागेल. अशावेळी राज्यातील काही साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची ही संकल्पना असून, त्यास कारखान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.\nभारतात दररोज सात हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होत असून, वैद्यकीय ऑक्सिजनची दररोजची मागणी पाच हजार मेट्रिक टनाची आहे. अर्थात मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. परंतु प्रत्येकच हॉस्पिटलची अचानकच वाढलेली मागणी आणि त्यानुसार पुरवठा करण्यात समस्या उद्‌भवत असल्याने टंचाई भासत आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत भारताने जवळपास नऊ हजार तीनशे मेट्रिक टन प्राणवायूची निर्यात देखील केली आहे. निर्यात केलेला प्राणवायू हा द्रवरूप होता. आणि तो औद्योगिक तसेच वैद्यकीय अशा ��ोन्ही कारणांसाठी वापरता येण्याजोगा होता. यावरून प्राणवायूबाबत शासनापासून सर्वजण किती गाफील राहिले आहेत, याचा प्रत्यय येतो. सध्याची ऑक्सिजनची वाढती मागणी त्यात तिसऱ्‍या लाटेचा विचार करून उत्पादन वाढवायला पाहिजे. परंतु त्यापेक्षाही मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. देशात प्राणवायू तुटवड्याचे महासंकट आलेले असताना टाटा, रिलायन्स आणि महिंद्रा असे अपवादात्मक वैयक्तिक पातळीवर ऑक्सिजननिर्मिती करता घेतलेला पुढाकार वगळता आयटी, ऑटोमोबाईल, कृषी निविष्ठांसह इतर निर्मिती उद्योग क्षेत्रांकडून काही प्रयत्न झालेले नाहीत. सर्वच उद्योगसमूह थेट ऑक्सिजननिर्मिती करू शकले नाही तरी सामाजिक जबाबदारीतून त्यासाठी अर्थसाह्य तर करू शकतात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. सामूहिक स्वरूपात ऑक्सिजन निर्मितीबाबत तर अजूनही कोणत्या क्षेत्राने विचार केलेला दिसत नाही. अशा वेळी राज्यातील साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीसाठी घेतलेला पुढाकार आदर्शवतच म्हणावा लागेल. साखर कारखाने तांत्रिकदृष्ट्या ऑक्सिजन उत्पादन करू शकतात. यांत काही अडचणी येणार आहेत. त्यावर मात करीत कारखान्यांना पुढे जावे लागेल. साखर कारखान्यांचे जाळे ग्रामीण भागात पसरलेले असल्यामुळे विभागवार ऑक्सिजनची वाहतूक आणि पुरवठा करता येईल. संकट काळात मदत करण्याचे साखर उद्योगाने उचललेले पाऊल सामूहिक क्षेत्रातील इतर उद्योगांसाठी दिशादर्शकच म्हणावे लागेल.\nऑक्सिजन वर्षा varsha प्राण सिलिंडर कोरोना corona महाराष्ट्र maharashtra व्हेंटिलेटर आरोग्य health साखर शरद पवार sharad pawar भारत रिलायन्स पुढाकार initiatives मोबाईल मात गवा\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थल���ंतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nकृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...\nआकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...\nवास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....\nअजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...\nअडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...\nबाजार समित्या नेमक्या कोणासाठी पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...\nसमुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...\nदुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...\nएचटीबीटी’चे भिजत घोंगडे . बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...\n सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...\nअन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...\nयावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...\n १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...\nकरार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...\n मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...\nहा तर मत्स्य दुष्काळाच जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...\nबेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...\n‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...\nउत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’ जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/16/chief-minister-uddhav-thackeray-give-patience-to-lonkar-family/", "date_download": "2021-07-24T20:22:07Z", "digest": "sha1:AKVKVTOUAPMZ2JY7G4QPVQIRXPVQ52C5", "length": 6206, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणकर कुटुंबियाना दिला धीर - Majha Paper", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे���नी लोणकर कुटुंबियाना दिला धीर\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आत्महत्या प्रकरण, उद्धव ठाकरे, महाराष्ट्र मुख्यमंत्री, स्वप्नील लोणकर / July 16, 2021 July 16, 2021\nमुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका, अशा शब्दांत येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांची स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यावेळी स्वप्नीलची आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल, यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nयाप्रसंगी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वनीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्दैवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/now-time-backs-will-change-7436", "date_download": "2021-07-24T19:29:16Z", "digest": "sha1:NBJKENAD5F4BV5ZH5EMVUE5G5DVFCBGB", "length": 3131, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "खुशखबर ! आता या वेळतही जा बॅंकेत", "raw_content": "\n आता या वेळतही जा बॅंकेत\nमहाराष्ट्रात बँकांची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व बँका एकाच वेळी उघडल्या जाणार आहेत. या नवीन निर्णयात बँका सकाळी 10 वाजता उघडणार असून संध्याकाळी 5 वाजता बंद केल्या जाणार आहेत. मात्र पैशांचे व्यवहार हे दुपारी 3 वाजेपर्यंतच केले जाणार आहेत. हे नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार असून अर्थ मंत्रालयाने वेळ बदलाचे आदेश दिले होते.\nयाआधी प्रत्येक बँकेची वेळ हि वेगळी होती. त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बँकेतील कामकाज चालत असे. तर काही बँकांची वेळ हि 9 ते 3 अशी असे. कमर्शियल अ‍ॅक्टिव्हिटीची वेळ देखील बदलण्यात आली आहे. यापुढे याची वेळ हि सकाळी ११ वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच काही बँकांची कामाची वेळ हि 10 ते 5 इतकी करण्यात आली आहे.\nसरकारने सर्व बँकांशी विचार करून हि वेळ ठरवण्यात आली असून ग्राहकांच्या सुविधेसाठी बँकेने हि वेळ ठरवली आहे. त्यामुळे बँकेच्या तीन वेळा ठरवण्यात आल्या असून पहिली वेळ हि 9 ते 3 करण्यात आली आहे. दुसरी वेळ हि 10 ते 4 तर तिसरी वेळ हि 11 ते 5 अशी ठरवण्यात आली आहे. हे नियम शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील लागू होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/marathi-news-controversial-statement-about-sant-tukaram-maharaj-3487", "date_download": "2021-07-24T20:24:27Z", "digest": "sha1:NTEBAQOGMLKHZSABRBR5XDOGPQUEOAQV", "length": 2700, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "संत तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची; सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख", "raw_content": "\nसंत तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची; सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख\nसर्व शिक्षा अभियानातल्या दुसऱ्या पुस्तकामुळे पुन्हा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिलेल्या ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात, तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख असल्याची बाब समोर आलीय. ''तुकाराम महाराजांची बायको फार रागीट,तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम शिव्याच बाहेर यायच्या. ‘ते आमचं येडं’ असं आपल्या पतीला ती म्हणायची.\nपण, मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले.” असा उल्लेख या पुस्तकात आहे.\nछत्रपती संभाजी महाराजांविषयी चीड आणणारं लिखाण नुकतंच प्रकाशात आलं. आता संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख असल्याचं समोर येतंय. महापुरुष, संतपरंपरा यांचं जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं तर हे षडयंत्र नाही ना अशी शंका ��्यायला वाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/kamalnath", "date_download": "2021-07-24T19:41:36Z", "digest": "sha1:DBV26KVP7RQOQPZCUWRK6CROEVNKHIEU", "length": 3524, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Kamalnath Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nमहिला उमेदवारावर टिप्पणीने कमल नाथ अडचणीत\nनवी दिल्ली: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते कमल नाथ यांनी डाबरा पोटनिवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्त्री उमेदवाराचा उल् ...\nमेधा पाटकर यांनी उपोषण सोडले\nपुनर्वसनासाठी सर्व सहकार्य करण्याचे आणि गुजरात राज्य सरकार व केंद्र सरकारशी बोलणी करण्याचे अश्वासन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्यानंतर नर ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-commercial-opportunities-marine-algae-production-44282?tid=3", "date_download": "2021-07-24T21:14:27Z", "digest": "sha1:TJW23DHHVJVXJIFKM4GD2GJ5Y6R34Q2W", "length": 22535, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi Commercial opportunities in marine algae production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधी\nसागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधी\nसागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधी\nमंगळवार, 15 जून 2021\nसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. याचबरोबरीने सागरी शेवाळाच्या व्यावसायिकदृष्टीने उपयुक्त २५० जातींचे संवर्धन होणार आहे. याचा पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे.\nसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. याचबरोबरीने सागरी शेवाळाच्या व्यावसायिकदृष्टीने उपयुक्त २५० जातीं���े संवर्धन होणार आहे. याचा पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे.\nसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. याचबरोबरीने सागरी शेवाळाच्या व्यावसायिकदृष्टीने उपयुक्त २५० जातींचे संवर्धन होणार आहे. याचा पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे.\nसमुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये सागरी शेवाळाचे उत्पादन हा व्यावसायिकदृष्ट्या चांगला पर्याय आहे. निसर्गतः खाऱ्या पाण्यात येणाऱ्या काही निवडक शेवाळ जातींचे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंबकरून उत्पादन घेता येते. यामध्ये हरित शेवाळ, लाल शेवाळ आणि तपकिरी शेवाळ असे प्रकार आहेत. शेवाळ उत्पादनामध्ये जमिनीवरील शेतीप्रमाणे लागवडीआधी तसेच लागवडीनंतर मशागतीची गरज नाही. लागवडीनंतर कृत्रिम खते व खनिजे वापरायची गरज नाही. जमिनीवरील शेतीप्रमाणे वारंवार देखभालीची गरज नाही.\nजगात आज ३२ दशलक्ष टन सागरी शेवाळाचे उत्पादन घेतले जाते. त्यातील ९७ टक्के उत्पादन हे मानवनिर्मित शेतीद्वारे घेतले जाते, तर ३ टक्के हे खुल्या समुद्रातून नैसर्गिकरीत्या होते. शेवाळाच्या २०० जातींपैकी १२ जातीच्या शेवाळांचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. जागतिक बाजारपेठेत लॅमिनारिया (९३.८० टक्के), जपोनिका (३५.३५ टक्के), उकेमा (२८.५२ टक्के), ग्रासिलारिया (१०.६७ टक्के), उंडारिया पिंनाटिफिडा (७.१६ टक्के), पोरफायरा (७.१६ टक्के), कप्पाफायकस अल्वारेझी (४.९३ टक्के) या शेवाळांच्या जातींना चांगली मागणी आहे.\nशेवाळापासून अगार, केराजीनान, अल्जिनेट या पदार्थांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांना जागतिक मागणी आहे.\nतपकिरी, हिरव्या शेवाळाचा वापर प्रामुख्याने मानवी खाद्य तसेच पशुखाद्यासाठी केला जातो. शेवाळ हा कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, गायी, डुक्कर यांच्यासाठी उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे. याचा पशुखाद्यात वापर केल्याने जनावरांची भूक वाढते.\nमागील काही वर्षांपासून भारतात कॅप्पाफायकस अल्वारेझी या लाल रंगाच्या शेवाळाचे उत्पादन घेतले जाते. हे शेवाळ कॅराजीनानचा प्रमुख स्रोत आहे. याचा वापर मिठाई, चीज, सॉस, जेली निर्मितीमध्ये केला जातो. इंटरोमॉर्फा शेवाळाचा वापर पदार्थामध्ये गार्नेसिंगसाठी केला जातो. या शेवाळामधून आयोडीन, मॅग्नेशिअम, सेलेनियम आणि बरेच पोषक घटक मिळतात. जे आपल्या पारंपरिक खाद्य पदार्थातून फारसे मिळत नाहीत.\nशेवाळाचा सौंदर्यप्रसाधने निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रामुख्याने ब्राऊन शेवाळाचा वापर यामध्ये जास्त प्रमाणात होतो.\nऔषध निर्मितीमध्ये देखील सागरी शेवाळाचा वापर वाढला आहे.\nकाही जातींच्या शेवाळाचा वापर वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये करतात.\nशेवाळांपासून खतनिर्मिती देखील केली जाते. विशेषतः कॅप्पाफायकस शेवाळाचा वापर खतनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. याचबरोबरीने काही प्रमाणामध्ये कीटकनाशके व बुरशीनाशकांसाठी जैविक रसायन म्हणून शेवाळाचा वापर होत आहे. शेवाळापासून तयार केलेल्या खतामुळे मका, बटाटा, भात, इतर कडधान्यामध्ये २० टक्के उत्पादन वाढ दिसून आली आहे.\nकाही सागरी शेवाळांचा वापर इंधननिर्मितीसाठी देखील होऊ लागला आहे.\nसागरी शेवाळ उत्पादनाला संधी\nजगाचा विचार करता समुद्री शेवाळ उत्पादनामध्ये चीन (५५ टक्के), इंडोनेशिया (२५ टक्के), फिलिपिन्स (९ टक्के), दक्षिण कोरिया(५ टक्के), उत्तर कोरिया (२ टक्के), जपान (२ टक्के) हे देश आघाडीवर आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अनेक देश सागरी शेवाळ उत्पादनाकडे वळले आहेत. भारतात तमिळनाडू राज्यात समुद्री शेवाळ उत्पादनाला चालना मिळाली आहे. भारताचा समुद्रकिनाऱ्याचे क्षेत्र लक्षात घेता दरवर्षी १७ लाख टन समुद्री शेवाळाचे उत्पादन घेणे शक्य आहे. परंतु सद्यःस्थितीमध्ये फक्त २५ हजार टन सागरी शेवाळाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र राज्याला जवळपास ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा वापर सागरी शेवाळ उत्पादनासाठी शक्य आहे.\nसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. याचबरोबरीने सागरी शेवाळाच्या व्यावसायिकदृष्टीने उपयुक्त २५० जातींचे संवर्धन होणार आहे. याचा पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे. सागरी शेवाळाच्या उत्पादनामुळे समुद्राचे तापमान वाढ कमी होण्यास मदत मिळेल. अनेक जातींच्या माशांना अंडी घालण्यासाठी तसेच राहण्यासाठी उत्तम निवारा मिळेल. त्यामुळे मासे तसेच इतर जिवाच्या संख्येत देखील चांगली वाढ होईल.\n(लेखिका वनस्पती शास्त्र विभाग, सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथे प्राध्यापिका आहेत.)\nपर्यावरण environment समुद्र किनारपट्टी शेती farming खत fertiliser पशुखाद्य गाय cow वर्षा varsha भारत मिठाई औषध drug व्यवसाय profession कडधान्य तमिळनाडू महाराष्ट्र maharashtra gmail विभाग sections\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-maharashtra-din-regarding-co-operative-movement?page=1&tid=120", "date_download": "2021-07-24T20:37:04Z", "digest": "sha1:6MFQQWRSRA6BZEL25ZW4J2SHXTNUDJXG", "length": 25882, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on Maharashtra din regarding co-operative movement. | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसहकारी चळवळीच्या शुद्धीकरणाची आवश्यकता\nसहकारी चळवळीच्या शुद्धीकरणाची आवश्यकता\nशनिवार, 1 मे 2021\nअदानी, अंबानींसारखे भांडवलदार आमच्या शेतीला आणि शेती व्यवसायाला गिळंकृत करतील म्हणून रडत बसण्याऐवजी, त्यांच्याशी स्पर्धा करू शकतील अशा सहकारी संस्था उभ्या करून, शेतकऱ्यांची ताकद एकत्रित करून त्यांना तोंड देणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सहकार क्षेत्राचा घेतलेला हा धांडोळा...\nसहकारी चळवळीने सारे विश्वच व्यापून टाकले आहे. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ...’, या उक्तीने सहकारी चळवळीला एक मूर्त स्वरूप आणले. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. ज्या भागामध्ये सहकार चळवळ रुजली त्या भागाची लक्षणीय प्रगती झाली. त्याचं कारण आधीच भारतीय शेती तोट्याची आहे. अशावेळी वर्षानुवर्षे या शेतीत चिवटपणे टिकून राहिलेल्या शेतकऱ्‍यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्‍या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकाराचा आधार घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळा�� शेतीला खासगी सावकारीने बरबटलेले होते. त्यातून शेतकऱ्‍यांना बाहेर काढण्यासाठी पतपुरवठ्याचे जाळे निर्माण करणे आवश्यक होते. ती गरज विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी पूर्ण केली. आज अनेक गावांमध्ये १२५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या सेवा सोसायट्या दिमाखाने उभ्या राहिलेल्या दिसतात.\nअशा उभ्या राहिल्या संस्था\nबाजार समित्या याच उद्देशाने विकसित केल्या गेल्या. व्यापाऱ्‍यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी बाजार समित्यांची निर्मिती झाली. शेतकरी आपला शेतमाल बाजारामध्ये हक्काने विकू लागला. त्याचा शेतमाल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली. त्यांच्यातील स्पर्धेमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळून खऱ्याअर्थाने न्याय मिळू लागला. याच क्रमाने पाणी पुरवठा संस्था, सूतगिरण्या, साखर कारखाने सहकारी तत्त्वावर उभे राहिले.\nसहकारी संस्था राजकारणाच्या गर्तेत\nपाणी, वीज, यांत्रिकी अवजारे, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, पतपुरवठा, विपणन व बाजार व्यवस्था या मूलभूत सुविधांची जोड दिल्यामुळेच तोट्याची शेती काही अंशी नफ्यात येऊ लागली आणि सर्व सुविधा सहकारी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेती इतर विभागापेक्षा तुलनेने समृद्ध झालेली दिसते. शेती बागायती झाली की आपोआप गोठ्यामध्ये जनावरांची संख्या वाढते. सहकारी तत्त्वावर दूध प्रक्रिया व विक्री करणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या. सुरुवातीच्या काळामध्ये सहकार जोमाने वाढला, पण हळूहळू त्याच्यामध्ये अपप्रवृती शिरू लागल्या. राजकारण्यांना सहकारातला पैसा खुणावू लागला आणि बघता-बघता सहकारी संस्था या राजकारणाच्या गर्तेत अडकल्या. साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती बँका राजकारणाचे अड्डे बनले. आणि त्यांच्या प्रगतीला ब्रेक लागला. जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या २९ भूविकास बँका होत्या. १२ लाखांहून अधिक शेतकरी सभासद होते या बँकेची एकूण संपत्ती १२०० कोटी होती. आज त्याचे सांगाडे उभे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बँकाच्या दारात कर्जासाठी हेलपाटे घालावे लागतात. महाराष्ट्रात दोन लाख १८ हजार ३२० सहकारी संस्थांमध्ये सहा कोटी सभासद आहेत. म्हणजेच ५० टक्के जनता कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थेची सभासद आहे. असे असले तरीसुद्धा राज्यातील १०६ बँका अवसायनात निघालेल्या आहेत. १० बँकावरती प्रशासक आहे. त्यामुळेच कर्जासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते. तीच अवस्था दूध संघांची आहे. राज्यात एकूण ३१३४५ दूध संस्था आहेत. यातील १६७७९ दूध संस्था तोट्यात आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी सहकारामध्ये शुद्धीकरणाची आवश्यकता आहे.\nसहकारी संस्था स्थापन करणारी पहिली व दुसरी पिढी ही विश्वस्ताप्रमाणे वागत होती. पण, यानंतरच्या पिढ्या सहकारी संस्था म्हणजे आपल्या बापजाद्यांची मालमत्ता असे समजून कारभार करू लागली. म्हणून ही अवस्था निर्माण झाली. विश्वस्त जर का मालकाप्रमाणे वागू लागले, तर त्यांच्या मुसक्या वेळीच आवळल्या पाहिजेत, असे कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. सहकारी संस्था म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारे व पोसणारी खाण अशा नजरेने बघण्याचा दृष्टिकोन राजकीय पक्षांनी बदलला पाहिजे. सहकारी संस्थांवर बौद्धिक क्षमता असणारे संचालक मंडळ निवडून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली तर निश्चितच आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सहकारी संस्थेच्या सभासदांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये भांडवलदारांचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर होणारे आक्रमण थांबवून त्यांना तोडीस तोड व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची क्षमता सहकारामध्ये निश्चितच आहे. त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे.\nएकत्रित शेतीच्या नियोजनाची गरज\nशेतीचे होणारे लहान-लहान तुकडे ही आपल्या समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. जेवढा शेतीचा आकार लहान, तेवढा व्यवस्थापन खर्च जास्त हे गणित आहे. तेव्हा हे तुकडे एकत्रित करून जमिनीचा आकार मोठा करून व्यवस्थापन खर्च कमी करता येणे शक्य आहे. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी विचारविनिमय करून एकावेळी एकाचप्रकारचे पीक घेतले तर मशागत, खते, औषधे, अवजारे, यांत्रिकीकरण, लागण, तोडणी, मळणी एकत्रित केले तर हा खर्च निम्म्यापर्यंत आणणे शक्य आहे. यासाठी सामूहिक शेतीची गरज नाही तर एकत्रित शेतीच्या नियोजनाची गरज आहे. सहकाराच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे.\nज्या वेळी देशांतर्गत बाजारपेठेच्या मागणीपेक्षा उत्पादन वाढते, तेव्हा निर्यातक्षम उत्पादने निर्यात करणे हाच उपाय राहतो. त्यासाठी पॅकिंग, ग्रेडिंगची व्यवस्था, साठवणूक व्यवस्था, शीतगृहे यांची साखळी निर्माण झाली तर शेतकरी व्यापारावर अवलंबून न राहता स्वतः निर्यातदार होऊ शकतो. त्यासाठी वरील सुविधा पुरवणाऱ्या अद्ययावत सहकारी संस्था तयार होणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, ‘‘कच्चा माल मातीचे भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे.’’ शेतकऱ्यांनी नुसताच कच्चा माल पिकवण्यापेक्षा सहकाराच्या माध्यमातून त्याच्यावर प्रकिया करून पक्का केला आणि तो विकला तर शेतकऱ्यांना जादा फायदा होईल.\nजगाची बाजारपेठ काबीज करा\nआज गुजरातच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची उत्पादने ‘अमूल’ जगभरात विक्रीस पाठवते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उत्पादन होणारे दूध, फळे, भाजीपाला, मासे, अंडी यावर प्रक्रिया करून जगाची बाजारपेठ काबीज करणे अशक्य आहे, अशातला भाग नाही. सहकारातून हे शक्य आहे. महाराष्ट्र जेव्हा पंच्याहत्तरीचा होईल, तेव्हा अशा संस्था आणि शेतकरी कंपन्या दिमाखाने उभ्या असतील. हेच स्वप्न प्रत्येक मराठी माणसाने बघितले\nशेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत.)\nशेती farming व्यवसाय profession स्पर्धा day महाराष्ट्र maharashtra महाराष्ट्र दिन सहकार क्षेत्र भारत शेतमाल बाजार commodity market साखर राजकारण politics वीज equipments विभाग बागायत दूध कर्ज आंदोलन agitation बौद्ध गणित mathematics सामूहिक शेती व्यापार अमूल स्वप्न\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nकृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...\nआकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...\nवास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, स��याबीनची लागवड केली होती....\nअजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...\nअडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...\nबाजार समित्या नेमक्या कोणासाठी पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...\nसमुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...\nदुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...\nएचटीबीटी’चे भिजत घोंगडे . बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...\n सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...\nअन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...\nयावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...\n १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...\nकरार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...\n मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...\nहा तर मत्स्य दुष्काळाच जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...\nबेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...\n‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...\nउत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’ जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/chandrapur-news-marathi/development-should-be-done-with-devotees-at-the-center-suggestions-of-mla-kishor-jorgewar-nrat-106806/", "date_download": "2021-07-24T21:43:07Z", "digest": "sha1:C37MSN7IAM627ELNUZ4IZ3E33R3CSEH3", "length": 13293, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Development should be done with devotees at the center Suggestions of MLA Kishor Jorgewar nrat | भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करावा; आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत द���वसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nचंद्रपूरभाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करावा; आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचना\nचंद्रपूर येथील माता महाकाली आमची दैवत आहे. यामुळे येथील विकासकामांत लोकांच्या सूचना अभिप्रेत आहे. येथे राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे.\nचंद्रपूर (Chandrapur). माता महाकाली आमची दैवत आहे. यामुळे येथील विकासकामांत लोकांच्या सूचना अभिप्रेत आहे. येथे राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. त्यांच्या सोयीसुविधा लक्षात घेत भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करावी, अशी सूचना विकास आरखडा सादरीकरण दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.\nब्रह्मपुरी/ मत्स्यपालन संस्थाची ठेका रक्कम होणार वळती; जि. प. सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या मागणीला यश\nआमदार जोरगेवार म्हणाले, याप्रसंगी उपस्थितांनी अनेक महत्वाच्या सूचना करण्यात आल्या. यातील योग्य सूचना या आराखड्यात कार्यान्वित करण्यात आल्यामुळे अनेक कामे पुरातत्व विभागाच्या हद्दीत करण्यात आली आहे. त्या कामांसाठी पूरातत्व विभागाने अडथळा निर्माण केला नाही. मात्र लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या माता महाकाली मंदिराच्या कामासाठी पूरातत्व विभाग अडथळा निर्माण करत असल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त केला.\nदरम्यान आयोजित कार्यक्रमात करण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचनांमधील 64 फुटांचा ध्वज 81 फुटांची माता महाकालीची मुर्ती गाळे धारकांना मोठी दुकाने यज्ञ कुंड तयार करणे ���ासह इतर सूचना या आराखड्यामध्ये कार्यन्वित करण्यात आल्या. तसेच या कामाची कमीत कमी खर्चामध्ये देखभाल करण्यात यावी. येथील खुल्यामंचावर वर्षभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावे, नागरिकांना माता महाकालीच्या आरतीचे थेट दर्शनघेता यावे या करिता नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/cm-uddhav-thackeray-meet-pm-narendra-modi-aadity-thackeray-present/", "date_download": "2021-07-24T20:38:08Z", "digest": "sha1:BKIRIWKJR62QPRTKF2G4W62BKCTZQL3G", "length": 15481, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीर���ाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारपासून दिल्ली दौऱ्यावर असून शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात होते. या भेटीवेळी कोणकोणत्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली हे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होणार आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे हे देखील यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली. @narendramodi @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/6WbQs3yic6\nराज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आणि ते पंतप्रधानांची भेट घेणार असल्याने या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, व��देशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/detox-diet-tips-exercise-new/", "date_download": "2021-07-24T20:03:50Z", "digest": "sha1:5PMLA4KDCASR2TUBU7X7YLJKK3IOPRLJ", "length": 16340, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "खुप गोडधोड खाल्लयं?.. अशा प्रकारे ठेवा शरीर निरोगी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\n.. अशा प्रकारे ठेवा शरीर निरोगी\nनेहमी आहारात लिंबाचा समावेश कराल तर तुमचे रक्त शुद्ध होईल. यासाठी गरम पाण्यामधून लिंबाचा रस दिवसातून तीनवेळा घेतल्यास उत्तम\nदिवाळीच्या दिवसांत खुप गोडधोड खाल्लयं… व्यायाम, डाएटचे तीनतेरा वाजलेत… तर आता गरज आहे तुमच्या शरीराला आराम देण्याची. यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासाठी या काही महत्त्वपूर्ण टिप्स\nसकाळी उठल्यावर दिवसाची सुरूवात गरम लिंबू पाण्याने करा. काही दिवस तरी नित्यनेमाने हा प्रयोग करून पहा. शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी हे महत्वाचे आहे.\nप्रोटीनची मात्रा या दिवसांत वाढवणे गरजेचे आहे. वजन घटवण्यासाठी आहारात प्रोटीनचा समावेश असणे फार महत्त्वाचे असू��� सध्याच्या मोसमात आपल्या आहारात अंडी, चिकन, डाळी घ्या. यामुळे भुख मंदावेल आणि वजन कमी होण्याास मदत होईल.\nफायबरयुक्त आहारही शरीराला उर्जा मिळवून देतो. यासाठी पालेभाज्या, सलाड, मोड आलेले कडधान्य घेतल्याने थकवा जाणवणार नाही. यामध्ये फलाहारही तितकाच महत्त्वाचा आहे.\nहेल्दी खाणं आणि खाण्याच्या वेळा पाळणं महत्त्वाचं आहे. त्याचे एक टाईमटेबल बनवा. ठारावित वेळेत ठराविक पदार्थ खाल्ले जातील याची काळजी घ्या. यामुळे डाएट प्लानमुळे होणारी अ‍ॅसिडीटीची समस्या टाळता येईल.\nतेलकट, मसालेदार, चमचमीत पदार्थांकडे सध्या दुर्लक्ष करा. दिवाळीच्या दिवसात खूप खाणं झाल्यामुळे आता हलका आहार घेणं आवश्यक आहे.\nयाबरोबरच पूर्णवेळ झोप, आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लक्ष द्या. यासाठी हळदीचे दुध, दालचिनी पावडर, आलेपावडर, ग्रीन टी किंवा घरगुती काढाही उपयुक्त ठरू शकतो.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन करण्याचे फायदे\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ratnagiri-malgund-sea-man-drown/", "date_download": "2021-07-24T19:52:32Z", "digest": "sha1:ZTRDRULXAENDVYTLXAABIZIVX5YPIGQH", "length": 14811, "nlines": 137, "source_domain": "www.saamana.com", "title": "रत्नागिरी – मालगुंड समुद्रात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनच��� सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nरत्नागिरी – मालगुंड समुद्रात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू\nमालगुंड समुद्रात पोहण्यासाठी गेलेले तीन पर्यटक बुडाले. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी घडली.\nमुंबईहून तुषार दळवी, शेखर राजे आणि अनिमेश त्रिपाठी हे फिरण्यासाठी गणपतीपुळे आणि मालगुंडला आले होते. गणपतीपुळ्यात एका लॉजवर वास्तव्य केल्यानंतर सायंकाळी ते मालगुंड समुद्रकिनारी गेले. ते तिघेही मालगुंड समुद्रात पोहण्यासाठी गेले .पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. तिघांपैकी शेखर अप्पा राजे वय 34 आणि अनिमेश त्रिपाठी वय 32 यांना वाचविण्यात यश आहे. तुषार शरद दळवी याचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदतकार्य करत तुषार दळवीला पाण्यातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुषार दळवीला मृत घोषित केले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र श���क्षण मंत्री उदय सामंत\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार\n शिवशाहीच्या टपावर 9 तास बसून आगार व्यवस्थापकाने सांभाळले तिकीटाचे साडेसात लाख रूपये\nनैसर्गिक संकटाने कोकण झाले भकास; अतिवृष्टी, महापूराने प्रचंड नुकसान\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातून 90 हजार लोकांची सुखरूप सुटका\nचिपळूणमधील महापूरामुळे ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू\nचिपळुणात पूर ओसरू लागला, मदतकार्य वेगात; 1231 लोकांची सुटका\nचिखलातून सावरताहेत उद्ध्वस्त संसार\nअफवांवर विश्वास ठेवू नका -पालकमंत्री ॲड. अनिल परब\nचिपळूणात पूर ओसरतोय पण नद्या धोक्याच्या पातळीवरच, महापुरात 10 जणांचा मृत्यू: 1400 लोकांची सुटका\nदरड कोसळल्याने बिरमणी येथे दोघांचा तर पोसरे येथे तिघांचा मृत्यू; 14 जण अडकल्याची भिती\nचिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात, प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरू\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/sindhudurg-amboli-24-years-old-girl-suicide-attempt-in-200-feet-deep-valley-477174.html", "date_download": "2021-07-24T20:09:39Z", "digest": "sha1:O2VBMKR2JX2IX7P57JPCBXQFEUONBMGK", "length": 18351, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआंबोलीत 24 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रिक्षाचालकाचे प्रसंगावधान, दोनशे फूट खोल दरीतून बचाव\n24 वर्षीय तरुणीने जवळपास दोनशे फूट खोल दरीत उडी घेतली होती. मात्र वेळीच मदत मिळाल्यामुळे तिला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले\nटीव्ही 9 मराठी डिजीटल ��ीम\nआंबोलीत तरुणीची सुखरुप सुटका\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील आंबोलीत खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला रेस्क्यू टीमने जीवदान दिलं. रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानामुळे 24 वर्षीय तरुणीचा जीव वाचला. तरुणीने जवळपास दोनशे फूट खोल दरीत उडी घेतली होती. मात्र वेळीच मदत मिळाल्यामुळे तिला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. (Sindhudurg Amboli 24 years old girl suicide attempt in 200 feet deep Valley)\nबस स्थानकातून रिक्षा पकडली\nसिंधुदुर्गातील आंबोली बस स्थानकावरुन मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एका युवतीने रिक्षा पकडली. रिक्षा चालक संजय पाटील यांना सावंतवाडीला जायचं असल्याचं सांगून ती बसली. रिक्षा सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान घाटात तिने दरड पडलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवली. घाटातील नजारा बघण्याचं कारण देत ती घाटातील संरक्षक कठड्यावर चढली.\nदोनशे फूट खोल दरीत उडी\nयुवतीचा आविर्भाव पाहून रिक्षाचालकाने तिला खाली उतरण्याची विनंती केली, परंतु तितक्यात तिने चप्पल आणि ओढणी संरक्षक कठड्यावर ठेवून खाली उडी मारली. तरुणी जवळपास दोनशे फूट खाली कोसळल्याचे बघून रिक्षा चालक घाबरला. भेदरुनच तो रिक्षा चालवत आंबोली पोलिस स्थानकावर आले व त्याने घडलेली घटना आंबोली पोलिसांना सांगितली.\nआंबोली पोलिस स्थानक प्रमुख बाबू तेली, दत्तात्रय देसाई आणि आंबोलीमधील रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते, आपत्कालीन व्यवस्थापन कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर पाऊस, वादळ-वारा अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिला धोक्यांवर मात करुन जिवंत बाहेर काढले.\nआत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अस्पष्ट\nतरुणीला तात्काळ 108 रुग्णवाहिकेमधून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. यावेळी तिच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाल्याचे समजले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिचे नाव कमल असल्याचे स्पष्ट झाले. ती शिरोडा भागातील रहिवासी असून तिचे वय 24 वर्षे आहे. मात्र अशाप्रकारे तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.\nपोलीस अधिक उपचारानंतर तिची माहिती गोळा करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची कारणे काय आहेत याबाबत तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक तोस���फ्र सय्यद, पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते उपस्थित होते. तर आपत्कालीन बचाव समितीतर्फे ही कामगिरी विशाल बांदेकर, अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, राकेश अमृतकर, अमरेश गावडे, दीपक मिस्त्री, हेमंत नार्वेकर, मायकल डिसोजा यांनी पार पाडली.\nप्रेयसीचं लग्न ठरल्याने नाराजी, नायर रुग्णालयातील 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं\nVIDEO | भगवती किल्ल्यावरुन तरुणी 200 फूट खोल दरीत, मृतदेहाजवळ केकचा बॉक्स सापडला\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nकोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत\nअन्य जिल्हे 6 hours ago\n‘माझी नाही तर कुणाचीच नाही’, डोक्यात रॉड घालून प्रेयसीची हत्या, नेमकं काय घडलं\nकृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले\nMaharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो महाराष्ट्राचं चेरापुंजी कोणत्या गावाला म्हणतात\nफोटो गॅलरी 7 hours ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून ��ांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_50.html", "date_download": "2021-07-24T21:01:23Z", "digest": "sha1:2ORYF36OTJ3KV7YMY4NNOOX7KUGLA6FE", "length": 5837, "nlines": 62, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजपुढचे तीन ते चार दिवस पावसाचे\nपुढचे तीन ते चार दिवस पावसाचे\nरिपोर्टर... केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळल्या. आता ६,७,८ आणि ९ जून हे चारही दिवस तुफानी पावसाचे असतील असा अंदाज IMD या संस्थेने वर्तवला आहे. ५ जून म्हणजेच आजही उत्तर आणि दक्षिण कोकणात चांगला पाऊस होईल असेही आयएमडीने म्हटले आहे. आयएमडीने या संदर्भातले एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे ज्यामुळे उत्तर आणि दक्षिण कोकणात कसा पाऊस पडेल त्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे.\nआयएमडीने व्यक्त केलेला अंदाज\nरायगड जिल्ह्यात विजा कडाडून पाऊस पडेल. मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे\nरायगड जिल्हा आणि इतर परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज\nठाणे आणि मुंबई भागात जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजा चमकण्याचा अंदाज\nउत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज\nविजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज\n८ आणि ९ जूनलाही अशाच प्रकारे पाऊस पडेल असेही आयएमडीने म्हटले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/technology-news-google-g-talk-google-hangout-sundar-pichai-55598", "date_download": "2021-07-24T21:08:30Z", "digest": "sha1:3CM3SNH4HOXV6ZIRZWCC7W3P2VOEDEZL", "length": 6740, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'गुगल टॉक' आता अधिकृतरित्या बंद!", "raw_content": "\n''हँगआऊट'मध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि 'गुगल'च्या इतर सेवांशी जोडून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सांघिक चर्चा आणि संवादासाठी आता 'हँगआऊट'सारखे अद्ययावत ऍप्लिकेशन उपलब्ध झाल्याने आता 'गुगल टॉक'चा निरोप घेण्याची वेळ आली आहे,\n'गुगल टॉक' आता अधिकृतरित्या बंद\n'गुगल टॉक' हे ऍप्लिकेशन आता अधिकृतरित्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय 'गुगल'ने काल (सोमवार) अंमलात आणला. यामुळे 'गुगल टॉक' (किंवा 'जी-चॅट') वापरणाऱ्यांना आता 'हँगआऊट'कडे वळावेच लागणार आहे.\n'जी-मेल'च्या युझर्सला एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचा सोपा पर्याय म्हणून 2005 मध्ये 'गुगल'ने हे ऍप्लिकेशन तयार केले होते. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 2013 मध्ये 'गुगल'ने 'हँगआऊट' सुरू केले. त्यानंतर 'जी-मेल'च्या अनेक युझर्सने 'गुगल टॉक'ऐवजी 'हँगआऊट' वापरण्यास सुरवातही केली होती. तरीही, 'गुगल टॉक' वापरण्याचा पर्याय कालपर्यंत उपलब्ध होता.\n''हँगआऊट'मध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि 'गुगल'च्या इतर सेवांशी जोडून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सांघिक चर्चा आणि संवादासाठी आता 'हँगआऊट'सारखे अद्य��ावत ऍप्लिकेशन उपलब्ध झाल्याने आता 'गुगल टॉक'चा निरोप घेण्याची वेळ आली आहे,' असे 'गुगल'ने मार्चमध्ये प्रसिद्ध केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले होते.\n'हँगआऊट मीट' आणि 'हँगआऊट चॅट' या माध्यमातून व्यावसायिक युझर्सनाही जोडून घेण्याचा 'गुगल'चा प्रयत्न आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nपुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​\nमाण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू\nसलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​\nसर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​\nमुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​\nशाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​\n३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-city-new-three-corona-positive-case-285633", "date_download": "2021-07-24T21:02:10Z", "digest": "sha1:XKWETG6I5ZC5PVGQC3NZAYHK7NBINQVB", "length": 5955, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळे जिल्ह्यात तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nआजचे तीनही पॉझिटिव्ह रुग्ण धुळे शहरातील आहेत. त्यात मोहाडीलगत 44 वर्षीय महिला, मच्छीबाजार परिसरातील 35 वर्षीय महिला व आझादनगर हद्दीतील तरूणाचा समावेश आहे.\nधुळे जिल्ह्यात तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह\nधुळे : कोरोना व्हायरसचा खानदेशात प्रभाव वाढत आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रूग्णांच्या संख्येत रोज वाढत असून, खानदेशातील तीनही जिल्हे आता रेडझोनमध्ये गेले आहेत. धुळे जिल्ह्यात तीन नवे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे धुळ्यातील एकूण रूग्णांची संख्या ही 24 वर पोहचली आहे.\nनक्‍की पहा- जळगावचा रेड झोनमध्ये एन्ट्री; चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह\nश्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे दाखल आणखी तीन रुग्णांच्या स्वॅबचे नमुने कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 15 रुग्णांच्या कोरोना विषाणूच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूंच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 झाली आहे. आजचे तीनही पॉझिटिव्ह रुग्ण धुळे शहरातील आहेत. त्यात मोहाडीलगत 44 वर्षीय महिला, मच्छीबाजार परिसरातील 35 वर्षीय महिला व आझादनगर हद्दीतील तरूणाचा समावेश आहे. पॉझिटीव्ह आढळून आलेले बाधित क्षेत्र प्रशासनातर्���े सील केले जात आहेत\nधुळे शहरातील 3, तर साक्रीतील एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/06/the-schedule-of-internal-assessment-process-of-12th-standard-students-has-been-announced-by-the-education-department/", "date_download": "2021-07-24T20:36:34Z", "digest": "sha1:74YYOABBC6DYYRYHZ4JHV4CNXYHD3FYW", "length": 12183, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने केले जाहीर - Majha Paper", "raw_content": "\nबारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने केले जाहीर\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / बारावी निकाल, मूल्यमापन, वर्षा गायकवाड, शिक्षण विभाग, शिक्षणमंत्री / July 6, 2021 July 6, 2021\nमुंबई : एकीकडे शिक्षकांचे दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण होत असताना आता दुसरीकडे बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम सुरु होत आहे. शिक्षण विभागाने याबाबतचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. शिवाय या अंतर्गत मूल्यमापन कसे करावे याबाबतच्या सूचना सुद्धा परिपत्रक काढून जाहीर केल्या आहेत. 7 जुलैपासून अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षकांना सुरु करायचे असून 23 जुलैपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करून निकाल तयार करून मंडळाकडे पाठवायचे आहेत.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ. १२ वीचे मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या.\nबारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने त्यासाठी 30 :30 :40 असा निकष जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जातील.\nमुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षक यांच्यासाठी मूल्यमापन कार्यपद्धती बाबत मंडळाच्या यूट्यूब चॅनलवर 7 जुलै रोजी ��काळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nसोबतच अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, विषय शिक्षकांनी गुण तक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे, वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून तो उच्च माध्यमिक शाळा ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकाल समितीकडे सादर करणे हे काम 7 जुलै ते 14 जुलै दरम्यान शिक्षकांना करायचे आहेत\nमुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणाली मध्ये भरण्यासाठी 14 जुलै ते 21 जुलै दरम्यान वेळ देण्यात आला आहे\nत्यासोबतच समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात 21 जुलै ते 23 जुलै दरम्यान जमा करायचे आहेत\nत्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावर पुढील प्रक्रिया केली जाणार असून लवकरात लवकर निकाल कसा जाहीर होईल त्यासाठी 23 जुलैपासून बोर्ड निकाल प्रक्रियेवर काम करेल. 31 जुलै पर्यत सर्व राज्यांनी बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना हे काम शिक्षण विभाग वेळेत कसे पूर्ण करते \nमंडळाकडून निकाल वेळेवर जाहीर करण्याकरिता\nसर्व उच्च माध्यमिक शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालयांनी\nनिकाल वेळेवर जाहीर करण्याकरिता सर्व उच्च माध्यमिक शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सर्व प्रक्रियांचे काळजीपूर्वक वाचन करणे आणि त्या सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे देखील गरजेचे आहे. हे काम आव्हानात्मक आहे, पण मला खात्री आहे की, आमचे शिक्षक ही संपूर्ण प्रक्रिया उच्च गुणवत्तेसह उच्च दर्जा राखत पार पाडतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आह���. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/union-cabinet-expansion-munde-rane-become-union-minister-14425", "date_download": "2021-07-24T20:40:15Z", "digest": "sha1:HPW3HWHEDVGERUJXWWSD4LZ6BDEZ7SKI", "length": 4604, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : मुंडे राणेंना केंद्रात मंत्रिपद ?", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : मुंडे राणेंना केंद्रात मंत्रिपद \nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ Union Cabinet Expansion विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. शुक्रवारी पंतप्रधान PM Narendra Modi नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित shah Amit Shah व भाजप अध्यक्ष जे पी नड्डा J P Nadda यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आहे. या बैठकीवरून आता नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. Union cabinet expansion: Munde Rane to become Union Minister\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nया विस्तारामध्ये महाराष्ट्रातून दोन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. केंद्रीय ग्रामविकासमंत्री राहिलेले स्व.गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांच्या कन्या प्रीतम मुंडे Pritam Munde यांना केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते अशी चर्चा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर मुंडे कुटुंबात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते.\nशिवसेना Shivsena व भाजपच्या शह काटशहाच्या राजकीय पार्श्वभूमीवर व आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरे ठेवून, शिवसेनेच्या कट्टर विरोधक असणाऱ्या नारायण राणेंना Narayan Rane देखील केंद्रीय मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सध्या नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.\nहे देखील पहा -\nनारायण राणेंना केंद्रीय मंत्री बनवून कोकणात भाजपला BJP मजबुती देण्याची हि एक रणनीती देखील असू शकते. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटन प्रसंगी अमित शहा उपस्थित होते.\nशिवसेनेच्या कोट्यातील एक कॅबिनेट मंत्री पद खाली आहे. त्या कॅबिनेट मंत्री पदी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. आगामी बीएमसी BMC निवडणूक आणि कोकणात भाजपाला मजबूत करून शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मोदी कॅबिनेट मध्ये स्थ��न मिळू शकते. तर मराठवाड्यातून प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ongc-apprentice-recruitment/", "date_download": "2021-07-24T19:36:52Z", "digest": "sha1:ZTH64V2BPTDBVOEPEBN5P7SHUCAWGPUP", "length": 13772, "nlines": 138, "source_domain": "majhinaukri.in", "title": "ONGC Apprentice Recruitment 2020 -ONGC Apprentice Bharti 2020- 4182", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: ट्रेड & टेक्निशियन अप्रेंटिस\nअ.क्र. विभाग पद संख्या\n1 उत्तर विभाग 228\n2 मुंबई विभाग 764\n3 पश्चिम विभाग 1579\n4 पूर्व विभाग 716\n5 दक्षिण विभाग 674\n6 मध्य विभाग 221\nट्रेड अप्रेंटिस: पदवीधर/BBA/B.Sc/ ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)\nटेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nवयाची अट: 17 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अ��्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2020 (06:00 PM)\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (BJS) भारतीय जैन संघटना, पुणे येथे ‘लॅब टेक्निशियन’ पदांची भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Mahavitaran) महावितरण अप्रेंटिस भरती 2021 [उस्मानाबाद]\n(SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 168 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 147 जागांसाठी भरती\n(HEC) हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लि. मध्ये ट्रेनी पदाच्या 206 जागांसाठी भरती\n(Western Railway) पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=27-october-today-in-historyKL5810311", "date_download": "2021-07-24T19:34:42Z", "digest": "sha1:WNKRZL5W6M7UR45XUBI5TDMDFKN36AMV", "length": 17150, "nlines": 109, "source_domain": "www.kolaj.in", "title": "२७ ऑक्टोबर : आजचा इतिहास| Kolaj", "raw_content": "\n२७ ऑक्टोबर : आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. के. आर. नारायणन, भा. रा. तांबे, अनुराधा पौडवाल, अरविंद मफतलाल आणि इरफान पठाण यांच्याविषयीच्या.\nपत्रकार राष्ट्रपती के. आर. नारायणन (जन्म १९२०)\nपेशानं पत्रकार असलेल्या आणि नंतर राजकारणात आलेल्या माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच ९८ वा वाढदिवस. त्यांचं पूर्ण नाव कोच्चेरी रामण नारायणन. केरळ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेल्या नारायणन यांनी ४० च्या दशकात ‘द हिंदू’ आणि ‘टाईम्स ऑफ इंडिया’साठी पत्रकारीता केली. इंदिरा गांधींच्या आग्रहामुळे ते राजकारणात आले. १९८४, १९८९ आणि १९९१ ला नारायणन हे ओट्टापलल या मतदारसंघातून लोकसभेत गेले. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यांचं काम बघितलं. ऑगस्ट १९९२ मधे ते उपराष्ट्रपती झाले. त्यांच्या रुपाने स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनी भारताला दलित समाजातून पहिला राष्ट्रपती लाभला. ‘इंडिया अण्ड अमेरिका एस्सेस इन अंडरस्टैडिंग’, ‘इमेजेस अन्ड’ आणि ‘नॉन अलाइमेंट इन कंटपरेरी इंटरनेशनल रिलेशन्स’ ही त्यांची उल्लेखनीय पुस्तकं आहेत. ९ नोव्हेंबर २००५ ला नारायणन यांचा वयाच्या ८४ व्या वर्षी मृत्यू झाला.\nराजकवी भा. रा. तांबे (जन्म १८७३)\nभास्कर रामचंद्र तांबे अर्वाचीन मराठीतील मान्यताप्राप्त कवी. त्यांची आज जयंती. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. आग्रा इथं कॉलेजचं शिक्षण घेतल्यावर ते काही काळ देवासच्या संस्थानात पीए म्हणून कामाला लागले. त्यानंतर काही वर्ष एका गावात न्यायाधीश म्हणून काम केलं. १९३२ ला कोल्हापूरला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या कविता विभागाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. तांबेंच्या ‘डोळे हे जुलमि गडे’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’, ‘या बाळांनो या रे या’, ‘पिवळे तांबुस ऊन कोवळे’ या कविता गाण्याच्या माध्यमातून लोकप्रिय झाल्या. ७ डिसेंबर १९४१ ला त्यांचं निधन झालं.\nउद्योगपती अरविंद मफतलाल (जन्म १९२३)\nप्रसिद्ध उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा आज जन्मदिवस. ��ुंबईच्या सेंट झेवियर्स आणि सिडनेहॅम कॉलेजमधून त्यांचं शिक्षण झालं. आजोबांनी १९०५ मधे सुरू केलेल्या मफतलाल उद्योग समुहाची धुरा त्यांनी १९५५ ला आपल्या हाती घेतली. समुहाच्या कारभारात कपडे, केमिकल्ससारखे उद्योग जोडले. ९१ च्या आर्थिक सुधारणांआधी देशातला प्रमूख उद्योगसमूह म्हणून मफतलालची ओळख होती. १९६७ ला मफतलाल हे गुरु रणछोडदास यांच्या संपर्कात आले. १९६८ ला सद्गरु सेवा संघाच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. या माध्यमातून मफतलाल यांनी समाजातील वंचितांची सेवा करण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. अरविंद मफतलाल यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी मध्यप्रदेशातील चित्रकूट इथं निधन झालं.\nभक्तिगीतांचा गळा अनुराधा पौडवाल (जन्म १९५२)\nअनेकांच्या दिवसाची सुरवात ज्या भक्तिगीतांनी होते, तो आवाज म्हणजे अनुराधा पौडवाल. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा आज बड्डे. ‘अभिमान’ सिनेमापासून त्यांची गायन कारकीर्द सुरू केली. ‘धक धक करने लगा’, ‘तू मेरा हिरो’, ‘हम तेरे बिन’, ‘मैया यशोदा’, ‘चाहा है तुझको’, ‘एक मुलाकात जरुरी है सनम’ ही त्यांची गाणी लोकप्रिय झाली. आपल्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी फक्त टी सीरीज कंपनीसोबत गाण्याचा निर्णय घेतला. ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘आशिकी’, ‘तेजाब’ आणि ‘दिल है के मानता नही’ यासारख्या लोकप्रिय सिनेमांच्या गाण्यांनी अनुराधा पौडवाल टी सीरीजचा नवा चेहरा बनवलं. टी सीरीजच्या बऱ्याच भक्तीगीतांना अनुराधा पौडवाल यांचाच आवाज असायचा. २०१७ ला त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं.\nऑलराउंडर इरफान पठाण (जन्म १९८४)\nभारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटटर इरफान पठाणचा आज बड्डे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या इरफाननं आपल्या कामगिरीच्या बळावर वयाच्या १३ व्या वर्षीच बडोद्याच्या अंडर १६ संघात एंट्री मिळवली. २००१ ला बडोद्याने जिंकलेल्या रणजी करंडकात इरफानचा मोठा वाटा होता. डिसेंबर २००३ मधे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००६ ला पाकिस्तान विरोधातल्या कसोटीत इरफाननं बॉलिंग करताना हॅट्रिक केली होती. पहिल्याच ओवरमध्ये हॅट्रिकचा विक्रम इरफानच्या नावे आहे. इरफानन २९ कसोटी सामन्यांत ११०५ धावा आणि १०० विकेट घेतल्या. त्याने पहिला वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळला. वनडेच्या ५९ मॅचमध्येच १०० विकेट घेण्याचा विक्रम केला. २००७ ला झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इरफानने ४ ओवरमध्ये १६ रन देउन, ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यासाठी त्याची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली होती. कपिल देवचा वारसरदार म्हणून इरफान पठाणकडे पाहिलं जायचं.\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nफुटबॉलच्या स्पर्धा फिफा वर्ल्डकपची रंगीत तालीमच\nफुटबॉलच्या स्पर्धा फिफा वर्ल्डकपची रंगीत तालीमच\nगोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ\nगोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ\nपीएफचं अर्थगणित नेमकं कसं ठरतं\nपीएफचं अर्थगणित नेमकं कसं ठरतं\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nमांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे\nमांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख���रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-24T20:07:42Z", "digest": "sha1:7G2DVRNXBEWQP4XFU7FQ3LNVDV4K6OO2", "length": 6477, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना -", "raw_content": "\nरूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना\nरूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना\nरूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना\nइगतपुरी (जि.नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या हॉटेल गारवा येथे हॉटेल रूम नंबर १०५ मध्ये अशी घटना घडली. ज्यामुळे उपस्थितांना धक्का बसला. असे काय घडले नेमके\nरूम नंबर १०५ चे गुढ कायम\nमुंबई-नाशिक महामार्गावरील तळेगाव शिवारात महामार्गालगतच्या हॉटेल गारवा येथील कर्मचारी दादू भोरू भले (वय २२, रा. बोरली, जांबवाडी, ता. इगतपुरी) या युवकाने हॉटेल रूम नंबर १०५ या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १३) सकाळी घडली. याची माहिती हॉटेलचालक विलास त्र्यंबक खाताळे (रा. जुना गावठा, इगतपुरी) यांनी पोलिस ठाण्यात दिली.\nहेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू\nयुवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीयसूत्रांनी मृत घोषित केले. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक फकिरा थोरात करीत आहेत.\nहेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर\nPrevious Postढगाळ हवामानामुळे वाढला उकाडा रात्रीही उष्मा वाढल्याने नाशिककर हैराण\nNext Postनेचर क्लबच्या सर्वेक्षणात नाशिकमध्ये १२० गिधाडांची नोंद वन विभागाच्या प्रयत्नांना यश\nतीन दिवसांपेक्षा जास्त बाजार समित्या बंद नको; पणन संचालकांचे प्रशासनाला आदेश\nसाधेपणाने सण-उत्‍सव साजरे करत तोडा कोरोनाची साखळी – पोलिस आयुक्‍त पांडे\nबिऱ्हाड मोर्चेकऱ्यांची मुंबईतील पवारांसोबतची बैठक निष्फळ; आंदोलकांच्या भूमिकेकडे प्रशासनाचे लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/sangharsh-samiti-demand-to-deputy-chief-minister-regarding-following-the-old-decision-of-state-government-nrsr-68057/", "date_download": "2021-07-24T21:01:07Z", "digest": "sha1:PD3JABXXMVYGNYQUSIEYHCXOUTJSZL3K", "length": 14677, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "sangharsh samiti demand to deputy chief minister regarding following the old decision of state government nrsr | ‘त्या’ १८ गावांबाबत सरकारने घेतलेला निर्णय कायम ठेवा, संघर्ष समितीचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nकल्याण डोंबिवली‘त्या’ १८ गावांबाबत सरकारने घेतलेला निर्णय कायम ठेवा, संघर्ष समितीचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे\nराज्य शासनाने वगळलेली १८ गावे(18 villages) कल्याण डोंबिवलीमध्ये(kalyan dombivali corporation) पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची मागणी २७ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.\nकल्याण : राज्य शासनाने वगळलेली १८ गावे(18 villages) कल्याण डोंबिवलीमध्ये(kalyan dombivali corporation) पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची मागणी २७ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे कल्या��� जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.\nराज्य शासनाने मार्च महिन्यात २७ गावांपैकी १८ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात राजकीय पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर नुकताच निर्णय झाला असून वगळलेली ही गावे पुन्हा केडीएमसीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मात्र हा निर्णय घेताना २७ गावातील नागरिकांच्या निवेदनाचा कोणताही विचार झाला नसल्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदें यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावेळी सांगितले. तसेच २७ गाव आणि संघर्ष समितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून त्याची आपल्याकडून मोठी अपेक्षा आहे.\nत्यामुळे सरकारने १८ गावांबाबत घेतलेला निर्णय कायम राहण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील,२७ गाव संघर्ष समिती सचिव गजानन मांगरुळकर, लालचंद भोईर, रमेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान राज्य सरकार स्थानिकांसोबत असून याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्थानिकांना न्याय देण्याची भूमिका सरकार घेईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती जगन्नाथ शिंदे यांनी दिली.\nभाजपला ‘या’ कारणासाठी द्या भारतरत्न – संजय राऊत यांचा खोचक टोला\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/15/7731-health-workers-and-doctors-protest-in-maharashtra-during-corona-period/", "date_download": "2021-07-24T20:47:25Z", "digest": "sha1:SWDVYPB5Q4BNEHX7J6JTKTDCDWVSE5HN", "length": 12886, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "संकटात भर : ‘त्यामुळे’ पाचशेपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी नसणार कामावर..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nसंकटात भर : ‘त्यामुळे’ पाचशेपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी नसणार कामावर..\nसंकटात भर : ‘त्यामुळे’ पाचशेपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी नसणार कामावर..\nआरोग्य व फिटनेसट्रेंडिंगताज्या बातम्या\nदेशभरात करोनाकहर जोमात आहे. त्याचवेळी राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून १५ एप्रिल रोजी चोवीस तास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येत उपचारासाठी ससेहोलपट करणाऱ्या नागरिकांच्या आणि सरकारच्या नियोजनामध्ये संकटाची भर पडणार आहे.\nवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळ्या फिती लावून काम सुरू ठेवले होते. मात्र, राज्य सरकारने त्याकडे अजूनही लक्ष न दिल्याने मग त्यांनी २४ तासांचे लाक्षणिक आंदोलन पुकारले आहे. कोरोनाकाळात या आंदोलनाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसणार आहे. राज्यात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण ५७२ वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक अशी पदे आहेत. हे सर्व डाॅक्टर्स गुरुवारी कामावर नसतील.\nसंघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे :\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करण्यात यावे.\nसातवा वेतन आयोग लागू करावा.\nमागण्यांची सातत्याने होणारी हेळसांड पाहून हे पाऊल आम्हाला उचलावे लागत असल्याचे संघटनेच�� म्हणणे आहे.\nदरम्यान, मागण्या मान्य न केल्यास नाइलाजास्तव २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्येही संघटनेने आंदोलन पुकारले होते. त्यावेळी आरोग्यसेवा कोलमडली होती. आता तर आरोग्य सेवा तणावामध्ये नाही, तर खूपच महत्वाचा घटक बनलेली आहे. अशावेळी हे आंदोलन होत असल्याने आता या आंदोलनाचा फटका बसणार आहे.\nसंपादन : विनोद सूर्यवंशी\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nकरोना कवच : फ़क़्त 157 रुपयात घ्या ‘ही’ पॉलिसी; SBI ने आणली आहे खास स्कीम\nकरोना झाल्यावर ‘अशी’ लक्षणे असल्यास तत्काळ कार्डियाेलाॅजीस्टचा सल्ला घ्याच..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/24/8436-economy-in-corona-crises-da-dearness-allowance/", "date_download": "2021-07-24T21:20:57Z", "digest": "sha1:QSPOGV2ADNOVZW5F5ONLJ2AI6AEDWUO2", "length": 14708, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महागाई भत्त्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nसरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महागाई भत्त्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nसरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महागाई भत्त्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nकोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेचा (Economy in Corona Crises) गाडा सध्या काहीसा मंदावला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग-धंदे बसले. एकूण अर्थव्यवस्थेतच काही प्रमाणात शिथिलता आली आहे. महसुली वसुलीतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरच बरेच उत्पन्न खर्च होत असल्याने विकासकामांनाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे सरकारने काही प्रमाणात काटकसर करताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.\nमहागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारने नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार येत्या १ जुलै २०२१ पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA / Dearness allowance) वाढवला जाणार नाही. जुन्या दरानेच त्यांना महागाई भत्ता मिळेल. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो.\nकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत घोषणा करताना 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता अपडेट करण्यात येणार असल्याचे सांगितलं होते. मात्र, आता सरकारने यामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढच केलेली नाही. इतकंच नाही, तर 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत कोणतीही थकबाकी दिली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘एरियर्स’ही मिळणार नाहीत.\nसध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. 1 जुलै 2021 पासून तो 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार होता. बेसिक पगाराच्या आधारावर महागाई भत्ता दिला जातो. प्रवासखर्चही (ट्रॅव्हलिंग अलाऊंस / Travelling) महागाई भत्त्यासोबत वाढत जातो. त्यामुळे महागाई भत्ता वाढल्यावरच ट्रॅव्हलिंग अलाऊंससुद्धा (TA) वाढेल.\nसातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) कर्मचाऱ्याचा पगार तीन भागात विभागला जाईल. त्यात मूळ वेतन, भत्ते आणि पगारातून होणारी कपात, हे तीन भाग असतील. सातव्या वेतन आयोगातील ‘सीपीसी फिटमेंट फॅक्टर’ हा सर्व भत्त्यांनी गुणले जाणारे मूळ वेतन आहे. नेट सीटीसी (CTC) जाणून घेण्यासाटी मूळ वेतनाला फिटमेंट फॅक्टर (2.57)ने गुणावे लागते, त्यानंतर त्यात भत्ते समाविष्ट केले जातील.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nअंबानींची ब्रिटनमध्ये ‘शॉपिंग’; पहा काय काय खरेदी केलंय\nम्हणून CBI ने PPE कीटमध्ये टाकलेत छापे; पहा नेमके काय केले जातेय कार्यवाहीत\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हस��; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/afcat/", "date_download": "2021-07-24T20:16:38Z", "digest": "sha1:XUXDMTT7UISHPRZDJOYPMFC2HSHQJUFH", "length": 21983, "nlines": 269, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Air force AFCAT 2021 - NCC Special Entry - AFCAT 02/2021", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(AFCAT) भारतीय हवाई दलात 334 जागांसाठी भरती (AFCAT-02/2021)\nकोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 02/2021/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री\nएंट्री ब्रांच पद संख्या\nAFCAT एंट्री फ्लाइंग SSC-96\nग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) : PC-20, SSC-78\nNCC स्पेशल एंट्री फ्लाइंग —\nमेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी Met: PC-06, SSC-22\nAFCAT एंट्री- फ्लाइंग: (i) 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.\nAFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.\nAFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.\nNCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.\nमेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव���युत्तर पदवी.\nफ्लाइंग ब्रांच : जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002 दरम्यान.\nग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nNCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री: फी नाही.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2021 (05:00 PM)\nकोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 01/2021/NCC Special Entry\nपदाचे नाव: कमीशंड ऑफिसर\nएंट्री ब्रांच पद संख्या\nAFCAT एंट्री फ्लाइंग SSC-69\nग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) : PC-27, SSC-40\nग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Admin : PC – 12, SSC – 21\nNCC स्पेशल एंट्री फ्लाइंग —\nAFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवी/ BE / B.Tech.\nAFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.\nAFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B. Com. /50% गुणांसह MBA/MCA/ MA/M.Sc.\nNCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.\nफ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.\nग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nNCC स्पेशल एंट्री: फी नाही.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2020 11 जानेवारी 2021\nपरीक्षा (Online): 20 & 21 फेब्रुवारी 2021\nकोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 02/2020/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री\nएंट्री ब्रांच पद संख्या\nAFCAT एंट्री फ्लाइंग SSC-74\nग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) : PC-40, SSC-26\nNCC स्पेशल एंट्री फ्लाइंग —\nमेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी Met: PC-10, SSC-12\nAFCAT एंट्री- फ्लाइंग: (i) 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.\nAFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.\nAFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.\nNCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.\nमेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.\nफ्लाइंग ब्रांच : जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान.\nग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यान.\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nNCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री: फी नाही.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2020\nप्रवेशपत्र: 04 सप्टेंबर 2020 नंतर\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2021-07-24T21:11:20Z", "digest": "sha1:N2MAX4YV4G7GJAFX7E5Y7DXPLZJLVWW5", "length": 3376, "nlines": 80, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वस्तू - Wiktionary", "raw_content": "\nहा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द वस्तु\n२ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}