diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0483.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0483.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0483.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,565 @@ +{"url": "https://news.marathimaaj.in/bollywood-celebrity-chi-mul-shiktat-ya-shalet/", "date_download": "2021-06-24T00:20:43Z", "digest": "sha1:D6OERZNR42Z72HHKZK4VEPD3PWOI45WP", "length": 11272, "nlines": 87, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "बॉलिवूड सेलिब्रेटींची ‘मुलं’ शिकतात ‘या’ शाळांमध्ये, फीजची रक्कम ऐकूनच चक्कर येऊन पडाल..! – NEWS UPDATE", "raw_content": "\nबॉलिवूड सेलिब्रेटींची ‘मुलं’ शिकतात ‘या’ शाळांमध्ये, फीजची रक्कम ऐकूनच चक्कर येऊन पडाल..\nबॉलिवूड सेलिब्रेटींची ‘मुलं’ शिकतात ‘या’ शाळांमध्ये, फीजची रक्कम ऐकूनच चक्कर येऊन पडाल..\nआजच्या युगात पालकांना मुलांना शिक्षित करणे ही एक मोठी आणि कठीण जबाबदारी आहे. सामान्य लोक आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकवतात, पण जर एखाद्याचे चांगले उत्पन्न असेल तर तो त्याच्या मुलांना मोठ्या आणि खासगी शाळेत शिकवत असेल.\nदरम्यान, सेलिब्रिटींच्या मुलांची शाळा वेगळीच असते. तसेच मुंबईत असे अनेक विद्यालय आहे जिथे अनेक अब्जाधीश आपल्या मुलांना तिथे शिकवत आहेत. लाखो रुपये डोनेशन दिल्यानंतर या शाळेत प्रवेश मिळतो. या शाळेत सेलेब्रिटी, अरबपति, राजकीय आणि व्यवसायिकांची मुलेच शिकतात.\nबॉलिवूड सेलेब्रिटी म्हटलं की, त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. चित्रपट नसताना बॉलिवूड सेलेब्रिटी काय करतात, रियलमध्ये कसे दिसतात. कपडे कोणते घालतात, तसेच त्यांचे मुलं काय करतात आणि कोणत्या शाळेमध्ये शिकतात\nबॉलिवूड मधील काही सेलेब्रिटी आहेत ज्यांचे शिक्षण मुंबई मध्येच झाले आहे म्हणून त्यांचे मुलं देखील मुंबईमध्येच शिक्षण घेत आहेत. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.\nयामध्ये शाहरूख खानचा मुलगा अबराम, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या, माधुरी दीक्षित नेनेची दोन्ही मुले अरिन व रयान, हृतिक रोशनचे दोन्ही मुले व करिश्मा कपूरचे दोन्ही मुलांनी मुंबईतील लोकप्रिय शाळेत शिक्षण घेत आहेत.\nशाहरूख खानचा मुलगा अबराम धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकतो आहे. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्यादेखील देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते आहे. 2003 साली नीता अंबानीने ही शाळा सुरू केली होती.\nअक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव जुहूमधील इकॉले मोंडिआले वर्ल्ड स्कूलमध्ये शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयची मुलगी नितारादेखील याच शाळेत शिकत आह���.\nमाधुरी दीक्षित नेनेचे दोन्ही मुले अरिन व रयान मुंबईतील ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळेत शिकत आहेत. ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळा भारतातील टॉप तीन शाळांपैकी एक आहे.\nहृतिक रोशन व सुजैनचे दोन्ही मुले धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या शाळेत बालवाडीपासून सातवी इयत्तेपर्यंतची फी 1 लाख 70 हजार इतकी आहे.\nकरिश्मा कपूरची दोन्ही मुलेदेखील याच शाळेत शिकत आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार शाळेची अ‍ॅडमिशन फी जवळपास २४ लाख रुपये इतकी आहे.\nधीरूभाई अंबानी इंटरनॅशनल या शाळेची फिस किती\nही शाळा वर्ष 2003 मध्ये सुरू करण्यात आली होती. आणि या शाळेत सुमारे 7 मजले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार एलकेजी ते सातवी पर्यंतचे शुल्क 1 लाख 70 हजार रुपये आहे, आठवी ते दहावीसाठी (आयसीएसई बोर्ड) फी 1 लाख 85 हजार रुपये आहे.\nआठवी ते दहावीसाठी (आयसीएसई बोर्ड) 4 लाख 48 हजार रुपये आहेत. शाळा आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर आयबी कोर्सवर पूर्णपणे चालते. ही शाळा मल्टीमीडिया प्रोजेक्टरकडून लेट आयटी इलेव्हन क्लासरूम आहे. या शाळेत प्रवेशासाठी आपण वेबसाइटवर दिलेल्या फोन नंबर वरून बोलू शकतो.\nसांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…\nहिट असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत अक्षयने कधीच एकत्र केले नाही काम, म्हणाला अभिनेत्रीच्या ‘या’ वाईट गोष्टीमुळे….\nसिध्दूच्या मुलीला पाहिलत का दिसती इतकी बोल्ड आणि हॉ’ट की, आलीया आणि कॅटरिनालाही टाकेल मागे..\n“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…\n90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..\n‘पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/04/10/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82-5/", "date_download": "2021-06-23T23:01:59Z", "digest": "sha1:NDVT4YOOM6Q5OUZSOPW32DIVNJUFQTCF", "length": 17357, "nlines": 299, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "येशू | वसुधालय", "raw_content": "\nयेशू : स्वर्गाज्या राज्यात मोठा कोण\nयेशू : त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले,\nस्वर्गाच्या राज्यांत मोठा कोण \nबाळकाला बोलावून त्याला त्यांच्या उभें केले आणि\nम्हटलें “मी तुमहांस खचीत सांगतो, तुमचे मन\nवळल्याशिवाय व तुम्ही बाळकां सारखे झाल्याशिवाय\nस्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाहीं. यास्तव जो\nकोणी आपणाला या बाळकासारिखा लीन करील तोच स्वर्गाच्या\nराज्यांत मोठा होय.आणि जो कोणी माझ्या नामानें अशा एका बाळ्काला\nजवळ करील त्यानें मला जवळ केलें असे होईल.\nमजवर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहाणांतील एकाला जो कोणी अडखळवील\nत्याच्या गळ्यांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात\nबुडवावें ह्यात त्याचें हित आहे.\nसांभाळा, यां लहान मुलांतील एकालाही तुच्छ मानूं नका;कारण मी तुम्हांस सांगतो की\nस्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे तोंड नित्य पाहतात.\nतुम्हांस कसे वाटतें,कोणाएका मनुष्या जवळ शंभर मेंढरें आहेत, आणि त्यातून एखादें\nभटकले तर तो ती नव्याणव डोंगरावर सोडून त्या भटकले ल्याचा शेध करण्यास जाणार नाही\n कदाचित ते त्याला सांपडले, तर न भटकलेल्या नव्याण्णव पेक्षा तो त्यावरून अधिक\nआनंद करील असे मी तुम्हांस खाचीत सांगतों. तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा\nअशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाहीं.”\nयावर आपले मत नोंदवा\n५०६ वा ब्लॉग पोस्ट\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछा��� छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/topic/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/page/2/", "date_download": "2021-06-24T00:04:51Z", "digest": "sha1:ZZE6DZ42ENZBGLRTQ3J33HXUXCQM7ZR3", "length": 90206, "nlines": 247, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "महत्वाची माहिती | निसर्गरम्य जुन्नर… | Page 2", "raw_content": "\nCategory Archives: महत्वाची माहिती\nत्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे.\nMay 6, 2018 ईतर, महत्वाची माहिती, समाजकार्यप्रविण खरमाळे\nत्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे.\nजुन्नर तालुक्यात भटकंती करताना अनेकांच्या समस्या नेहमीच समोर येत असतात. कथा आणि व्यथा स्थानिकांकडून ऐकताना तर कधी अंगावर शहारे येतात तर कधी डोळ्यांच्या कडा पण पाझरू लागतात. मग एक प्रश्न काळजाला भिडतो तो म्हणजे खरोखरच हि “शिवरायांची” जन्मभुमी आहे का प्रत्येक जण आपापल्या परीने लढा देतो व आपल्या समस्या सोडविण्याची धडपड करताना दिसतो व त्या पुर्ण पण होतात. परंतु ज्यांच्यामध्ये धडपड करण्याची क्षमताच नाही त्यांनी जावे कुठे प्रत्येक जण आपापल्या परीने लढा देतो व आपल्या समस्या सोडविण��याची धडपड करताना दिसतो व त्या पुर्ण पण होतात. परंतु ज्यांच्यामध्ये धडपड करण्याची क्षमताच नाही त्यांनी जावे कुठे हा पण मोठा प्रश्न आहे.\nजुन्नर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून चार गावांचा उल्लेख नेहमीच ऐकावयास मिळतो ती गावे म्हणजे दक्षिणेकडील सुकाळवेढे व हातविज तर उत्तरेकडील कोपरे व मांडवे. या ठिकाणी एस. टी सुविधा गावात पोहचल्या ही आनंदाची बाब निश्चितच आहे. व त्यातुन त्यांना दिलासा पण मोठ्या प्रमाणात मिळाला. आता अपेक्षा आहे ती चांगल्या प्रकारे रस्ते होण्याची.\nजुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील गाव म्हणजे #देवळे. या गावात सुविधा मिळाली खरी पण त्याच गावातील 40 कुटूंबातील जवळपास 250 लोकवस्ती असलेली #दरेवाडी मात्र शासन सुविधांपासून वंचित असलेली पहावयास मिळते.\nअक्षांस – N 19*18’16.4 रेखांश – 073*44’18.3 वर वसलेल्या या दरेवाडीचा अंधार मिटला तो सन 2013 मध्ये तो पण एकल विद्यालयाच्या व गावच्या तरूणांच्या मदतीने. मुळात जर्मनीची असलेली #बाॅश्च (Bosch) कंपनीला एकल विद्यालयाने या दरेवाडीची माहीती दिली कि त्यांना हा प्रकल्प राबविण्यासाठी दुर्गम भागातील 30/40 घरांची अवश्यकता होती. कंपनीने सोलर प्रोजेक्ट येथे उभा केला व दरेवाडीला स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांनी उजेड मिळाला.\nया कंपनीने जवळपास 40 घरांमध्ये मिटर बसवलेले असून प्रत्येक घराघरामध्ये लाईट पुरवली जाते. एक इनव्हायटर रूममध्ये 6 बॅटरी संचात सोलरच्या माध्यमातून वीज सेव केली जाते व तीचा वापर टिव्ही, बल्प व वाडीच्या पाणीपुरवठा पंपासाठी केला जातो. मुलांचा अभ्यास, माता भगिनींचा स्वयंपाक याच प्रकाशात केला जातो. राॅकेल वर चालणारे दिवे नष्ट झाले व आरोग्यदायी यांचे जीवन ठरले. यासाठी प्रकल्पासाठी जागा दिली ती श्री. नामदेव सिताराम बुळे यांनी. या बदल्यात त्यांना घरात मोफत वीज देण्याचा निर्णय कमेटीने घेतला.\nप्रत्येकी मिटर प्रमाणे रू 90/- आकारले जातात व त्याचा विनियोग या प्रोजेक्टच्या मेंटनससाठी केला जातो व याचे ताळेबंद ठेवण्यासाठी वाडीतील सात सदस्यांची वनदेवी कमेटी स्थापण्यात आली आहे. गेली पाच वर्षे हा वीज पुरवठा आमच्यासाठी उजेड घेऊन आल्याचा आनंद येथील ग्रामस्थ सांगतात. परंतु काही समस्या विचारले असता त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या पहावयास मिळाल्या.\nते सांगतात घरात लाईट आली परंतु वाडीत यायल��� रस्ता नाही. एखादी बाळंतपणात आडलेली महीला किंवा आजारी पडलेल्या व्यक्तींना येथुन तीन कि.मी अंतरावर स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते. तीन महिने येथे एवढा पाऊस पडतो की आमचा इतर सर्वांशी संपर्क तुटतो. कारण दोन मोठ्या ओढ्यांनी व डोंगरांनी वेढलेल्या भागावर ही वाडी असल्याने पुर्ण पाण्याचा वेढा आम्हाला पडतो व मुख्य रस्त्यावर येणेही शक्य होत नाही. आरोग्य सेवा मिळणेही कठीण होत. राशनपाणी याचा साठा करून ठेवावा लागतो. आम्हाला सर्वांना महत्वाची गरज आहे ती हा पावसाळा सुरू होण्याआधी येथील रस्त्याची, असे ग्रामस्थ केविलवाणे सांगतात.\nमी “निसर्गरम्य जुन्नर तालुका” पेज परिवार तर्फे मा. आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण दरेवाडीच्या समस्येवर लवकरच निर्णय घेऊन येथील जणतेच्या समस्या लक्षात घेता त्यांच्या निश्चितच अडचणी दुर कराल. कारण त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहेत.\nही दरेवाडी म्हणजे निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असून जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी निश्चितच ट्रम्पकार्ड म्हणुन उदयास येईल यात शंकाच नाही. परंतु येथील सुखसुविधांसाठी उच्च पावले उचलली जाणे गरजेचे आहे.\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nलालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.\nMay 6, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग खजिना, पुरातन मंदिरे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nलालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.\nहरिश्चंद्राची भेट घेऊन पुष्पावती माई धाकटी बहिण मांडवीला भेटायला निघते. द-याडोंगर खोरे तुडवत तुडवत व वेडीवाकडी वळणे घेत घेत ती जेव्हा जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे येते तेव्हा तीची भेट मांडवीशी होते. एकमेकींना भेटून झाल्यावर पुष्पा, मांडवीला विचारते अग तु कोठे निघालीस एवढे नटून थटून मांडवी उत्तरते मोठ्या ताई कुकडीला भेटायला निघाले. येतीस का ताई तु पुढे मांडवी उत्तरते मोठ्या ताई कुकडीला भेटायला निघाले. येतीस का ताई तु पुढे पुष्पा म्हणते अग मी मोठ्या ताईलाच भेटायला निघाले होते. म्हटले रस्त्यात तुला भेटून पुढे कुकडी ताईला भेटावे. मग काय पुष्पा व मांडवी दोघी मोठी बहीण कुकडीला भेटायला निघतात. बरेच अंतर चालत चालत त्या एका ठिकाणी कुकडीला भेटतात तेच ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील लालखण हिवरे होय.\nत्यांची भेट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणास आपण संगम असे म्हणतो. या ठिकाणी तीन नद्या एकत्र आल्याने येथे हेमाडपंती संगमेश्वराचे मंदिर बांधण्यात आले होते. संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झाल्याने मंदिराबाहेरचे चार नंदी पहावयास मिळतात. हेमाडपंती मंदिराचे अवशेष पालथे असून फक्त एक मुर्ती निदर्शनास पडते. गणपती शिल्प जीर्ण अवस्थेत पहावयास मिळते. या ठिकाणी येण्यासाठी आज प्रथतःच कपडे उतरून छातीभर खोल पाण्यातुन 30 मीटर प्रवास करावा लागला तेव्हा कुठे येथील शिवलिंगास स्नान घालण्याचा व स्वच्छ करण्याचा योग आला.\nनियमित पाण्याची सुखसुविधा उपलब्ध असल्याने येथे गाव वसले ते लालखन हिवरे.हेमाडपंती मंदिराचे जीर्ण अवशेष येथे पहावयास मिळतात. 1977 पर्यंत येथे येडगाव धरणाची निर्मीती करण्यात आली व या तीनही बहिणींचा रस्ता येथे अडविण्यात आला. व निर्माण झाले ते येडगाव धरण. त्यामुळे #संगमेश्वर_मंदिर व लालखण गाव पाण्याखाली गेले.\nजुन्नर तालुक्याचे माजी आमदार कि ज्यांनी 15 वर्षे आपली सत्ता प्रस्थापित केली ते मा. वल्लभशेठ बेनके यांचे हे गाव. धरणामुळे गाव विभागले गेले व #कैलासनगर व #हिवरे_बुllअशी दुभागणी झाली.\nआता आपणास प्रश्न पडला असेलच कि लालखण हे नाव कसे यावर भोर बाबा आख्यायिका सांगतात की खुप खुप वर्षापूर्वी अहमदनगर मधील लालखण बाबांच्या समाधीपाशी असलेले दोन अतिशय लाल व मोठे भुंगे फिरत फिरत येथे आले व मरण पावले. त्यांची समाधी लालखण म्हणुन येथे बांधण्यात आली. ते भुंगे येथे बाबाच्या रूपात आले होते म्हणून तसे नाव देण्यात आले. #लालखण_मंदिर ही वास्तु बहुतेक निजामशाही कालखंडात बांधण्यात आली असावी असे वाटते. मंदिरात एक व मंदिराच्या बाहेर पश्चिमेस लागुन एक अशी दोन पिरस्थाने पहावयास मिळतात. नुकतीच 4 तारखेला मंदिर पाण्याची पातळी कमी झाल्याने येथे यात्रा संपन्न झाली होती.\nयाच समाधीच्या अगदी दक्षिणेला 30 मीटर अंतरावर भारताचे सर्वप्रथम वनसंरक्षक इंग्रज अधिकारी गिब्सन येथे सरकारी बंगल्यात वास्तव्यास होते. धरण निर्माण झाल्याने त्यांचे राहते घर पाण्याखाली गेले व त्याची पडझड मोठ्या प्रमाणात झाली व आज फक्त त्या इमारतीचे अवशेष पहावयास मिळतात. येथे विविध ठिकाणी समाधीस्तल पहावयास मिळतात. आखीव व रेखीव सुंदर तुळस येथील पसरलेल्या हिरवाईमधे तल्लीन होऊन उभी असल्याचे दिसते. बौद्ध समाधी याच तुळशीच्या पुर्वेस पहावयास मिळते. परंतु ती बौद्ध समाधी नसून समाधीस्तल असावे की जीच्या छतावर चुन्यामध्ये चारही दिशांना बसलेल्या अवस्थेतील मुर्ती कोरलेल्या दिसतात.\nधरणाची पातळी खाली गेली की येथील ग्रामस्थांच्या पुर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. सर्व बाजुंना लाबवर हरळीच्या गवताचे साम्राज्य पसरल्याने हा परिसर हिरवाईने व सौंदर्याने नटलेला पहावयास मिळतो. एकदा का या परिसरात आलात तर येथून निघता पाय काढणे फारच कठीण. अगदी अंधार होईपर्यंत मी येथून हललो नव्हतो.\nओझरच्या विघ्नहर्त्याच दर्शन झाले की पर्यटकांनी हिवरे बुll या गावातील या ठिकाणी भेट देणे सोयीस्कर आहे. अगदीच तीन कि.मी अंतरावर हे गाव आहे. गाव परिसर संपूर्ण उस क्षेत्राने अच्छादीत असल्याने येथील रस्ते नेहमीच हिरवाईच्या छायेत असतात. येथील सौंदर्य दर्शन जर सांजवेळी घेत असाल तर अतिउत्तम कारण सुर्यमावळतीचे दृष्य तर अप्रतिमच. मग पहातायना #हिवरे_बुll परिसर\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nApril 29, 2018 घाट, निसर्ग, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nघाट वाटा म्हटले की निसर्ग दर्शन आलेच नाही का जुन्नर तालुक्यातील घाटवाटा चढण आणि उतरणीला तर अक्षरक्षः दमछाक करतात. या सर्व घाटवाटांची एक विशेषता म्हणजे यांची उतरणीची सुरुवात शिवजन्मभुमीत होते व शेवट ठाणे जिल्ह्यात होतो. पश्चिम पट्यातील अनेक गावचे ग्रामस्थ तर याच वाटांचा नियमीत वापर मुंबई, कल्याणला जाण्यासाठी करत. विविध गावच्या बाजारांसाठी ते येथुनच प्रवास करत व भेट देत. अशा सात घाट वाटा म्हणजे किल्ले सिंदोळा व उधळ्या यांच्या मधील माळशेज घाट बोगद्यापाशी उतरणारा श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पावणखिंड मार्ग, उधळ्या ते भोरद-या यांच्या मधील माळशेज घाटातील यु पाॅईन्टवर उतरणारा भोरदा-या, अंजनावळे डोंगर ते नाणेघाट यामधील भैरवगडाकडे व मोरोशिला घेऊन जाणारे भोरांड्याची नाळ, पुरातन व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाट,आंबोली ते दुर्ग ढाकोबा यांच्या मधील अ��णारा दा-याघाट, दुर्ग ढाकोबा ते दुर्गवाडी यामधील खुटादारा वाट आणि दुर्गादेवी ते डोणी यामधील असलेली डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा या उतरताना तर यांची विविध रूपे अनुभवयास मिळतात. परंतु डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा या घाटवाटेची काही सुंदरता वेगळीच. हातवीज गावातुन डोनीला जो रस्ता कोकणकड्याच्या किणा-याजवळुन पुढे अडीच कि.मी जातो याच किनाऱ्यावर ही घाटवाट खाली कोकणाकडे दोन उंचच उंच कड्यानी वेढलेली दिसते. इतर घाटवाटांच्या तुलनेत या वाटेचा उतार तीव्र स्वरूपात आढळुन येत नाही. याच उताराला दोन नद्यांच्या संगम पहावयास मिळतो. अगदी रस्त्यालगत ही घाटवाट असल्याने पर्यटकांसाठी निश्चितच पर्वनी ठरेल. येथील दोन कड्यांवर व्हॅली क्राॅसिंगसाठी एक वेगळाच थरार घेता येऊ शकतो. त्यामुळे रॅपलिंग व क्लायबिंग सारखे हे ठिकाण असल्याने याला विशेष महत्व भविष्यात प्राप्त होऊ शकतो. यासाठी हातवीज ग्रामस्थांनी प्रयत्न करायला हवेत. कारण जुन्नरचा सर्वात अतिदुर्गम भाग म्हणून हातवीजची ओळख आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी येथील ग्रामस्थांना येथे पर्यटनाच्या माध्यमातून सहज निर्माण होऊ शकतात. जवळच दुर्गादेवी सारखे अतिशय सुंदर ठिकाण असून येथील देवराईला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणाला हातवीजचे माजी सरपंच कसाळे यांच्या सोबतीत भेट देण्याचा योग आला. खुप खुप धन्यवाद सरपंच.\nकधी योग आलाच तर डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा या घाटवाटेचा थरार घ्यायला विसरू नका.\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका.\nजुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.\nApril 28, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग, पुरातन मंदिरे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nजुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.\nनुकतीच #जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावाला भेट देण्याचा योग आला. पुणे – नाशिक हायवेपासुन अगदीच दोन कि.मी अंतरावर पश्चिमेस वसलेले हे गाव. या गावची एक ओळख सांगायची झाली तर विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार महाराष्ट्रतुन निवडून आले ते म्हणजे मा.शरददादा सोनवणे त्यांचे गाव म्हणजेच #पिंपळवंडी गाव.\nगावाला असे नाव का पडले असावे असा प्रश्न पडतो व विचारधारा सुरू होते ती या नावाच्या शोधाची. माझा प्रवास उंब्रज, काळवाडी मार्गे पिंपळवंडी असा होता. हा सर्व परिसर येडगाव धरणाच्या पाणलोटाखाली असल्याने येथील सुंदरतेला तर चार चांद लागलेले दिसतात. गावाच्या पाठीमागे पश्चिमेस एक 100 मी. अंतरावर पिंपळेश्वर ओढा लागतो. या ओढ्याच्या काठी एक हेमाडपंती मंदिर दृष्टीस पडते. येथील परिसर अनेक पिंपळ वृक्षांनी व्यापलेला दिसतो व नकळतच #काशीखंड अध्याय – 50 मधील ओव्या आठवू लागतात.\nश्री गणेशाय नमः षडास्यलणे आगस्ती मुनी\nत्या दक्षिणदेशी काम्यकवनी महाक्षेत्र असे पुण्यजीवनी\nगोदावरीचे उत्तरपारी प्रतिष्ठान आसे पुण्यनगरी\nतेथे लींग रछायना बरव्यापरी पिंपळेश्वरतो ll2ll\nदुधचीऋषीचा कुमार पीपलाद नामे मुनेश्वर तेणे गोदातिरी\nछपीलाहार त्यानाव पिंपळेश्वर ll3ll\nहे आठवताच येथील अख्यायिका समोर एक चित्रपट रूपात उभी राहते. ती पुढील प्रमाणे.\nस्वतःच्या हाडाची शस्त्रे इंद्रास करून दिली ते ऋषी म्हणजे दधीची ऋषी जे सप्तऋषी होऊन गेले त्यापैकी हे त्यातील एक होय. त्यांचे पुत्र पिंपलाद हे खुप मोठे शिवभक्त होते. त्यांनी काही वर्षे विश्वेश्वराची सेवा करून ते नर्मदातिरी तपचर्या परिक्रमा केली व पुन्हा ते काशिला आले. व विश्वेश्वराची भक्ती व सेवा केली. काही वर्षे निघून गेली व पिंपलाद यांना भगवंतांचा आदेश झाला की तिर्थांटन करा.ते तिर्थांटन करत करत “शिवजन्मभुमी” आज ज्या नावाने ओळखले जाते तेव्हा त्यावेळी हा भुभाग “दंडकारण्य” म्हणुन ओळखला जायचा ते या ठिकाणी पोहचले. येथील परिसरातून जात असताना त्यांना हा परीसर खुप आवडला. दक्षिणेस जवळच अंतरावर कुकडी माई संथ प्रवाहीत होत्या. घणदाट जंगल असल्याने जपासाठी त्यांना येथे सर्व काही मांगल्य वाटले व ते येथेच वाहत्या ओठ्याकाठच्या खडकावर तपश्चर्या करू लागले. परंतु त्यांचे प्रत्येक वर्षी महाशिवरात्री काशियात्रेस जाणे टळत नसे.\nयात्रा संपली की येथील भुमाता पुन्हा त्यांची येथे वाट पाहत असे. पिंपलाद ऋषींचे वय होत चालले होते. तपश्चर्येच्या बळावर त्यांना अनेक सिध्दी प्राप्त झाल्या होत्या. आजुबाजुच्या परिसरातही ऋषींची ख्याती पसरत चालली होती.\nपिंपलाद ऋषींचे आता खुपच वय झाले होते. महाशिवरात्रीस काशियात्रेस जाण्याची चिंता वाटू लागली होती. त्यांना त्या���चे मन स्वस्थ बसू देत नव्हते. कारण वृद्धापकाळात यात्रा करणे शक्‍य होणार नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या साधनेचा वापर केला व स्वतःचे शिर काशियात्रेस योगसाधनेने पाठवले.\nपिंपलाद ऋषींच्या तपाची व श्रद्धेची भगवान शंकरांना जाणीव झाली व भगवान शंकराची व या पिंपलाद ऋषींच्या शिराची भेट #नगर जिल्ह्यातील #पारनेर तालुक्यातील #विरोलीगावात झाली. या भक्ताचे निस्सीम भक्ती पाहून या भक्ताच्या शिराची भगवान शंकरांनी प्रतिष्ठापना या #विरोली गावातच केली व ते शिर स्वतः भगवान शंकर पिंपळवंडी या गावात या पिंपलाद ऋषींच्या तपश्चर्ये ठिकाणी येऊन त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व आता तुला काशियात्रेस येण्याची गरज नाही. मी सतत लिंग रूपात निवास करीन व मला या ठिकाणी पिंपळेश्वर या नावाने ओळखले जाईल. असे सांगून त्यांनी लिंग रूपात पिंपळेश्वराची लिंगरूपामध्ये व येथे गंगेसह स्थापना केली व भगवान शंकर अंतर्धान झाले.\nमित्रांनो ही जरी अख्यायिका सांगितली जात असली तरी येथील गंगा कुंड रूपात वर्षाच्या 365 दिवस गायमुखातुन वाहताना दिसते या कुंडास आजही गंगातिर्थ व छोट्या कुंडास काशितिर्थ म्हणुन ओळखले जाते. मंदिराच्या शेजारीच पिंपलाद ऋषींची समाधी आहे. मंदिर गर्भगृहात डावीकडे पिंपलाद ऋषींची शिरविरहीत मुर्ती आहे. व समोरच एक गोल दगड ठेवला असून आपण मांडी घालून बसुन त्या दगडावर हात ठेवून मनात प्रश्न केला की त्याचे उत्तर मिळते.\nपिंपलाद ऋषींच्या ख्यातीने एक एक भक्त या स्थानी राहु लागला. येथे बाजारपेठेची निर्मीती झाली व उभे राहीले एक खेडेगाव अर्थात #पिंपळवंडी.\nयेथे काळानुरून एक प्रचंड कोरिव व आखीव व रेखीव दगडी शिल्पांचे एक हेमाडपंती मंदिर उभे राहिले. काळ वाढू लागला व भुतकाळात लोटला जाऊ लागला. मनुष्य इतिहासाच्या पाऊलखुणा विसरू लागला. जिर्ण व पडझड झालेली मंदिरे हटवू लागला. हळूहळू पडझड झालेल्या वास्तु धरणात, गंगेत तर कधी कधी जमीनीखाली दडपून टाकू लागला. जुणी मंदिरे पाडून त्या जुन्या मंदिरांचे पुरावे नवनिर्मित मंदिराच्या पायथ्यातच गाडून त्यावर उभी राहिली ती नवीन मंदिरे. आज जेव्हा मी येथे या पाऊलखुणा शोधू लागलो तर एकच दगडी शिल्प मंदिराच्या उत्तरेला टेकवून ठेवल्याचे दिसले कदाचित ते श्री गणेशाचे शिल्प असल्याने ते ठेवण्यात आले असावे.तसेच दक्षिणेस विरघळ दिसून येते. मंदिराच्या आतील भाग पुरातन वाटतो खरा परंतु तो पुनरस्थापीत करण्यात आले असावे असे वाटते. हेमाडपंती बांधनीतील दगडांचा रिघ मंदिराच्या पुर्वेस ओढ्यात पडलेला दिसतो खरा परंतू येथील कोरीव मुर्ती पहावयास मिळत नाहीत. गावचे ग्रामस्थ श्री. विकास बाजीराव काकडे यांना हेमाडपंती बांधनीतील मुर्ती आजुबाजुला कुठे पहावयास मिळतील का विचारले असता त्यांनी पिंपळवंडी गावतील मारूती मंदिराच्या चार दिशेला भिंतीला उभ्या केलेल्या मुर्ती दाखवल्या. त्या पाहून मन प्रसन्न झाले. व खात्री पटली कि खरोखरच येथे पिंपळेश्वराचे हेमाडपंती मंदिर होते. या मुर्ती व मंदिराच्या पायथ्याच्या भरावात गाडलेल्या मुर्ती बाहेर काढणे खुपच गरजेचे वाटले. कारण या परीसराचा व गावचा खरा पौराणिक इतिहास फक्त आणि फक्त याच मुर्तींमुळे जीवंत ठेवला जाऊ शकतो.\nमी समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी व मा.आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण हे इतिहासाचे ठोस पुरावे आपल्या गावच्या इतिहासासाठी खुप मौलिक असून त्यांचे संवर्धन करूने गरजेचे आहे. जर ते नष्ट झाले तर निश्चितच गावचा इतिहास पुसला जाईल. या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिराची निर्माण करून “पिंपळेश्वराचा” वारसा जपला पाहिजे. याच रस्त्यावर व पुढे काळवाडी व पुढे ऐतिहासिक वारसा लाभलेले उंब्रज गाव असल्यामुळे निश्चितच पर्यटनासाठी एक मोठी उपलब्धी सहज होऊन येथील रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होऊ शकतील.\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nनिसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.\nApril 28, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग, पुरातन मंदिरे, महत्वाची माहिती, श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक)प्रविण खरमाळे\nनिसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.\nहिंगणे दप्तर खंड तिसरा या भारत संशोधक मंडळाने जी बखर लिहीली त्या पुस्तकात ज्या गावच्या ऐतिहासिक मंदिराच्या खर्चाचा उल्लेख मिळतो ते मंदीर म्हणजे जुन्नर तालुक्यातील उब्रज गावचे महालक्ष्मी मंदिर. या गावचा ऐतिहासिक वारसा सुरू होतो ते येथील पुष्पावती व कुकडी नदीच्या संगमाने. येथील धरणात लुप्त झाले ते संगमेश्वराचे मंदिर. येथील ऐतिहासिक वारसा पाहता नवीन गावाती�� शनि व हनुमान मंदिराच्या समोर असलेली विरघळ लक्ष वेधते. गावकरी या वीरघळीचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी करतात ऐकून नवल वाटले. ते कसे विचारले असता सांगतात, पुर्वी पासून जर दुष्काळी परिस्थिती उद्भवली की या मुर्तीला पालथे घातले की त्यावर एक वजन ठेवतात. पाऊस पडला की त्या ठेवलेल्या वजनाचा इतकी शेरणी वाटतात म्हणे. विशेष म्हणजे उब्रज गाव एकच होते परंतु येडगाव धरण बांधण्यात आले व येथील गावाचे विभाजन झाले व दोन ठिकाणी विस्तारीत झाले. म्हणून येथे उंब्रज 1 व 2 अशी गावे पहावयास मिळतात. परंतु आजही गावच्या खुना व येथील मंदिरे जशास तशी आहेत. येथील विर नावाचे दगडी शिल्प परीसरात लक्ष वेधून घेते. महालक्ष्मी मंदिर पेशवेकालीन असून खुप काही येथे अभ्यास करण्यासाठी गोष्टी पहावयास मिळतात.\nयाच गावातून पुर्व पट्यातील आणे व इतर 10 गावांना येथुनच पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील इतर चार धरणांचे पाणी या येडगाव धरणात आणले जाते. येथील परीसर पाहता आपण बाहेर देशात आहोत की काय असा भास होतो. या परीसरात विषयी जास्त काही लिहीता फक्त छायाचित्रेच येथील सुंदरता सांगून जातात. येथील मळगंगा मंदिराच्या आवारातील वडाचे झाड जवळपास 400 वर्ष जुने असुन आजही ते सुरक्षित आहे. जो एकदा या परिसरास भेट देईल तो निश्चितच वारंवार या परीसराच्या दर्शनास गेल्या शिवाय राहणार नाही. विविध पक्षी या परीसरात विहार करत असल्याने एक विशिष्ट संगिताची धुन पक्षांच्या वानितुन ऐकावयास मिळते.\nयेथील गद्य गळेचा इतिहास स्थानिकांकडून ऐकून नवलच वाटले. सांगतात जर पाठीची शिर भरली असेल तर या दगडावर झोपल्यावर व्यवस्थित होते व आराम मिळतो. याच गावाला लागुन येडगाव धरणभिंत लाभली असल्याने येथील परीसर नेहमीच हिरवाईचा शालू पांघरलेला दिसतो. संपूर्ण परीसरास उसाचे अच्छादन पहावयास मिळते.\nया जुन्या उंब्रज गावचा एक पर्यटन म्हणून जर विकास केला गेला तर निश्चितच येथील तरूण व तरूणींना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील फक्त गरज आहे ती एक चांगल्या प्रकारच्या पर्यटन विकासीत आराखड्याची व गावकर्यांच्या सहभागाची. की ज्यांच्या माध्यमातून साकार होईल एक विकसीत पर्यटन स्थळ. या विकासासाठी मराठाबाणा फेम अशोकजी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती भक्तभवन बांधून सुरूवात झाली आहेच.\nया परिसराचा अभ्यास करण्याची संधी डाॅ.राहूल हांडे व महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून प्राप्त झाली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. सर्व छायाचित्रे उंब्रज ग्रामस्थांना समर्पित करतो कारण तो आपला अनमोल ठेवा आहे.\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nश्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .+\nApril 27, 2018 महत्वाची माहिती, श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक), समाजकार्यप्रविण खरमाळे\nजेवण करण्यासाठी हाॅटेलमध्ये बसलो होतो. एक गृहस्थ माझ्याकडे सारखी नजर लावून पहात होते. मी व माझ्या सौ स्वाती आम्ही गप्पा मारण्यात दंग होतो. माझे तोंड त्या व्यक्तीच्या दिशेला होते जो खुपवेळ माझ्याकडे एकटक पाहत होता. माझे अधुन मधुन त्यांच्याडे लक्ष जात होते. बहुतेक माझ्याकडे त्यांचे काही काम असावे असा मला भास होत होता. मी त्याकडे नजरा नजर होऊनही दर्लक्ष करत होतो. जेवणाची आॅर्डर करत सौ आणि मी गप्पा मारू लागलो. अचानकच ती व्यक्ती जवळ आली. आपणच खरमाळे सर का असा मला प्रश्न केला. मी हो म्हटले व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून थोडा चक्रावलोच. कारण मी या गृहस्थाला ओळखत नव्हतो मग एवढे आनंदी होण्याच कारण काय असा मला प्रश्न केला. मी हो म्हटले व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून थोडा चक्रावलोच. कारण मी या गृहस्थाला ओळखत नव्हतो मग एवढे आनंदी होण्याच कारण काय काहीच समजले नाही. मी पुढला विचारच करत होतो की, तेवढ्यात तेच गृहस्थ बोलले सर एक सेल्फी हवाय तुमच्या सोबत. मी म्हटले घ्या की त्यात काय काहीच समजले नाही. मी पुढला विचारच करत होतो की, तेवढ्यात तेच गृहस्थ बोलले सर एक सेल्फी हवाय तुमच्या सोबत. मी म्हटले घ्या की त्यात काय दोघे हाॅटेल बाहेर दरवाजात उभे राहीलो. जवळच्या वेटरनी आमचा फोटो टिपला वपरत आतमध्ये आलो. या महाशयांनी 500/- रू नोट काढली व मला देऊ केली.मला रहावल नाही. आहो सेल्फी फोटोचे पाचशे रूपये का दोघे हाॅटेल बाहेर दरवाजात उभे राहीलो. जवळच्या वेटरनी आमचा फोटो टिपला वपरत आतमध्ये आलो. या महाशयांनी 500/- रू नोट काढली व मला देऊ केली.मला रहावल नाही. आहो सेल्फी फोटोचे पाचशे रूपये का नको नको नकोत पैसे नको नको नकोत पैसे ते बोलले मग तुम्ही जेवन करा तुमचा हाॅटेलचा बिल मी भरतो. आहो नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही का बिल भरणार ते बोलले मग तुम्ही जेवन करा तुमचा हाॅटेलचा बिल मी भरतो. आहो नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही का बिल भरणार तुम्हीच बसा सोबत जेवायला मीच बिल भरतो.\nते सांगू लागले मी गणेशजी काशिद चिंचोली गावचा गृहस्थ. आपल्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या पेजवर मी भरभरून प्रेम करतो. आपले कार्य व ध्यास मी नेहमीच पाहतो. आपल्यासाठी आज मला फक्त एकदा खर्च करू द्या प्लीज. मी पुन्हा नकार दिला. ते सांगत होते नोकरी निमित्ताने मी मुंबईकर झालो. त्यामुळे गावी पुन्हा परतने शक्यच झाले नाही. शिवजन्मभुमीवर त्यांच प्रचंड प्रेम त्यांच्या बोलण्यातून जानवल. ते अहमदनगरला काही कामानिमीत्ताने निघाले होते. मला अचानक पाहीले व थांबले होते.\nशेवटी ती 500/- रू नोट त्यांनी केलेल्या आट्टाहासाने मला त्यांनी थोपवलीच. व बोलले आपल्या हातुन एका गरीबावर किंवा गरजुवर खर्च करा. मी त्यांच्या भावनांची इज्जत करत नाविलाजास्तव ती नोट खिशात घातली. त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर 500/- रू गेल्याचे दुःख दिसले नाही तर लाख रूपये मिळाल्याचे समाधान झळकत होते.\nमाझा मोबाईल नंबर त्यांनी घेतला. मी त्यांना बोललो आपला नंबर मला नक्की पाठवा व नाव पण टाका व मेसेज करा. ते नंबर घेत पाठीमागे वळाले व झपझप एस.टी स्टॅन्डच्या दिशेने चालू लागले मात्र मी आ वासून त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बसलेल्या टेबलवरून पाहतच राहीलो. माझ्या सौ तर माझ्याकडे आश्चर्याने अवाक होऊन पहातच राहील्या.\nनक्कीच गणेश भाऊ आपले 500/- रू अशा गरजुंवर खर्च होतील की ज्याची आपेक्षा आपण केली नसेल. मात्र नक्कीच सांगतो की ती 500/- ची नोट जेवढ्या दिवस माझ्याकडे असेल ती जेव्हा ती गरजुकडे जाईल तीच्या व्याजासकट जाईल. आपण जे प्रेम दाखवलत त्याबद्दल आपणास माझा लाख लाख मुजरा. आपण पाठवलेला सेल्फी माझ्यासाठी नक्कीच लाखमोलाचा आहे.\nजे भावले ते लिहीले. आवडले तर नक्कीच शेअर करा.\n(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nजुन्नर तालुक्यातील भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव\nApril 8, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nजुन्नर तालुक्यातील भोरवाडीची प��शवेकालीन अप्रतीम बारव.\nआज श्री.रामनवमी उत्सव देशात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. याच दिवशी जुन्नर तालुक्यातील माझ्या खोडद गावचे ग्रामदैवत माता जगदंबा यात्रोत्सव असल्याने मी खोडद गावलाच होतो. वर्षातून एकदा सर्व मित्रमंडळीना एकत्र भेटण्याची नामी संधी म्हणजे ग्रामीण यात्रोत्सवच. गावातील इतरत्र नोकरी कामधंदा करणारे मित्र या दिवशी हमखास येणार व भुतकाळातील घडलेल्या घटनांना पुन्हा एकदा उजाळा याच माध्यमातून मिळत असतो.\nश्री. राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला व आम्ही मित्र मंडळी नारायणगड पायथ्याशी असलेल्या भुयाराच्या शोधात निघालो मित्र सुभाष कुचिक, राजकुमार डोंगरे, मी व सोबतीला भाऊ कुचिक होतो. राजकुमारच्या घरी सरबत घेऊन निघालो. वाटेत सुभाष ने भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव पाहून जाऊया बोलला. मग काय चारचाकी थेट तेथेच उभी राहिली जेथे बारव होती.\nअडचणीत शिरलो. बारव अनेक टणटणीच्या झुडपांनी वेढलेली होती. आत मध्ये जाणे कठीणच होते. तीथे साफ सफाई करत आम्ही आत शिरलो. पुरातन मार्ग गाडलेला होता त्याची स्वच्छता करत करत जवळपास 30/35 पाय-याची स्वच्छता केली. दोन वेशि पार करून विहीरीत प्रवेश केला. लिंबाच्या वृक्षामुळे पश्चिम भिंतीची जवळपास सर्वच पडझड झालेली होती. परंतु प्रवेश करणारा मार्ग जवळपास तीस फुट खोल बांधत नेला असून दोन कमांनी विटांनी कमान आकार देऊन अप्रतिम साकार केल्या आहेत.\nजुन्नर तालुक्यातील एवढी सुरेख व सुंदर विहीर मला दुसरीकडे अद्याप पहावयास मिळाली नाही. मी वडगाव ग्रामस्थ बंधूंना विनंती करेल की या विहीरीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जावीत व आपल्या गावाला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जगासमोर एक पर्यटनाला चालना म्हणुन पुढे यावा.\n(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nविकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.\nठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा.\nApril 7, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, पुरातन मंदिरे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nठाकुर द्व���र मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा.\nबालाजींची येथील अप्रतिम मुर्ती\nमित्रांनो चार वर्षे झाली जुन्नरची भटकंती करतोय व दिसणारा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा “निसर्गरम्य जुन्नर तालुका ” या पेजच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता वैयक्तिक जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. खरेतर कुटूंबाच्या सहकार्यामुळेच हे शक्य होतय. फक्त जुन्नर तालुक्यातच ऐतिहासिक वारस्याचे जाळे प्रचंड मोठे असून ते सध्या अस्तव्यस्त स्वरूपात आढळुन येते. ते पुन्हा पुर्ववत माहीतीच्या स्वरूपात विनता येईल का यासाठी माझा नियमित प्रयत्न असतो. कधीकधी एकाच ठिकाणची माहिती घ्यायची झाली तर वीस वीस दिवस लागतात. कधी कधी तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीने समाधान झाले नाही तर त्यासाठी विशेष तज्ञ व्यक्तींना त्रास देऊन माहिती घ्यावी लागते. अर्थात अशा तज्ञ व्यक्तिंचा अशिर्वाद नेहमीच पाठीवर असताना कोठे अडचण जाणवत नाही हे माझे मोठे भाग्यच. आज जी माहिती मिळाली ती कदाचित आपणास माहीत आहे की नाही हे सांगणे कठीण. परंतु जे काही ऐकले ते मात्र वाचताना आपल्या विचारांना कोड्यात टाकण्या सारखे निश्चितच आहे. मी तर अनेक वेळा विचार केला की हे खरोखरच सत्य असेल का यासाठी माझा नियमित प्रयत्न असतो. कधीकधी एकाच ठिकाणची माहिती घ्यायची झाली तर वीस वीस दिवस लागतात. कधी कधी तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीने समाधान झाले नाही तर त्यासाठी विशेष तज्ञ व्यक्तींना त्रास देऊन माहिती घ्यावी लागते. अर्थात अशा तज्ञ व्यक्तिंचा अशिर्वाद नेहमीच पाठीवर असताना कोठे अडचण जाणवत नाही हे माझे मोठे भाग्यच. आज जी माहिती मिळाली ती कदाचित आपणास माहीत आहे की नाही हे सांगणे कठीण. परंतु जे काही ऐकले ते मात्र वाचताना आपल्या विचारांना कोड्यात टाकण्या सारखे निश्चितच आहे. मी तर अनेक वेळा विचार केला की हे खरोखरच सत्य असेल का परंतु शक्यता नाकारता येत नाही हेच मला वाटले.\nजुन्नर शहर एका भातखळ्या तलावाच्या किनारी व किल्ले शिवनेरीच्या दक्षिण पायथ्यालगत वसले होते. आजही त्याचे भक्कम पुरावे आपणास तेथे पहावयास मिळतात. मग प्रश्न असा पडतो की सर्वच गाव तेथून दुसरीकडे का गेले असावे तीच कथा पुढे ऐकावयास मिळाली.\nरोगराई व आकस्मिक मृत्यूचे तांडव या भातखळ्या ठिकाणी चालू झाले होते. संपूर्ण परिसर झाडाझुपां���ी वेढलेला होता. जागेचा दोष म्हणून काही कुटूंबांनी येथून निघता पाय घेतला होता. जो तेथे राहील तो संकटाच्या भोव-यातच फिरत राहत असे. कुकडी माईचे पाणी येथे उपजिवीकेसाठी जवळ आहे म्हणून लोक (नविन सध्याचे जुन्नर) आहे येथेच झोपडय़ा करू लागले. एक एक करून सर्वजण तेथून नवीन जागी सध्याचे जुन्नर या ठिकाणी स्थलांतरित झाले. मग गावचा देव तेथे कसा राहणार म्हणून गावक-यांनी तो उचलून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणे ती शिळा उचललीच नाही. अथक प्रयत्न केले सर्व व्यर्थ गेले. एकदिवस एका ठाकराच्या स्वप्नात “हा बालाजी” देव गेला व त्यास दृष्टांत दिला, की मला घेऊन जायचे असेल तर नंदी असलेल्या बैलगाडीत घेऊन जा. त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती मला उचलतील व गाडीत ठेवतील. ती गाडी ज्या ठिकाणी थांबेल तेथेच माझे मंदिर बांधण्यात यावे.\nत्या ठाकराने घडलेला प्रकार सर्व ग्रामस्थांना सांगितला. अगदी दृष्टांताप्रमाणेच सर्व काही केले. अगदी अलगतच दोन व्यक्तींनी ती मुर्ती उचलली व बैलगाडीत ठेवली व ती गाडी न हाकता बैले चालू लागली. व बैले आज मंदिर आहे त्या ठिकाणी थांबली. व त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले तो कालखंड होता दिडशे वर्षा पुर्वीचा. ठाकराला दृष्टांत दिला म्हणून मंदिराचे नाव ठाकुरद्वार मंदिर असे देण्यात आले. आहे की नाही कथा विचार करण्यासारखी\nआज जेव्हा मी मंदिर दर्शनासाठी गेलो तर मंदिराच्या दक्षिणेस सती मंदिर, विहिर व समाधी आहे. पश्चिमेस कल्याणपेठ लेंडीनाला आहे. पुर्वेस भास्कर घाट व स्मशान तर उत्तरेस कुकडी नदी. संपूर्ण परिसर शेतीने व हिरवाईचा शालू पांघरलेला आहे. सतीमंदिरांची रचना तर खास आकर्षित करते. येथील दक्षिणेला खोदलेली विहीर फक्त आणि फक्त देवस्नानासाठीच बांधली गेली असल्याचे समजले. यावर मोट किंवा कातडी चमड्याची वस्तू वापरणे बंदी होती. अनेक समाधीस्थळे ठिकठिकाणी विखुरलेली दिसतात. संपूर्ण परिसर सध्या विटभट्यांच्या विळख्याने व्यापलेला आहे. येथील मंदिराची रचना पेशवेकालीन ओळखली जाते व कातळातील मुर्तीची रचना ही मुर्तीकाराने जेंव्हा मुर्ती साकारायला घेतली तेंव्हा त्याच्या समोर इ.स.दुसऱ्या , तिसऱ्या शतकातील लेणीमधील पद्मपाणी यांच्या मुर्त्या नजरेसमोर ठेवून बनविली असावी. अशा मुर्त्या 16 व्या 17 व्या शतकातील भगवान बालाजी ,विष्णु ,केशव ,हरी ,,म्हणूनच महाराष्ट्रात अशा ���ुर्त्या ओळखल्या जातात अनेक जून्या मंदिरात ह्या पाहयला मिळतात.मुर्तीच्या खालच्या हातात चक्र आणी गदा स्पष्टपणे दिसत आहेत. हीच आठ फुटाची मुर्ती बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे भव्य मंदिरात आहे. मित्रांनो कधी जुन्नर मध्ये असाल तर या मंदिरास धावती भेट द्यायला विसरू नका.\nया माहीती साठी मला श्री.राजेंद्र दामोदर वैष्णव (पुजारी), आशोक भिकू डोके (वैष्णव साधू संप्रदाय शितलगिरी महाराज), लेखक – महेंद्र शेगावकर ,लेखक अशुतोष बापट व लेखक प्र.के घाणेकर सर यांचे शुभाशिर्वाद लाभले त्यांचा मी खुप खुप ऋणी आहे.\n(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nविकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.\nजुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील नैसर्गिक चमत्कार.\nApril 7, 2018 किल्ले, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nजुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील नैसर्गिक चमत्कार.\nजुन्नर शहराच्या पश्चिमेला पाच कि.मी अंतरावर असलेले व माणिकडोह धरणाच्या पुर्वेला दोन कि.मी अंतरावर कुकडी नदीच्या दक्षिण किणा-यावर वसलेले एक छोटस व माणुसकी जपणार गाव म्हणजे माणिकडोह गाव. या गावातील जुन्नरकडून माणिकडोह रस्त्याने आल्यावर कुकडीनदीला दोनदा ओलांडून प्रवेश करावा लागतो ही मोठी विशेषता. प्रथम नदि ओलांडल्यानंतर जेव्हा आपण शंभर मीटर अंतरावर माणिकडोह धरणाचा मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळण घेऊन दुसर्‍यांदा नदि ओलांडतो तेव्हा आपणास येथे पाऊण कि.मी अंतर लांबीची बनलेली नैसर्गिक नहर पाहून हा चमत्कार पहावयास मिळतो.\nही नहर आपणास प्रथम मानवनिर्मीत असल्याचा भास होतो. परंतु ती नैसर्गिक असल्याचे समजताच निसर्गाच्या विविध रूपांपैकी एक चमत्कार असल्याचे जाणवते. अतिशय परिपक्व खडकात ही नहर कशीकाय बनली गेली असावी हे पाहील्यावर मात्र अभ्यासकांनाही निश्चितच कोडे पडते व ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागतात. याच नदि किनारी दक्षिणेस गावचे ग्रामदैवत मळगंगा देवस्थान या निसर्गरम्य परिसरात उठून दिसते. डोंगराने हा परिसर व्यापलेला असून धरण परिसरामुळे येथे वर्षभर हिरवळीचे साम्राज्य पसरलेले पाहून डोळयांचे पारने फिटते.\nया रस्त्याने आपण धरणापासून पुढे गेलात तर किल्ले हडसर, किल्ले निमगिरी व नाणेघाट व किल्ले जीवधन अशा ऐतिहासिक व निसर्ग सौंदर्याने भरपुर नटलेल्या वास्तु पहावयास मिळतात. कधी योग आलाच तर नक्कीच एकदा भेट द्यायला विसरू नका.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत (शिवनेरी भुषण)\nखुटादरा एक थरारक ट्रेक\nApril 6, 2018 घाट, निसर्ग खजिना, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nखुटादरा एक थरारक ट्रेक.\n2013 पासून जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्यात भटकंती करण्याचा अनेक वेळा योग जुळून आला. त्यात हरिश्चंद्र गड ते भिमाशंकर दरम्यान पसरलेल्या अथांग सह्याद्री दर्शनाने तर मला कधी प्रेमात पाडले समजलेच नाही. एकदा का भटक्यांना या सह्याद्रीत फिरण्याची चटक लागली की बस त्याला दुसरे काहीच दिसत नाही. टोलार खिंड, जुन्नर दरवाजा, इतिहास कालिन माळशेज घाट श्री छत्रपती शिवाजी महाराज #पावणखिंड, #भोरदार्या#भोरांड्याची_नाळ, #नाणेघाट, #दार्याघाट, #खुटादरा, #डोणीदरा अशा विविध कोकणकड्याच्या पायवाटा तुडवत कोकणदर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्ष सह्याद्रीने घातलेल्या सादेस प्रतिसाद देताना होणारा आनंद गगणात मावेनासा होतो. प्रत्येक वाटेची एक वेगळीच कथा, विशेषता व सुंदरता. त्याच पैकी असलेला हा खुटादरा.\nखुटादरा हे नाव ऐकण्यात तसे विचित्रच वाटते नाही का परंतु जेव्हा आपण या वाटेने प्रवास करतो तेव्हा समजते की हे नाव दिले गेले ते काही चुकीचे नव्हते. या वाटेचा उतार एका नाळीतुन नसुन अतिशय थरारक उतरणीतुन करावा लागतो. व उतरताना मागे वळून पाहिले की आपण ते दृष्य पाहून थक्क होतो. अगदीच नव्वद डिग्री उंचावरून आपण खाली उतरतानाचे ते दृष्य दृष्टीस पडते व ते दृष्य एका खुंट्यासारखेच दिसते.\nस्थानिक येथील कथा अतिशय थरारक सांगतात व ऐकणारा या ठिकाणी यावे की नाही असा विचार करतो. कारण हा संपूर्ण परिसर पाहीला तर तो निर्मनुष्य आहे, त्यामुळे मुंबई मधील कुख्यात गुन्हेगार पुर्वी याच भागात आपला तळ ठोकून असत.कारण येथे अथांग पसरलेल्या जंगलातून हीच एक “खुटादरा” वाट जुन्नर तालुक्यातील दुर्गादेवी व ढाकोबा परिसराला ठाणे जिल्ह्यातून जोडते. परंतु आज हे चित्र म��त्र संपूर्ण बदललेल दिसते.\nयाच वाटेने उतरताना आपणास ठाणे जिल्ह्यातील आदिवासी रामपूर हे गाव लागते. व येथुन पुढे आपणास जीभ ने प्रवास करून धसई व सरळगाव असा प्रवास करता येतो. परंतु ही वाट उतरताना विशेष काळजी घेणे खुपच गरजेचे आहे. कारण आपली छोटीशी झालेली चुक मृत्यूच्या दारीत घेऊन जाऊ शकते.\nशक्यतो या वाटेचा उपयोग करताना सोबत स्थानिक गाईड घेऊन जाणे गरजेचे आहे. कारण जंगलात पुढे अनेक आडवळणी वाटांना आपणास तोंड देत रामपुरला पोहचावे लागते. शक्यतो ही वाट स्थानिक कुणाला सांगत नाहीत परंतु आपण एक नियमित ट्रेकर असाल व आपणास एक लांब ट्रेक करायचा असेल तर खालील GPS रिडिंग च्या अधारे वाटेची सुरूवात भेटू शकते.\nवरील वाटेची सुरूवात ही दुर्गादेवी मंदिराच्या उत्तरेकडे कोकणकड्याने साधारण एक कि.मी अंतरावर चालत गेलात की मिळते. परंतु एक लक्षात असू द्या की आपणास मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची व जेवणाची कोठेही सोय होत नाही त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी स्वतः घेऊनच जावे. शक्य असल्यास गाईड म्हणून गुराखी हेमा पारधी (दुर्गवाडी) यांची आपणास मदत होऊ शकते.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tukaram-khomane-from-someshwar/", "date_download": "2021-06-24T00:23:26Z", "digest": "sha1:WFQ45BEFZIIRZE4UAQWI54FRZQL5ANN2", "length": 3190, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tukaram Khomane from Someshwar Archives - MPCNEWS", "raw_content": "\n बारामतीत चक्क बोकडाचा वाढदिवस साजरा\nएमपीसी न्यूज - बारामतीतील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या बोकडाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे या शेतकऱ्याने आपल्या 'टायसन' नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा केला. इतकेच नव्हे तर या…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/731/Ananta-Tula-Te-Kase-Re.php", "date_download": "2021-06-24T00:12:42Z", "digest": "sha1:PWH55DOTM7FDF476AMOVDC75XLELUUJP", "length": 10443, "nlines": 132, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ananta Tula Te Kase Re -: अनंता तुला ते कसे रे स्तवावे : (Ga.Di.Madgulkar (As Ram Gulam)|V G Bhatkar,Manik Varma|C.Ramchandra) | Marathi Song", "raw_content": "\nया वस्त्रांते विणतो कोण\nकु���ा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nअनंता तुला ते कसे रे स्तवावे\nगीतकार: ग.दि.माडगूळकर (राम गुलाम या टोपण नावाने) Lyricist: Ga.Di.Madgulkar (As Ram Gulam)\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nएकाग्र नेत्र तू लाव तुझे मजकडे\nकाकड आरती करितो साईनाथ देवा\nउठा उठा श्री साईनाथ गुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/NaGAR.html", "date_download": "2021-06-24T00:12:17Z", "digest": "sha1:6IFGW72KPWRE3JUVA2GLZ27SJTFFC7KC", "length": 9302, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "संकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar संकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज\nसंकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज\nसंकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज\nराष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने रक्तदान शिबीर - साहेबान जहागीरदार\nअहमदनगर ः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने केडगाव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अहवानाला प्रतिसाद देत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस शाहरुख शेख यांनी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित कोतकर, सोफियान शेख, अब्दुल खोकर, सलमान शेख, सोहेल सय्यद, समी सय्यद, नदिम शेख, जहीर पठाण, अस्लम सय्यद, आदिल शेख, मयुर अमोलिक, आकाश लोंढे, अभी काळे, नितीन शिंदे, साद सय्यद, इमरान शेख, जाकिर मनियार, शहेजाद खान आदींसह युवक उपस्थित होते.\nसाहेबान जहागीरदार म्हणाले की, रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. रक्ताला जात, धर्म नसते. रक्तही मानवी जीवनाला मिळालेली अमूल्य देणगी असून, रक्त कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या तयार होत नाही. संकटकाळात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेची आहे. कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर रक्तही मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक बाब बनली असून, गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रक्तदात्��ांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी अर्पण ब्लड बँकचे डॉ.भाग्यश्री पवार, गणेश मोकाशे आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/2021.html", "date_download": "2021-06-24T00:10:06Z", "digest": "sha1:OJAIVPAZUUC56BRPWINZU6V4PEDO7YMP", "length": 12251, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar 2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावे\n2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावे\n2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावे\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी शिक्षणमंत्र्यांना निवेदन\nअहमदनगर ः राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर होत असताना यावर्षी 2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी ��ालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले आहे. मागील वर्षी 2020 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करुन ते प्रदान केले. मात्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कोणतीही कार्यवाही सुरु करण्यात आलेली नसून, सदर पुरस्कार जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषदेने लाऊन धरली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.\nमागील वर्षी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची निवड करुन त्यांना पुरस्कार प्रदान केलेले आहेत. यावर्षीही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रायलाकडून आवेदन पत्रे मागवण्यात आलेली आहेत. यासंदर्भात राज्याच्या शिक्षण संचालकांनी दि.1 जून रोजी माहिती करीता, प्रसिद्धीकरिता एक पत्रही निर्गमित केलेले आहे. मात्र राज्य सरकार राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यास पुढाकार घेत नसल्याने ही खेदाची गोष्ट असून, शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीत शिक्षकांची ऑनलाईन शिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे. शासनाच्या सर्व उपक्रमातही शिक्षकांचा सहभाग आहेच. शिक्षकांचे योगदान सुरु असताना त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांपासून का वंचित ठेवले जात आहे असा प्रश्न राज्यभरातील शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर्षीही राज्य स्तरावर शिक्षक पुरस्कार देण्याबाबत कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. निवड समिती तसेच निवड प्रक्रियेची कार्यवाहीसुध्दा अद्याप घोषित करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nमागील वर्षीच्या देय असलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करणे व यावर्षीच्या शिक्षक पुरस्कारांची निवड स्वतंत्रपणे करण्यात यावी. दोन्ही वर्षीच्या पात्र असलेल्या शिक्षकांसाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही आयोजन करता येईल, पण निवड करण्याची प्रक्रिया सुरु करावी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीचा लाभासह इतर लाभही तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशि���ांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/05/Bada.html", "date_download": "2021-06-23T23:58:33Z", "digest": "sha1:PILMIKF7TLM2B4A3KTFILUOLHC27BIU5", "length": 5966, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "वाळुचे 6 ट्रॅक्टर पकडले, वाळूमाफीयांत खळबळ ; तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची धडाकेबाज कारवाई", "raw_content": "\nHomeMaharashtraवाळुचे 6 ट्रॅक्टर पकडले, वाळूमाफीयांत खळबळ ; तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची धडाकेबाज कारवाई\nवाळुचे 6 ट्रॅक्टर पकडले, वाळूमाफीयांत खळबळ ; तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची धडाकेबाज कार���ाई\nपरळी वैजनाथ :- तहसिलदार डॉ. विपीन पाटील यांनी धाडसी धडाकेबाज कारवाई करत वाळू चोरी उघड करीत तब्बल 6 ट्रॅक्टर पकडले आहेत. लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला असुन सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या धडाकेबाज कारवाईने वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.\nयाप्रकरणाची प्राप्त माहिती अशी की, तेलसमुख येथील गंगेच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी वाळू चोरी पकडण्यासाठी सापळा रचला. दि. 6 मे रोजी रात्री उशिरा त्यांनी बोरखेड कॅनाॅलवर मुक्काम ठोकला. रात्री 2 वाजल्यापासून वाळुचे ट्रॅक्टर येण्यास सुरुवात झाली. एक एक करत तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सकाळपर्यंत तब्बल सहा ट्रॅक्टर पकडले. या ट्रॅक्टरमध्ये लाखो रुपयांची वाळू असुन सर्व जप्त करून सिरसाळा पोलीस ठाण्यात आणले आहे. पोलीसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली असून तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्यासोबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी युवराज सोळंके, कोतवाल खाजा आदी उपस्थित होते.\nदरम्यान वाळू माफीयांवर एवढी मोठी कारवाई झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे. धाडसी कारवाईबद्दल तहसीलदार डॉ. विपीन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/06/blog-post_19.html", "date_download": "2021-06-23T23:33:49Z", "digest": "sha1:QPPUSO2TMGQL4HXRFFK4ARI3DW5QNSA6", "length": 4535, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "निवृत्त माहिती संचालक रमेश नेवासकर यांचे निधन", "raw_content": "\nHomeMaharashtraनिवृत्त माहिती संचालक रमेश नेवासकर यांचे निधन\nनिवृत्त माहिती संचालक रमेश नेवासकर यांचे निधन\nमुंबई- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती संचालक श्री रमेश नेवासकर यांचे पोटाच्या विकाराने नुकतेच निधन झाले.ते ८१ वर्षांचे होते.त्यांच्या मागे २ मुले,१ मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.\nश्री नेवासकर यांनी १९५९ साली सर्व साधारण सहायक म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथून आपल्या सेवेस प्रारंभ केला. पुढे १९७६ साली त्यांची माहिती सहायक तर १९८१ साली जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी रायगड, पुणे,अहमदनगर, सोलापूर येथे सेवा बजावली.१९९४ साली पुणे विभागाचे उपसंचालक म्हणून तर १९९५ साली राज्याचे माहिती संचालक म्हणून त्यांची पदोन्नती झाली.१९९८ साली ते निवृत्त झाले.\nश्री नेवासकर हे अत्यन्त मितभाषी, कार्यतत्पर आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जात. त्यामुळे ते सर्व सहकारी, पत्रकार यांच्यामध्ये लोकप्रिय होते.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathiecards.com/greet_love_miss_you.htm", "date_download": "2021-06-24T01:02:55Z", "digest": "sha1:CTFKZMK3XDXCCQ6Z53RB5NNWQTTMZMHN", "length": 1962, "nlines": 76, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी प्रेमाची शुभेच्छापत्रे, मराठी लव ग्रीटींग,marathi love greetings,marathi greetings on love, marathi valentine greetings, marathi animated e-cards", "raw_content": "\nमराठी शुभेच्छापत्रे English Greetings\n१ तुझी आठवण 11\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø कृष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/blog-post_788.html", "date_download": "2021-06-23T23:20:26Z", "digest": "sha1:LL6A4E3LNUFFV6WWZGIDRW33N47UOFTK", "length": 12448, "nlines": 99, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कान्हूरपठार अरोग्य उपकेंद्रात परिचारीकांचा केला सन्मान, - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar कान्हूरपठार अरोग्य उपकेंद्रात परिचारीकांचा केला सन्मान,\nकान्हूरपठार अरोग्य उपकेंद्रात परिचारीकांचा केला सन्मान,\nकोरोनाच्या साथ रोगात ' नर्स ' चे योगदान मोलाचे - उज्वला ठुबे\nकान्हूरपठार अरोग्य उपकेंद्रात परिचारीकांचा केला सन्मान,\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानी जपली सामाजिक बांधिलकी\nगेल्या वर्षभरापासुन भारतासह जगात थैमाण घालणाऱ्या कोरोना आजाराच्या साथीमध्ये नर्सेस (परिचारिका ) यांचे योगदान मोलाचे आसुन त्यांचे कार्याचे कौतुक होणे अवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्या उज्वला ठुबे यानी व्यक्त केले .\nपारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील अरोग्य उपकेंद्रात जागतिक परिचारिका दिनाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर शाखेच्या वतीने संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्या उपस्थित परिचारीकाच्या सन्मान सोहळ्याचे अयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या .\nया वेळी वैद्यकिय आधिकारी डॉ शितल शिंदे परिचारिका आर एस देशमाने परिचारिका सुनिता दारोळे / जगताप , श्रीमती चतुर एस.बी . श्रीमती .आंधळे के .आर .नंदा मायकरे, श्रीमती ए .एन. येवले , व्हि .एच . म्हसके , बी .टी . जाधव , बी .एन लकडे एस .आर . लोंढे . आकाश चंदेल , माजी सरपंच बाळकृष्ण झावरे\nग्रामविस्तार अधिकारी सोनवणे भाऊसाहेब\nकान्हूरपठार ग्राम पंचायत कोरोना योध्दा शशिकांत साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.\nउज्वला ठुबे पुढे बोलताना म्हणाल्या की जगावर कोरोना संकट आल्यानंतर आरोग्य सेवेतील डॉक्टरासोबत नर्सनेही कोरोनाच्या साथीचा ढाल बनुन मुकाबला केला त्या सर्व नर्सेसना सलाम करून त्यांचे कामाचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जागतिक परिचारिका दिनी त्यांचा केलेला गौरव अभिमानास्पद आहे\nया पुढील काळात अरोग्य कर्मचाऱ्यानाही काम करण्यास हुरुप येईल .\nडॉ . शितल शिंदे म्हणाल्या वैद्यकिय क्षेत्रात काम करत असताना आम्ही सेवेचा धर्म स्विकारला आसुन रुग्णामध्ये देव पाहुनच आम्ही काम करतो मात्र आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आमचा गुणगौरव केला आमचे कौतुक केले त्यामुळे पुढील काळात काम करण्यास निश्चित उर्जा मिळेल\nसिस्टर सुनिता दारोळे / जगताप यावेळी बोलताना म्हणाल्या की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या राज्य मराठी पत्रकार संघाच्या माझ्या सर्व भावानी आमचा सत्कार केला हा आमच्या नोकरीच्या काळातील सर्वात आनंदाचा क्षण असेल .\nश्रीमती आर एस देशमाने, एं .एन येवले यांनी ही पत्रकार बांधवाचे आभार मानले .\nप्रस्ताविकात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका संपर्क प्रमुख पत्रकार संजय मोरे यानी संघटनेने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहीती देऊन जागतिक परिचारिका दिनाच्या सत्कार सोहळ्याचे महत्त्व विषद केले\nकान्हुर पठार ग्राम पंचायतचे वरिष्ठ लेखणीक प्रथम कोरोना योध्दा शशिकांत साळवे यानी उपस्थितांचे आभार मानले.\n[ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जपली सामाजिक बांधिलकी .....\nसंघटनेची पारनेर तालुक्यात स्थापणा झाल्यानंतर संघटनेचे जिल्हा सचिव व पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या मार्गदर्शना खाली गेले दोन वर्ष विविध उपक्रम राबविले यामध्ये पोलिस , महसुल , आरोग्य कर्मचारी मास्क , सॅनिटायझर वाटप जेवण नाष्टा याची व्यवस्था तर कोरोना काळात चांगली सेवा बजावणाराना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले तर अनेक रूग्णाना बेड व आरोग्य सुविधा मिळवुन देण्याचे काम करत सामाजिक बांधिलकी जोपासल्याबददल संघाचे विविध स्थारातुन कौतुक होत आहे ]\nटीम नगरी दवंडी at May 14, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्र���लपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/fir-filed-against-google-ceo-sundar-pichai-under-it-act-mhkp-520984.html", "date_download": "2021-06-24T00:19:48Z", "digest": "sha1:TVK6GOVGLFL2STVDZWWY6VJNMR6YDTPR", "length": 18113, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हॉट्सअॅपवरील व्हिडीओमुळं Google CEO सुंदर पिचाई अडचणीत, तक्रार दाखल | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बद��ला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nव्हॉट्सअॅपवरील व्हिडीओमुळं Google CEO सुंदर पिचाई अडचणीत, तक्रार दाखल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nOnline अभ्यासासाठी आंबे विकणाऱ्या चिमुरडीच्या हातात अखेर पडला मोबाइल, News18 लोकमत डिजिटलच्या बातमीचा सुखद इम्पॅक्ट\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\n लग्नाच्या वरातीत उधललेल्या नोटा गोळा करायचा हा भन्नाट ‘जुगाड’ पाहा; VIDEO होतोय VIRAL\nव्हॉट्सअॅपवरील व्हिडीओमुळं Google CEO सुंदर पिचाई अडचणीत, तक्रार दाखल\nपोलीस ठाण्यात दाखल एका FIR ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 18 लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून यात गूगल सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांच्या नावाचाही समावेश आहे.\nवाराणसी 12 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील भेलूपुर ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका FIR ची सगळीकडंच चर्चा रंगली आहे. यात तब्बल 18 लोकांविरुद्ध आयटी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या 18 लोकांमध्ये एक नाव असं आहे, ज्याची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. हे नाव आहे गूगल (Google) सीइओ सुंदर पिचाई(CEO Sundar Pichai) यांचं. त्यांच्याविरुद्ध कट रचणे आणि आयटी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल केली गेली आहे.\nहे एफआयआर न्यायालयाच्या आदेशानंतर 6 फेब्रुवारीला दाखल केलं गेलं आहे. वाराणसीच्या गौरीगंज परिसरात राहाणाऱ्या गिरीजा शंकर यांनी ही तक्रार केली आहे. गिरीजा शंकर यांचा आरोप आहे, की व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपमध्ये एका व्हिडीओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टिप्पणी केली गेली. गिरीजानं त्या नंबरवर फोन करत त्या व्हिडीओवर आक्षेप घेतला. यानंतर यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकला गेला. यात गिरीजा शंकरचा मोबाईल नंबर टाकण्यात आला. त्यानंतर सतत त्यांना आपल्या फोनवर जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत.\nधमकीचे 8 हजार 500 फोन -\nगिरीजा शंकरचा मोबाईल नंबर यूट्यूबवर टाकणाऱ्या व्यक्तीचं नावं विशाल सिंह असं आहे. त्यानं यूट्यूबवर एक व्हिडीओ बनवला आणि गिरीजा शंकरचा नंबर त्यात अपलोड करत एक गाणं बनवलं की या व्यक्तीकडून त्याच्या जीवाला धोका आहे. तेव्हापासून गिरीजा शंकरला आतापर्यंत 8 हजार 500 फोन आले आहेत. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि शिव्या दिल्या जात आहेत. गिरीजा शंकरनं याप्रकरणी गिरीजा शंकरनं याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असता भेलुपूर ठाण्यात तक्रार दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले गेले. यानंतर गिरीजानं भेलूपुर ठाण्यात 18 लोकांविरोधात तक्रार दाखल केली.\nपोलीस तपास सुरू -\nया 18 लोकांमध्ये गूगल सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह गुगलच्या इतर दोन अधिकाऱ्यांची नावंही आहेत. या सर्वांवर आयटी अॅक्ट आणि कट रचण्याचा आरोप लावण्यात आला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी तपा�� सुरू केला आहे. देशात सध्या ट्वीटरवरील कंटेटवरून ट्वीटरसोबत बातचीत सुरू असतानाच आता गुगल सीईओंविरोधात तक्रार दाखल झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/tiger-sitting-like-rock-on-road-and-deer-saw-shocking-video-viral-on-social-media-mhpl-522619.html", "date_download": "2021-06-24T00:37:11Z", "digest": "sha1:YQ72Y7RRH24VGMRYBCO2SOQHFI6JXKQW", "length": 18509, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रस्त्यावरील फक्त एका दगडाला पाहून हरणानं ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nरस्त्यावरील फक्त एका दगडाला पाहून हरणानं ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा VIDEO\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट, पाहा VIDEO\n'आई माझ्या बाबांशी लग्न करशील का', कधीच पाहिला नसेल असा प्रपोजचा CUTE VIDEO\n लग्नाच्या वरातीत उधललेल्या नोटा गोळा करायचा हा भन्नाट ‘जुगाड’ पाहा; VIDEO होतोय VIRAL\nमुंबईत दागिन्यांच्या दुकानात महिलांच्या टोळीनं केली चोरी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पाहा व्हिडीओ\nरस्त्यावरील फक्त एका दगडाला पाहून हरणानं ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nतसं जंगलात बरेच दगड असतात. पण मग या दगडात असं काय होतं, जे पाहून हरण घाबरलं\nमुंबई, 16 फेब्रुवारी : आतापर्यंत शिकारीचे बरेच व्हिडीओ (video) आम्ही तुम्हाला दाखवले. एखाद्या प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यानं आपला जीव कसा हुशारीनं वाचवला हेदेखील आपण पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) असा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे, ज्यामध्ये एक हरण (deer) चक्क एका दगडाला (rock) घाबरलं आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दगडाला पाहताच त्याने धूम ठोकली. नेमकं असं घडलं तरी काय\nएका ट्विटवर युझरनं हरणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक हरण छोट्याशा रस्त्याजवळ येतं. इथं तिथं पाहतं. तसं त्याच्या आजूबाजूला कुणीच नसतं. इतक्यात त्याची नजर एका दगडावर पडते. हा दगड अगदी रस्त्याच्या मधोमध आहे. त्याला त्या दगडात असं काही दिसतं की तो सावध होतो आणि तिथून तात्काळ पळ काढतो.\nतुम्ही व्हिडीओ पूर्ण पाहाल तर तुम्हाला याचं कारण समजेल. या हरणाला तिथं काहीतरी विचित्र असल्याचं समजतंच. आपल्या आजूबाजूला धोका आहे, याची जाणीव त्याला होते. त्यामुळे ते अरदी सावधपूर्वक सगळीकडे नजर फिरवत असतं. जेव्हा त्याची नजर त्या दगडावर पडते, तेव्हा त्या दगडात त्याला काहीतरी विचित्र दिसतं. तो दगड हलताना दिसतं.\nहे वाचा - चांगल्याची दुनियाचं राहिली नाही; गायीला वाचवण्यासाठी गेले दोन तरुण आणि...\nपुढे जे काही दिसलं ते पाहून फक्त हरणाप्रमाणेच तुम्हालाही धक्का बसेल. कारण त्या दगडाची हालचाल होते. कारण रस्त्याच्या मधोमध असलेला तो दगड म्हणजे दगड नाही तर चक्क वाघ होता. दगडाचा आकार घेऊन हा वाघ रस्त्यावर मध्येच शिकारीसाठी दबा देऊन बसला होता. जेणेकरून त्याला शिकार करणंही सोपं होईल. हरणाची नजर जेव्हा दगड बनून बसलेल्या त्या वाघावर पडते तेव्हा त्याची शेपटी थोडी हलते. मग हरणाला समजतं, हा फक्त दगड नाही तर आपल्यावरील मोठं संकट आहे. त्यामुळे ते तिथून वेळेत पळ काढतं. हरण तिथून गेल्यानंतर दगड बनलेला वाघ हलतो. आधी आपलं डोकं वर करतो. त्यानंतर आजूबाजूला पाहतो आणि उभा राहून मग चालायला लागतो.\nहे वाचा - आधी धुर सोडला नंतर अख्खा गिळला, माशाच्या शिकारीचा आतापर्यंत न पाहिलेला VIDEO\n@Saket_Badola ट्विटवर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जंगलात दगडसुद्धा हलू शकतो, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युझरनं तर नजर हटी दुर्घटना घटी अशीच प्रतिक्रिया दिली आहे.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/treatment/", "date_download": "2021-06-24T00:52:55Z", "digest": "sha1:G4AHKAUZ3BN4BJQUOI5DEMWNZN7GWK5B", "length": 9148, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Treatment Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शहरात जुलै अखेर 18 हजार कोरोनाचे रुग्ण असतील : महापालिका आयुक्त\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. जुलै अखेर कोरोनाचे 18 हजार रुग्ण असतील, असे महापालिका महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.शहरात 112 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 10 जणांचा…\nThergaon: थेरगावमधील रुग्णालयात कॅन्सरग्रस्तांवर उपचार सुरु करावेत -राहुल कलाटे\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वैद्यकिय सुविधांचा विचार करुन या ठिकाणी तत्काळ कॅन्सर रुग्णालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे…\nMumbai: एकही रुग्ण तपासणी, उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये -मुख्यमंत्री\nएमपीसी न्यूज - कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…\nPimpri : आदित्य बिर्ला हॉस्पिटलने तरुणीला दिले ‘अपस्मार’मुक्त आयुष्य’\nएमपीसी न्यूज - पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल या पहिल्या जेसीआय आणि एनएबीएच प्रमाणित तसेच ISO 22000:2005 आणि एचएसीसीपी, सीएपी (यूएसए) आणि एनएबीएल अशी इतर अनेक प्रमाणन असणाऱ्या हॉस्पिटलने 21 वर्षीय तरुणीवर उपचार करून तिचा अपस्मार…\nPune : कँसर आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी सोमवारी मोफत उपचार\nएमपीसी न्यूज - मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कोणत्याही प्रकारचा कर्करोग, मूत्राशयाचे आजार पंचगव्य चिकित्सा पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे. यासाठी गोविज्ञान संशोधन संस्थेने अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय, टिळक रोड,…\nPimpri : लोकलच्या धडकेत तरुणीचा मृत्यू\nएमपीसी न्यूज - लोकल(ट्रेन)च्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्म जवळ घडली.प्रतीक्षा गौतम माने (वय 20, रा. जय भीम नगर, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.रेल्वे…\nPune : अल्पवयीन मुलीचे अपहरण, शोध, उपचार अन् पुन्हा अपहरण\nएमपीसी न्यूज - ...... एका अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केले. घरच्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली अन् पोलिसांनी आरोपी शोधून त्याला बेड्याही ठोकल्या. मुलीला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर मुलगी घरच्यांसोबत…\nNigdi : रुग्णालयात दातांच्या उपचारासाठी दाखल झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू\nएमपीसी न्यूज - दातांच्या दुखण्यासाठी एका 23 वर्षीय तरुणीला निगडी प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना दातांमधून अतिरक्तस्राव झाला आणि त्यातच तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना ���डली.…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/trustee/", "date_download": "2021-06-23T23:16:17Z", "digest": "sha1:GIBZNS7BVQQ3MGV2X7SVP4XSPEXNOQOH", "length": 3169, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Trustee Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDehugaon : तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज\nएमपीसीन्यूज : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी 335 व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. उद्या शुक्रवारी (ता.12 जुन) दुपारी 2 वाजता मोजक्याच लोकांमध्ये पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/fandry-til-jabya-6-varshnanantr-disto-asa/", "date_download": "2021-06-23T23:09:46Z", "digest": "sha1:P6P4DUEGK7ZNK6CRHTQNW5LU6OD4NADQ", "length": 10631, "nlines": 83, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "फॅन्ड्री’तील जब्या झाला मोठा सहा वर्षानंतर दिसतो ‘असा’ . तो सध्या काय करतो? – NEWS UPDATE", "raw_content": "\nफॅन्ड्री’तील जब्या झाला मोठा सहा वर्षानंतर दिसतो ‘असा’ . तो सध्या काय करतो\nफॅन्ड्री’तील जब्या झाला मोठा सहा वर्षानंतर दिसतो ‘असा’ . तो सध्या काय करतो\nमराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही वर्षांपूर्वी पिस्तुल्या हा लघुपट निर्माण केला होता. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण धाटणीचे अनेक चित्रपट बनवले.\nआजवर आपण नागराज मंजुळे यांचे चित्रपट पाहिले तर आपल्याला असे लक्षात येईल की, त्यांचे सर्व चित्रपट हे प्रेमकथेवर आधारलेले असतात. यात गरीब अभिनेता तर श्रीमंत अभिनेत्री अशी त्यांच्या चित्रपटाची थीम असते.\nनागराज मंजुळे यांना गेल्या काही वर्षात अफाट यश मिळाले आहे. त्यांचा सैराट हा चित्रपट प्रचंड चालला. मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने सर्व विक्रम मोडीत काढले. जवळपास शंभर कोटीच्या आसपास या चित्रपटाने कमाई केली.\nत्यानंतर या चित्रपटाचा हिंदीत देखील रिमिक्स बनवण्यात आला. यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसली होती. मात्र, हिंदीत हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या पिस्तुल्या या लघुपटाला पुरस्काराने गौरवण्यात आले होते.\nत्यामुळे नागराज मंजुळे यांचा सोलापूर जिल्ह्यातील केमगाव येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. याच गावामध्ये हलगी वाजवताना जब्या म्हणजे सोमनाथ अवघडे याला पहिल्यांदा मंजुळे यांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांनी सोमनाथला आपल्या चित्रपटात घेण्याचे ठरवले होते.\nत्यानंतर त्यांनी सोमनाथ यांना याबाबत विचारणा केली होती. आधी तो हो म्हणाला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रीकरण सुरू झाल्यावर तो आठ दिवस मंजुळे यांना भेटतच नव्हता. मग त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला चित्रपटासाठी तयार केले.\nत्यानंतर फॅन्ड्री नावारूपास आला. फॅन्ड्री ही कथा ग्रामीण भागातील एका मुलाची आहे. याच गावात राहणाऱ्या राजश्री खरात म्हणजे शालूवर जब्याचे प्रेम असते. मात्र ही कहाणी अधुरी राहते, अशी या चित्रपटाची कथा होती. यात शालूने एक शब्दही न बोलता भाव खाल्ला होता.\nतर जब्याने आपल्या अभिनयाची सर्वांनाच भुरळ पडली होती. या चित्रपटासाठी सोमनाथला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने मुलाखत दिली होती. त्यात तो खूप लाजत होता. आगामी काही चित्रपटात तो लवकर दिसू शकतो, असे सांगण्यात येते.\nकाही वर्षांपूर्वी त्याने दहावीची परीक्षा देखील दिली आहे. तर सोमनाथ आता थोडा वेगळा दिसत असून त्याचे राहणीमान आता पूर्णपणे बदलले आहे. फॅन्ड्री चित्रपटामुळे त्याला जब्या हे नाव मिळाले आहे.\nकिशोर कदम यांच्या भूमिकेचेही कौतुक\nया चित्रपटांमध्ये जब्याच्या वडिलांची भूमिका किशोर कदम यांनी केली होती. चित्रपटात त्यांचे नाव नाना होते. किशोर कदम यांनी आपल्या भूमिकेला चांगला न्याय दिला होता. त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना त्या वेळी पाहायला मिळाले होते. त्यांनी साकारलेला नाना हा सर्वांनाच आवडला.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://poitdpkalwan.in/subsidized_hermitage", "date_download": "2021-06-23T23:08:10Z", "digest": "sha1:AC4C4ISFSN4GOUCIVXGGWRZ6PLLT4I6A", "length": 10150, "nlines": 597, "source_domain": "poitdpkalwan.in", "title": "एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि. नाशिक | आदिवासी विकास विभाग", "raw_content": "\nआदिवासी, डोंगराळ व अतिदुर्गम भागात राहणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून स्वेच्छा संस्थामार्फत अनुदानित तत्वावर आश्रमशाळा सुरु करण्याची योजना राज्यात सन १९५३-५४ पासून सुरु आहे. सदरहू विद्यार्थ्याना माध्यमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याच्य��� दृष्टीकोनातून अनुदानित आश्रमशाळांची मुलोदयोगोत्तर आश्रमशाळामध्ये श्रेणीवाढ करण्याची योजना शासन निर्णय दिनांक ०३/०१/१९८८ नूसार राज्यात सुरु करण्यात आली.\nप्रकल्प कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या तालुकानिहाय एकूण अनुदानित आश्रमशाळा.\nसन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची विदयार्थी संख्येची अनुदानित शाळा निहाय माहिती\nप्रकल्पाचे नांव : प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि. नाशिक.\nअनुदानित आश्रमशाळांची संख्या : ३९. माहे जून २०१७ ची पटसंख्या\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण.\nमध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण-नाशिक रोड, कोल्हापूर फाटा (मानुर) कळवण जिल्हा नाशिक\nफोन: +९१ ०२५९२ २५०१०१\n२०२१ © एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/30-anuvadit-books/10823-Rahasya-Naganche-Amish-Amey-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789383260294.html", "date_download": "2021-06-23T22:58:36Z", "digest": "sha1:RP5KK74XTYAT4TFJEVDNUKSZ2O3V5TUL", "length": 12558, "nlines": 357, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Rahasya Naganche by Amish - book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > अनुवादित>Rahasya Naganche (रहस्य नागांचे)\nआज तो देव आहे. चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरूष होता. शोध सुरूच आहे. अशुभसूचक नाग योदध्याने त्याच्या मित्राला; बॄहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुऊन लागला आहे. तिबटेहून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही. मित्राच्या मॄत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्री होती. व्देषी सैतानाच्या उदयाला पुरावा सर्वत्रच आढळतो. एका जादूई अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्युपंथाला लागते. एका अनभिषिक्त राजकुमाराचा खून होतो. शिवाचे तत्त्वज्ञानविषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवांवर शिवाचा गाढ विश्वास असतो. मात्र दुष्टांचे साहाय्य घेऊन ते त्याचा विश्वसघात करतात. अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलुहासुद्धा जन्मांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या मैकामधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते. शिवाला अज्ञात असलेला मुख्य सूत्रधार एक मोठाच खेळ खेळत असतो. ���्राचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टींनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की, जसे वाटत होते, तसे तिथे काहीच नव्हते. भयानक युद्धे खेळली जातील. आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील. शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील ’मेलुहाचे मॄत्युंजय’ हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणा-या रहस्यांचा भेद होईल. अमिश... पौर्वात्य पावलो कोएलो होण्याच्या मार्गावर उत्तम गतीने चालला आहे - बिझनेस वल्र्ड ओघवती, मनाची पकड घेणारी कथनशैली - शशी थरूर तुंबळ युद्धे आणि संघर्ष पाना-पानांवर उसळत आहेत - अनिल धारकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/art-teacher-suresh-wargantiwar-story-280310", "date_download": "2021-06-23T23:06:52Z", "digest": "sha1:YSFUKVLACGV6S7CWAV7H5ZQD542LWQCB", "length": 17523, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एका कलाशिक्षकाचा अभ्यासास चालना देणारा छंद", "raw_content": "\nविद्यार्थ्यांना चित्रकला आत्मसात करताना शिल्प, स्थापत्य, संग्रहालयं, पुरातत्त्व यासारख्या विषयांचीही तोंडओळख व्हावी म्हणून ही कात्रणं त्यांनी जमवली आहेत.\nएका कलाशिक्षकाचा अभ्यासास चालना देणारा छंद\nसुरेश वरगंटीवार यांनी निरनिराळ्या वर्तमानपत्र व नियतकालिकांमधून कलाविषयक आलेल्या माहितीचा संग्रह करण्याचा छंद 20 वर्षांपासून जोपासला आहे. ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (रमणबाग) कलाशिक्षक व पर्यवेक्षक आहेत. विद्यार्थ्यांना चित्रकला आत्मसात करताना शिल्प, स्थापत्य, संग्रहालयं, पुरातत्त्व यासारख्या विषयांचीही तोंडओळख व्हावी म्हणून ही कात्रणं त्यांनी जमवली आहेत.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nएखादा कलाशिक्षक आपल्या व विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासाठी किती व कशी मेहनत घेतो, याचं चालतंबोलतं उदाहरण म्हणजे सुरेश वरगंटीवार. चित्रकला हा विषय आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक जवळचा वाटावा, त्यात त्यांना जोमदार करिअर करावंसं वाटावं, या उद्देशाने वरगंटीवार माहितीचं दुर्लभ भांडार पुरवतात. यासाठी 20 वर्षांपासून त्यांनी वर्तमानपत्र व नियतकालिकांमध्ये कलाविषयक येणाऱ्या बातम्या, लेख, मुलाखती, समीक्षा व छायाचित्रांची कात्रणं जमविण्याचा छंद जोपासला आहे. आतापर्यंत 750 कात्रणांचा संग्रह त्यांनी केला आहे.\nवरगंटीवार म्हणाले, \"\"चित्रं, व्यंगचित्र, बालकांनी काढलेली चित्रं, भारतीय व परदेशांतील चित्रकार, चित्रप्रदर्शनं, कार्यशाळा, परीक्षण, घडामोडी अशा अनेक घटनांचा हा एक प्रकारचा दस्तऐवज तयार झाला आहे.''\nवरगंटीवार यांनी केवळ चित्र एके चित्र, अशी कडेकोट सीमा न ठेवता विद्यार्थ्यांच्या कलाविषयक जाणिवा बहराव्या यासाठी विविध कलाक्षेत्राबद्दल मिळणारं अक्षरधन जतन केलं आहे. यात शिल्प, मातीकाम, पुरातत्त्व, मंदिराचं स्थापत्य, संग्रहालयं, हस्तलिखितं वगैरेंवरचं साहित्य वर्गवारी करून पाच अल्बममध्ये सांभाळून ठेवलं आहे. त्यांनी असंही सांगितलं की, चित्रकलेचा उपयोग\nविद्यार्थ्यांना जीवनात आनंद फुलविण्यासाठी करता यावा. यात उत्तम प्रकारे करिअर करण्याची प्रेरणा त्यांना व्हावी. या दृष्टिकोनातून संगणकाचा चित्रकलेसंबंधी वापर, ऍनिमेशन तसंच सुलेखन वगैरेंवरची कात्रणं त्यांना दाखवतो. त्यातल्या काही गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगतो. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी या संग्रहाचा उपयोग होतो. हे पाहून माझे चित्रकार गुरू मिलिंद फडके यांनी स्वतः लिहिलेले 40 लेख यात भर घालायला दिले, ही मला फार मोठी पावती वाटते.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"कोरोना'वर हाच एकमेव उपाय\nचीनसह काही देशांमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने (कोवीड-19) आता भारतातही प्रवेश केला आहे. देशभरात आतापर्यंत 28 रुग्ण आढळल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सर्वप्रथम केरळमध्ये तीन रुग्ण आढळले होते. आता दिल्लीपाठोपाठ बंगळूर व पुण्यातही कोरोनाग्रस्त आढळल्याने धोका वाढला आहे. अद्याप प्\nकोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर\nश्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बं��� असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथील व्य\nअग्रलेख : विषाणूशी लढाई\nकोरोना विषाणूसारखे संकट येते, तेव्हा ते सर्वस्पर्शी असे आव्हान उभे करते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, ती शोधून काढण्यासाठी वैद्यकीय संशोधकांपुढे आव्हान आहेच; परंतु तातडीची परीक्षा आहे ती संसर्गाची व्याप्ती आटोक्‍यात आणण्याची. ची\nसोन्याने गाठला नवा उच्चांक... दहा ग्रॅम सोन्यासाठी 'हा' आहे दर\nनाशिक/ पंचवटी : फेडरल रिझर्व्हने आश्‍चर्यकारकरीत्या कमी केलेले 0.50 व्याजदर व डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली मोठी घसरण यामुळे सोन्याच्या भावाने बुधवारी (ता. 4) नवा उच्चांक गाठला. दहा ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 45 हजार रुपये मोजावे लागत असल्याने भविष्यात मध्यमवर्गीयांच्या सोने खरेदीत मोठ्या\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nहुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी दहा महिन्यांनंतर अटकेत\nअकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी मुन्ना उर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि मंगेश श्रीकृष्ण गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.6) दुपारी अकोल्यातूनच अटक केली. हे दोन्\nज्या रूद्राला दोन पावलंही चालायला त्रास व्हायचा..त्यानेच केली अशी धडाकेबाज कामगिरी\nनाशिक / भगूर : भगूर येथील बांधकाम व्यावसायिक व नगरसेवक दीपक बलकवडे यांचे पुतणे रूद्रा बलकवडे याने वयाच्या पंधराव्या वर्षी दिव्यांगत्वावर मात करून महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेले कळसूबाई शिखर सर केले. कधीकाळी ज्या रूद्राला दोन पावलं चालायलाही त्रास व्हायचा, तोच रूद्र आज ट्रेकिंग करत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/10/Editorial-on-Hindu-Lives-Matter-movement-worldwide-to-protest-atrocities-on-Hindus-in-West-Bengal.html", "date_download": "2021-06-23T23:47:51Z", "digest": "sha1:SEGOOMRKHDZXKZGFQ4FCF6BW2PIY46W7", "length": 15754, "nlines": 15, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ - महा एमटीबी", "raw_content": "\nआज जगातील विविध देशांतील हिंदू भारतीय हिंदूंसाठी निदर्शने करू लागले. पण, अशीच एकजूट इथल्या आणि तिथल्या हिंदूंनी कायमस्वरूपी दाखवली तर ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळीची गरज उरणार नाही.\nविधानसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचे स्पष्ट झाले आणि ममता बॅनर्जींच्या गुंडांनी राज्यभर हैदोस घातला. विरोधकांच्या रक्ताला चटावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, ममतांच्या प्रिय बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी भाजप कार्यकर्ते, हिंदूंच्या घरादारांवर हल्लाबोल केला. डझनभर हिंदूंचा त्यात बळी गेला, तरीही एरवी मंदिरात कुकृत्य करण्यासाठी गेलेल्या मुस्लीम पोराला हटकले, तर ठो ठो बोंबा मारणार्‍यांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. पण, देशातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारवादी टोळके हिंदूंचा नरसंहार होताना ढाराढूर झोपलेले असले तरी इथल्या हिंदूंसह जगभरातील हिंदूंनी तृणमूलच्या गुंडगिरीचा विरोध केला.\nपश्चिम बंगालमधील हिंदूंच्या हत्यासत्राचा निषेध केला आणि हिंदूंनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे ठणकावून सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी, बांगलादेशी-रोहिंग्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराच्या उत्तरादाखल युनायटेड किंग्डम, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया, नायजेरियातील अनिवासी भारतीय हिंदू रस्त्यावर उतरले आणि त्यातूनच ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळ सुरू झाली.\nमागील वर्षी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडनामक अश्वेतवर्णीयाचा गौरवर्णीय पोलिसाच्या अत्याचारात जीव गेला आणि त्यानंतर ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ विषय तिथे चर्चेत आला. त्यावर देशी पुरोगाम्यांनी चांगलेच अश्रू ढाळले होते. पण, त्यांना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस समर्थित हिंदूंवरील अन्याय दिसला नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त भारतातील मुस्लिमांवरील कथित हिंसाचाराचे चित्र असते. त्यात तथ्य नसले तरी त्यावरून ते बेंबीच्या देठापासून ओरडताना दिसतात. पण, हिंदूंचा मुद्दा आला की, तमाम पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि उदारवादी कंपूच्या डोळ्याला पट्टी आणि तोंडाला बूच लागते. तथापि, त्यांनी मौन बाळगले तरी देशातील आणि जगातील हिंदू शांत बसणार नाही.\nआपल्यावरील अन्याय-अत्याचाराविरोधात जोरदार लढा देईल आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हल्ल्यांमुळे सुरू झालेली ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळ आणखी वेगाने वाढेल. फक्त त्यानंतर आता गप्प बसलेल्यांनी आक्षेप घेऊ नये, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळीमुळे समोर येणार्‍या परिणामांवर थयथयाट करू नये, हिंदुत्व आणि हिंदूराष्ट्राचे नाव घेऊन विरोध करू नये, तर जे जे होईल ते ते निवांत पाहावे. कारण, हिंदूंच्या उद्रेकाला कारणीभूत देशातील ढोंगी सेक्युलरवाद्यांची तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते, बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांच्या हिंसाचारावेळी बसलेली दातखीळच असेल.\nदरम्यान, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळ काहीशी उशिरा सुरू झाल्याचे इथे नमूद करावे लागेल. कारण, पारतंत्र्यातील एक हजार वर्षे वगळली, तरी निदान भारताची फाळणी झाली, त्यावेळी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा विषय पुढे यायला हवा होता. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मिळाल्याच्या उन्मादात धर्मांध मुस्लिमांनी भारताच्या दोन्ही सीमांवरील हिंदूंना मारून टाकण्याचे काम सुरू केले. पाकिस्तानातून शेकडोंच्या संख्येने रेल्वेतून किंवा कोणत्याही वाहनातून येणार्‍या हिंदूंची अवस्था छिन्नविछिन्न झालेले मृतदेह, बलात्कार केलेल्या स्त्रिया, हात-पाय तोडलेले लोक अशीच विदारक होती. पण, दुर्दैवाने त्यावेळी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा मुद्दा समोर आला नाही.\nत्यानंतरही पश्चिम बंगाल, केरळमध्ये राजकीय हिंसाचारात हिंदूंचे मुडदे पडत होते, तर कट्टरपंथी मुस्लीम वा ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या ‘लव्ह जिहाद���, धर्मांतराच्या कामाने हिंदूंच्या संस्कृतीचा बळी जात होता. तेव्हाही ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा विषय उपस्थित झाला नाही. पुढे काश्मीर खोर्‍यात तर कट्टरपंथीय मुस्लीम, फुटीरतावादी, पाकिस्तानी घुसखोर व दहशतवाद्यांनी मशिदीतून भोंगे लावून ‘हिंदूंनो, तुमच्या मुली-महिलांना इथेच सोडा व पुरुषांनी निघून जा,’ असे आवाहन करत पंडितांना पलायन करण्यास भाग पाडले, तरीही ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा विचार समोर आला नाही. पण, आता मात्र, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा मुद्दा आक्रमकपणे मांडला जाईलच आणि ‘हिंदू लाईव्हज’वर हल्ला करणार्‍यांच्या विरोधात देश-विदेशात निदर्शने केली जातीलच, असेच आताच्या तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराच्या विरोधावरून दिसून येते. पण, फक्त निदर्शने करून तृणमूल काँग्रेस किंवा अन्य हिंदुद्रोह्यांनी सुरू केलेला हिंदू नरसंहार थांबेल का\nइतिहासकाळापासून ते आजपर्यंत हिंदूंमध्ये विभाजन झाले, तेव्हा तेव्हा नुकसान पोहोचल्याचे, तूट-फूट झाल्याचेच दिसते, तर हिंदू एकजुटीच्या काळी मात्र देश टिकून राहिला, हिंदूधर्मीय टिकून राहिले. आजही पश्चिम बंगालमध्ये हिंदूविरोधी हिंसाचार का होत आहे तर त्याच एकतेच्या अभावामुळे तर त्याच एकतेच्या अभावामुळे हिंदूंनी एकत्रितपणे, ठामपणे हिंदूहित जपणार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले, तर कोण मायीचा लाल अन्याय-अत्याचार करायला धजावेल हिंदूंनी एकत्रितपणे, ठामपणे हिंदूहित जपणार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले, तर कोण मायीचा लाल अन्याय-अत्याचार करायला धजावेल नुकताच तामिळनाडूतील पेरंबलुर जिल्ह्यातील व्ही कलाथुर मुस्लीमबहुल परिसरातील मुस्लिमांनी हिंदूंच्या सणांना पापकृत्य ठरवत मिरवणुका, अनुष्ठान, यात्रा वगैरेंवर बंदीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. पण, यातून हिंदूंसमोर पुढच्या काळात कोणते संकट येऊ शकते, याचा दाखला मिळतो.\nमुस्लीम बहुसंख्य असतील तर तिथे अल्पसंख्य हिंदूंनी आपल्याच देशात सण साजरे करू नये, अशी इथल्या कट्टरपंथीय मुस्लिमांची भावना असल्याचे यातून दिसते. सध्यातरी त्यांनी न्यायालयाचा मार्ग वापरला. पण, तिथून त्यांची धर्मांध वृत्ती शमवली जात नाही, हे पाहून ते त्यापुढचे पाऊलही उचलू शकतात. जसे आता पश्चिम बंगालमधील हिंदूंना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून, बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांकडून मारले जाते, कधी दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीची वेळ-मार्ग बदलला जातो, कधी मंदिरांवर हल्ले केले जातात, तसे इतरत्रही होऊ शकते.\nम्हणूनच हिंदूविरोधी कृत्ये थांबवायची असतील, तर हिंदूंच्या संघटनाला, हिंदूंच्या ‘ईको सिस्टीम’ला पर्याय नाही. ते केले तर ‘हिंदू लाईव्हज’चा मॅटर धारदारपणे मांडता येईल. आज जगातील विविध देशांतील हिंदू भारतीय हिंदूंसाठी निदर्शने करू लागले. पण, अशीच एकजूट इथल्या आणि तिथल्या हिंदूंनी कायमस्वरूपी दाखवली तर ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळीची गरज उरणार नाही. कारण, आताची चळवळ एका बाजूने कितीही प्रेरणादायी असली तरी हिंदूंच्याच देशात, हिंदूंवर, हिंदूंच्याच जीवन जगण्याच्या अधिकाराची मागणी करण्याची वेळ येणे दुसर्‍या बाजूने दुर्दैवी घटनादेखील आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nहिंदू बंगाल पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी भाजप नरेंद्र मोदी Hindu Bengal West Bengal Mamta Banerjee BJP Narendra Modi", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Nagar_20.html", "date_download": "2021-06-24T00:20:07Z", "digest": "sha1:IB76QJBKEHDVJ7D45MAQGYOQNNTE3K3E", "length": 9162, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "‘चॅलेंजर ऑफ चॅम्प’ राज्यस्तरीय पुरस्काराने वर्षा दातीर सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar ‘चॅलेंजर ऑफ चॅम्प’ राज्यस्तरीय पुरस्काराने वर्षा दातीर सन्मानित\n‘चॅलेंजर ऑफ चॅम्प’ राज्यस्तरीय पुरस्काराने वर्षा दातीर सन्मानित\n‘चॅलेंजर ऑफ चॅम्प’ राज्यस्तरीय पुरस्काराने वर्षा दातीर सन्मानित\nअहमदनगर ः श्रीरामपूर तालुक्यातील गटसाधन केंद्रातील विशेष तज्ञ शिक्षिका वर्षा दातीर यांनी शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करुन त्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात प्रयत्न केले. शिक्षण हक्क कायद्यानुसार 3 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासना सन 2017 पासून शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याचे अभियान हाती घेतले होते. या कार्यात वर्षा दातीर यांनी मोलाची कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासन संलग्न एस.सी.ई.आर.टी. संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय चॅलेंजर ऑफ चॅम्प या विशेष पुरस्काराने ऑनलाईन पद्धतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, पुणे येथील डायरच्या प्राचार्या डॉ.शोभा खंदारे, परभणीच्या शिक्षणाधिकारी सुचित्रा पाटेकर आदि उपस्थित होते. हा पुरस्कार मिळविणार्या जिल्ह्यातील त्या एकमेव शिक्षिका आहेत.\nऊस तोडणी, विटभट्टी व भटके जीवन जगणार्या पालकांची मुले शाळासोडून पालकांच्या समवेत कामानिमित्त बाहेर गांवी जात असतात. आरटीई कायद्यानुसार अशा मुलांचा शोध घेऊन त्यांच्या वयानुरुप त्यांना वर्गात दाखल करावयाचे असते. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांचे समुपदेशन करुन मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी वर्षा दातीर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या या पुरस्काराने सन्मात करण्यात आले.\nवर्षा दातीर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्रीरामपूरचे डायरचे प्राचार्य डी.डी.सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, पं.स.सभापती संगीता शिंदे, बीएसएनएलचे उपमंडल अभियंता वसंतराव दातीर आदिं मान्यवरांनी अभिनंदन केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घ��लेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/narayan-rane-said-sharad-pawars-statement-is-threatening-to-congress-nrsr-141133/", "date_download": "2021-06-23T23:38:17Z", "digest": "sha1:H33P6PU5YCKQZMRRYQABCXS6STRVOVYA", "length": 14877, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "narayan rane said sharad pawars statement is threatening to congress nrsr | शरद पवारांचे ‘ते’ विधान म्हणजे काँग्रेसला धमकी, नारायण राणे यांनी केलं ट्विट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nनारायणास्त्रशरद पवारांचे ‘ते’ विधान म्हणजे काँग्रेसला धमकी, नारायण राणे यांनी केलं ट्विट\nशरद पवार(Sharad Pawar) साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे, असं नारायण राणे(Narayan Rane) म्हणाले आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या(Rashtrawadi Congress) वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. यावेळी बोलताना शरद पवारांनी महाविकास आघाडीचं कौतुक देखील केलं होतं. मात्र त्यांच्या विधानावरून भाजपाकडून(BJP Criticizing Sharad Pawar) त्यांना लक्ष्य केलं जात आहे.\nकोरोना रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाही,राज्याच्या आरोग्य विभागाने केला खुलासा\nराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानावर खोचक ट्विट केलं आहे.\n“शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.\nही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.\nशरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना महाविकासआघाडीचं भवितव्य आणि लोकसभा-विधानसभेविषयी वक्तव्य केलं होतं. “हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही”, असं पवार म्हणाले होते. त्यावरून भाजपाकडून खोचक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.\nदरम्यान, आपल्या ट्विटमध्ये नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ घेऊन भाकित देखील केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असं म्हणाले आहेत. जरी शरद पवार असं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं भाकित राणेंनी या ट्विटमध्ये केलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ratan-tata-horoscope-2018.asp", "date_download": "2021-06-23T23:35:17Z", "digest": "sha1:CM5633GVWONPXTGZC4BHPITDDBXT6U64", "length": 19990, "nlines": 315, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रतन टाटा 2021 जन्मपत्रिका | रतन टाटा 2021 जन्मपत्रिका Industrialist, Businessman", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रतन टाटा जन्मपत्रिका\nरतन टाटा 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nरतन टाटा व्यवसाय जन्मपत्रिका\nरतन टाटा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरतन टाटा 2021 जन्मपत्रिका\nरतन टाटा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nखासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. काम���ंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.\nनाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही नमूद करावे लागेल. या काळात जरा जास्तच धोका आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रवासामुळे फार लाभ होणार नाही, त्यामुळे तो टाळावा.\nहा तुमच्यासाठी कठीण समय आहे. नशीबाचे दान तुमच्या विरुद्ध पडत आहे. उद्योगातील भागिदारांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायी टरणार नाहीत. स्थानिक पातळीवर रागावर संयम ठेवा आणि कोणत्याही अडचणीचा प्रसंग उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाढेल. तुम्हालाही शारीरिक व मानसिक तणाव संभवतो. डोकेदुखी, डोळे, पाय आणि खांदेदुखी होण्याची शक्यता.\nतुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत योग्य समय आहे. वैवाहिक सुखासाठी ही ग्रहदशा अत्यंत अनुकूल आहे. आध्यात्मिक जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील, परंतु तेथील संधींचा लाभ घेण्याआधी काही तयारीची आवश्यकता आहे. तुम्ही अपत्यप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित प्रसूती होईल. तुमच्या लिखाणाची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल आणि त्यात तुम्ही पुढे जाल. या काळात अपत्यप्राप्तीची, विशेषत: कन्यारत्न प्राप्त होण्यीच शक्यता आहे.\nहा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती ह��ईल.\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nया काळात तुम्हाला नक्कीच अधिकार मिळेल. परदेशातील तुमचे हितसंबंध उपयोगी पडतील आणि त्या संबंधातूनच तुम्हाला अनपेक्षित उत्पन्न आणि तुम्हाला अपेक्षित असलेली सत्ता मिळू शकेल. तुमची गती कायम ठेवा, क्षमतांवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळेच स्थान प्राप्त होणार आहे. कुटुंबातील वातावरण तुम्हाला सहकार्य देणारे ठरेल. दूरचे प्रवास केल्यास त्यातून लाभ होऊ शकेल. तुम्ही धार्मिक कार्यात स्वारस्य घ्याल आणि दानधर्म कराल.\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nअत्यंत उत्पादनक्षम वर्ष असेल त्यामुळे तुम्ही जे काही ध्येय गाठले आहे, त्याचे समाधान तुम्हाला मिळेल. या काळात तुम्ही आयुष्य पूर्ण सकारात्मकतेने आणि चैतन्याने जगाल. प्रवास, ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भरपूर संधी या काळात उपलब्ध होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. तुम्ही ज्या आदरास लायक आहात, तो आदर तुम्हाला या काळात मिळेल आणि तुमचे जीवन अधिक स्थिर होईल. सट्टेबाजारातील व्यवहार फायदेशीर ठरतील. जमीन किंवा वाहन खरेदी कराल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉ��� हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-fine-two-construction-companies-billions-rupees-312051", "date_download": "2021-06-24T01:19:26Z", "digest": "sha1:ZWCBZ2UUWSVYYV7DEH2LYHFDI4B3YKXD", "length": 18530, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विनापरवाना उत्खनन; औरंगाबादेतील दोन कंन्स्ट्रक्शन कंपन्यांना कोट्यावधीचा दंड", "raw_content": "\nविनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील ऐश्‍वर्या कन्स्ट्रक्शन आणि एस. बी. इंजिनिअर्स या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी ही कारवाई केली आहे.\nविनापरवाना उत्खनन; औरंगाबादेतील दोन कंन्स्ट्रक्शन कंपन्यांना कोट्यावधीचा दंड\nउस्मानाबाद : विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील ऐश्‍वर्या कन्स्ट्रक्शन आणि एस. बी. इंजिनिअर्स या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी ही कारवाई केली आहे.\nउस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद ते बेंबळी-उजनी या रस्त्याच्या विस्ताराचे काम एस. बी. इंजिनिअर्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने या रस्त्याच्या कामासाठी ११ हजार ५०० ब्रास गौणखनीज उत्खनन करण्याची परवानगी कंपनीने घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र कंपनीने ३४ हजार ४९३ ब्रास एवढे गौन खनीजाचे उत्खनन केले आहे. म्हणजेच सुमारे २२ हजार ९९३ ब्रास एवढे गौन खनीजाचे विना परवाना उत्खनन केले आहे. ही गौन खनीजाची चौरी असून याची रक्कम दंडासह वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद तहसीलदारांना दिले आहेत. शुक्रवारी (ता. १९) हे आदेश काढले आहेत.\nअरे बाप रे .. औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.\nतसेच कळंब ते लातूर या रस्त्याचे काम औरंगाबाद येथील ऐश्‍वर्या कन्स्‍ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने २१ हजार ५०० ब्रास एवढे गौन खनीज उत्खनन करण्याचा परवाना घेतला असून ३९ हजार ५६९ ब्रास खनीजाचे उत्खनन केले आहे. म्हणजेच १८ हजार ६९ ब्रास गौन खनीजाचे जास्तीचे उत्खनन केले आहे. विनापरवाना शासनाच्या गौन खनीजाचे उत्खनन केल्याप्रकरणी दंडात्मक आदेश काढून वसुलीची कारवाई करावी, असे आदेश कळंब तहसीलदारांना देण्यात आले आहेत.\nसंघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..\nकोट्यावधीचा महसूल तिजोरीत जमा होणार\nएस. बी. इंजिनिअर्स या कंपनीने २२ हजार ९९३ ब्रास एवढे गौण खनीज उत्खनन केले आहे. जेव्हा विनापरवाना उत्खनन केले जाते. तेव्हा प्रचलित दराच्या पाचपट दराने वसुली केली जाते. म्हणजेच एका ब्रासला २४०० रुपये दराने वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे एस. बी. इंजिनिअर्स कंपनीकडून पाच कोटी ५१ लाख ८३ हजार २०० रुपये वसुली होणे अपेक्षित आहे. तर ऐश्‍वर्या कन्स्ट्रक्शन कंपनीने १८ हजार ६९ ब्रास गौनखनिज विनापरवाना उत्खनन केले आहे. त्यामुळे त्या कंपनीकडून चार कोटी ३३ लाख ६५ हजार ६०० रुपये एवढी रक्कम वसुल करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.\nउस्मानाबादेत जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद, ठिकठिकाणी रस्ते निर्मनुष्य\nउस्मानाबाद : यंदाच्या वर्षातील पहिल्या जनता कर्फ्यूला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहरात ठिकठिकाणी रस्ते निर्मनुष्य होते. एटी बस वाहतुकी संथगतीने सुरू होती. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वतः शहरात फिरुन जनता कर्फ्यूची परिस्थिती जाणून घेतली. यंदाच्या वर्षात पहिल्या\nमहत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या\nपुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाला जाण्यासाठी प्रवाशांना करावी लागणारी कसरत कमी होणार आहे.\nकळंब तालुक्यातील ऊस शेतकरी आर्थिक संकटात, या दोन साखर कारखाण्याकडून बील मिळेना\nकळंब (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेकडो शेतकऱ्याची ऊस बिले दोन साखर कारखान्यांकडून जमा करण्यास दिरंगाई करण्यात येत असून या दोन कारखान्यांनी ऊस बिले थकीत ठेवली आहेत. कोरोनाच्या संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. या कार\nउस्मानाबाद : बायोमेट्रिक बंधनकारक...धान्य दुकानात असा वाढणार धोका..\nकळंब (उस्मानाबाद): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून लाभार्थींची बायोमेट्रिक पडताळणी न करता दुकानदार किंवा नॉमिनी यांचा ई-पॉस मशीनला अंगठा लावून धान्य वाटप करण्याचे निर्देश ३० जूनपर्यंत राज्य शासनाने दिले होते.\nकोरोनाचा कहर : लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात पाच दिवसाचा 'जनता कर्फ��यू'\nलातूर : जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या मुरूड (ता. लातूर) येथे गुरूवारी (ता. तीन) एका दिवसात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू तर १७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या वाढून शंभराच्या पुढे गेल्याने आणि बहुतांश व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने ग्रामस्थ सतर्क झाले.\nCoronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात २९ हजार जणांना कोरोनाचा धोका\nउस्मानाबाद : कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे की नको अशा द्विधावस्थेत असलेल्या प्रशासनाने आता दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत तब्बल २९ हजार नागरिक विविध आजाराने ग्रासले असल्याने त्यांची वेगळी काळजी घेऊन कामकाज सुरूच ठेवण्याचा प्रयत\nCorona Update : उस्मानाबादेत दिवसभरात १३ पॉझिटिव्ह, अँटीजेन टेस्टमध्ये आढळले पाच रुग्ण\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.१४) दिवसभरात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. जिल्हा रुग्णालय येथून १०५ स्वॅब नमूने तपासणीसाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रॅपिड अँटीज\nCoronaUpdate: उस्मानाबाद जिल्ह्यात १० पाॅझिटिव्ह रुग्ण\nउस्मानाबाद: जिल्हा सामान्य रुग्णालयातून गुरुवारी (ता.चार) लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ७४ नमूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी दहा पॉझिटिव्ह, एक इनक्लुझिव व ६३ निगेटिव्ह आले आहेत. तसेच उस्मानाबादेत\nउस्मानाबाद : कोरोनाचे दोन दिवसांत तीन बळी, एका संशयिताचाही मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाने एका युवकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका संशयित रुग्णाचा रविवारी (ता. १४) दुपारी मृत्यू झाला आहे. या युवकाचा स्वॅब अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. कोरोनावर मात करीत बरे होउन घरी परतलेल्या कारी (ता. उस्मानाबाद) गावातील\nBreaking news : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील साडे नऊ कोटींचा घोटाळा, अधिकारी, ठेकेदारासह सहा जणांवर गुन्हा दाखल\nउस्मानाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील साडेनऊ कोटींच्या (९ कोटी ५० लाख) दलित वस्ती घोटाळा प्रकरणात सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळे चार गुहे दाखल झाले असून यामध्ये एक प्रशासकीय अधिकारी, एक खासगी व्यक्ती तर चार ठेकेदारांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2019/1/16/Article-on-hindu-hitay-series-part-6.html", "date_download": "2021-06-24T01:07:53Z", "digest": "sha1:G3YHEAHI2QPX3NGHSMPCCNWOXCL7HZC7", "length": 23229, "nlines": 15, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " हिंदू हिताय : भाग ७ - हिंदू जागा तर देश सन्मानाने उभा! - महा एमटीबी महा एमटीबी - हिंदू हिताय : भाग ७ - हिंदू जागा तर देश सन्मानाने उभा!", "raw_content": "हिंदू हिताय : भाग ७ - हिंदू जागा तर देश सन्मानाने उभा\nएखादा हिंदूपणाची ज्वलंत भावना असलेला ज्या परखड भाषेत लिहिण्याचे धाडस करणार नाही, त्या भाषेत फ्रँकाइज गोटिए हिंदू हिताबद्दल लिहितात. जिज्ञासूंनी त्यासाठी त्यांची पुस्तके किंवा लेख वाचायला पाहिजेत.\nमागील एका लेखात फ्रँकाइज गोटिए यांच्या नावाचा आणि लेखांचा उल्लेख केला आहे. सामान्यत: मराठी माणसांना फ्रँकाइज गोटिएचा परिचय फारसा नाही. ते जन्माने फ्रान्सिसी आहेत, धर्माने कॅथलिक आहेत आणि वृत्तीने भारतीय हिंदू आहेत. “मी हिंदू आहे,” हे ते अभिमानाने सांगतात. वयाच्या १९ व्या वर्षी ते भारतात आले, पाँडिचेरीच्या योगी अरविंदांच्या आश्रमात राहिले. आध्यात्मिक वातावरणाचा त्यांच्या जीवनावर फार खोलवर परिणाम झाला. भारतात येण्यापूर्वी, हिंदू म्हणजे काय त्यांचा धर्म म्हणजे काय त्यांचा धर्म म्हणजे काय त्यांचे जगणे कसे असते त्यांचे जगणे कसे असते याबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, हिंदूंविषयी जेवढी विकृत माहिती पाश्चात्त्य देशांना असते, तेवढी माहिती त्यांना होती. हळूहळू या विकृत माहितीची जागा सुकृत माहितीने घेतली. त्याचा प्रवास कसा झाला, हेदेखील ते सांगतात. जिज्ञासूंनी त्यासाठी त्यांची पुस्तके किंवा लेख वाचायला पाहिजेत.\nएखादा हिंदूपणाची ज्वलंत भावना असलेला ज्या परखड भाषेत लिहिण्याचे धाडस करणार नाही, त्या भाषेत फ्रँकाइज गोटिए हिंदू हिताबद्दल लिहितात. २०११ साली त्यांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक आहे, ‘झोपलेल्या हिंदूंनो जागे व्हा’ त्या लेखात ते म्हणतात, “सोनिया गांधी यांच्या सत्तेखाली ख्रिश्चॅनिटी भारत कसा काबीज करीत चालली आहे, हे पाहून अस्वस्थ व्हायला होते. २००१ च्या जनगणनेप्रमाण�� भारतात ख्रिश्चनांची संख्या आहे, २.३४ दशलक्ष, एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के इतकीदेखील ही लोकसंख्या नाही. असे असले तरी, पाच राज्यांचे मुख्यमंत्री ख्रिश्चन आहेत. (२०११ ची स्थिती) सोनिया गांधी यांच्या सभोवतालचे विश्वासू एकतर मुसलमान आहेत किंवा ख्रिश्चन आहेत. हिंदूंवर त्यांचा विश्वास नाही. अंबिका सोनी ख्रिश्चन आहेत. काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी आहेत, ऑस्कर फर्नांडिस केंद्रीय मंत्री आहेत. मार्गारेट अल्वा महाराष्ट्राच्या प्रभारी आहेत. ए. के. अ‍ॅण्टोनी कर्नाटकचे प्रभारी आहेत. वाल्सन थंपू, जॉन दयाल, कांचा इलाया हे सर्व प्रखर हिंदूद्वेष्टे आहेत. ते सरकारच्या महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. या नावात अजित जोगी, दिग्विजय सिंग, प्रणव रॉय, अरुंधती रॉय यांचा समावेश करायला पाहिजे.”\nगोटिए पुढे म्हणतात, “भारतात धर्मप्रचाराचे काम चार हजारांहून अधिक विदेशी मिशनरी करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्रिपुरात एकही ख्रिश्चन नव्हता, आता त्यांची संख्या एक लाख, वीस हजार झालेली आहे. अरुणाचल प्रदेशात १९६१ साली १,७१० ख्रिश्चन होते. आज त्यांची संख्या १.२ दशलक्ष झालेली आहे आणि ७८० चर्चेस आहेत. आंध्र प्रदेशात दर दिवशी एक चर्च खेड्यात उभे राहात आहे.” “उत्तर पूर्वेकडील राज्यातील फुटीरतावादी चळवळी ख्रिश्चन चळवळी आहेत. उदा. मिझो आणि बोरो. ते मिशनऱ्यांशी हात मिळवून काम करीत असतात. केरळमधील किनारपट्टीच्या राज्यांत चर्चेसमधून चमत्कार करणारे डबे ठेवलेले असतात. आपली कोणती इच्छा आहे, हे एका कागदावर लिहून त्या पेटीत टाकायचे. कोणाला बोट हवी असते, कोणाला पक्के घर हवे असते, कोणाला मुलांची शाळेची फी भरायची असते. काही आठवड्यात चमत्कार होतो आणि त्याला या वस्तू मिळतात. ज्याला मिळाल्या त्याचा परिवार ख्रिश्चन होतो. ख्रिश्चन नागा दहशतवादी हिंदूंना वेचून वेचून ठार मारतात. आसाम आणि मणिपूर येथील उद्रेकात गेल्या २० वर्षांत २० हजारांहून लोकं ठार झालेली आहेत.”\nया लेखात एके ठिकाणी सोनिया गांधी यांचे म्हणणे दिलेले आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषदेपुढे भाषण करताना सोनिया गांधी म्हणाल्या, “धर्मांध शक्तीविरुद्ध वैचारिक संघर्षाच्या लढाईशी आम्ही बांधिल आहोत. या शक्ती आमची विविधता नष्ट करण्याच्या मागे लागलेल्या असून धार्मिक आधारावर त्या समाजाचे ध्रुवीकरण करतात. काही पक्ष यांचा पाठपुरावा करीत आहेत. तसेच संघर्षाची भूमिका घेत आहेत. याचवेळी देशातील काही राज्यांच्या राजवटी धर्मांध शक्तींना खतपाणी घालताना दिसतात.” गोटिए प्रश्न करतात की, “सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस धर्मांध शक्ती प्रबळ करीत चाललेली आहे, ही वास्तविकता आहे. सर्व ठिकाणी ख्रिश्चन, मुस्लीम आणि मार्क्ससिस्ट यांच्या नियुक्त्या होताना दिसतात. मिशनऱ्यांना मुक्त संचार देण्यात आलेला आहे आणि त्याच वेळी ख्रिश्चन आणि मुस्लीम, दलितांना आरक्षण देण्याची चालही रचण्यात आली आहे.”\nहिंदूंना जागे करण्यासाठी लेखाच्या शेवटी गोटिए लिहितात, “माझा देश फ्रान्स, ख्रिश्चन बहुसंख्य देश आहे. त्या देशात राज्यशक्तीच्या अनेक स्थानी हिंदू असणे किंवा भारतीय असणे हे माझ्या देशात अजिबात सहन केले जाणार नाही. त्याचवेळी निवडून न आलेली, फ्रेंच नसलेली, ख्रिश्चन नसलेली कोणतीही व्यक्ती माझ्या देशात सर्वसत्ताधीश होऊच शकत नाही. भारतात सोनिया गांधी झालेल्या आहेत. भारतातील काही लोक म्हणतात की, “ख्रिश्चन सोनिया गांधींना आम्ही स्वीकारलेले आहे, हे भारताचे मोठेपण आहे. परंतु, माझ्या मते हे मोठेपण नसून ही दुर्बलता आहे आणि ती तिरस्करणीय आहे. १०० कोटी देशांच्या लोकांत आम्हाला एकही लायक नेता मिळू नये आम्ही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन भारताकडे तर वाटचाल करीत नाही ना आम्ही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन भारताकडे तर वाटचाल करीत नाही ना तसे झाल्यास ही केवळ भारताची हानी असेल, असे नाही, तर जगाचीदेखील हानी असेल. जिवंत आध्यात्मिकता असणारा जगाच्या पाठीवरील भारत हा एकच देश आहे.”\nफ्रँकाइज गोटिए यांच्या लेखातील जास्तीत जास्त भाग इथे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. लेख जरी २०११ सालचा असला तरी, हे संकट आज टळलेले नाही. फ्रँकाइज गोटिए यांना हिंदूंचा कळवळा घेऊन एवढ्या पोटतिडकीने लिहिण्याचे तसे पाहिले तर काही कारण नाही. आपल्या डोळ्यादेखत सनातन भारत आपली ओळख पुसत चालला आहे, हे त्यांना बघवले गेले नसावे आणि म्हणून त्यांनी एवढ्या घणाघाती भाषेत हा लेख लिहिलेला आहे. काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे. त्याला उभे करण्यात लोकमान्य टिळकांनी आपली हयात घालवली. सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात काढली. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ��रदार वल्लभभाई पटेल क्षणश: आणि कणश: या पक्षासाठी झिजले. अगणित लोकांनी कारावास स्वीकारला. इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या, उघड्या डोळ्यांनी आपले संसार उद्ध्वस्त होताना पाहिले. कारण, ती काँग्रेस ‘राष्ट्रीय काँग्रेस’ होती. राष्ट्राचा राष्ट्रीय विचार करणारी काँग्रेस होती. राष्ट्राचा राष्ट्रीय विचार सनातन धर्माला सोडून करता येत नाही. योगी अरविंद सांगून गेले की, “सनातन धर्म आणि राष्ट्रवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून धर्मजागरणाचे काम केले, महात्मा गांधीजींनी पण तेच काम केले. दोघांनी गीतेचा अर्थ वेगळा लावला हा विषय वेगळा, परंतु चळवळीचा आधार गीता केला. याच काँग्रेसच्या वृद्धीसाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंडित नेहरूंनी ११ वर्षे तुरुंगात काढलेली आहेत. त्यांनीही आपल्यापरीने सनातन भारताचे आकलन करून घेतले होते आणि भविष्यातील भारताचे स्वप्न पाहिले होते.\nयापैकी कोणीही हे स्वप्न पाहिले नाही की, आपला देश विदेशी परधर्माच्या महिलेच्या अधिपत्याखाली आपल्याच संमतीने दहा वर्षे जाईल. यापैकी कुणीही स्वप्न पाहिले नव्हते की, राष्ट्राचा विचार करणारी काँग्रेस भविष्यात फक्त एका घराण्याला सत्तेवर कसे बसवायचे, याचा विचार करणारी काँग्रेस होईल. यापैकी कोणीही हे स्वप्न पाहिले नव्हते की, हीच काँग्रेस समाजाचे जातीपातीत विभाजन करील, धर्मगटात तिचे तुकडे करील, हिंदू समाजाशी शत्रुत्वाची भूमिका घेणार्‍या धर्मगटांना सत्तेच्या महत्त्वाच्या जागा देईल. हे असे का घडले एकट्या सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार कितीही शक्तीशाली असला तरी यापैकी एकही गोष्ट ते करू शकत नाहीत. त्यांना शक्ती देण्याचे काम झोपी गेलेला हिंदू समाज करीत असतो. त्यात तुम्ही, मी आणि सर्वजण येतात. म्हणून आपण जागे झाले पाहिजे, क्षणभर जागे होऊन कामाचे नाही. कायम जागे असले पाहिजे आणि आपल्या हितरक्षणाची डोळ्यात तेल घालून चिंता केली पाहिजे.\nआपण झोपलो की, आपले नशीब झोपून राहते. प्रगती करण्याची सर्व शक्ती असतानादेखील एक तरुण काही उद्योग करीत नाही, कष्ट करीत नाही, माझ्या नशिबी काही नाही म्हणून नशिबाला दोष देत राहतो. एकदा त्याची साधूशी भेट होते. साधूला तो आपले रडगाणे सांगतो. साधू त्याला म्हणतो,“तुझे नशीब एका पर्वताच्या एका गुहेत झोपलेले आहे. त्याला जाऊन जागे कर.” नशिबाचा शोध घेण्यासाठी तो चालू लागतो. थकून एका आंब्याच्या झाडाखाली बसतो. घरची आणलेली चटणी-भाकरी खाऊ लागतो. त्याच्या पुढे एक आंबा पडतो. आंबा उचलून तो खाऊ लागतो. आंबा निघतो कडू. म्हणून तो फेकून देतो. तो जायला निघतो. आंब्याचे झाड त्याला म्हणतं, “तुझ्या नशीबाला विचार, माझी फळे कडू का होतात” तो म्हणतो,”ठीक आहे.” वाटेत त्याला घोडा भेटतो. तो एकाच जागी उभा असतो. घोडा त्याला म्हणतो,“मला माझ्या जागेवरून हलता का येत नाही, हे तू नशिबाला विचार.” पाणी पिण्यासाठी तो नदीवर जातो. एक मोठा मासा तळमळत असतो. मासा त्याला म्हणतो,“तू नशीबाला विचार, पाण्यात राहून माझी अशी अवस्था का झाली” तो म्हणतो,”ठीक आहे.” वाटेत त्याला घोडा भेटतो. तो एकाच जागी उभा असतो. घोडा त्याला म्हणतो,“मला माझ्या जागेवरून हलता का येत नाही, हे तू नशिबाला विचार.” पाणी पिण्यासाठी तो नदीवर जातो. एक मोठा मासा तळमळत असतो. मासा त्याला म्हणतो,“तू नशीबाला विचार, पाण्यात राहून माझी अशी अवस्था का झाली\nनशिबाला तो तरुण शोधून काढतो. नशिबाला जागं करतो. नशीब त्याला म्हणतं,“तू झोपून राहिलास म्हणून मी झोपलो, तू चालू लागलास म्हणून मी तुझ्याबरोबर चालू लागलो. आंब्याच्या झाडाखाली मोठं धन आहे, आंब्याला याचा काही उपयोग नाही. घोडा ज्या जागी उभा आहे, त्याजागी देखील धन आहे, घोड्यालाही त्याचा काही उपयोग नाही. माशाच्या पोटात सोने आहे, त्याचा माशाला काही उपयोग नाही. ते तू प्राप्त कर.” तरुण तसेच करतो. ही लोककथा आपल्याला सांगते की, आपण झोपलो की, आपले नशीब झोपते. आजूबाजूला असलेले धन आपल्याला दिसत नाही. धन असून त्याचा उपयोग केला नाही, तर त्याची कडवट फळे खावी लागतात. त्याचे भोग भोगावे लागतात. सत्तापरिवर्तन करण्याचे अफाट बळ आपल्याकडे आहे, पण आपण झोपलेलो आहोत आणि हे धन उपयोग न केल्यामुळे कडू फळ देणारे झाले आहे. सत्तर वर्षे आपण ती चाखतो आहोत. आणखी किती काळ चाखणार आहोत\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nकाँग्रेस सोनिया गांधी हिंदू ख्रिश्चन फ्रँकाइज गोटिए Congress Sonia Gandhi Hindu Christian Frankaize Goutie", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_37.html", "date_download": "2021-06-23T23:40:35Z", "digest": "sha1:2GTGL4PUV4L4EJ6Y2P33PQ43NSNUX24G", "length": 14329, "nlines": 75, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक ; प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सकारात्मक सहकार्याची गरज : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात", "raw_content": "\nHomePoliticsरुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक ; प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सकारात्मक सहकार्याची गरज : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nरुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक ; प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सकारात्मक सहकार्याची गरज : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nअहमदनगर: जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही आता प्रशासनाच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करण्याची गरज असून त्यामुळेच कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केले.\nमहसूलमंत्री श्री. थोरात यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी श्री. थोरात यांनी, जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील सद्यस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या, कोणत्या भागात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे, कोविड केअर सेंटर आणि तेथील परिस्थिती, कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी यासंदर्भात त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. सध्या जिल्ह्यातील औषधसाठा आणि उपलब्धता व मागणी, ऑक्सीजन उपलब्धता, आदींचाही त्यांनी आढावा घेतला.\nमहसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, सध्या नगर शहर, नगर ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्र��तही रुग्णवाढीचा वेग मोठा आहे. रुग्णांचे घरी विलगीकरण आता सक्तीने बंद करुन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. अशावेळी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बहुतांशी नागरिक त्याचे पालन करताना दिसत आहेत. मात्र, कोरोना संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर सर्वांनीच प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची गरज आहे. चेहऱ्यावर मास्क असणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे. सर्वांनीच आता त्याचा जबाबदारीने अवलंब करणे आवश्यक आहे. बाधितांपासून संसर्ग रोखण्यासाठी आता शहरी भागात सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण केले जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसर्वच कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांनी त्यांची व्यवस्था अधिक चांगली असेल आणि रुग्णांना तेथे अडचणी जाणवणार नाहीत, यासंदर्भात सूचना मागील बैठकीत केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असल्याबाबत सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या रुग्णवाढीचा वेग पाहता रुग्णांसाठीच्या बेडसची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन आणि कार्यवाही वेळेवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.\nसध्या जिल्ह्यासाठी आवश्यक ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. याशिवाय जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु झाल्यानंतर आपल्याला जिल्ह्यातील रुग्णांची गरज भागवून पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होईल. ऑक्सीजन उपलब्धतेसंदर्भात जिल्ह्याची निकड, भौगौलिक परिस्थिती लक्षात घेऊन जास्तीचा पुरवठा व्हावा, यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने आता वेळेत ऑक्सीजन जिल्ह्यासाठी प्राप्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.\nकोरोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असून ही वेळ मतभेदाची नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखली आणि आपण संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. असे त्यांनी स्पष्ट केले.\nसध्या जिल्ह्यात तसेत राज्यात लसीकरण मोहिम राबविली ��ात आहे. आता १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, अॅपवरील तांत्रिक अडचणी, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी यामुळे यामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याची गरज आहे. वास्तविक, राज्यासाठी असे स्वतंत्र अॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. सध्या केंद्र सरकारच्या स्तरावरुन लसीकरण संदर्भातील अॅपचे संनियंत्रण होत असल्याने त्यात काही अडचणी निश्चितपणे आहेत, असे श्री. थोरात यांनी नमूद केले.\nयावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मीती प्रकल्प, रेमडेसीवीर तसेच इतर औषधांची उपलब्धता याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.\nबैठकीनंतर महसूलमंत्री श्री. थोरात यांनी बूथ हॉस्पिटल येथेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत भेट देऊन पाहणी केली.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-23T23:54:05Z", "digest": "sha1:LUE6KU6AVWLCGRNI5SDFYXEHWLPOWGEW", "length": 25621, "nlines": 119, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-६ - सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी - साहित्य एवं कला विमर्श मी प्रवासीनी", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी\nसौ. पुष्पा चिंतामण जोशी\n☆ मी प्रवासिनी क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆\nटर्की एअरलाइन्सने ऑस्ट्रिया इथे पोहोचलो. ऑस्ट्रियाहून बसप्रवा��� करून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे गेलो. क्रोएशिया हा मध्य युरोपमधील एक छोटासा, सौंदर्यसंपन्न देश आहे. झाग्रेब हे त्याच्या राजधानीचे शहर सावा नदीच्या काठी एका डोंगररांगांच्या पायथ्याशी वसले आहे.\nरोमन काळापासून हे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. गाईड बरोबर जुन्या शहराचा फेरफटका केला. एका मोठ्या चौकाच्या सभोवताली असलेल्या आकर्षक दुकानांतून लोकांची खरेदी चालली होती. खाण्यापिण्याचा आनंद घेणाऱ्यांची गर्दी उसळली होती. पुढील चौकात झाग्रेब शहराचा तेरा चौरस मीटर लांब रुंद असलेला मिश्रधातूमध्ये बनविलेला नकाशा बघायला मिळाला. एका दगडी वेशीच्या कमानदार,उंच दरवाजातून आत गेल्यावर चौदाव्या शतकात बांधलेले सेंट मार्क चर्च दिसले. याचे उतरते छप्पर अतिशय देखणे आहे. छपरावर छोट्या छोट्या लाल व हिरवट टाईल्स चौकटीमध्ये बसविलेल्या आहेत. उजव्या बाजूला लाल-पांढऱ्या टाइल्सचे सोंगट्यांच्या पटासारखे डिझाईन आहे. यापुढे हिरवट रंगाच्या टाईल्स वर तीन सिंह लाल टाइल्स मध्ये आहेत. चर्चच्या सभोवतालच्या उंच कोनाड्यात बारा धर्मगुरू दगडावर कोरलेले आहेत. हिरव्या सोनेरी रंगाच्या टाईल्सचा बेल टॉवर शोभिवंत दिसतो. एकोणिसाव्या शतकात इथे मोठा भूकंप झाला पण सुदैवाने बेल टॉवर अबाधित राहिले.\n‘मार्शल टिटो स्क्वेअर’हा झाग्रेबमधील सर्वात मोठा चौक आहे.रुंद रस्ते, पुतळे, कारंजी, रेस्टॉरंटस्, मॉल्स रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या छोट्या बागा यामुळे हा चौक शोभिवंत दिसतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानातून क्रोशाचे विणकाम असलेल्या सुंदर लेस, रुमाल, ड्रेस नजाकतीने मांडले होते. तऱ्हेतऱ्हेचे टाय होते. गाईडने सांगितले की नेकटाय आणि फुटबॉल यांची सुरुवात क्रोएशियाने केली.\nझाग्रेबपासून साधारण दोन तासांवर ‘प्लिटविक लेक्स नॅशनल पार्क’ आहे. अनेक डोंगर, दर्‍या, नद्या, धबधबे, सरोवरे असलेला हा एक खूप मोठा नैसर्गिक विभाग आहे. २९५ चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेला प्लिटविक लेक्स परिसर फार प्राचीन काळापासून म्हणजे हिमयुगानंतर अस्तित्वात आला असे शास्त्रज्ञ म्हणतात. हा संपूर्ण विभाग चुनखडीच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. या खडकांची सतत झीज होत असते. त्यामुळे डोंगर उतारावर अनेक घळी तयार झाल्या आहेत. त्यातून जलधारा कोसळत असतात. त्यांचे अनेक लहान-मोठे तलाव तयार ��ाले आहेत. निळ्या-हिरव्या रंगाचं गहिरं पाणी आणि त्यात तरंगणारी पांढऱ्या स्वच्छ कापसाच्या ढगांची प्रतिबिंबे मोहक दिसतात.\nगाईड बरोबर जंगलातील थोडी पायवाट चालून एका छोट्या दोन डब्यांच्या रेल्वेत बसलो. दोन्ही बाजूंना बर्च, पाइन, ओक अशा सूचिपर्णी वृक्षांचे घनदाट जंगल होते. पाच मिनिटात गाडीतून उतरून परत चालायला सुरुवात केली. अनेक पायर्‍यांची चढ-उतर केली. छोट्या जंगलवाटेमधून ठिकठिकाणी निळ्या हिरव्या रंगांचे तलाव आणि त्यात अनेकांगांनी उड्या मारणारे असंख्य धबधबे यांचे नेत्रसुखद दर्शन होत होते. निसर्गाला अजिबात धक्का न लावता हे पायी चालण्याचे मार्ग तयार केले आहेत. वर्षानुवर्षे या चुनखडीच्या डोंगरांमधील कॅल्शिअम विरघळल्यामुळे ते सच्छिद्र झाले आहेत. या सातत्याने होणार्‍या प्रक्रियेमुळे या डोंगरातून येणारे झरे, धबधबे यांचा प्रवाह बदलत राहतो. वाहून गेलेल्या कॅल्शिअमचे पुन्हा लहान-मोठे दगड, बंधारे बनतात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा ओघ बदलत राहतो. मोठे धबधबे निर्माण होतात. इथल्या लहान-मोठ्या सोळा सरोवरांपैकी एका सरोवरातून यांत्रिक बोटीतून फेरफटका मारला. किनाऱ्याजवळील मातकट रंगाच्या पाण्यातून बोट निळसर हिरव्या नितळ पाण्यात शिरली. किनाऱ्यावरील उंच, हिरव्या वृक्षांची छाया त्यात हिंदकळू लागली. गार गार वाऱ्याने शिरशिरी भरली होती. चालून चालून पाय दमले होते पण डोळे आणि मन तृप्त झाले होते.\nघनदाट सूचिपर्ण वृक्षराजी आणि अनेक प्रकारच्या ऑर्किड्सनी समृद्ध अशा इथल्या जंगल दऱ्यांमध्ये जैवसमृद्धी आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, विविध पक्षी, वटवाघळे, तपकिरी अस्वल आणि अन्य वन्य प्राणी यांच्या नैसर्गिक सहजीवनाचे अस्तित्व कसोशीने जपलेले आहे वृक्षांच्या जुन्या ओंडक्यांचा उपयोग करुन त्यापासून लाकडी बाके, कडेचे लाकडी कंपाउंड, उपहारगृहांचे लाकडी बांधकाम, पाय वाटेवरून घसरू नये म्हणून बसविलेल्या लाकडाच्या गोल चकत्या सारं तिथल्या निसर्गाशी एकरूप होणारं आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, केबल कार,बोट रोईंग अशा अनेक प्रकारांनी धाडसी तरुणाई इथल्या निसर्ग वैभवाचा मुक्त आनंद घेत होती. प्लिटविक लेक्स नॅशनल पार्कला युनेस्कोने १९७९ साली वर्ल्ड नॅचरल हेरिटेज…. जागतिक नैसर्गिक वारसा संपत्ती असा दर्जा दिला आहे .\nक्रोएशियाला शास्त्रीय संशोधनाची महान परंपरा आहे. आज दैनंदिन व्यवहारात आपण अनेक गोष्टींचा सहजतेने वापर करतो त्यातील कितीतरी महत्त्वाचे शोध येथील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ( Nikola Tesla १८५६–१९४३) यांनी लावले आहेत. त्यांची प्रयोगशाळा व ऑफिस असलेली इमारत झाग्रेब इथे बघायला मिळाली.\nजगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीमध्ये डायरेक्ट करंटचा (DC ) शोध लावला त्याच वेळी निकोला टेस्ला यांनी अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक करंटचा (AC ) शोध लावला. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या वापरामध्ये सुरक्षितता, सहज वहन व किमतीमध्ये बचत झाली. नुसते बटण दाबून इलेक्ट्रिकचे दिवे लावताना आपण निकोला टेस्ला यांची आठवण ठेवली पाहिजे. टीव्ही चॅनल्स बदलताना, एसी लावताना आपण रिमोट कंट्रोलचा वापर करतो त्याचे संशोधन निकोला टेस्ला यांचेच. फ्रीज, मिक्सर, वाशिंग मशीन, हेअर ड्रायर अशा अनेक वस्तू ज्यावर चालतात त्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध टेस्ला यांनीच लावला. रेडिओचा शोध प्रथम मार्कोनी यांच्या नावावर होता. पण हा शोध टेस्ला यांनीच प्रथम लावल्याचे सिद्ध होऊन १९४ ३ साली त्यांना या संशोधनाचे पेटंट देण्यात आले. थर्मास, गॅस लायटर हेही त्यांचेच संशोधन\nत्यांच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक कारला टेस्ला असे नाव देण्यात आले आहे.\nविसाव्या शतकापासून क्रोएशिया उद्योगधंदे, व्यापार, शैक्षणिक संस्था, दळणवळणाची साधने यांतही आघाडीवर राहिले आहे .मोठ्या पुलांची बांधणी, सस्पेन्शन ब्रिज, टर्बाइन्स, पॅरॅशूट जम्पिंग, आपण वापरत असलेले चष्मे हे संशोधन क्रोएशियातील शास्त्रज्ञांचे आहे. टीव्हीची सॅटॅलाइट डिश, असे अनेक महत्त्वाचे शोध लावले फाउंटन पेन चा शोध लावणारे पिकाला मास्टरयांच्या नावाची पेन फॅक्टरी अजूनही झाग्रेब मध्ये आहे .एमपी थ्री चा शोध इथलाच. क्रोएशियाच्या नवीन पिढीनेही हा वारसा पुढे नेला आहे. कार पार्किंग बाय टेक्स्ट मेसेज, सोलर पाॅवरवर चालणारा मोबाईल चार्जर बनविले आहेत. फेरारी, पोर्शे अशा कंपन्यांशी स्पर्धा करणारी इलेक्ट्रिक कार कंपनी झाग्रेब पासून जवळच आहे. केवळ 45 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे.\n© सौ. पुष्पा चिंतामण जोशी\n≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈\nमी प्रवासी��ी, यात्रा संस्मरण/Travel Memoirs#e-abhivyakti, #मराठी-आलेख, #साप्ताहिक_स्तम्भ\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-क���ानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/updateposter-launch-of-film-modi-by-devendra-fadanvis-329376.html", "date_download": "2021-06-23T23:49:42Z", "digest": "sha1:NWETMCMM57SCQI3YPEOD4BMV4YMI7DQJ", "length": 16675, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींवरच्या बायोपिकचं पोस्टर लाँच | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्य��� लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nमुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींवरच्या बायोपिकचं पोस्टर लाँच\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंद��रा गांधींची भूमिका\nबॉलिवूडचे फॅशन डिझायनर्स EDच्या रडावर; आमदाराच्या मदतीने केला आर्थिक घोटाळा\n‘गाणी सोडून गॉसिप सुरु आहे’; कुमार सानू यांनी उडवली ‘इंडियन आयडॉल’ची खिल्ली\n88 वर्षांपूर्वी शूट केला होता पहिला इन्टिमेट सीन; अभिनेत्रीला पाहून अचाट झाले प्रेक्षक\nकार्तिक आर्यन सांगणार 'सत्यनारायण की कथा' मराठमोळा समीर विद्वांस करणार दिग्दर्शन\nमुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींवरच्या बायोपिकचं पोस्टर लाँच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकचं पोस्टर लाँच वानखेडे स्टेडिअमवर नुकतंच झालं.\nमुंबई, 07 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकचं पोस्टर लाँच वानखेडे स्टेडिअमवर नुकतंच झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लाँच झालं.\nएकाच वेळी 23 प्रादेशिक भाषांमधून लाँच केलं गेलं. ओमंग कुमार हा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणारे. मोदींच्या तरूणपणीच्या भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयचं नाव निश्चित करण्यात आलं असून विशिष्ट वयानंतरची भूमिका परेश रावल करणारेत. सुरेश ओबेरॉय हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.\nओमंगने २०१७मध्ये स्टार बॉक्सर मेरी कॉमच्या जीवनावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन केले होते. प्रियांका चोप्राने या सिनेमात मेरी कॉमची भूमिका साकारली होती. यानंतर ओमंगने संजय दत्तच्या भूमी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर क्रिश ३, ओमकारा, कंपनी आणि साथिया यांसारख्या सिनेमात काम केलेल्या विवेकवर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.\nसिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी माहिती दिली होती. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार आणि निर्मिती संदीप सिंग करणार आहे.जानेवारीमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.’\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच ��ोणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-l-strain-in-gujrat-and-madhya-pradesh-up-mhpl-449921.html", "date_download": "2021-06-24T00:59:09Z", "digest": "sha1:GRAXUAY3EM5X4OJAUZBZG2I3BGAJIQQT", "length": 20763, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतातल्या 'या' राज्यात सर्वात महाभयंकर कोरोनाव्हायरसचा कहर Coronavirus L strain in gujrat and madhya pradesh mhpl | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nभारतातल्या 'या' राज्यात सर्वात महाभयंकर कोरोनाव्हायरसचा कहर\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या, जाणून घ्या गेल्या 24 तासांतील कोरोना अपडेट्स\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nDelta Plus Variant: डेल्टा प्लसने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' भीती\nरामदेव बाबांनी ठोठावले सुप्रीम कोर्��ाचे दरवाजे, अ‍ॅलोपथीबाबत वक्तव्यानंतर देशभरातून दाखल FIR रोखण्यासंदर्भात याचिका\n'फक्त 2 औषधं घेतली आणि कोरोना बरा झाला', मुख्यमंत्र्यांचा दावा\nभारतातल्या 'या' राज्यात सर्वात महाभयंकर कोरोनाव्हायरसचा कहर\nगुजरात (Gujrat) आणि मध्य प्रदेशमध्ये (Madhya pradesh) कोरोनाव्हायरसचा L हा घातक स्ट्रेन कहर माजवत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.\nनवी दिल्ली, 27 एप्रिल : इतर देशांपेक्षा भारतातील (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) घातक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. मात्र काही राज्यांमधील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा घातक स्ट्रेन (strain) सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.\nगुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशात गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरने (Gujarat Biotechnology Research Centre - GBRC) नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, चीनच्या वुहानमध्ये जो घातक असा L टाइप (L strain) कोरोनाव्हायरस दिसून आला तोच गुजरातमध्येही आहे आणि गुजरामधील मृत्यूदर जास्त असण्यामागे हेच कारण असू शकतं. तर दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाव्हायरसचा S स्ट्रेन (S strain) दिसून आहे, जो L पेक्षा कमजोर आहे आणि त्यामुळेच केरळमधील मृत्यूदर कमी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.\nहे वाचा - दाट लोकसंख्या, प्रचंड गरीबी तरी विकसित देशापेक्षा दक्षिण आशियात कोरोनाचा कहर कमी\nGBRC चे संचालक सीजी जोशी यांनी 'द हिंदू'शी बोलताना सांगितलं की, \"L स्ट्रेन व्हायरसचा S टाइप स्ट्रेन पेक्षा जास्त घातक असतो. जगभरात ज्या ठिकाणी कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, तिथं हाच स्ट्रेन सापडला आहे\"\nकेरळमध्ये दुबईहून आलेल्या व्हायरसचा प्रसार झाला आहे, जिथं S स्ट्रेनची जास्त प्रकरणं आहेत. तर इटली आणि फ्रान्समध्ये L स्ट्रेनवाले रुग्ण जास्त होते, या ठिकाणाहून भारतात परतलेल्या भारतीयांसह L स्ट्रेन टाइप आला. आणखी एक स्ट्रेन न्यूयॉर्कमध्ये दिसून आला, ज्यावर शास्त्रज्ञांचा अभ्यास अद्याप सुरू आहे.\nघातक आहे कोरोनाव्हायरसचा L स्ट्रेन\nपेकिंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस (Peking University’s School of Life Sciences) आणि शांघाई युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी 103 रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांना कोरोनाव्हायरसचे 2 प्रकार दिसून आले, त्याला त्यांनी L आणि S अशी नावं दिली. याच्या लक्षणांमध्येही बराच फरक आहे.\nडिसेंबरमध्ये वुहानमध्ये कोरोनाव्हायरसचा L टाइप दिसला तो खूप घातक आहे. मात्र जानेवारीनंतर आलेल्या प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरस S टाइपमध्ये बदलण्यात आला. S स्ट्रेन इतका गंभीर नाही, मात्र या प्रकारात आजाराची लक्षणं उशिरानं दिसतात किंवा दिसतच नाही. त्यामुळे रुग्णांची चाचणी उशिरा होते, व्हायरस शरीरात भरपूर कालावधीपासून असतो आणि अप्रत्यक्षरित्या अनेकांपर्यंत पसरत असतो.\nहे वाचा - Work from home मुळे थकवा, या टिप्स फॉलो करा आणि व्हा रिलॅक्स\nनॅशनल सायन्स रिव्ह्यू मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार कोरोनाव्हायरसचा S स्ट्रेन टाइप खूप जुना आहे, मात्र फक्त 30% प्रकरणांमध्ये तो दिसून येतो. तर घातक असा L टाइप हा व्हायरसच्या म्युटेशनपासून तयार झाल्याचं मानलं जातं आहे.\nगुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये L स्ट्रेन\nतज्ज्ञांच्या मते, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरसचा L स्ट्रेन जास्त प्रभावी आहे आणि यामुळेच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मृत्यूदर जास्त आहे. महात्मा गांधी मेमोरिअल मेडिकल कॉलेजचे डीन ज्योती बिंदल यांच्या मते, इंदोरमध्येही हाच व्हायरस जास्त दिसून येतो आहे आणि हेच तपासण्यासाठी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे 57 नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात येत आहेत.\nसंकलन, संपादन - प्रिया लाड\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/mother-and-two-child-killed-father-critically-injured-in-car-accident-in-pune-ashtapur-mhsp-458023.html", "date_download": "2021-06-23T23:18:03Z", "digest": "sha1:4ZDPKWBNI34U6A4ZPSPL2GDYQRLJMFTZ", "length": 17748, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\n भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nPradeep Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या कार्यालयावर NIAकडून छापेमारी\nखासगी बसमध्ये प्रियकरासोबत संदिग्ध अवस्थेत तरुणी, शिव्या देत अर्धनग्न अवस्थेत नेलं पोलीस ठाण्यात\n 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करून दुसऱ्या माळ्यावरून फेकलं खाली; दोघांना अटक\n भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत\nभरधाव कार खोल विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुरड्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला\nपुणे, 10 जून: भरधाव कार खोल विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुरड्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला\nहेही वाचा..तब्बल 8 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये पडून होता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह\nमिळालेली माहिती अशी की, सचिन कोतवाल (रा.अष्टापूर) हे पत्नी आणि दोन मुलासह कारने प्रवास करीत होते. यावेळी त्यांचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटून कार थेट विहीरीत पडली. अपघात अत्यंत भीषण होता. त्यात सचिन यांची पत्नी शितल कोतवाल, मुलगी सृष्टी आणि मुलगा शौर्य या तिघांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. तर सचिन कोतवाल यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत.\nदुसरीकडे, पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्हीवर कार्टून बघण्यास आई आणि आजीनं विरोध केल्याने एका 14 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nमंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मुलगा सकाळपासून टीव्हीवर कार्टून बघत होता. त्यावरून त्याला आई आणि आजीने रागावलं. त्याला टीव्ही बंद करण्यास सांगितलं. मात्र त्यानं दोघींच ऐकलं नाही. तो पुन्हा टीव्हीवर कार्टून बघू लागला. तितक्यात बहिणीने त्याच्या हातातून रिमोट हिस्कावून टीव्ही बंद केला. याचा मुलाला राग आला. संतापात तो घराच्या वर राहणाऱ्या मामाच्या घरी गेला आणि तिथं त्यानं सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.\nहेही वाचा.. लग्नास नकार दिला म्हणून भाच्यानं मामाचीच मुलगी पळवली, लपवलं ऊसाच्या फडात\nबराच वेळ झाला मुलगा कुठेच दिसत नाही म्हणून आई वर राहणाऱ्या भावाकडे गेली. खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता मुगला फासावर लटकलेला दिसला. मुलाला तातडीने खाली उतरवून खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँ���ं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1003550", "date_download": "2021-06-24T00:39:14Z", "digest": "sha1:FIALJOO7P463Q4XNRPOLVUR54UKO3MCI", "length": 2826, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळात डेन्मार्क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"ऑलिंपिक खेळात डेन्मार्क\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळात डेन्मार्क (संपादन)\n२२:३९, ११ जून २०१२ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१०:००, २५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n२२:३९, ११ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/the-actors-listed-who-came-from-pak/", "date_download": "2021-06-23T23:37:07Z", "digest": "sha1:6SRK7NDIMK3HBOWZ5A6GSSW6CVUS6JJA", "length": 12770, "nlines": 85, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "पा’किस्ता’न मधून आलेले ‘हे’ बॉलिवूडचे स्टार्स पहा कसे सेटल झाले भारतात, नंबर 5 ची आजही पाक मध्ये आहे अमाप सं’पत्ती…. – NEWS UPDATE", "raw_content": "\nपा’किस्ता’न मधून आलेले ‘हे’ बॉलिवूडचे स्टार्स पहा कसे सेटल झाले भारतात, नंबर 5 ची आजही पाक मध्ये आहे अमाप सं’पत्ती….\nपा’किस्ता’न मधून आलेले ‘हे’ बॉलिवूडचे स्टार्स पहा कसे सेटल झाले भारतात, नंबर 5 ची आजही पाक मध्ये आहे अमाप सं’पत्ती….\nवर्ष 1947 मध्ये भारत आणि पा’किस्तान’च्या फा’ळणी नंतर बरेच लोक भारत सो’डून पा”किस्ता’नमध्ये गेले. पण, भारत आणि पा’किस्ता’न यांच्यात अद्याप बरेच त-णाव आहे. पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सचे वडिलोपार्जित घर अजूनही पा’कि’स्ताना’त आहे. चला अशा अभिनेत्यांविषयी जाणून घेऊया.\n१. देव आनंद (देवानंद):- देवानंद हे त्यांच्या काळातील एक उत्कृष्ट अभिनेते होते. देव आनंदचा जन्म शकरगड येथे झाला. नंतर ते लाहोरमध्ये स्थायिक झाले. देवानंद यांचे संपूर्ण बालपण लाहोरमध्ये गेले आहे. अभिनेता होण्यापूर्वी देव आनंदने मुंबईतील एका अकाउंटन्सी फर्ममध्ये लिपिक म्हणून काम केले.\nजिथे त्यांना केवळ पगार म्हणून 85 रु’पये मिळत होते. काही काळ ते सैन्य से-न्सॉर कार्यालयातही काम करत होते. त्या���चा पहिला चित्रपट हम एक है होता पण हा चित्रपट फ्लॉप झाला. पण 1948 साली रिलीज झालेला जिद्दी हा चित्रपट देव आनंदच्या चित्रपट कारकीर्दीचा पहिला हि-ट चित्रपट ठरला.\n२. राजेश खन्ना:- लाखों चाहत्यांच्या हृ’दयावर राज्य करणारे अभिनेते राजेश खन्ना यांचा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे, तर काहींचा असा विश्वास आहे की राजेश खन्नाचा जन्म बुरवाला पा’कि’स्ता’नमध्ये झाला होता. खरे तर राजेश खन्ना यांचे वडील लाला हिरानंद खन्ना पा’कि’स्ता’नम’धील बुरवाला येथील एमसी स्कूलमध्ये मुख्याध्यापक होते.\nपरंतु 1948 मध्ये ते आपल्या कुटूंबासह अमृतसरला आले. राजेश खन्ना यांचे वडिलोपार्जित घर अजूनही पा’किस्ताना’त आहे. 1969 ते 1975 दरम्यान राजेश खन्ना यांनी अनेक सुपरहि-ट चित्रपट दिले. त्या काळात जन्मलेल्या बहुतेक मुलांचे नाव राजेश ठेवले जात होते.\n३. दिलीप कुमार:- हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ दिलीप कुमार यांचा जन्म पा’किस्ता’नच्या पेशा’वर येथे झाला होता. पा’किस्तान’मधील दिलीपकुमार यांचे घर आजही पूर्णपणे सुरक्षित आहे, जे ऐतिहासिक ठिकाण म्हणून घोषित केले गेले आहे. एका अहवाला’नुसार दिलीप कुमार यांच्या घराचे मूल्य 80.56 ला’ख रु’पये निश्चित करण्यात आले आहे.\n४. राज कपूर:- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर हेही मूळचे पा’किस्तान’चे होते त्यांचे देखील घर आजही तेथे आहे. हे जाणून घ्या की यापूर्वी पा’किस्तान’च्या खै’बर पख्तू’नख्वा सरकारने दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरे विकण्याचा निर्णय घेतला होता, ज्यांची किं’मत अनुक्रमे 80,56,000 आणि 1,50,00,000 रु’पये इतकी निर्धारित केली आहे.\n५. शाहरुख खान:- बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान खूप लोकप्रिय आहे. शाहरुखचे वडील ताज मोहम्मद यांचा जन्म पा’किस्तान’च्या पेशावर येथे झाला होता. शाहरुखचे वडिलोपार्जित घर अजूनही पा’किस्ता’नात चांगल्या स्थितीत आहे.\nअभिनेता शाहरुख खानचे वडील ताज मुहम्मद खान हे पेशाने वकील आणि कॉंग्रेस समर्थक कार्यकर्ते होते. 1947 च्या फा’ळणी’त शाहरुख खानचे वडील आपल्या संपूर्ण कुटुंबासह भारतात स्थायिक झाले. शाहरुख खानचे चुलत भाऊ आजही पा’किस्ता’नात राहतात.\n६. संजय दत्त:- बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांचा जन्म पा’किस्ता’नमध्ये झाला होता. पण सुनील दत्त 1940 मध्ये भारतात आले होते. आजही संजय ���त्तचे वडिलोपार्जित घर पा’किस्ता’नमध्ये आहे. सुनील दत्त हे 18 वर्षांचे होते तेव्हा भारत आणि पा’किस्तान’मध्ये विभागले गेले होते.\nया फा’ळणीत, हिं’दू-मु’स्लि’म लोकांमध्ये र’क्ता’ची होळी खे’ळली जात होती, ज्यामध्ये सुनील दत्त आपल्या कुटूंबासोबत अड’कले होते. मग त्यांच्या वडिलांचा मित्र याकूब जो की एक मु’स्लिम होता. त्याने सुनील दत्त आणि त्यांच्या कुटुंबाला वा’चव’ले होते.\nसांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…\nहिट असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत अक्षयने कधीच एकत्र केले नाही काम, म्हणाला अभिनेत्रीच्या ‘या’ वाईट गोष्टीमुळे….\nसिध्दूच्या मुलीला पाहिलत का दिसती इतकी बोल्ड आणि हॉ’ट की, आलीया आणि कॅटरिनालाही टाकेल मागे..\n“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…\n90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..\n‘पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/Chinchode.html", "date_download": "2021-06-24T00:17:59Z", "digest": "sha1:Y3XEXPURVKOO55SZQO7MU443G2B5TLXP", "length": 8959, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "चिचोंडी पाटील येथे कोरोना चाचण्या व लस उपलब्ध करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar चिचोंडी पाटील येथे कोरोना चाचण्या व लस उपलब्ध करावी\nचिचोंडी पाटील येथे कोरोना चाचण्या व लस उपलब्ध करावी\nचिचोंडी पाटील येथे कोरोना चाचण्या व लस उपलब्ध करावी\nमाजी उपसरपंच शरद पवार यांची मागणी.\nचिचोंडी पाटील - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयात ीीं-लिी/रपींळक्षशप टेस्ट पुन्हा सुरू करून रिपोर्ट 24 तासाच्या आत सबंधित रुग्णास व संबंधित ग्रामपंचायतला कळविण्यात यावे, तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पाहता कोव्हीड 19 लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावी अशी मागणी चिचोंडी पाटील चे माजी उपसरपंच शरद भाऊ पवार, दिलीप कांकरिया,चंद्रकांत पवार, प्रल्हाद खांदवे, संतोष कोकाटे, युवराज हजारे आदींनी ग्रामीण रुग्णालय प्रशासन,डॉक्टर व कर्मचार्‍यांकडे केली आहे.\nगेल्या काही दिवसापासून चिचोंडी पाटील येथे कोरोना लस उपलब्ध झालेली होती परंतु लाभार्थी वाढल्याने मागणी करूनही लस चा पुरवठा मागणी प्रमाणे होत नाही.\nकोव्हिड लस चा तुटवडा होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.तरी सदर लस ची जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्याकडे जादा मागणी करावी,\nस्वतंत्र लॅब टेक्निशन नियुक्ती करावी, रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींची माहिती संबंधित ग्रामपंचायतला देणे व चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील नागरिकांची कोविड पॉझिटिव्ह संख्या वाढत असल्याने ज्यादा बेडची व्यवस्था करणे व त्यांच्या जेवणाची व्यवस्था ठेवणे या व इतर मागणीसाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नेवसे,डॉक्टर कांबळे मॅडम, रुग्णालय कर्मचारी सचिन तोडमल यांची भेट घेऊन युवानेते शरदभाऊ पवार,दिलीप कांकरिया,संतोष कोकाटे मेंबर, चंदुकाका पवार, प्रल्हाद खांदवे, युवराज हजारे यांनी ही मागणी केली.रुग्णालय प्रशासन,डॉक्टरांनी लवकरात लवकर या सर्व बाबी पूर्ण करू असे सांगितले. ग्रामस्थांच्या समस्या अडीअडचणी रुग्णालय प्रशासनाकडे मांडल्याबद्दल ग्रामस्थांमधून माजी उपसरपंच शरद भाऊ पवार यांचे कौतुक होत आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनग��� - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/Nagar_30.html", "date_download": "2021-06-23T23:21:27Z", "digest": "sha1:536PVMQ2Q4TJJMT65A5FGK7XQ5SVGNAM", "length": 7801, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांना पितृशोक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांना पितृशोक\nदैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांना पितृशोक\nदैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांना पितृशोक\nअहमदनगर ः अंबिकानगर (केडगाव) येथील सेवानिवृत्त तहसीलदार अरविंद दत्तात्रय तथा ए. डी. कुलकर्णी (शिंगवेकर) यांचे काल (रविवार) रात्री अल्प आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ‘समाचार’चे संपादक महेंद्र व सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे पत्नी प्रमिला, दोन मुले, एक मुलगी सौ.मेधा देशपांडे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.\nए. डी. कुलकर्णी मूळचे कोपरगाव तालुक्यातील शिंगवे गावचे रहिवासी होते. त्यांचे महसूल खात्यात निवडणूक कायदा व भूसंपादन कायदा या विषयांवर प्रभुत्व होते. कोपरगाव, राहुरी येथे तहसीलदार व नगर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. शिर्डी नगरपालिकेचे ते प्रशासक होते. दिलखुलास व हसतमुख स्वभावामुळे महसूल खाते या क्षेत्रात ते लोकप्रिय होते. निवृत्तीनंतर घरमालक संघ व ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. सकाळी ��मरधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी मान्यवर उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Nagar_736.html", "date_download": "2021-06-24T01:12:08Z", "digest": "sha1:IK5VBB6M2IYPIV7Y22ML3KCXGNLOCVEZ", "length": 10122, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद\nकोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद\nकोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद\nरस्ता खुला करुन देण्यासाठी अपंग व्यक्तीचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन; रस्ता बंद करणार्यांवर कारवाईची मागणी\nअहमदनगर ः कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा धक्कादायक प्रकार रूपेवाडी (ता. पाथर्डी) येथे घडला आहे. पोपट केरु शेळके या दिव्यांग व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात वहिवाटीचा बंद करण्यात आलेला रस्ता खुला करुन देण्यासाठी निवेदन दिले आहे. अन्यथा पाथर्डी तहसील कार्यालया समोर सोमवार दि. 7 जून पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.\n5 एप्रिल रोजी शेळके कुटुंबीयांना कोरोना झाल्याचे कळाल्याने त्यांच्यावर अहमदनगर शहरात उपचार सुरु होते. गावाकडे येण्या-जाण्यासाठी पारंपारिक रस्त्याचा वापर करावा लागत होतो. मात्र कोरोना कोरोना झाल्याच्या भितीने बाबासाहेब मोहिते व कांताबाई मोहिते यांनी शेळके कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता झाडांच्या फांद्या व लाकडे टाकून बंद केला आहे. सदर रस्ता मोहिते यांच्या घराजवळून जात असल्याने कोरोनाच्या भितीने हा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. सदर रस्ता बंद केल्याची विचारणा केली असता घराच्या शेजारून जाऊ नका तुमच्या मुळे कोरोना होणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. रस्ता बंद केल्याने कुटुंबीयांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपंग असल्याने घरा पर्यंत जाण्यासाठी मोठ्या अडचणी येते आहे. वाहन एकीकडे लाऊन पर्यायी रस्त्याने जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व पाथर्डी तहसिलदार यांच्याकडे तक्रार करुन देखील या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे तक्रारदार पोपट शेळके यांनी निवेदनात म्हंटले आहे.\nबंद करण्यात आलेला रस्ता घोडेगाव, मिरी या मुख्य रस्त्याला जोडणारा आहे. रस्ता बंद असल्याने उत्तरेकडील नागरिकांना याचा त्रास होत आहे. मात्र मोहिते परिवार हा रस्ता खुला करण्यास तयार नाही. मोहिते कुटुंबीयांनी दिव्यांग व साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग केला आहे. अपंग व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबीयांची जाणीवपुर्वक रस्ता अडविणार्या मोहिते कुटुंबीयांवर दिव्यांग अधिनियम 2016 व साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.\nटीम नगरी दवंडी at May 28, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/04/blog-post23_26.html", "date_download": "2021-06-24T00:47:12Z", "digest": "sha1:VGIOX3QNGFQ36NFAEVTG5YUIDVSIISBY", "length": 6069, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरित : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ", "raw_content": "\nHomePoliticsअंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरित : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ\nअंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरित : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ\nकोरोना रोखण्यासाठी कार्यरत गाव पातळीवरिल कर्मचाऱ्यांसाठी योजना\nमुंबई, दि. २३ – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकुण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.\nमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. ग्रामविकास विभागाचे हे कर्मचारी म्हणजे ��ा विषाणुच्या विरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.\nयाशिवाय कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांना 90 दिवसांसाठी 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_5.html", "date_download": "2021-06-24T01:08:55Z", "digest": "sha1:3KZ2FKPITWIVCIPSSLWK7PXJHKL277UD", "length": 6071, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "नेप्ती येथे गावठी दारूअड्डे उध्वस्त ; नगर तालुका पोलिसांची धडकेबाज कारवाई", "raw_content": "\nHomeCrimeनेप्ती येथे गावठी दारूअड्डे उध्वस्त ; नगर तालुका पोलिसांची धडकेबाज कारवाई\nनेप्ती येथे गावठी दारूअड्डे उध्वस्त ; नगर तालुका पोलिसांची धडकेबाज कारवाई\nअहमदनगर - नगर तालुक्यातील नेफ्ती येथील तीन गावठी दारूअड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी बुधवार (दि.5) केली.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, छाप्यात नगर तालुक्यातील नेफ्ती येथे पोलिसांनी चौगुलेवस्तीवर बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून 10 हजार रु.किं.ची गावठी हातभट्टी दारू तयार व 24 हजारांची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन 400 लिटर असा एकूण 34 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चौगुलेवस्ती येथेच सुनिल बाजीराव पवार याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या ओडशाला सुरू असणारा दुस-या गावठी दारूभट्टी अड्ड्यावर छा��ा टाकण्यात आला. या छाप्यात 7 हजार रुपयांची गावठी दारू तयार करण्याचे 70 लिटर व 36 हजार रुपये गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची कच्चे रसायन 600 लिटर असा एकूण 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर तिसऱ्या ठिकाणी सुनील बाजीराव पवार याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या ओडशाला सुरू असणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकून या ठिकाणाहून 30 हजार रुपयेचे 500 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चा रसायन जप्त केले व हातभट्टी उद्ध्वस्त केली.\nजिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार व पोसई आर एम राऊत, सफौ पठाण, मपोहेकाॅ शेख, पोना राहुल शिंदे, पोहेकाॅ धुमाळ, चापोहेकाँ इथापे, पोना मरकड, योगेश ठाणगे, खेडकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/india-china-border-2/", "date_download": "2021-06-24T00:05:47Z", "digest": "sha1:SUHPIDSQJENN3VC6XSFI4T543IPFSI33", "length": 8752, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "India-China border Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nGeneral दिल्ली देश विदेश\nसीमेवर वाढविणार जवानांची संख्या ,चीनला धडा शिकविण्याची केंद्राची रणनीती\nनवी दिल्ली, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांच्या आक्रमकतेला अंकुश ठेवण्यासाठी आपल्या जवानांची संख्या वाढविण्यावर केंद्र सरकारने भर दिला असून,\nपश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र राजकारण\nचीनने 1962 नंतरही बळकावला भारताचा भूभाग ,शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान\nसातारा,भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल\nकोणीही आपल्या भूभागात नाही, तसेच कोणीही आपले कुठलेही ठाणे ताब्यात घेतलेले नाही: पंतप्रधान\nभारताला शांतता आणि मैत्री हवी आहे, मात्र सार्वभौमत्व राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान लष्कराला आवश्यक त्या सर्व कारवाईसाठी\nGeneral दिल्ली देश विदेश\nसंकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपंतप्रधानांसमवेत सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही मुंबई, दि १९: आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, व���चकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/changes-in-the-schedule-of-solapur-university-due-to-lockdown", "date_download": "2021-06-24T00:21:15Z", "digest": "sha1:YQSXGU6YPQM7CFEUYZROOYYRNCHXZCUP", "length": 16868, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाउनमुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल ! जाणून घ्या सविस्तर", "raw_content": "\nलॉकडाउनमुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल \nप्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित केलेल्या 30 एप्रिलपर्यंतच्या कडक लॉकडाउनमुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झाला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार 3 मे पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा या आता 6 मेपासून सुरू होतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.\nगेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाउनमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने यंदादेखील ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. आता 6 मेपासून बीए, बीकॉम, बीएस्सी भाग एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत.\nऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तीन मिनिटांची एक व्हिडिओ क्‍लिप तयार करण्यात आली आहे. ही क्‍लिप सर्व विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा विभागाकडून पोचवली जाणार आहे. याचबरोबर हेल्पलाइन क्रमांक देखील दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली. प्र. कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह विद्यापीठातील इतर अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे ऑनलाइन परीक्षेसाठी सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.\nविद्यापीठाच्या परीक्षा 6 मेपासून ऑनलाइन \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur University) परीक्षा 6 ते 23 मे या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने (Online Exam) होत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर दिले आहेत. pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा द\nपरीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर\nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) प्रथम वर्षाची प्रथम सत्र परीक्षा 23 मे रोजी संपली. त्यानंतर विद्यापीठाने 26 अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे मंगळवारी (ता. 25) जाहीर केले. बीए (BA), बीकॉम (B. Co\nदहावी परीक्षा रद्दचा काय होणार परिणाम स्पर्धात्मक युगात गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : देश बंद झाला तर..., परीक्षा बंद झाल्या तर..., शाळा बंद झाल्या तर..., कंपन्या बंद पडल्या तर..., देऊळ बंद झाले तर.., एकेकाळी असे एक ना अनेक काल्पनिक निबंध विद्यार्थ्यांना शाळेत लिहिण्यासाठी दिले जायचे. हे निबंध लिहीत असताना कुणालाही वाटले नव्हते, की हे सत्यात उतरेल.\nलस घेतल्यानंतर पाळा \"हे' नियम दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच\nसोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दोन महिन्यांनंतर लस टोचण्यासाठी येत असल्याने त्यांना लस द्यायची की नाही, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तत्पूर्वी, आधार कार्ड अपडेट नसलेल्यांसाठी दुसरा पर\n आज 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 14 जणांचे वय 50 पेक्षाही कमी\nसोलापूर : शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून शहरातील 23 तर ग्रामीणमध्ये 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे,\n\"नेव्ही'मध्ये सुरू होणार विविध पदांसाठी भरती प्रक्रिया \"या' दिवसापासून करा अर्ज\nसोलापूर : इंडियन नेव्हीमध्ये नौसैनिक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी. 2021 मध्ये नौसैनिक (सेलर्स) भरतीसाठी नौदलाकडून एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आला आहे. भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर भारतीय नौदलाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, सेलर्स एंट्री - एए-150 आणि एसए\nसीबीएसई देणार विद्यार्थ्यांच्या नवविचार व कल्पनांना मोठे बक्षीस 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज\nसोलापूर : देशातील बौद्धिक संपत्तीकडे विद्यार्थ्यांचे हित जागृत करण्यासाठी, त्यांना संवर्धनासाठी प्रेरित करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वभाव आणि नावीन्यपूर्ण भावना जागृत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) स्थापना केली गेली आहे. यासाठी बोर्डाने शालेय मुलांसाठी इनोव्हेश\nगृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी \nसोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध\nनऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्‌...\nभाळवणी (सोलापूर) : भारतात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना विवाहास अनेक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित केल्यानंतर व अवघ्या 50 ऐवजी 25 लोकांमध्येच विवाह सोहळा करावा, असा आदेश काढल्यानंतर लग्न करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र लग्नाचा बस्ता बांधून नऊ महिने झाले\nकोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी\nसोलापूर : शहरात मागील 18 दिवसांत पाच हजार 155 रुग्ण वाढले असून त्यातील 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूदर वाढण्याच्या कारणांचा शोध आता खुद्द महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनीच घ्यायला सुरवात केली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांचा इतिहास तपासून तो कोणत्या रुग्णालयात उपचार घेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/shambhuraj-desai-testifies-to-increase-oxygen-beds-in-patan-taluka-satara-news", "date_download": "2021-06-24T01:15:56Z", "digest": "sha1:QMHI2EU6GSPGWYOUQP4MOMSA2TEBLBIF", "length": 16667, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाटण तालुक्‍यात Oxygen Bed वाढवणार; गृहराज्यमंत्र्यांची दौलतनगरात ग्वाही", "raw_content": "\nपाटण तालुक्‍यात Oxygen Bed वाढवणार; गृहराज्यमंत्र्यांची दौलतनगरात ग्वाही\nमोरगिरी (सातारा) : दौलतनगर व ढेबेवाडीतील कोरोना उपचार केंद्रांमध्ये 75 ऑक्‍सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपचार केंद्रातील सुविधांसाठी आठ दिवसांत आवश्‍यक निधी देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज दिली आहे. (Shambhuraj Desai Testifies To Increase Oxygen Beds In Patan Taluka Satara News)\nदौलतनगर येथे मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्‍यातील कोरोना (Corona) आढावा बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोंपे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कुराडे, पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींसह अधिकारी उपस्थित होते.\nGood News : दिवाळखोरीत गेलेली कराड जनता बॅंक ठेवीदारांचे पैसे करणार परत\nमंत्री देसाई म्हणाले, \"पाटण तालुक्‍यात 674 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 124 रुग्णांवर उपचार सुरू असून 540 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. रुग्णालयातील बेडची क्षमता संपल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्‍सिजन बेडची कमतरता भासू नये, यासाठी दौलतनगरला 25, पाटणला 50 अतिरिक्त ऑक्‍सिजन बेड वाढवण्यात येतील. तिन्ही उपचार केंद्रांसाठी अतिरिक्त डॉक्‍टर, नर्सेस व कर्मचारीही देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. ऑक्‍सिजन बेड वाढवण्यात येतील. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना सातारा किंवा कऱ्हाडला पाठवावे लागत आहे. त्याचा विचार करून पाटण कोरोना उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सोय करणार असल्याचेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.\nआठवडा बाजार गर्दीने फुलला; पोलिसांना पाहताच पळता भुई थाेडी\nपाटण (जि. सातारा) : शासनाच्या जमावबंदी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत साेमवारी पाटणला आठवडा बाजार फुल्ल भरला. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडविले गेल्याचे चित्र संपूर्ण पाटण शहरात होते. अखेर पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अ\nजनावरं धुण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्यावर काळाचा घाला; मोरणा नदीत बुडून दोघांचा मृत्यू\nमोरगिरी (सातारा) : जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा भाच्याचा मोरणा नदीत (Morna River) बुडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सोनवडे (ता. पाटण) येथे घटना घडली. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली. अशोक शंकर कदम (वय 35, रा. सुळेवाडी, ता. पाटण) व अनिकेत हरिबा चव्हाण (17, रा. जिंती, ता\nकेळघर, पाटणात मेघगर्जनेसह दमदार पाऊस; वादळात उडाले घरांचे पत्रे\nपाटण (सातारा) : सलग आठ दिवस हुलकावणी दिलेल्या वळिवाच्या पावसाने (Heavy Rain) आज सायंकाळी दमदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह विजांच्या कडकटाडात पाऊस पडला. वादळी वारे नसल्याने पाऊस बराचकाळ सुरू होता. खरीपपूर्व मशागतीसाठी हा पाऊस उपयोगी असून, मशागतीच्या कामांना वेग येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास\n दुर्गम उधावण्यात दातृत्वाच्या हातांनी साकारली 'संगणक दुनिया'\nढेबेवाडी (सातारा) : दुर्गम वाल्मीक पठारावरील वाड्यावस्त्यांत वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळावे म्हणून उधवणे (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. तेथील कैलास बाळकृष्ण साळुंखे यांच्या प्रयत्नाने अंधेरी-मुंबई\nबिबवेवाडीत पहिले कोरोना हॉस्पिटल; व्हेंटिलेट, ऑक्सिजनचीही सुविधा\nपुणे : कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळावेत यासाठी पुणे महापालिका आणि एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन(इएसआयसी) एकत्र येऊन कोरोना रुग्णालय सुरू करत आहे. यामध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी १० व्हेंटिलेटर तर ९० ऑक्सिजन खाट उपलब्ध होणार आहेत. ऑक्सिजन पुरवठा व इतर तांत्रिक काम\nCoronavirus : बेड मिळविण्यासाठी वशिलेबाजी; स्थानिक नेतेमंडळींची गोची\nबिजवडी (सातारा) : कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोना सेंटरमध्ये बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिरसह आदी सुविधा कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाबाधिताला उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय धडपडत आहेत. मात्र, बाधितांची संख्या जास्त व बेडची संख्या यात मोठी तफावत जाणवत असल्याने ब\nपुणे महापालिकेकडून तीनशे बेड्सची सोय; मात्र ऑक्सिजनअभावी सोय थांबली\nपुणे - श्‍वास घेण्यास त्रास होणाऱ्या म्हणजे, ऑक्सिजनच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी आणखी तीनशे बेडची सोय महपालिकेने केली; त्यासाठीचे बेडही मांडल्या गेल्या; पण त्यासाठी ऑक्सिजन मिळण्याची खात्री नसल्याने बेडचा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. रुग्ण संख्या आणि तातडीच्��ा उपचाराची ग\nGood News : साताऱ्यात ऑक्‍सिजन बेडसाठी तब्बल 50 लाखांचा निधी; कोरोना बाधितांना मोठा दिलासा\nकोरेगाव (सातारा) : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्‍सिजन बेडची उभारणी करण्यासाठी तत्काळ निधी देण्याच्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या मागणीवरून पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाच आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी 30 अशा एकूण 180 ऑक्‍सिजन बेडसाठी ज\nउपचारासाठी ४०० किमीचा प्रवास अन् दोन हजारांत दोन तास ऑक्सिजन; वाचा मृत्यूचा प्रवास\nनागपूर : दम्याचा त्रास (Asthma) वाढल्याने कळमगाव गन्ना या आडवळणातील गावापासून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी येरझारा मारले. जगण्यासाठी तब्बल ४०० किमीचा प्रवास केला. मात्र, नशिबी मरणच आले. प्रशासकीय व आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेचा (Apathy of administrative and health system) आदिवासी य\nगोडोलीत बाधितांसाठी मोफत औषधोपचारासह Oxygen Bed; पंचायतीचा पुढाकार\nसातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांना बेडअभावी उपचार मिळणे जिकिरीचे झाले आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण व विनोद मोरे मित्र समूह गोडोली व विलासपूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून गोडोली येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/241/Has-Pakhara-Has.php", "date_download": "2021-06-24T00:19:26Z", "digest": "sha1:JGIQWTQ2VMLB3LWAP3F6ESIF3KIDEOIQ", "length": 9173, "nlines": 138, "source_domain": "www.gadima.com", "title": "Has Pakhara Has -: हास पाखरा हास : Lavnya (Ga.Di.Madgulkar||) | Marathi Song", "raw_content": "\nनास्तिक ठरवी देवच भक्ता\nपतिव्रता मी तरि परित्यक्ता\nपदतळी धरित्री कंप सुटे\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन���हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nहिरव्या साडीस पिवळी किनार ग\nका हो धरिला मजवर राग\nकाल रात सारी मजसी\nकुणी तरी बोलवा दाजिबाला\nमाघाची रात चांदणं त्यात\nमाघ मास पडली थंडी\nमाय माझी हंसावर बैसली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tripal-talak/", "date_download": "2021-06-24T00:42:35Z", "digest": "sha1:WOFQGYWZAIWSEQGKQVKQKE5AV5M4RU2V", "length": 4821, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "tripal talak Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : न्यायालयाच्या आवारातच ‘तलाक तलाक तलाक…’\nएमपीसी न्यूज- तिहेरी तलाक विरोधी कायदा झालेला असताना पुण्यात चक्क न्यायालयाच्या आवारातील सार्वजनिक शौचालयात एका पती महाशयांनी आपल्या पत्नीला बेकायदा तलाक दिला. लष्कर न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यामध्ये…\nWakad : तलाक देण्यासाठी दबाव आणणा-या आठ जणांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - विवाहितेला तलाक देण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2016 ते 4 सप्टेंबर 2019 या कालावधीत वाकड आणि बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडली.पती ऐत्तशाम इप्तेखार सय्यद (वय 26), सासू…\nChinchwad : तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्याबद्दल ‘विमेन हेल्पलाईन’ तर्फे जल्लोष\nएमपीसी न्यूज - संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तिहेरी तलाक विरोध विधेयक मंजूर झाल्याबद्दल 'विमेन हेल्पलाईन' या महिला आत्याचार विरोधी समितीने मुस्लीम महिलांसोबत केक कापून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. अतिशय चांगला निर्णय महिलांच्या…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2019/12/14/article-on-pankaja-munde-and-eknath-khadse-target-devendra-fadnavis.html", "date_download": "2021-06-24T00:09:12Z", "digest": "sha1:HV5DLQAW3UJQSZSY4IFAIHDQIIWEFOFC", "length": 16166, "nlines": 14, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " pankaja munde and eknath khadse target devendra fadnavis - महा एमटीबी", "raw_content": "वार फडणवीसांवर की स्वत:वरच\nत्यांना लक्ष्य करणे म्हणजे, थोड्या स्पष्ट भाषेत सांगायचे तर आपले राजकीय जीवन आपल्या हाताने संकटात आणणे आहे. पक्ष काही कारवाई करील की नाही, हा पक्षाचा प्रश्न आहे, त्याबाबत आपण कोणताही सल्ला देऊ शकत नाही. परंतु, जनता कारवाई करील. जनतेला सल्ला देण्याची गरज नाही. जनमानस हे फार प्रगल्भ असते. ते कोणते ‘मुंडे’ निवडून आणायचे आणि कोणते ‘मुंडे’ पाडायचे, हे ठरवीत असते. लोकांना अक्कल शिकवायची काही गरज नसते.\nदेवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते तर त्यांना लक्ष्य करण्याचे धाडस या दोघांचे झाले नसते. मुख्यमंत्री असण्या-नसण्याचा हा फरक असतो. विजयाचे वारसदार सर्वजण असतात, अपयशाला कुणी वाली नसतो, असे म्हणतात. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस अपयशी झाले, असा याचा अर्थ नाही. २८८ जागांपैकी भाजपच्या वाट्याला केवळ १४५ जागा आल्या. येथे पहिली चूक झाली. सरकार बनविण्यासाठी १४४ जागा लागतात. तेवढ्या निवडून येणे अशक्य होत्या. शिवसेनेला ते माहीत होते. त्यामुळे भाजपपेक्षा अर्ध्या जागा मिळूनही शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली. भाजपने ते दिले नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांचे अपयश जर कोणते असेल तर ते हे आहे. आता याला अपयश म्हणायचे की आणखी काही म्हणायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे.\nपरंतु ते सत्तास्थानी नाहीत, हे वास्तव आहे. त्यात पंकजा मुंडे परळीतून पडल्या. त्या आपल्या कर्तृत्वामुळे पडल्या. त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी मोदी-शाहाही आले होते. त्या मंत्री होत्या. पक्ष त्यांच्या मागे उभा होता. एवढे मोठे भांडवल असूनही त्या पडल्या आणि आपण पडल्याचे खापर त्यांनी पक्षावर फोडायला सुरुवात केली. एकनाथराव खडसे यांच्या तोंडून त्यांनी ‘पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरुद्ध काम केल्यामुळे मी पडले,’ अशा प्रकारचे वक्तव्य पसरविले. माध्यमांना तेच हवे होते. पंकजा का पडल्या, याचा शोध परळीत जाऊन करायला पाहिजे. मतदार आणि कार्यकर्ते यांच्या मनात, त्यांच्या विषयीची कोणती प्रतिमा तयार झाली, हे समजून घ्यायला पाहिजे. माध्यमे हे काम करीत नाहीत, ते आगी लावण्याची वक्तव्ये जाणूनबुजून प्रसारीत करीत राहतात.\nया वक्तव्यांचा पंकजा मुंडे यांना फायदा नाही की एकनाथ खडसे यांनाही फायदा नाही, हे त्यांच्या लक्षात येते की नाही माहीत नाही. वर्तमानपत्रे पहिल्या पानावरील बातम्या करून अनेकांना ‘पेपर टायगर’ बनवित असतात. या बातम्या वाचणारे हे नेते जर स्वत:ला खरोखरच ‘टायगर’ समजू लागले, तर मोठी फसगत होते. उद्या राज ठाकरेंची सभा झाली, तर वर्तमानपत्रे तिची बातमी पहिल्या पानावर देतील. पण, राज ठाकरे काही वाघ नव्हेत, हे त्यांच्या लक्षात जरी आले नाही तरी लोकांना ते माहीत असते.\nएकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यादेखील पराभूत झाल्या. त्यांच्या पराभवाला तेथील शिवसेना जबाबदार आहे. शिवसेनेने भाजपचे अनेक उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला, त्यात दुर्दैवाने रोहिणी यांचा क्रमांक लागला. वाडा येथून डॉ. सवरा यांचादेखील पराभव झाला. ते विष्णू सवरा यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा पराभवदेखील शिवसेनेमुळे झाला. परंतु, सवरा पिता-पुत्र शांत आहेत. ‘मी आदिवासी आहे, म्हणून मला मुद्दाम पाडण्यात आले. भाजपत आम्हाला काही स्थान नाही,’ अशा प्रकारची वटवट त्यांनी केली नाही. पंकजा आणि एकनाथराव मागासवर्गीय असल्याचे कार्ड सतत दाखवित असतात. त्यांचा संकेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतो. न बोलता ते सांगण्याचा प्रयत्न करतात की, ‘फडणवीस ब्राह्मण आहेत. म्हणून आम्हाला डावलतात,’ असे वाक्य ते न बोलताही समजून घेता येते.\nगेली १५-२० दिवस या-ना-त्या प्रकारे फडणवीस यांच्यावर हल्लाबोल होत आहे. फडणवीस मात्र शांत आहेत. ते यापैकी कोणत्याही आरोपांना उत्तर देत नाहीत, याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही वादात पडू नये. ज्यांना जातीच्या चिखलात खेळायचे आहे, त्यांना खेळू द्यावे. तो चिखल आपल्या अंगावर उडू देऊ नये. आपले काम जातीमुक्त समाज निर्माण करण्याचे आहे. एकरस आणि समरस समाज उभे करण्याचे आहे. कुणालाही न वगळण्याचे आणि कुणालाही डोक्यावर न चढवून घेण्याचे आपले काम आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने गेली पाच वर्षे महाराष्ट्राने एक चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान, विधायक दृष्टी असलेला आणि जातीपातींच्या पलीकडे जाऊन, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करणारा, एक मोठा नेता पाहिलेला आहे. त्यांची क्षमता आणि त्यांचे कर्तृत्व कौतुक करण्यासारखे आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आजवर कुणी केलेला नाही. लोकसंपर्कात ते मागे राहिले नाहीत. राज्य करीत असताना अनेक धाडसी निर्णय त्यांनी केले आणि जनहिताच्या योजनादेखील राबविल्या. दिलेला शब्द त्यांनी नेहमी पाळलेला आहे. त्यांना लक्ष्य करणे म्हणजे, थोड्या स्पष्ट भाषेत सांगायचे तर आपले राजकीय जीवन आपल्या हाताने संकटात आणणे आहे. पक्ष काही कारवाई करील की नाही, हा पक्षाचा प्रश्न आहे, त्याबाबत आपण कोणताही सल्ला देऊ शकत नाही. परंतु, जनता कारवाई करील. जनतेला सल्ला देण्याची गरज नाही. जनमानस हे फार प्रगल्भ असते. ते कोणते ‘मुंडे’ निवडून आणायचे आणि कोणते ‘मुंडे’ पाडायचे, हे ठरवीत असते. लोकांना अक्कल शिकवायची काही गरज नसते.\nलोकांनी देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालाव्यात, असे एकही काम त्यांनी केलेले नाही. त्यांनी मुख्यमंत्री असताना ‘ब्राह्मणशाही’ आणण्याचा प्रयत्न केला असता, तर लोकांनी त्यांना झुरळ झटकावा, तसे झटकले असते. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय त्यांनीच निकाली काढला. शेतकर्‍यांची स्थिती सुधारावी म्हणून जेवढे काही करता येण्यासारखे होते, तेवढे त्यांनी प्रामाणिकपणे केले. पूज्य बाबासाहेब आबंडेकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल, हे त्यांनी बघितले. निवृत्त पत्रकारांना पेन्शन देण्याचाही निर्णय त्यांचाच म्हणून फडणवीसांना लक्ष्य करणे, म्हणजे आपणहून स्वत:लाच लक्ष्य करण्यासारखे आहे. उद्या भाजपमध्ये राहून जर कुणी मोदी आणि शाह यांना लक्ष्य करू लागला, तर त्याचे काय होईल म्हणून फडणवीसांना लक्ष्य करणे, म्हणजे आपणहून स्वत:लाच लक्ष्य करण्यासारखे आहे. उद्या भाजपमध्ये राहून जर कुणी मोदी आणि शाह यांना लक्ष्य करू लागला, तर त्याचे काय होईल अटल बिहारींच्या काळात अशी काही उदाहरणे घडली आहेत. ज्यांनी अटलजींना लक्ष्य केले, ते आज कुठे आहेत अटल बिहारींच्या काळात अशी काही उदाहरणे घडली आहेत. ज्यांनी अटलजींना लक्ष्य केले, ते आज कुठे आहेत जनता त्यांना विचारतही नाही.\nभाजपच्या आधाराचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे भाजपचा मतदार हिंदू भावनेने भाजपला मतदान करतो. माळी, वंजारी, मराठा, कुणबी, दलित इ. भावनेने तो मतदान करीत नाही. या जातीच्या सीमा त्याने केव्हाच पार केल्या आहेत. निवडून आलेला कोणत्या जातीचा आहे, मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे, याचा विचार तो फारसा करीत नाही. तो ‘भाजपचा नेता’ आहे, एवढाच विचार तो करतो. म्हणून जातींचे समीकरणे बांधून भाजपअंतर्गत राजकारण करण्याचे किंवा दबाव गट निर्माण करण्याचे मनसुबे जे रचत आहेत, त्यांचे मनसुबे पत्त्यांचे बंगले ठरतील. एका क्षणात कोसळून पडतील. येथून पुढे जो कुणी भाजपच्या मूळ वैचारिक आशयाशी एकनिष्ठ राहील, जातीपाती विरहित विचार करील, तोच पक्षात पुढे जाईल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे समजले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_11.html", "date_download": "2021-06-24T00:25:16Z", "digest": "sha1:QRH3XMRUD7QIVLW5AH72VC6YBCP7PZIE", "length": 6145, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "कॅलिफोर्नियात महात्मा फुले जयंती साजरी", "raw_content": "\nHomeIndiaकॅलिफोर्नियात महात्मा फुले जयंती साजरी\nकॅलिफोर्नियात महात्मा फुले जयंती साजरी\nमहात्मा फुलेंच्या शिक्षण चळवळीने भारताच्या उज्वल भवितव्याची पहाट उगवली -प्रा. माणिक विधाते\nअहमदनगर - क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 194 वी जयंती अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सँन होजे येथे पार पाडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व अमेरिकन मित्र मंडळाच्या माध्यमातून सँन होज येथे एकत्र आलेल्या भारतीयांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले.\nप्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, केतन मेहेता (मुबंई), संजय पटेल (अहमदाबाद), सबजीतसिंग (मुबंई), अतुल कुमार (बिहार), विश्‍वनाथन (मुबंई), राजगोपाल (कर्नाटक), वेणू गोपाल (हैद्राबाद), सुब्रमन्यम (हैद्राबाद), आचार्या (आंध्रप्रदेश) आदी भारतीय नागरिक उपस्थित होते.\nप्रा. माणिक विधाते म्हणाले की, रुढ���, पंरपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करुन दिली. शिक्षणाची मशाल पेटवून सर्व समाजाला प्रकाशमान केले. आज विविध क्षेत्रात महिला कर्तृत्व गाजवित असून याचे श्रेय महात्मा फुलेंना जाते. महात्मा फुलेंच्या शिक्षण चळवळीने भारताच्या उज्वल भवितव्याची पहाट उगवली. त्यांनी आपले आयुष्य दीन, दलित व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी वाहिले. परदेशात आज भारतीय नागरिक सन्मानाने आपले कर्तृत्वसिध्द करीत असून, याचे श्रेय देखील महात्मा फुलेंना जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त करुन, आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती परदेशात साजरी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_168.html", "date_download": "2021-06-24T00:13:13Z", "digest": "sha1:AEXQRFB3PPHXTQQLJMFUA5ICGLVJSUNN", "length": 11444, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "आ.संग्राम जगताप यांनी जाणून घेतले बालरोग तज्ञाचे मत तिसर्‍या लाटेत औषधे कमी पडून दिले जाणार नाही-आ. संग्राम जगताप", "raw_content": "\nHomeCityआ.संग्राम जगताप यांनी जाणून घेतले बालरोग तज्ञाचे मत तिसर्‍या लाटेत औषधे कमी पडून दिले जाणार नाही-आ. संग्राम जगताप\nआ.संग्राम जगताप यांनी जाणून घेतले बालरोग तज्ञाचे मत तिसर्‍या लाटेत औषधे कमी पडून दिले जाणार नाही-आ. संग्राम जगताप\n👉आ.संग्राम जगताप यांनी जाणून घेतले बालरोग तज्ञाचे मत\n👉तिसर्‍या लाटेत औषधे कमी पडून दिले जाणार नाही : आ. संग्राम जगताप\nअहमदनगर - कोरोनाची पहिली व दुसऱ्या लाटे मध्ये नागरिकांनी गांभीर्याने घेतली नसल्यामुळे विविध समस्यांला व गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले, तज्ञांच्या मते सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून १८ ��र्षा खलील मुले बाधित होण्याची शक्यता आहे. मुलांवर उपचार करण्यास व सुविधा देण्यास कुठलीही अडचण येऊ नये यासाठी शहरांतील बालरोग तज्ञांचे मते जाणून घेऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून कुठेही लहान मुलांचे औषधे, ॲम्बुलन्स,व्हेंटिलेटर कमी पडू देणार नाही तिसऱ्या लाटे करता आम्ही तयार आहोत आणि ती आम्ही येऊ देणार नाही यासाठी उपायोजना करण्यात सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.\nआ.संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आरोग्य समितीच्या वतीने शहरातील बालरोग तज्ञांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे सदस्य,सचिन जाधव,विपुल शेटीया,डॉ.नानासाहेब अकोलकर,डॉ.सुचित तांबोळी,डॉ. प्रताप पटारे,डॉ.मकरंद धर्मा, डॉ.संदीप गायकवाड,डॉ.गणेश माने,डॉ.दिपक कर्पे,डॉ.सुरेंद्र रच्चा,डॉ.सागर वाघ,डॉ.सचिन वहाडणे,डॉ. दिलीप बागल, डॉ.श्याम तारडे,डॉ.चेतना बहुरूपी,डॉ. सोनाली हिवाळे आदी तज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित होते.\nयावेळी बालरोग तज्ञानी विविध सूचना मांडत असताना सांगितले की,कोरोच्या तिसऱ्या लाटेला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.लहान मुलांवर या विषाणूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होणार नाही,९५% लहान मुलांना या संसर्ग विषाणूचे लक्षण जाणवणार नाहीत,५% मुलांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही लक्षणे जाणवतील यासाठी औषधांचा तुटवडा होऊ नये तसेच लहान मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ॲम्बुलन्सची स्वतंत्र व्यवस्था करावी,नगर शहरात बरोबर जिल्ह्यामध्ये आपत्कालीन कक्ष उभारावे जेणे करून लहान मुलांना आपल्या भागामध्ये उपचार घेण्यास मदत होईल, जेणेकरून लहान मुलांना उपचारासाठी लागणारा प्रवास हा टाळता येईल,शहरात सुमारे ४० बालरोग तज्ञ आहे. हे सर्व तज्ञ पूर्णपणे आरोग्यसेवा देण्यास तयार आहेत.लहान मुलांना मध्ये स्कोर हा विषय दिसणार नाही, ग्रामीण भागामध्ये बाला रुग्णांवर उपचार पद्धत पोहचत नाही त्याना व्हिडिओ कॉल द्वारे उपचार दिले जातील.नगर शहरातील बालरोग तज्ञांकडे पुणे,मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणात बालरुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. लहान मुलांच्या लसीकरणाची जबाबदारी शहरातील सर्व डॉक्टरांकडे द्या आम्ही ती सक्षम पणे पार पाडू तसेच काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्लू आजार रोखण्यासाठी फ्लू ��सची मोठी मदत झाली ही लस पाच वर्षाच्या आतील मुलांना द्यावी जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तसेच याच बरोबर लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे देण्यात यावी, या लाटेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कुपोषित मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी कुपोषित बालकांची माहिती गोळा करणे गरजेचे आहे.तसेच महापालिका आरोग्य विभाग व शहरातील डॉक्टरांचा झूम ॲपद्वारे संवाद होऊन उपचार पद्धती करणे गरजेचे आहे,याच बरोबर पालकांमध्ये ही जनजागृती करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे या झालेल्या बैठकीत तज्ञ डॉक्टरांनी सूचना मांडल्या. यावेळी आ.संग्राम जगताप यांनी या सूचनांचे विचार करून आमलात आणल्या जातील तसेच यासूचना राज्य सरकारकडेही सूचना मांडल्या जातील असे ते म्हणाले.\nयावेळी बोलताना आरोग्य समितीचे डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञाची कमिटी स्थापन करून उपचार पद्धत राबवण्यात येणार आहे. बालरोग तज्ञ यांनी मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/news.html", "date_download": "2021-06-24T00:09:34Z", "digest": "sha1:EUXBQINDIV4NRR4O7RBWL67HUKKIWZWO", "length": 17904, "nlines": 155, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "बातमी - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब���लूटूथ mPOS\nएमपीओएस कसे कार्य करते\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nAndroid पॉस कसे हाताळायचे\nरस्ता आपल्याला उत्तर देईल.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nकाही प्रिंटर प्रिंटिंग आणि कॉपी करणा machines्या मशीनसाठी पायर्‍यांचा वापर करुन प्रिंटरचे स्पष्टीकरण लिहा: प्रिंट कॉपीर्स सामान्य मशीन वापरतात, म्हणून सामान्यतः पुढील प्रकार असतात: 1. रंग असामान्य आहे, 2. पेपर ठप्प 3, मुद्रण सामग्री नाही कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि कचरा कमी करा, आम्ही मुद्रण करण्यापूर्वी मशीन तपासले पाहिजे, नंतर मुद्रित आणि कॉपी करणे आवश्यक आहे.\nपीसीआय एसएससी सुरू केले नवीन प्रमाणीकरण कार्यक्रम\nचालू 26 जून 2019, द पीसीआय सुरक्षा मानके परिषद (पीसीआय एसएससी) घोषित केले दोन नवीन वैधता कार्यक्रम च्या साठी वापरा द्वारा देय सॉफ्टवेअर विक्रेते करण्यासाठी प्रात्यक्षिक ते दोन्ही त्यांचे विकास पद्धती आणि त्यांचे देय सॉफ्टवेअर उत्पादने पत्ता एकूणच सॉफ्टवेअर सुरक्षा लवचीकपणा करण्यासाठी संरक्षण देय डेटा.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आण��� ट्रक प्रदर्शन\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसं���ंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/12/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-24T00:53:33Z", "digest": "sha1:6EDLMRFQ7DRVVGZKKI7TEOMN2QRBX3IB", "length": 6257, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बॉनचीन सोबत सेल्फी घेण्यासाठी जीव टाकतात जपानी मुली - Majha Paper", "raw_content": "\nबॉनचीन सोबत सेल्फी घेण्यासाठी जीव टाकतात जपानी मुली\nपर्यटन, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By ���ामला देशपांडे / कासव, जपान, टोक्यो, बॉनचीन, सेलेब्रिटी / May 12, 2021 May 12, 2021\nआपल्याकडे रस्त्यात कुठेही गर्दी दिसली की कुणी तरी सेलेब्रिटी आला असे खुशाल समजावे. मग ते कुणी राजकीय नेते अथवा बॉलीवूड सितारे असतील तर सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडणे साहजिकच. पण जपान मध्ये मुली टोक्यो शहराच्या भर रस्त्यात बॉनचीन सोबत सेल्फी घेण्यासाठी जीव टाकतात. विशेष म्हणजे बॉन कुणी अभिनेता, नेता नाही तर ते आहे एक अवाढव्य कासव. जपान मध्ये बॉनचीन सेलेब्रिटी कासव आहे. संथ चालीने ते त्याच्या मालकासोबत रस्त्यावर फिरायला निघते तेव्हा लोक त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी करतात. त्याची अति संथ चाल आणि त्याच्या संथ चालीबरोबर हळू चालणारा त्याचा मालक मितानी हिसाओ ही जपान मधील लोकप्रिय जोड्गोडी बनली आहे.\nमिसाओ यांनी हे कासव २० वर्षापूर्वी बाजारातून खरेदी केले होते. पहिली दहा वर्षे ते घरातच फिरत असे. हळू हळू ते मोठे झाले. सुरवातीला तळ हाताएवढे असलेला बॉनचीन आता ७० किलोचा झाला असून त्याचे कवच ३० इंची आहे. बॉनचीन घराबाहेर पडला की त्याच्याभोवती गर्दी जमते. लहान मुले त्याच्या पाठीवर बसून सैर करतात. मालक मिसाओ त्याला विविध प्रकारचे आकर्षक कपडेही घालतो. मिसाओला त्याच्या माघारी या कासवाची काळजी कोण घेणार याची विवंचना आहे. त्यामुळे तो या कासवासाठी नवीन मालकाच्या शोधात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_0.html", "date_download": "2021-06-24T00:53:25Z", "digest": "sha1:L6NJSWFPTX6HNGPM7RC4U5QOT5HS2PZV", "length": 8649, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातून पुरोगामी विचार आणि समाजहिताची प्रेरणा मिळते : कजबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातून पुरोगा��ी विचार आणि समाजहिताची प्रेरणा मिळते : कजबे\nअहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातून पुरोगामी विचार आणि समाजहिताची प्रेरणा मिळते : कजबे\nअहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातून पुरोगामी विचार आणि समाजहिताची प्रेरणा मिळते : कजबे\nअहमदनगर ः राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र आजही समाजाला दिशा देणारे असून, समाजात जे आर्थिक सहाय्य मिळवून लहान-मोठ्या व्यवसायातून प्रगती कडे जातात अशांना पाठबळ देण्याची प्रेरणा अहिल्यादेवींच्या चरित्रातून मिळते म्हणून आर्थिक संस्थेच्या माध्यमातून आपण संस्थेची प्रगती करताना समाजहित जोपासत आहोत.हे कार्य पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन ठरते. असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राणबा कजबे यांनी केले.\nभिस्तबाग येथील पतसंस्थेच्या कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती सुरक्षित अंतर पाळून साजरी करण्यात आली.यावेळी चेअरमन श्री.कजबे बोलत होते समारंभाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना श्री.कजबे पुढे म्हणाले स्वतःचे कौटुंबिक जीवन कष्टप्रद असतानाही प्रजेच्या हितासाठी अहिल्यादेवी अखेरपर्यंत कार्यरत होत्या त्यांनी पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला.\nपतसंस्थेचे संचालक साहेबराव कजबे, सिताराम कजबे आदींनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याची महती सांगून त्यांचा गौरव केला.प्रारंभी चेअरमन श्री.कजबे यांनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले व्यवस्थापिका सौ.वैशाली गाडे यांनी प्रास्तविक केले पिग्मी एजंट मनवेलीकर यांनी सूत्रसंचालन केले,तर एजंट श्री.देशमुख यांनी आभार मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/manjul-bhardwaj-2/", "date_download": "2021-06-24T00:12:52Z", "digest": "sha1:3HXWZSTH4MLEAIP3NAZ254W6WQX2RAIR", "length": 11930, "nlines": 111, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "सत्तेविरुध्द थिएटर एक विद्रोह आहे | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी सत्तेविरुध्द थिएटर एक विद्रोह आहे\nसत्तेविरुध्द थिएटर एक विद्रोह आहे\non: February 24, 2018 In: चालू घडामोडी, नाटककार, नाट्यरंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nमंजुल भारद्वाज यांचे रंगचिंतन\nसत्ता थिएटरला ना मारू शकते ना जिवंत करू शकते कारण, थिएटर रंगकर्मींच्या उत्साहाने जिवंत राहते. जगण्याची जिद्द कधीच संपुष्टात येत नाही, हो, वेळेनुसार क्षीण होत जाते. सत्तेविरुध्द थिएटर एक विद्रोह आहे. इथे सत्तेचा अर्थ केवळ सरकार नाही, इथे सत्ता म्हणजे माजिक, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे. सत्तेच्या विरोधात जनमानसात विद्रोह सतत खदखदत असतो आणि थिएटर त्याचीच कलात्मक अभिव्यक्ती आहे.\nसत्ता नेहमीच विद्रोहाला दडपू पाहते मात्र एका हद्दीनंतर स्वतः दडपून जाते. थिएटर हा आरसा आहे आणि क्रूर सत्ता तो आरसा पाहू इच्छित नाही आणि त्या आरश्याला फोडण्याच्या नादात स्वतः नष्ट होते. सत्ता नियंत्रणाचे प्राथमिक ��ूप आहे आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत व्यवस्थागत नियंत्रण आणि त्यापासून मुक्तीचा संघर्ष कायम राहील. जो या संघर्षाला जगतो तो जिवंत आहे. रंगकर्मी या मुक्ती संघर्षाला जगतात. हाच मुक्ती संघर्ष त्यांच्यात कलात्मक दृष्टीचा बोध जगवतो. सत्ता नेहमीच इथे गोंधळ करते. सत्ता रंगकर्मींच्या कलात्मक दृष्टीबोधाला खंडित करते. कलात्मक दृष्टीबोधातील दृष्टीला संपवण्याचे षडयंत्र चालवते आणि केवळ कलेचा ढोल वाजवते. सत्ता केवळ नाचण्यागाणाऱ्या कुशल शरीरांना कलाकाराच्या रूपात स्थापित करते, त्यांना दरबारी सन्मान देते आणि सत्तेचे आश्रित बनवते. ही दरबारी नाचगाणी करणारी कुशल शरीरे आयुष्यभर सत्तेचीच चाकरी करत राहतात. मात्र सत्ता विसरून जाते की “दृष्टी” सन्मानाने मिळत नाही.\n“दृष्टी” त्याद्वारे संचालित “नाट्य शाळां”मधून विकसित होत नाही. दृष्टी त्यांच्या क्षुद्र वेतनाने पोसली जात नाही, दृष्टी ‘जीवन संघर्षा’तून उपजते. दृष्टी वाड्या (महाल) बाहेर निघालो, तर मिळते… दृष्टी आयुष्यातील ठेच काळ्यांच्या ध्वनींमध्ये गुंजते.. दृष्टी कोणी देऊ शकत नाही, दृष्टीला साधले जाते आणि जोपर्यंत दृष्टी साधणारे रंगकर्मी जिवंत आहेत तोपर्यंत सत्ता आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. करण प्रतिभा संसाधानांच्या आधीन नसते, संसाधन दृष्टी न देता भोग आणि विलासाच्या आधीन होतात.\nइतिहास साक्षी आहे, की अमेरिकेसारखा देश, जो सर्वसंपन्न आहे तरीही काय तिथे “दृष्टिगत” रंगकर्म जिवंत आहे “ट्रम्प”चे राष्ट्रपती होणे हे त्याचे उत्तर “ट्रम्प”चे राष्ट्रपती होणे हे त्याचे उत्तर एक गोष्ट नेहमी लक्षात असावी, सत्ता आपल्या हिशोबाने कधीही चालत नाही, चालूही नये. सत्तेने “संविधाना” अंतर्गत नितीनुसार चालावे. सत्तेला संविधान संमत नितीवर चालण्यासाठी उद्युक्त करणे ही रंगकर्मींची जबाबदारी आणि उत्तरदायित्व आहे.\nकलेच्या नावावर प्रदर्शन आणि भोगवादी कार्यक्रम चालत राहतील. सत्ता नेहमीच आत्मदंभी नाचगाणाऱ्या कुशल शरीरांना प्रोत्साहित करत राहते जेणेकरून उत्साही रंगकर्मींचा उत्साह कोलमडेल म्हणूनच सत्ता, थिएटरच्या नावावर, थिएटर ऑलम्पिकसारखे वायफळ विनोद करते.\nरंगाकर्मींचा उत्साह कमी होत नाही उलट सत्तेच्या विरोधात भीडतो आहे. रंगकर्म उत्कट भावना आणि विचारांवर चालतो\n(मंजुल भार��्वाज हे जगप्रसिद्ध रंगचिंतक व तत्वज्ञ आहेत)\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/fire-in-satara-shivshahi-bus-395262.html", "date_download": "2021-06-24T00:36:00Z", "digest": "sha1:IF4LIT2KVIYGEYBLELUD3H3M4HAXJ4KD", "length": 16238, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVIDEO : साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग\nसाताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली (fire in satara shivshahi bus).\nसंतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा\nसातारा : साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बसच्या बाजूला मोठी इमारत आहे. याशिवाय मॉलदेखील जवळ आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.\nएसटी स्टँड हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. या स्टँड परिसरात सहा शिवशाही बस गेल्या काही दिवसांपासून उभ्याच होत्या. या बसेसला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीचे धुर लांबपर्यंत दिसत होते. ते पाहून अनेक लोक एसटी स्टँड परिसरात दाखल झाले. संपूर्ण शहरात आगीची बातमी पसरली. अनेकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली. याशिवाय त्याठिकाणी प्रवाशांचीदेखील गर्दी होती. प्रशासनान�� सुरुवातीला प्रवाशी आणि इतर पाहणाऱ्यांना हटकवून तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.\nसहा शिवशाही बस या बस स्टँडच्या एका बाजूला उभ्या होत्या. त्यामुळे कुणीतरी मुद्दामून आग लावण्याचं कृत्य केलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली याचा तपास पोलीस करत आहेत. या आगीच्या माध्यमातून कुणाचा घातपात घडवण्याचा कट होता की आणखी दुसरं काही कारण होतं याचा तपास पोलीस करत आहेत.\nपोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. परिसरातील नागरिकांकडून घातपाताचा संशय वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बसच्या आसपास फिरत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nसातारा पोलीस काय म्हणाले\n“सायंकाळी जवळपास पाच वाजेच्या सुमारास शिवशाही बसेसला आग लागल्याची घटना घडली. एसटी महामंडळ, अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठं नुकसान टळलं. अन्यथा आणखी गाड्यांचं नुकसान झालं असतं”, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.\nहेही वाचा : भाजपचं मिशन महापालिका, ओबीसी पुन्हा अजेंड्यावर\nकृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, महाडिक बंधूंचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा\nअन्य जिल्हे 14 hours ago\nरुमालाने तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधले, 23 वर्षीय विवाहितेची विहिरीत आत्महत्या\nअन्य जिल्हे 16 hours ago\nVideo | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच\nअन्य जिल्हे 3 days ago\nVIDEO | भारतातील सर्वात उंच धबधबा फेसाळला, विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद\nमहाराष्ट्र 4 days ago\nSatara Rain | पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/chatak-bird-surale-junnar/", "date_download": "2021-06-24T00:14:06Z", "digest": "sha1:2EONZTYKTM643RVVESJOQSYPYQSNZIP4", "length": 5789, "nlines": 49, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "सुराळे (जुन्नर) येथे टिपलेले चातकाचे छायाचित्र | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nसुराळे (जुन्नर) येथे टिपलेले चातकाचे छायाचित्र\nJune 25, 2018 निसर्ग, पक्षी संपदाप्रविण खरमाळे\nसुराळे (जुन्नर) येथे टिपलेले चातकाचे छायाचित्र.\nछायाचित्र – श्री रमेश खरमाळे\n← पडीलिंगी नेढ घाटघर\tदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान →\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/shamiana-barricades-erected-security-alcohol-drinker-hingoli-news-292490", "date_download": "2021-06-24T01:11:36Z", "digest": "sha1:26R4GGA4WNMY73NC4PR5IGFBZ64EWV32", "length": 20336, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तळीरामांच्या सुरक्षेसाठी उभारले बॅरिकेट्स, शामियाना", "raw_content": "\nआता प्रशासनाने मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी सावली असावी या उद्देशाने दुकानांसमोर शामियाना, बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे दारू खरेदी करताना ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग रहण्यास मदत होणार आहे.\nतळीरामांच्या सुरक्षेसाठी उभारले बॅरिकेट्स, शामियाना\nकळमनुरी (जि. हिंगोली) : दीड महिन्यापासून बंद असलेली मद्य विक्रीची दुकाने गुरुवारी (ता. १४) व शनिवारी (ता. १६) सुरू होणार आहेत. या निर्णयानंतर तळीरामांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुसऱ्या बाजूला मद्य विक्रेत्यांनी दुकानासमोर शामियाना टाकून बॅरिकेट्स लावले आहेत.\nलॉकडाउनमध्ये दीड महिन्यापासून मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. यामुळे तळीरामांची मोठी गैरसोय झाली आहे. चोरट्या पद्धतीने मिळणाऱ्या दारू विक्रीला ऊत आला होता. यामध्येही दाम दुप्पट भावात दारूची विक्री करण्यात येत होती. ४८ रुपयांना मिळणारी देशी दारूची बॉटल तीनशे रुपयांपर्यंत विकल्या गेली.\nहेही वाचा - आवाजाचे गुढ उकलेना, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा हादरे...\nगावठी दारूची बॉटल ७०० ते ८०० रुपयांना\nअनेकांनी बनावट दारूची बेभाव विक्री करून आपले उखळ पांढरे करून घेतले. वाढीव पैसे दिल्यानंतरही इंग्रजी बनावटीची दारू मिळत नसल्यामुळे अनेकांनी गावठी दारूला पसंती दिली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मागील दिवसांत गावठी दारूचे उत्पादन व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली होती. एरवी शंभर रुपयांला मिळणारी गावठी दारूची बॉटल ७०० ते ८०० रुपयांना विकल्या गेली.\nमोहफुले व गुळाच्या मागणीत वाढ\nकमी भांडवलामध्ये मोठा मुनाफा मिळत असल्यामुळे अनेकांनी गावठी दारू काढण्याच्या धंद्यात उडी घेत हात धुऊन घेतले. गावठी दारूसाठी लागणारे मोहफुले व गुळाच्या मागणीत व किमतीतही मागील दिवसांत मोठी वाढ झाली. मोहफुलांचा भाव वाढल्यामुळे काही ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असलेल्या वस्तूंचा वापर करून गावठी दारूचे उत्पादन घेतले जात होते.\nमद्य विक्रीची दुकाने सुरू होणार\nआता प्रशासनाने मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मद्य विक्रीच्या दुकानदारांनी ही दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर दुकानासमोर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व ग्राहकांसाठी सावली असावी या उद्देशाने दुकानांसमोर शामियाना, बॅरिकेट्स व दारू घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी सुरक्षित अंतरावर उभे राहावे, याकरिता मार्किंग करून घेतली आहे. दरम्यान, मद्य विक्रीची दुकाने सुरू होणार असल्यामुळे तळीरामांच्या आनंदाला उधाण आले आहे.\nयेथे क्लिक करा - हिंगोलीत १८ जवानांनी जिंकले ‘कोरोना युद्ध’\nपरवान्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन\nहिंगोली : मद्य पिण्यसाठी परवान्याची आवश्यकता असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक केशव राऊत यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी व शनिवारी दारू दुकाने सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या सुमारास सोशल डिस्टन्सिंगचे नियम व अटीवरून उघडण्यास परवानगी दिली आहे. मद्य परवाना ऑनलाइन काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘आपले सरकार डॉट महाऑनलाइन’ या संकेतस्थळाकर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.\nएक वर्षासाठी शंभर रुपये फी\nतसेच परवाना काढणाऱ्या नागरिक जिल्ह्यातील रहिवासी असावा, किमान २१ वर्षे पूर्ण असावे, तसेच आजीवन परवाण्यासाठी एक हजार; तर एक वर्षासाठी शंभर रुपये फी ठेवण्यात आली आहे. त्यानुसार मद्य प्राशन करण्याऱ्या ग्राहकांनी ऑनलाइन परवाण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन केशव राऊत यांनी केले आहे. परवाना नसणाऱ्या ग्राहकांना मद्य मिळणार नसल्याचेदेखील श्री. राऊत यांनी सांगितले.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nतो म्हणतो हलका का होईना पण मी येणारच, काय ते वाचा...\nपरभणी ः मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्‍वच्‍छ ते अंशत: ढगाळ राहुन तापमानात किंचीत वाढ होईल. हिंगोली जिल्‍हा वगळता इतर जिल्‍ह्यात ता.२८ व २९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे.\nहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी\nहिंगोली : जिल्‍ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्‍यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्‍वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्‍ह्यात पाऊस झाला होता. त्‍यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने प\nकळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड\nकळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्री करताना प्रशासन��कडून देण्यात आलेल्या नियमावलीचे कुठलेही पालन शहरात होताना दिसत नाही. त्यातही पालिका प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे एक दिवस आड होणाऱ्या भाजीविक्री व किराणा दुकानांमधून मोठी ग\nशेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून\nकळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर बाजारपेठ व सर्वत्र ठप्प झालेले व्यवहार पाहता तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या टरबूज पिकाला आता घाऊक खरेदीदार भेटत नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून या काढणीस आलेल्या टरबूज पिकाचे नेमके काय करावे\nकोरोना: आरोग्य तपासणीनंतरच गावकऱ्यांना प्रवेश\nकळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामधून कामानिमित्त स्थलांतर केलेल्या नागरिकांना गावबंदी करण्यात येत असल्यामुळे अनेक गावांमधून वादाचे प्रकार घडत आहेत. आरोग्य तपासणी करून आलेल्या नागरिकांना गावात प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, यामध्येही आरोग्य तपासणीकरिता पाठ\nनागरिकांनी स्वयंशिस्‍त पाळावी : तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे\nकळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराची पार्श्वभूमी पाहता प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनीही आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेत स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी शुक्रवारी (ता.२७) व्यक्त केले.\nकोरोना : स्थलांतरीत चार हजार नागरिक पोचले गावी\nकळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कामासाठी मुंबई, पुणे येथे स्थलांतर करणारे तालुक्यातील चार हजार १६ नागरिक शुक्रवारपर्यंत (ता.२७) आपल्या गावी परत आले आहेत. त्‍यांना गावपातळीवर आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने परतलेल्य\nहिंगोलीत सतरा जुगाऱ्यांवर गुन्हा\nहिंगोली : शहरातील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ४६ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २८) करण्यात आली. कोरोनामुळे जिल्हाभरात संचारबंदी असताना जुगारी मात्र बिनधास्त एकत्र येत जुगार\nकळमनुरीत नागरिकांना लागली शिस्त\nकळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात एक दिवसाआड सुरू असणाऱ्या किराणा दुकान व भाजी विक्रेत्यांच्या दुकानावर होणारी गर्दी पाहता पोलिस प्रशासनाने या प्रकरणात पुढाकार घेत भाजीविक्रेते व किराणा दुकान व्यवसायिकांना दुकानासमोरील जागेची आखणी रविवारी (ता. २९) करून दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2018/10/25/Article-on-2019-loksabha-elections.html", "date_download": "2021-06-23T23:10:00Z", "digest": "sha1:FEUGU6F7YDR7U4DKSRHPV5QUJLY72ZXI", "length": 23694, "nlines": 14, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " एक वर, अनेक वधू - महा एमटीबी महा एमटीबी - एक वर, अनेक वधू", "raw_content": "एक वर, अनेक वधू\nलोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार, याची चर्चा जशी माध्यमे करतात, तशी राजकीय नेतेमंडळीही करीत असतात. प्रथम राजकीय मंडळी काय म्हणतात ते बघू.\nशरद पवार म्हणतात, “येत्या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या देशात सत्ताबदल होणार असून त्यानंतर या देशाचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन किमान एक समान कार्यक्रम तयार करतील आणि नवे सरकार स्थापन करतील. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही.” शरद पवारांनाही म्हणायचे आहे की, “खरं म्हणजे मीच पंतप्रधान होणार आहे. मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही आणि सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद माझ्यात आहे.” कोणताही राजकीय नेता जे मनात असेल ते स्पष्ट भाषेत बोलत नाही. आपण ते समजून घ्यायचे. बहुजन समाज पक्षाच्या मायावती महाआघाडी बनविण्याच्या प्रयत्नाच्या कानडी नाट्यात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या बरोबर हात उंच करून “आम्ही भाजपला हरविण्यासाठी एकत्र येणार आहोत,” असा बार सोडून दिला. दोन दिवसानंतर म्हणजे २६ मे २०१८ रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्या म्हणाल्या, “संयुक्त आघाडीच्या २०१९ सालच्या पंतप्रधान मायावती असतील.” मायावतींचा एकही खासदार लोकसभेत नाही. उत्तर प्रदेशात सत्तेच्या जवळही जाण्याची त्यांची आज शक्यता नाही, परंतु आकांक्षा पंतप्रधान होण्याची आहे.\nममता बॅनर्जी, “मीच पंतप्रधान होणार” असे म्हणत नाही. त्या अधिक धूर्त आहेत. बंगालचा गड राखला आणि जास्तीत जास्त खासदार निवडून आणले तर त्या प���तप्रधानपदावर दावा सांगतील. हीच गोष्ट तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आहे. तेदेखील धूर्त आहेत. त्यांनी ममता बॅनर्जींना सल्ला दिला की, रालोआ किंवा संपुआ यांच्याऐवजी फेडरल फ्रंट (तिसरी आघाडी) उभी करावी. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केसीआर यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यांचीदेखील इच्छा पंतप्रधान बनण्याची आहे. अखिलेश यादव यांचे सध्या लक्ष्य उत्तर प्रदेशात सत्ता आणण्याचे आहे. मायावतींशी सख्य करून सत्ता आणण्याचा डाव ते खेळू लागले आहेत. राहुल गांधी म्हणतात, “जर सर्वांची इच्छा असेल तर मी पंतप्रधान होण्यास तयार आहे.” त्यांच्याच पक्षातील चिदंबरम म्हणतात, “राहुल गांधी आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर पक्षीय बलाबल बघून पंतप्रधान कुणाला करायचे याचा निर्णय केला जाईल.” चिदंबरम यांना हे सुचवायचे आहे की, काँग्रेस पक्षात केवळ राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे दावेदार नसून मीदेखील त्यातला एक आहे. पंतप्रधान हे एकच पद आहे. म्हणजे वर एकच आहे आणि त्याला वरायला अनेक वधू मात्र हातात वरमाला घेऊन आताच तयार झालेल्या आहेत. ‘बेगाने शादी में, अब्दुल्ला दिवाना, ऐसे मनमौजी को कैसे समझाना’ हे सिनेगीत आपल्याला गुणगुणायला काही हरकत नाही.\nही सर्व वक्तव्ये वाचल्यानंतर मला काही सुंदर लोककथा आठवल्या. त्या वाचकांनादेखील आवडतील, म्हणून त्या येथे देतो. एका जंगलातील एक कोल्हा शिकारीसाठी गावात गेला. त्याचा वास लागून कुत्रे त्याच्यामागे लागले. कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी कोल्हा पळत पळत एका गोदामात गेला. तेथे कपड्याला रंगविणारी पिंपे ठेवली होती. पळता पळता तो निळ्या रंगाच्या एका पिंपात पडला. कुत्र्यांचे भुंकणे संपल्यानंतर काही वेळाने तो बाहेर आला. त्याचे सर्व अंग निळे झाले होते. तशा अवस्थेत तो जंगलात गेला. हा कोण नवा प्राणी आला, असे वाटून इतर प्राणी थोडे घाबरले. त्याच्यापासून दूर जाऊ लागले. वाघही जेव्हा त्याला घाबरला तेव्हा कोल्ह्याच्या मनात विचार आला की, मला जो नवा रंग प्राप्त झालेला आहे, त्याचा उपयोग करून आपण प्राण्यांचे राजे व्हावे. तो प्राण्यांना म्हणाला, “तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. देवाने मला हे रूप देऊन तुमच्यावर राज्य करण्यासाठी पाठविलेले आहे. आता मी या जंगलाचा राजा आहे.” सर्व प्राण्यांनी त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याला राजा करून टाकले. सिंह त्याचा सेनापती झाला, वाघ त्याचा मंत्री झाला आणि इतर प्राण्यांना वेगवेगळी खाती देण्यात आली. कोल्ह्याने आपल्या दरबारातून सर्व कोल्ह्यांना हाकलून लावले. त्याला भीती वाटली की, त्यांनी मला ओळखले तर माझी धडगत नाही.\nअसे काही दिवस गेले. एके दिवशी दरबाराच्या बाहेरून कोल्हे, नवीन राजा मिळाला म्हणून कोल्हेकुई करत चालले होते. हा निळा कोल्हा सिंहासनावर बसला होता. आपल्या जातभाईंचा आवाज ऐकल्यानंतर आपण कुठे बसलो आहोत, आपले स्थान काय आहे, हे विसरून तोही कोल्हेकुई करायला लागला. प्राण्यांच्या लक्षात आले की, अरेच्चा, हा तर कोल्हा. सर्वांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला फाडून टाकले. पंतप्रधानपदासाठी वरमाला घेतलेले असे कोल्हे कोण या प्रश्नाचे उत्तर वाचकांनीच शोधावे. पाण्यात राहणाऱ्या बेडकांची एकदा सभा भरली. त्या सभेत असा विषय आला की, मनुष्यजातीसाठी राजा असतो. जंगलातील प्राण्यांसाठीदेखील राजा असतो. पक्ष्यांचादेखील राजा असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांचादेखील राजा असतो. आम्ही कधी पाण्यावर तर कधी जमिनीवर राहतो, आम्हाला राजा नाही. या बेडकांनी, त्यांच्यातील शहाण्या जणांचे एक शिष्टमंडळ केले आणि ते प्रजापतीकडे पाठविले. या शिष्टमंडळाने प्रजापतीकडे राजा देण्याची मागणी केली.\nप्रजापती त्यांना म्हणाला, “राजावाचून तुमचे काही अडले आहे का राजा आला की तो कर लावेल, लढण्यासाठी सैन्य उभे करेल, त्यात तुम्हाला जावे लागेल. तुमच्यावर तो जुलूमही करेल.” पण बेडूक काही ऐकेनात. ते म्हणाले, ‘’काही का असेना पण आम्हाला राजा पाहिजे.” प्रजापतीने एक मोठा लाकडाचा ओडका बेडकांच्या तळ्यात टाकून दिला. बेडकांना आनंद झाला, पण त्याचा आकार बघून त्यांना भीतीदेखील वाटली. हळूहळू एक एका बेडकाने ओंडक्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ओंडकाच तो राजा आला की तो कर लावेल, लढण्यासाठी सैन्य उभे करेल, त्यात तुम्हाला जावे लागेल. तुमच्यावर तो जुलूमही करेल.” पण बेडूक काही ऐकेनात. ते म्हणाले, ‘’काही का असेना पण आम्हाला राजा पाहिजे.” प्रजापतीने एक मोठा लाकडाचा ओडका बेडकांच्या तळ्यात टाकून दिला. बेडकांना आनंद झाला, पण त्याचा आकार बघून त्यांना भीतीदेखील वाटली. हळूहळू एक एका बेडकाने ओंडक्याला स्पर्श करण्याचा प्रयत��न केला. ओंडकाच तो त्याच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही, तो काही हालचालही करीत नव्हता, तसाच पडून राहिला. वाचकांनी या ओंडक्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बघू नये, अशी माझी नम्र सूचना. हा कसला राजा त्याच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही, तो काही हालचालही करीत नव्हता, तसाच पडून राहिला. वाचकांनी या ओंडक्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बघू नये, अशी माझी नम्र सूचना. हा कसला राजा म्हणून बेडकांचे शिष्टमंडळ पुन्हा प्रजापतीकडे गेले आणि त्यांनी हालचाल करणारा राजा मागितला. प्रजापतीने एका सापाला खाली टाकला. तो तळ्यात येताच त्याने पहिल्यांदा दोन बेडूक खाऊन टाकले. तो बेडकांना म्हणाला, “मी राजा आहे आणि मला खायला रोज दोन बेडूक पाहिजेत, ते मुकाट्याने द्या.” (आजच्या भाषेत मला वाटेल तेवढा भ्रष्टाचार करू द्या, माझ्या वाटेला जाऊ नका.)\nराजाचे हे बोल ऐकल्यानंतर सर्व बेडूक घाबरले आणि सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की, हे राज्य सोडून आता दुसरीकडे गेले पाहिजे आणि एका रात्रीतच सर्वजण पळून जातात. पंतप्रधानपदांच्या शर्यतीत असलेल्यांपैकी नको तो पंतप्रधान झाला तर आपल्याला मात्र देश सोडून जाता येणार नाही. अनाचार सहन करीत मुकाट जगावे लागेल. आता तिसऱ्या गोष्टीकडे येतो. पहिल्या गोष्टीप्रमाणे ही गोष्टदेखील पंचतंत्रातीलच आहे. पक्ष्यांची एकदा सभा भरते. सभेचा विषय असतो-राजा. पक्ष्यांचा राजा गरुड, तो राज्यकारभार करण्याऐवजी विष्णूच्या सेवेतच मग्न असतो. म्हणून सर्व पक्षी ठरवितात की, गरुडाऐवजी आपण दुसऱ्या राजाची नियुक्ती केली पाहिजे. देवकार्यात गुंतलेल्या राजाची आपल्याला गरज नाही. नवीन राजा कोणाला करावे, याबद्दल खूप चर्चा झाली आणि चर्चेअंती निर्णय झाला की, आपल्यामध्ये बारीक नजर असलेला, धारदार चोच असलेला आणि सर्व दिशांना मान फिरवू शकणारा एक पक्षी आहे, त्याचे नाव घुबड. त्याला राजा करण्याचे सर्व पक्ष्यांनी ठरविले.\nघुबडाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी राजा होणार, या आनंदाच्या विश्वात तो रमला. दोन दिवसांनंतर राज्यभिषेक करण्याचा निर्णय झाला होता. या सभेत कावळा नव्हता. त्याला जेव्हा समजले की, घुबडाला राजा बनविण्याचे ठरविले आहे, तेव्हा तो सर्व पक्ष्यांकडे गेला आणि म्हणाला, “तुमचे डोके ठिकाणावर आहे का आपण दिवसा उडणारे पक्षी आहोत. आपल्याला स��रक्षणाची गरज दिवसा जास्त असते. रात्री आपण आपापल्या घरट्यात जातो. दिवसा घुबडाला दिसत नाही, तो दिवसआंधळा आहे, असला राजा आपल्या काय कामाचा आपण दिवसा उडणारे पक्षी आहोत. आपल्याला संरक्षणाची गरज दिवसा जास्त असते. रात्री आपण आपापल्या घरट्यात जातो. दिवसा घुबडाला दिसत नाही, तो दिवसआंधळा आहे, असला राजा आपल्या काय कामाचा” सर्व पक्षी मिळून निर्णय करतात की, घुबडाचा राज्याभिषेक करायचा नाही. पण हा निर्णय त्याला कळवित नाहीत. घुबड आपल्या झाडावर पत्नीसहित राज्याभिषेकाची वाट बघत बसून राहतो. थोड्या वेळाने कावळा तेथे येतो. तो म्हणतो, “घुबडदादा, तुमचा राज्यभिषेक रद्द झाला. दिवसआंधळा राजा आम्हाला नको, असे ठरले आहे.” घुबडाला याचा खूप संताप येतो आणि नंतर त्याला कळते की, कावळ्यामुळे आपला राज्याभिषेक टळला. कावळा आणि घुबड यांच्यात हाडवैर तेव्हापासून निर्माण झाले, असे सांगतात. कुणामुळे कोणाचे पंतप्रधानपद हुकले आणि कोण कोणाचे हाडवैरी झाले, हे वाचक जाणत असल्यामुळे मी त्याबद्दल काही लिहित नाही.\nअनेकांना मोदींच्या जागेवर बसायचे आहे. काहींना असे वाटते की, मोदी भाजपचे सर्वोच्च नेते असतील परंतु ते देशाचे सर्वोच्च नेते नाहीत. अनेक राजकीय नेत्यांना असेच वाटते. त्याबाबतीत आपण एवढेच म्हणू शकतो, ‘खयाल अपना अपना, पसंद अपनी अपनी’ मोदींचे स्तुतीपाठक न बनताही काही गोष्टी मोदींच्या बाबतीत अनोख्या आहेत. पहिली गोष्ट देश, समाज, संस्कृती या संदर्भातील मोदींचे व्हिजन अत्यंत स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, ’मी कोण आहे आणि मला देशाला कुठे घेऊन जायचे आहे,’ याबाबतीत त्यांच्या धारणा स्पष्ट आहेत. तिसरी गोष्ट ते एक मिशन घेऊन जगतात आणि त्या ध्येयाला ते समर्पित आहेत. चौथी गोष्ट आपले ध्येय साध्य करण्यासाठी वाटेल तो त्याग आणि वाटेल ते कष्ट करण्यास ते सदैव तत्पर असतात. पाचवी गोष्ट माझा देश प्रथम, पक्ष नंतर आणि मी सगळ्यात शेवटी ही त्यांची मनोभूमिका आहे. याबाबतीत त्यांची बरोबरी करू शकेल, असा कुणी नेता नाही. पवारांचे राजकारण पगडी आणि पागोटे यात घुटमळत असते. मायावतींचे राजकारण ‘दलित की बेटी’ याभोवती फिरत राहते. ममता बॅनर्जींचे राजकारण मुसलमानांच्या मतबँका करण्याच्या भोवती केंद्रित झालेले असते. अखिलेश यादव यांचे राजकारण म्हणजे यादवगिरी आणि राहुलचे राजकारण म्हणजे मी पंतप्रधान होण्यासाठीच जन्माला आलेलो आहे, या घमेंडीचे असते. पंतप्रधान कोण होणार किंवा कोणाला होऊ द्यायचे, याचा निर्णय आपणच करायचा आहे. आम्ही कोण आहोत, तर या देशाची सार्वभौम प्रजा आहोत. आपल्या निर्णयावर आपले सुख आणि दुःख आणि येणाऱ्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे, एवढेच फक्त लक्षात ठेवले पाहिजे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nपंतप्रधान २०१९ लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी भाजप शरद पवार 2019 loksabha elections Narendra modi BJP Sharad Pawar", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/acharya-chanakya-said-these-three-qualities-in-a-person-makes-him-respectful-in-society-in-chanakya-niti-452057.html", "date_download": "2021-06-24T00:10:02Z", "digest": "sha1:7YQWHNQMRSFEYT545WHIPTMDYVQRFOTV", "length": 16452, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nChanakya Niti | ‘या’ तीन गुणांमुळे व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते\nकोणतीही व्यक्ती त्याच्या गुणांनी ओळखली जाते (Acharya Chanakya). हे गुण त्याला समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोणतीही व्यक्ती त्याच्या गुणांनी ओळखली जाते (Acharya Chanakya). हे गुण त्याला समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतात. म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीला आपल्या अवगुणांचा त्याग करुन स्वतःमधील गुणांचा विकास करायला हवे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथात अशा तीन गुणांचा उल्लेख केला आहे, जे एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तक समाजात त्याचा सन्मान अधिक पटीने वाढतो (Acharya Chanakya Said These Three Qualities In A Person Makes Him Respectful In Society In Chanakya Niti).\n1. शास्त्रात असे म्हटले आहे की जे काही तुम्ही कमवाल त्या पैशाच्या 10% आपण दान करावं. असे केल्याने उत्पन्नात वाढ होते. आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की ती व्यक्तीला दानवीर असायला हवं. दान करणारे लोकांकडे नेहमीच आदराने पाहिले जाते. दान देणारी व्यक्ती नेहमीच इतरांच्या हिताचा विचार करते आणि त्याची गुणवत्ता त्याला इतरांच्या दृष्टीने उत्कृष्ट बनवते.\n2. वाणी नेहमी अशी असावी की त्याने आपलेही मन प्रसन्न राहील आणि इतरांनाही आनंद मिळेल. कोणाशीही बोलताना कठोर शब्द वापरु नका. भाषण ही व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. जे लोक इतरांशी गोड बोलतात, त्यांचे शब्द नेहमी लक्षात राहतात. त्यांची सर्वत्र चर्चा होते आणि अशा लोकांची प्रतिष्ठा समाजात वाढते.\n3. जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र चालू असते, परंतु कोणत्याही परिस्थितीत धर्माचा मार्ग सोडू नये. धर्माच्या मार्गावर चालणारी व्यक्ती कधीही कोणावरही अन्याय करत नाही. त्याला नेहमीच इतरांबद्दल परोपकाराची भावना असते. व्यक्तीची ही भावना त्याला श्रेष्ठ बनवते आणि समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळवून देते.\nChanakya Niti | साथीचा रोग आणि युद्धजन्य परिस्थितीत व्यक्तीचं आचरण कसं असावं\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nChanakya Niti | मांसाहारापेक्षा 10 पट, धान्यापेक्षा 38 पट अधिक शक्तीवर्धक, प्रत्येकाने दररोज सेवन करावा हा पदार्थ\nChanakya Niti | माणसाने ‘या’ तीन गोष्टींमध्ये समाधानी राहावं, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल\nChanakya Niti : निकटवर्तीयांशीही ‘या’ पाच गोष्टी कधीहीह शेअर करु नये, आचार्य चाणक्य यांचा महत्त्वाचा सल्ला\nChanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा\nChanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात\nअध्यात्म 3 days ago\nChanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही\nअध्यात्म 5 days ago\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nअध्यात्म 7 days ago\nChanakya Niti | ‘या’ सहा जणांच्या मधून जाणं टाळा, चूक केल्यास पडेल खूप महागात\nअध्यात्म 1 week ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/it-is-the-responsibility-of-the-state-government-to-provide-security-to-the-health-employees-high-court-128491197.html", "date_download": "2021-06-24T00:03:51Z", "digest": "sha1:UGCLOAPYOX4WYMYEHXEKN4NRWR5U3I3N", "length": 4333, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "It is the responsibility of the state government to provide security to the health employees: High Court | कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी : हायकोर्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा:कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी : हायकोर्ट\nआरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले, अहवाल मागवला\nकोरोनासारख्या संकटकाळात आणि अत्यंत तणावाच्या परिस्थितीत अविरत सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. सुरक्षेत कुचराई होत असल्यास ते सरकारचे अपयश अाहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पोलिसात दाखल गुन्ह्यांचा अहवाल न्यायालयाने मागवला आहे.\nडाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून या न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका डॉ.राजीव जोशी यांनी दाखल केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांन�� प्रतिबंध करणाऱ्या सन २०१० च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका या याचिकेत ठेवण्यात आला आहे. या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या.जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी राज्यभरात हल्ल्यांचे किती एफआयअार दाखल झाले ते न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील आ‌ठवड्यात सुनावणी होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/bharat-biotech-covid-19-vaccine-covaxin-supplying-update-maharashtra-madhya-pradesh-up-bihar-west-bengal-128485484.html", "date_download": "2021-06-24T00:57:49Z", "digest": "sha1:NMIKSS7QLSAAF75I3PJSFDYOVPSCMWH4", "length": 7596, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bharat Biotech COVID 19 Vaccine Covaxin Supplying Update; Maharashtra, Madhya Pradesh UP Bihar West Bengal | केंद्राच्या सूचनेनुसार 1 मे पासून 18 राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवठा करत आहोत, तरीही आमच्यावर टीका होते हे योग्य नाही; कोव्हॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटंचाईवर भारत बायोटेकचे स्पष्टीकरण:केंद्राच्या सूचनेनुसार 1 मे पासून 18 राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवठा करत आहोत, तरीही आमच्यावर टीका होते हे योग्य नाही; कोव्हॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा दावा\nभारतात विविध राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवठा 1 मे पासून केला जात असल्याची माहिती कोव्हॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेकने जारी केली आहे. अनेक राज्यांनी कोरोना व्हॅक्सीनचा तुटवडा असल्याची तक्रार केली. केंद्राकडून व्हॅक्सीनचे वाटप योग्यरित्या होत नाही असे आरोपही झाले. पण, हे आरोप चुकीचे असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. यासोबतच, लसींचा नियमित पुरवठा देखील सुरूच आहे. 1 मे पासून 18 राज्यांना लसींचा थेट पुरवठा केला जात आहे. ज्या राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवण्यात आल्या, त्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, बिहार, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.\nभारत बायोटेकने सोशल मीडियावर लिहिले, \"लसींचा पुरवठा लवकरात लवकर करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. तरीही काही राज्य आमच्यावर प्रश्न उपस्थित करत असून हे अतिशय निराशाजनक आहे. आमचे 50% कर्मचारी कोरोनामुळे काम करू शकत नाहीत. तरीही आम्ही महामारी आणि लॉकडाउनमध्ये 24 तास काम करत आहोत.\"\nसरकारने वाटप केल्या���्रमाणे राज्यांना थेट पुरवठा\nकंपनीच्या संयुक्त संचालक सुचित्रा एला यांनी नुकतेच सांगितले, की केंद्र सरकारकडून होणाऱ्या वाटपाच्या आधारे कंपनीने 1 मे पासून राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवठा सुरू केला आहे. तत्पूर्वी आरोग्य मंत्र्यांनी सांगितले होते, की तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या उत्पादनात एकूण उत्पादनाचा 50% साठा केंद्र सरकार ठेवणार आहे. तर उर्वरीत 50% राज्य सरकार आणि खुल्या मार्केटमध्ये दिला जाणार आहे.\nसध्या महाग आहेत व्हॅक्सीन\nभारत बायोटेकने केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये आणि राज्य सरकारांना 600 रुपये प्रति डोस व्हॅक्सीन देण्याची घोषणा केली होती. पण, टीका झाल्यानंतर 29 एप्रिल रोजी कंपनीने लसीची किंमत राज्यांसाठी 600 रुपयांवरून 400 रुपये करत असल्याचे घोषित केले. खासगी रुग्णालयांना या लस प्रति डोस 1200 रुपयांत मिळत आहेत.\nसर्वात यशस्वी लसींपैकी एक कोव्हॅक्सीन\nभारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्सीन तयार केली. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे अंतिम निकाल जारी केले. त्यामध्ये ही लस 78% काम करत असल्याचा दावा करण्यात आला. हे व्हॅक्सीन घेणाऱ्यांपैकी एकात सुद्धा कोरोना झाल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. गंभीर लक्षणे रोखण्यात व्हॅक्सीन शंभर टक्के उपयोगी असल्याचे सांगितले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/pune-city-restrictions/", "date_download": "2021-06-24T00:36:34Z", "digest": "sha1:LLDA4PDRT46DQ263TEVLAFIPVQASTILH", "length": 6217, "nlines": 66, "source_domain": "aajdinank.com", "title": "Pune City Restrictions Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nकोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन पुणे शहरातील निर्बंध शिथिल – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनां���ा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ■ पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच निर्णय लागू होईल\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/mhnun-salman-khan-nawajuddin-la-party-sathi-bolat-nhi/", "date_download": "2021-06-24T00:41:44Z", "digest": "sha1:MGIVUAU55HDYFOEBYKBEYTH65W7OX7N2", "length": 8998, "nlines": 79, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "म्हणून सलमान खान त्याच्या घरी पार्टी असली की नवाझुद्दीन सिद्दीकाला बोलवत नाही, कारण वाचून धक्का बसेल – NEWS UPDATE", "raw_content": "\nम्हणून सलमान खान त्याच्या घरी पार्टी असली की नवाझुद्दीन सिद्दीकाला बोलवत नाही, कारण वाचून धक्का बसेल\nम्हणून सलमान खान त्याच्या घरी पार्टी असली की नवाझुद्दीन सिद्दीकाला बोलवत नाही, कारण वाचून धक्का बसेल\nनवाझुद्दीन सिद्दीकीने आज त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खा���, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे.\nसलमान आणि नवाझ यांच्यात तर खूपच चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याच्या घरातील पार्टींना कधीच नवाझला बोलवत नाही आणि यामागे एक खास कारण असल्याचे सलमाननेच त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते.\nनवाझुद्दीनने आमिर खानसोबत तलाशमध्ये तर शाहरुख खानसोबत रईसमध्ये काम केले आहे. सलमान खानसोबत तर तो किक आणि बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटात झळकला आहे. सलमान नवाझुद्दीनला त्याच्या घरातील पार्टींना का बोलवत नाही यामागे एक कारण आहे.\nसुरुवातीला सलमान त्याला सगळ्या पार्टींमध्ये नवाझला बोलावत असे. पण नवाझुद्दीनला कोणत्याही पार्टीत जायला आवडत नाही. पण तरीही सलमानच्या मैत्रीखातर तो त्याच्या पार्टींना आवर्जून जात असे. पण तिथे तो एकदम शांत बसत असे.\nकोणामध्येही मिसळत नसे. यावरून नवाझुद्दीन पार्टींमध्ये कर्म्फटेबल नसतो हे सलमानच्या लक्षात आले आणि त्याचमुळे सलमानने त्याला पार्टींसाठी निमंत्रण देणेच आता बंद केले आहे.\nनवाझुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नाहीये. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते.\nत्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये झळकलेला आहे. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खरी दिशा मिळाली.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_41.html", "date_download": "2021-06-24T00:34:24Z", "digest": "sha1:QORDVRFY3AESOH6O4JRIAL6YZFMA3X5R", "length": 15490, "nlines": 75, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "दैनिक लोकमंथनचे कार्यकारी संपादक बाळकुणाल अहिरे यांंना सराईत गुंडांच्या टोळीकडून जबर मारहाण", "raw_content": "\nHomeMaharashtra दैनिक लोकमंथनचे कार्यकारी संपादक बाळकुणाल अहिरे यांंना सराईत गुंडांच्या टोळीकडून जबर मारहाण\nदैनिक लोकमंथनचे कार्यकारी संपादक बाळकुणाल अहिरे यांंना सराईत गुंडांच्या टोळीकडून जबर मारहाण\nअहमदनगर - शहरातील वाढलेल्या गुंडगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न पोलिस करीत असले तरी आजही राजकीय छत्रछायेखाली मुजोरीपणाने गुंडगिरी करणार्‍यांवर जरब बसवण्यात पोलिसांना अपयश आले असल्याची परिस्थिती पुढे येत आहे. मागील आठवड्यात गुंडांकडुन पत्रकार मुरलीधर तांबडे यांच्या कुटुंबियंवर हल्ला करण्यात आला होता. हा तपास सुरु असतानाच मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास मागील मार्केटयार्ड जवळील माळीवाडा बसस्थानका मागील अंबर प्लाझा इमारतीच्या गेटवर दैनिक लोकमंथनचे कार्यकारी संपादक बालकुणाल अहिरे यांना सहा ते सात गुंडांकडुन मारहाण करण्यात आली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यासह जबर मारहाणीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दोघांसह अन्य सहा ते सात अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.\nशहरामध्ये कोरोना आजाराच्या वार्ताकनाक���ीता मोटारसायकलवरुन पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे जात असताना काही सराईत गुंडांनी गाडीला कट मारल्याचा बनाव करुन लोकमंथनचे कार्यकारी संपादक बाळकुणाल अहिरे यांना लाथाबुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. ही घटना माळीवाडा बसस्थानकाच्या मागील मार्केटयार्ड जवळील अंबरप्लाझा इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ घडली आहे.\nमिळालेली माहिती अशी की, माळीवाडा येथील जुन्या बसस्थानकाजवळील अंबर प्लाझा येथे मंगळवारी (दि.11) दुपारी 12 च्या सुमारास अहिरे हे वार्ताकनाकरीता पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे जाण्याकरीता अंबर प्लाझा इमारतीच्या गेट मधुन बाहेर पडत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन व्यक्तींनी अहिरे यांच्या मोटारसायकलला कट मारला. यावर अहिरे म्हणाले की, माझ्या गाडीला कट का मारला मी पत्रकार आहे.पत्रकार या नात्याने सांगतो की रस्त्याच्या रॉग साईडने गाडी चालवु नका, रस्त्यांच्या नियमांचे पालन करा, असे म्हणाताच मोटारसायकलवरील दोन इसम त्यांच्या जवळ आले व काही ऐक कारण नसताना त्यांना शिवीगाळ करु लागले. यावर अहिरे यांनी तुम्ही शिवीगाळ करु नका असे समजावून सांगत असताना, त्या अनोळखी दोघांनी आनोळखी पाच ते सहा जणांना फोन करुन बोलावून घेतले. या व्यक्ती आल्यानंतर सर्वांनी अहिरेंना लाथा बुक्कयांनी मारहाण केली. त्यांच्या मारहाणीत अहिरेंना तोंडावर, डोक्यात व पायांच्या मांड्यावर मार लागला. ते खाली पडले असतानाही त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण हरेत होती. यावेळी त्यांच्या बरोबर असलेले सुनिल निमसे यांनाही गुंडांनी धक्काबुक्की करुन मारहाण केली यावेळी अहिरे यांनी हे मी पोलिसात तुमची तक्रार करतो असे म्हंटले असता गुंडांनी त्यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली व तेथून निघुन गेले. अहिरे यांनी त्यांच्या मित्राकडे चौकशी केली असता. मारहाण करणार्‍यांपैकी सय्यद शकील हमीद व दुसरा लाल शर्ट घातलेला सद्दाम शकील सय्यद (दोघे राहणार नगर) अशी त्या गुंडाचे नावे असल्याचे समजले.\nयावरुन बाळकुणाल अहिरे हे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले असता ठाणे अंमलदार यांनी अहिरे यांची तक्रार व्यवस्थीत ऐकून न घेता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. परंतु अहिरे यांना झालेली मारहाण व त्यांना मारहाण करणार्‍या आरोपींची मगरुरीपाहता पोलिस निरीखक राकेश मानगावर यांनी अहिरे यांच्या तक्रारीची दखल घेऊन अदखलपात्र गुन्हयची नोंद रद्द करुन महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्ता नुकसान किंवा हानीप्रतिबंध) अधिनियम 2017 चे कलम 3 व 4 प्रमाणे तसेच गंभीर मारहाण, शिविगाळ, खुनाची धमकी, व जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.\nदरम्यान, ठाणे अंमलदार वाघमारे यांनी माळीवाडा सेक्शनचे पोलिस हवालदार सोनवणे यांना आरोपीस घेवून येण्याकरीता सांगीतले असता प्रथम आरोपी त्यांना मिळून आले नाहीत. यावर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी कडक भाषेत सोनवणे यांना आरोपींना किंवा त्यांच्या जवळील व्यक्तींना पोलिस ठाण्यात हजर करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानंतर सोनवणे यांनी अहिरे यांना मारहाण करणार्‍या दोघांना पोलिस ठाण्यात हजर केले. यामध्ये कोतवाली पोलिस ठण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, पोलिस अंमलदार वाघमारे पोलिस उपनिरीक्षक महाजन यांनी सहकार्य केले.\nत्याच बरोबर ज्या ठिकाणी अहिरेंना मारहाण झाली त्या परिसरातील सिसिटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले आहेत. या गुन्हयचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमंत भंगाळे व पोलिस नाईक इस्त्राईल पठाण करीत आहेत.\nपत्रकार आले मदतीला धावून\nदैनिक लोकमंथन समुहाचे संपादक अशोक सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करुन अहिरे यांच्या मारहाणीचा गुन्हयाचीनोंद करण्याची मागणी केली. अहिरे यांना मारहाण झाल्याचे वृत्त समजताच दैनिक लोकमंथन समुहाचे रोहित सोनवणे, प्रेसक्लबचे माजी अध्यक्ष पत्रकार राम जोशी, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सुर शेख, शांतता कमेटी सदस्य पत्रकार सुधीर पवार, अतुल लहारे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, दै.सामनाचे मिलिंद देखने, दै.पुढारीचे केदार भोपे, अमिर सय्यद आदी उपस्थित होते.\n👉आरोपींची गुर्मी पोलिस ठाण्यातही कायम\nअहिरे यांना मारहाण करणार्‍या सराईत गुंन्हेगाराचे शहरामध्ये अवैध धंदे असून त्या अनुषंगाने पोलिस खात्यामध्ये त्यांचे बरेचशे लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस आपल्याला काही करणार नाहीत या गुर्मीत हे गुन्हेगार पोलिसांशी बोलत होते. आपण एका पत्रकाराला मारहाण केली. याचे त्यांच्या चेहर्‍यावर कसलेही भय व चिंता दिसुन येत नव्हती. त्यामुळे या गुन्हेंगरांवर खरच कडक कारवाई होईल की नाही अशी चर्चा प्रसारमध्यमातून सुरु झाली आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/gauahar-khan-and-zaid-darbar-got-married-355394.html", "date_download": "2021-06-24T01:01:43Z", "digest": "sha1:7URTQYMEZQ2RMI7X3U6NNPCKQII52D3B", "length": 13250, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : ‘कुबुल है’ म्हणत गौहर आणि जैदचा निकाह संपन्न, पाहा फोटो\nमालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान नुकतीच जैद दरबारसोबत निकाह केला. (Gauahar Khan and Zaid Darbar got married )\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान नुकतीच जैद दरबारसोबत निकाह केला.\nसोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपल्या निकाहची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दोघांच्याही पोस्टवर सध्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.\nगौहर आणि जैदचा गेल्या 25 डिसेंबरला निकाह झाला असूत आता हे दोघंही सोशल मीडियावर फोटो शेअर करत निकाहची झलक देत आहेत.\nलग्न, मेहंदी असे अनेक फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत.\nगौहर आणि जैदच्या निकाह सोहळ्यात दोघांच्या कुटुंबियांनी धमाल केली. यावेळी जैद दरबारचे वडील, संगीतकार इस्माईल दरबार यांनी खास ‘तडप-तडप के इस दिल..’ हे गाणे गायले.\nनिकाहावेळी गौहर खानने पेस्टल रंगाचा वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. या वेडिंग लूकसोबत तिने भरजरी दागिने घातले होते. जैदनेही क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते.\nदोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.\nVastu Tips | लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, दूर होईल वास्तुदोष\nअध्यात्म 2 days ago\nVideo : काहीही हं थेट बैलगाडीवरून लग्नाच��� वरात; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहाच\nट्रेंडिंग 3 days ago\nViral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल\nट्रेंडिंग 3 days ago\n लग्नाच्या पाच दिवसांआधी नवरदेवाकडून वधूची हत्या\nभरोसा सेलने संसार सावरले, सहा महिन्यात बुलडाण्यात 72 कुटुंबांतील कलह मिटले\nअन्य जिल्हे 1 week ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/irapuato/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-24T00:38:28Z", "digest": "sha1:T4DKDX2CIFUCA6FM7BRGNSXHX4CGO2C7", "length": 7600, "nlines": 156, "source_domain": "www.uber.com", "title": "इरापुआटो: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nIrapuato मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Irapuato मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nइरापुआटो मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व इरापुआटो रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरWings आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरCoffee & tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरJapanese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरItalian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBubble tea आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/quebec-city/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-24T00:17:10Z", "digest": "sha1:IED5VZCLGN5IAZYQCGNW4YTSVWYQWG4Q", "length": 7888, "nlines": 160, "source_domain": "www.uber.com", "title": "क्युबेक सिटी: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nQuebec City मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Quebec City मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nक्युबेक सिटी: choose a ride\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य या��ारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nक्युबेक सिटी मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व क्युबेक सिटी रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरConvenience आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBubble tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरThai आता डिलिव्हरी करा\nऑर्डरComfort food आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.pankajz.com/2011/02/blog-post_6.html", "date_download": "2021-06-23T23:31:21Z", "digest": "sha1:ADLZFWQINI3MREG4SU64C2X5PHH6ZRW7", "length": 11007, "nlines": 367, "source_domain": "www.pankajz.com", "title": "मालवण ट्रेलर. - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nया शनवार-आयतवारी मालवणाक गेलो व्हतो. हयसरची अर्दांगिणी आणी एक दोस्त सपत्नीक सोबत व्हते. शुक्रवारी राती निघून पहाटे चारला मालवणात, आणि दोन दिवस भरपूर माशे खाऊन, फोटो काढून आजच पहाटे पुण्यात आलो. सविस्तर लिव्हणं होयल की नाय माहित नाय, पण हा ट्रेलर सुरमई टोपला तुमच्याकसाटी.\nहयसर काय मालवणाचो नसा, भाशा सांबाळून घेवा.\n सध्या दळवींचे 'सारे प्रवासी घडीचे' वाचतेय. त्यामुळे ह्याच प्रकारची भाषा डोळ्यांपुढून जाते आहे :)\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nमी भटकंती का करतो\n\"मी भटकंती / ट्रेक्स का करतो\" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन \"खाज\"..\" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन \"खाज\".. हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव...\nसध्या तरी आम्हांला \"अमन\" पाहिजे\nझाला बरं का आमच्या इकडे पण. आमच्या पुण्याचा नंबर पण लागला. मुंबईच्या जखमा वाहत्या आहेत तोच त्या भेकडांनी इकडे वाकडी नजर केलीच. आमची जर्मन बे...\nस्वप्नातला ट्रेक: नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड\nसह्याद्रीत ट्रेकिंग करणार्‍या लोकांमध्ये २ प्रकार असतात. १. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले. २. हरिश्चंद्रगड पुन्हा पुन्हा पाहण्याची इ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nकार: पेट्रोल की डिझेल\nआपल्या अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस पुढील मोठी स्वप्ने पाहू लागतो. असे़च काहीसे माझे झाले. घर आणि काही कौटुंबिक जबाबदा...\nदिवाळी: आऊसाहेबांची आणि थोरल्या महाराजांची\nओसरीवर आऊसाहेब जपमाळेचे मणी सारत आजूबाजूला चाललेली लगबग निरखीत होत्या. जपमाळेचा एक वेढा संपल्यावर ती कपाळाशी ‘जगदंब.. जगदंब’ म्हणताना सकाळी ...\nफोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव\nपुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर ...\nएक संध्याकाळ: फक्त तुझी नि माझी\nसागरतीरी तुझा हात हातात घेऊन दूरवर चाललेलो अंतर... दमून-भागून एके ठिकाणी वाळूत मारलेली बसकण... दोघांनी एकत्र ऐकलेली सागराची गाज... ...\nये रे ये रे पावसा\nमी भटकंती का करतो\nस्वप्नातला ट्रेक: नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/blog-post_74.html", "date_download": "2021-06-23T23:37:27Z", "digest": "sha1:5SBGZ5HOAM474ESPLU77MOHEQ5EAE6YU", "length": 6915, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "\"या \" आरोग्य केंद्राला मिळाले सॅनीटायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar \"या \" आरोग्य केंद्राला मिळाले सॅनीटायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट\n\"या \" आरोग्य केंद्राला मिळाले सॅनीटायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट\n\"या \" आरोग्य केंद्राला मिळाले सॅनीटायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट\nनगरी दवंडी / प्रतनिधी\nअहमदनगर : बाराबाभळी ( ता. नगर ) येथील आरोग्य केंद्र मध्ये सध्या लस व अँटीजेन तपासणी चालू आहे. तपासणीसाठी नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होते. या उपकेंद्रातील आरोग्य, कर्मचारी रुग्णाची सेवा अहोरात्र काम करत आहे. मात्र सुरक्षतेच्या दुष्टीने येथे सॅनीटायझर, मास्क , हॅडग्लोजची कमतरता असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ आली आहे. येथील समाज सेवक शंकर कवडे यांनी स्वखर्चातून सॅनीटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, वाफेचे मशीन भेट देऊन सामाजीक बांधीलकी जोपासण्याचे काम केले त्यांच्या या कामाचे नागरिकांनी स्वागत केले. मागील महिन्यात ३२ गरजूवंत कुंटुबाना किराणा वाटप केला. समाजातील दानशूर व्यक्तींनी गोरगरीब मजुराना हातभार लावावा असे अवाहन कवडे यांनी केले आहे.\nटीम नगरी दवंडी at May 07, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/mahavikas-aghadi-govt-powerful-ministers-grab-most-part-of-oxygen-and-remdesivir-coming-from-central-govt-says-devendra-fadnavis-448370.html", "date_download": "2021-06-24T00:10:41Z", "digest": "sha1:4DTGEZRKEJLHAINFOVZWWTAZ5QPYP2QH", "length": 17651, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकेंद्राकडून येणारा ऑक्सिजन, रेमडेसिविरचा साठा फक्त पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जातोय; फडणवीसांचा आरोप\nमंत्री हे सर्व राज्याचे असतात. पण ताकदवान नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांमध्ये नेत आहेत. | Devendra Fadnavis Mahavikas Aghadi govt\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदेवेंद्र फडणवीस, भाजप नेते\nपालघर: महाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र बनला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा पुरवत आहे. मात्र, या मदतीचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. ऑक्सिजन (Oxygen) आणि रेमडेसिविरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच जात आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. (BJP leader Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi govt)\nते शनिवारी पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पालघरसारख्या जिल्ह्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या जिल्ह्यात किती रुग्ण, बेडस् आणि आरोग्य सुविधा आहेत, याचा विचार केला जात नाही. ताकदवान नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांमध्ये नेत आहेत. मंत्री हे सर्व राज्याचे असतात. त्यामुळे त्यांनी सगळं आमच्याच जिल्ह्यात आलं पाहिजे, अशी मानसिकता ठेऊ नये, असे खडेबोल फडणवीसांनी महाविकासआघाडीला सुनावले.\nसर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल\n‘लोकांच्या मनातील भीती कमी केल्यास आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल’\nमहाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. पहिल्या लाटेत कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला बाधा होत असे. मात्र, आता संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब कोविडबाधित होताना दिसत आहे. तसेच यावेळच्या लाटेत सर्व वयोगट आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.\nइतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने आरोग्यव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. मात्र, या लाटेत 70 ते 80 टक्के रुग्णा��मध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यांच्यावर फार मोजके उपचार करुन त्यांना बरे केले जाऊ शकते. मात्र, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण लगेच रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होईल, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.\nदेशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी: संजय राऊत\nCoronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज\nलसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती; अजितदादांचा केंद्राला टोला\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nमहाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे\nमहाराष्ट्र 8 hours ago\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nआधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती\nठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा, फडणवीसांची राज्यपालांना विनंती\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 ���ारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/maharashtra-cyber/", "date_download": "2021-06-24T00:39:16Z", "digest": "sha1:RYOOZENMN7GSNBTWT2DTCDX7AFA5G5D5", "length": 13326, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "maharashtra cyber Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nअपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने केले जेरबंद\nछोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश मुंबई, दि. २० : ऑनलाईन पेटीएम अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर\n‘महाराष्ट्र सायबर’ मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी\nमुंबई, दि. ९ : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी [email protected] वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा [email protected]\n‘नेटफ्लिक्स’ च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा\nमुंबई, दि.३ :- नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे\nपाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहा\n‘महाराष्ट्र सायबर’चे पालकांना आवाहन मुंबई दि.१ :- पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन\nसायबर गुन्हेगारांपासून सावध राहाई-सीमचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबरचे आवाहन\nमुंबई, दि.२६ :- ई सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र\nविवाहविषयक वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन\nमुंबई दि.२० :- विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र\nट्विटर खात्यांच्या हॅकिंगबद्दल सावध राहा – महाराष्ट्र सायबरचे आवाहन\nमुंबई दि.१६:- सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरवात केली आहे. काही जगप्रसिद्ध\nलॉकडाऊन काळात ५४२ सायबर गुन्हे दाखल; २८४ जणांना अटक\nमुंबई दि.१६- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४२ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २८४\n१४० क्रमांकाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही\nअनोळखी व्यक्तींना बँक अकाऊंट, क्रेडिट,डेबिट कार्डची माहिती न देण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन मुंबई, दि. ११ – मोबाईलवर १४० या अंकाने\nक्राईम तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई\nलॉकडाऊन काळात ५३२ सायबर गुन्हे दाखल; २७५ जणांना अटक\nमुंबई दि.११- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५३२ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७५\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/oxychen/", "date_download": "2021-06-24T00:50:21Z", "digest": "sha1:MANMBBB3LCGQFAILUU5FMCPNKODNAJUZ", "length": 6076, "nlines": 66, "source_domain": "aajdinank.com", "title": "Oxychen Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nपुणे ,११ जून /प्रतिनिधी:- जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/modi-government-closed-bank-accounts-of-3-lakh-inoperative-companies-mhjb-439541.html", "date_download": "2021-06-24T00:02:33Z", "digest": "sha1:QYAT7LLACS57O53SEH452TEIU62ZX47M", "length": 17224, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी सरकारचा मोठा निर्णय, बंद केली 3.38 लाख कंपन्यांनी बँक खाती modi government closed bank accounts of 3 lakh inoperative companies mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nमोदी सरकारचा मोठा निर्णय, बंद केली 3.38 लाख कंपन्यांनी बँक खाती\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; VIDEO व्हायरल होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nनाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सफाई कामगार पदासाठी नोकरीची संधी; 15 हजारांच्या वर मिळेल पगार\nमोदी सरकारचा मोठा निर्णय, बंद केली 3.38 लाख कंपन्यांनी बँक खाती\nअर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने देशातील 3.38 लाख निष्क्रिय कंपन्यांच्या (Inoperative) विविध बँकांमधील खात्यांवर बंदी घातली आहे.\nनवी दिल्ली, 04 मार्च : अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने देशातील 3.38 लाख निष्क्रिय कंपन्यांच्या (Inoperative) विविध बँकांमधील खात्यांवर बंदी घातली आहे. इतकच नव्हे तर सीबीआयने बँकांमध्ये घोटाळा करणाऱ्यांवर 626 गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 2 हजार 111 वरील आरोप निश्चित झाले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई 2016-17 या आर्थिक वर्षापासून या वर्षीच्या 31 जानेवारीपर्यंत केली आहे. खासदार रवि प्रकाश वर्मा यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे.\nबँकांमधील घोटाळा रोखण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (पीएसबी) काही सल्ले देण्यात आले आहेत\n-50 कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेणार्‍या कंपन्यांचे प्रमोटर्स, संचालक आणि अधिकृत स्वाक्षर्‍या करणाऱ्यांना (Authorized signatories) पासपोर्टची प्रमाणित प्रत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.\n-आरबीआयच्या सूचनेनुसार, जाणीवपूर्वक डिफॉल्टर होणाऱ्यांचे फोटो प्रकाशित करण्यात यावेत.\n(हे वाचा-सोन्याने गाठला उच्चांक इतिहासात पहिल्यांदा गाठला हा दर, बुधवारचे भाव इथे वाचा)\n-बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रोटेशनल बदली काटेकोरपणे करावी\n-सार्वजनि��� क्षेत्रातील बँक प्रमुखांना लुकआऊट परिपत्रक जारी करण्याचे अधिकार देण्याची विनंती करण्यात आली आहे.\n-ऑडिटची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी नावाची एजन्सी तयार केली गेली आहे.\nPNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, ग्राहकांच्या खात्यावर होणार हे परिणाम\nPaytm वर आता काढू शकता जीवन विमा, योजना नेमकी काय आहे\nPaytm वर आता काढू शकता जीवन विमा, योजना नेमकी काय आहे\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/sbi-special-offer-get-5-liters-of-petrol-free-318310.html", "date_download": "2021-06-24T00:06:47Z", "digest": "sha1:QSFB4QDVLSMJX6TXNMEVMYRATVF5NHMT", "length": 15065, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची शेवटची संधी, SBI ची खास आॅफर", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इं��िरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडन��ाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nहोम » फोटो गॅलरी » बातम्या\nमोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची शेवटची संधी, SBI ची खास आॅफर\nस्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खास आॅफर आणली आहे.\nस्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास आॅफर आणली आहे. बँक आपल्या ग्राहकांना मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची संधी देत आहे.\nएसबीआय बँकेकडून दिलेल्या माहितीनुसार, इंडियन आॅयल काॅर्पोरेशनने आपल्या पेट्रोल पंपावर भीम अॅपने व्यवहार केला तर त्यांना मोफत ५ लिटर पेट्रोल दिले जाईल.\nया आॅफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाल कमीत कमी १०० रुपयांचे पेट्रोल भरावे लागणार आहे. भीम अॅपद्वारे पैसे दिल्यानंतर त्या व्यवहाराचा क्रमांक तुम्हाला 9222222084 या फोन क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल .\nस्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी आॅफर लाँच केली आहे. बँक आपल्या ग्राहकांना मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची संधी देत आहे.\nत्यानंतर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ५ लिटर पेट्रोल मोफत भरू शकतात. याची माहिती तुम्हाला फोनवर मिळेल. तसंच याची माहिती तुम्हाला एसबीआयच्या वेबसाईटवर मिळू शकते.\nकस्टमर केअरशी संपर्क साधण्यासाठी तुम्ही या 1800 22 8888 टोल फ्री क्रमांकावर बोलू शकतात. त्या शिवाय तुम्ही help@xtrarewards.com वर मेलही पाठवू शकता.\nएसबीआयकडून ही आॅफर २३नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता बंद होईल. एका मोबाईलवरून तुम्ही दोनवेळा या आॅफरचा फायदा घेऊ शकता.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी च���लकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/ramaynat-lav-kush-chi-bhumika-karnare-kalakar-ata-distat-ase/", "date_download": "2021-06-23T23:52:40Z", "digest": "sha1:HUXHQLUTXHKJJF5RZOZ7KNQRUZXP7T5E", "length": 12700, "nlines": 84, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "रामायणात ‘लव कुश’च्या भूमिकेत झळकणारे दोन्हीही बालकलाकार आहेत मराठी, तुम्ही ओळखलंत का? – NEWS UPDATE", "raw_content": "\nरामायणात ‘लव कुश’च्या भूमिकेत झळकणारे दोन्हीही बालकलाकार आहेत मराठी, तुम्ही ओळखलंत का\nरामायणात ‘लव कुश’च्या भूमिकेत झळकणारे दोन्हीही बालकलाकार आहेत मराठी, तुम्ही ओळखलंत का\nकोरोना व्हायरसच्या विश्व भरातील वेगाने होत असलेल्या संक्रमणामुळे एकाच वेळी सर्व जगभरात लाँकडाऊन करण्यात आले आहे. लाँकडाऊन च्या परिस्थितीमुळे भारतामध्ये तंत्रज्ञानाचा, आधुनिकीकरणाचा अवलंब होण्यापूर्वीच्या काळामध्ये अगदी एका क्षणात मागे काळाची चक्रे फिरवून गेल्यासारखे वाटत आहे.\nघरात बसल्यावर लोकांना वेळ घालवणे मुश्कील होऊ लागले आहे अशा परिस्थितीमध्ये मनोरंजनाची साधने शोधण्यावर भर दिला जात आहे. टेलिव्हिजनच्या क्रांतीनंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डेली सोप्सचा जमाना सुरू झाला होता.\nभारतीय प्रेक्षकांना या सिरीयल्सनी जणू काही आपल्या कह्यात करून घेतले होते. यामधील पात्रे ही भारतीय प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूला वावरत आहेत असे वाटत होते. मात्र लाँकडाऊनमुळे सध्या सर्व सिरीयलचे चित्रीकरणसुद्धा थांबले आहे त्यामुळे नवीन एपिसोड कोणत्याही चैनल वर सध्या दाखवले जात नाहीत.\nअशा परिस्थिती मध्ये घरामध्ये असलेल्या लोकांना एक विरंगुळा मिळावा म्हणून खऱ्या अर्थाने मनोरंजनाची सुरुवात करणाऱ्या रामायण समहाभारत या मालिका प्रसारित केल्या जात आहेत. या मालिकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.\nलोकांना नाँस्टँलजियाचा अभास या सिरियलमुळे मिळतो आहे. या सिरीयल प्रसारित करण्यास सुरुवात झाल्यापासून संबंधित चँनलचा टीआरपीसुद्धा झपाट्याने पुढे सरकला आहे. रामायण या मालिकेत श्री राम प्रभू या��च्या जीवनावर आधारित चरित्राला प्रेक्षकांची जास्त पसंती आहे.\nयावेळी नव्वदच्या दशकांमध्ये रामायण प्रसारित व्हायचे त्या काळात मालिकेमध्ये कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मालिकेतील राम-सीता-लक्ष्मण यांना चाहते चरण स्पर्श करत असत म्हणजे त्यांना अक्षरशः देव मानले जात असे.\nआत्तासुद्धा ही सीरियल प्रसारित व्हायला लागल्यापासून रामायण मालिकेतील सर्व पात्र सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आले आहेत. रामायणामधील पुढील काही भागांमध्ये भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या पुत्रांच्या भूमिकेतील लवकुश या पात्रांचा प्रवेश होणार आहे.\nलव आणि कुश यांच्या भूमिका साकारणारे बालकलाकार नक्की कोण होते याचा सुद्धा शोध चाहत्यांकडून घेतला जात आहे. या मालिकेमध्ये कुश ही भूमिका चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मराठी चित्रपट सृष्टी मध्ये तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या स्वप्निल जोशी याने साकारली होती हे क्वचितच काही चाहत्यांना माहिती असेल.\nस्वप्निल जोशी यांनी श्री कृष्णा या सिरीयल मधील भगवान श्रीकृष्णाचे लोकप्रिय पात्रही साकारले होते बालकलाकार म्हणून टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये आपले करियर सुरू केल्यानंतर स्वप्नील मितवा, दुनियादारी, तुही रे यांसारख्या चित्रपटांत सोबतच नुकतेच समांतर या वेब सिरीजमध्ये सुद्धा अगदी भक्कम असे पात्र साकारले आहे.\nस्वप्निल जोशी चाहत्यांमध्ये एक चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहेत मात्र त्यांनी आत्तापर्यंत केवळ रोमांटिक चित्रपटच नव्हे तर अनेक विषयांवरील कथानकांवर आधारित चित्रपटांची निवड केली आहे.\nलव आणि कुश भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांनी सिरीयल मधील अन्य मातब्बर कलाकारांच्या बरोबरीने अभिनय केला होता आणि तितकीच प्रसिद्धी सुद्धा त्यांना मिळाली होती. सिरीयलमध्ये लवची भूमिका साकारणाऱ्या मयुरेश क्षेत्रमाडे याने मात्र या मालिकेनंतर अभिनय क्षेत्रामध्ये आपले कारकिर्द पुढे चालू ठेवली नाही.\nतो सध्या परदेशामध्ये स्थायिक आहे. मयुरेश न्यू जर्सी मध्ये वास्तव्य करत आहे. रामायण या पहिल्या आणि एकमेव मालिकेमध्ये त्याने अभिनय केला होता. मयुरेश यनिव्हर्सिटी आँफ टेक्सास अँट आँस्टीन या कंपनीमध्ये या सीईओ या पदावर कार्यरत आहे.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्���ाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetramayan-sudhir-phadke/playsong/66/Rama-Charan-Tuze-Lagale.php", "date_download": "2021-06-24T00:17:28Z", "digest": "sha1:DGIZN2EDWOEJ3ML7A64UAYP2RCHYX76C", "length": 10890, "nlines": 155, "source_domain": "www.gadima.com", "title": "Rama Charan Tuze Lagale -: आज मी शापमुक्त जाहले : GeetRamayan (Sudhir Phadke) : गीतरामायण (सुधीर फडके)", "raw_content": "\nझटकून टाक जिवा दुबळेपणा मनाचा\nफुलला पहा सभवती आनंद जीवनाचा\nगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.\nसाधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.ग���िमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.\nआज मी शापमुक्त जाहले\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nरामा, चरण तुझे लागले\nआज मी शापमुक्त जाहलें\nमाझी मज ये पुन्हां आकृति\nमुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें\nपुन्हां लोचनां लाभे दृष्टि\nदिसशी मज तूं, तुझ्यांत सृष्टि\nगोठगोठले अश्रू तापुन गालांवर वाहिले\nश्रवणांना ये पुनरपि शक्ति\nमनां उमगली अमोल उक्ति\n\"ऊठ अहल्ये\"- असें कुणीसें करुणावच बोललें\nपुलकित झालें शरिर ओणवें\nतुझ्या पदांचा स्पर्श जाणवे\nचरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें\nतुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें\nकाय बांधुं मी तुमची पूजा\nपुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nआनंद सांगूं किती सखे ग\nनको रे जाउं रामराया\nरामाविण राज्यपदी कोण बैसतो \nनिरोप कसला माझा घेता\nथांब सुमंता,थांबवि रे रथ\nया इथे लक्ष्मणा,बांध कुटी\nबोलले इतुके मज श्रीराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/4wd-tractors/", "date_download": "2021-06-23T23:38:59Z", "digest": "sha1:UMXYB43FPWVFZMSBPUR43UNR4NWXPT5L", "length": 29808, "nlines": 298, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "4wd ट्रॅक्टर किंमत 2021, भारतात 4x4 ट्रॅक्टर, विक्रीसाठी 4wd ट्रॅक्टर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला सर्व ब्रँडचे 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एकाच ठिकाणी देते जेणेकरून तुम्हाला तुमचा योग्य ट्रॅक्टर सहज सापडेल. येथे आपणास प्रत्येक 4WD ट्रॅक्टर आणि त्यांचे तपशील भारतातील 4WD ट्रॅक्टर किंमतीसह मिळू शकतात. भारतातील लोकप्रिय 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर जॉन डीरे 5105, न्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस, कुबोटा एमयू 5501 4 डब्ल्यूडी आणि इतर बरेच आहेत. खाली 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर किंमत यादी 2021 शोधा.\n4WD ट्रॅक्टर किंमत यादी 2021\n4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर किंमत\nफार्मट्रॅक 60 पॉवरमेक्सॅक्स 55 एचपी ₹7.20-7.55 लाख*\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस 55 एचपी ₹7.65-8.10 लाख*\nन्यू हॉलंड एक्सेल 4710 47 एचपी ₹6.70-7.90 लाख*\nडेटा अखेरचे अद्यतनित : 24/06/2021\nट्रॅक्टरची क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nमहिंद्रा JIVO 245 DI\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\nन्यू हॉलंड एक्सेल 4710\nजॉन डियर 3028 EN\nजॉन डियर 6120 B\nमॅसी फर्ग्युसन 6028 4WD\nअधिक ट्रॅक्टर लोड करा\n4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर शोधा\n4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर वेगाने भारतीय शेतक among्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. येथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपल्याला महिंद्रा, जॉन डीरे, स्वराज, फार्मट्रॅक, आयशर, सोनालिका, कुबोटा, न्यू हॉलंड आणि इतर बर्‍याच लोकप्रिय 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर ब्रॅण्ड्स सापडतील. आम्ही आपल्याला 4WD ट्रॅक्टर किंमत, तपशील आणि 4WD ट्रॅक्टर दरम्यान तुलना प्रदान करतो जेणेकरून आपल्याला खरेदी करायच्या त्या ट्रॅक्टरबद्दल आपल्याला योग्य तपशील मिळेल.\n4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर उत्पादकता वाढवतात आणि शेतात अधिक स्थिर असतात. 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर जवळजवळ सर्व उपकरणासह चांगले असतात कारण त्याचे रोटावेटर, शेती करणारा, डोजर इ. 4WD ट्रॅक्टर 2WD ट्रॅक्टरपेक्षा पृष्ठभागावर अधिक पकड आहेत. 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टरचे 2 डब्ल्यूडी ट्रॅक्टरपेक्षा अधिक फायदे आहेत जसे की 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर अधिक उंचावण्याची क्षमता, इंधन कार्यक्षम, प्रगत वैशिष्ट्ये आणि बरेच काही आहेत. सर्व 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर शेतात उच्च कार्यक्षमता देतात आणि शेतात बराच वेळ काम करतात.\nम्हणून आता आपल्या 2WD ट्रॅक्टरला अद्ययावत 4WD सह अद्यतनित करण्याची वेळ आली आहे ज्यापासून तुम्हाला शेतावर चांगले काम मिळेल आणि यामुळे तुमची उत्पादक��ा नक्कीच वाढेल. या आधुनिक काळात विकसनशील भारताशी जुळण्यासाठी स्वतःला व आपल्या साथीदाराला अपग्रेड करा. येथे ट्रॅक्टर जंक्शन वर, आपणास स्वप्न ट्रॅक्टर वाजवी 4WD ट्रॅक्टर्स किंमतीवर मिळू शकेल.\n4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर आपल्या शेतात कामात मदत करू शकते. ते आपले कार्य सुलभ आणि आरामदायक बनवू शकतात. 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर काम प्रभावी आणि कार्यक्षम बनवित आहेत. 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण आपल्या शेतात उत्पादन आणि कार्यक्षमता वाढवू शकता.\nभारतात 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर किंमत\nयेथे 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर किंमत योग्य दर्शविली गेली आहे. आपल्या पसंतीनुसार आपले आवडते 4x4 ट्रॅक्टर मिळू शकतात. 4x भारतातील ट्रॅक्टर किंमत वाजवी आहे आणि सरासरी शेतक of्यांच्या बजेटमध्ये सहज बसू शकते.\nभारतातील सर्वोत्कृष्ट 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\nजॉन डीरे 5310 4 डब्ल्यूडी\nन्यू हॉलंड टीडी 5.90\nन्यू हॉलंड एक्सेल 4710\nसोनालिका डीआय 55 वाघ\nमहिंद्र युवो 575 डीआय 4 व्हीडी\n4WD ट्रॅक्टर शोधण्यासाठी कोठेही जाऊ नका. ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला भारतात 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर किंमत यादी, विक्रीसाठी 4 व्हीडी ट्रॅक्टर व सर्व ब्रँडच्या एकाच ब्रँडच्या 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टरची इतर माहिती पुरवते.\n4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर सामान्य प्रश्न\nशोध फोर व्हील ट्रॅक्टरचा उपयोग काय आहे\nउत्तर फोर व्हील ट्रॅक्टरमध्ये, चारही चाकांद्वारे पॉवर दिली जाते ज्यामुळे कमी घसरते आणि उत्पादकता सुधारते.\nशोध 4wd ट्रॅक्टर शेतीसाठी चांगले आहे\nउत्तर जॉन डीरे 5105 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर शेतीसाठी चांगले आहे.\nशोध सर्वात विश्वसनीय 4wd ट्रॅक्टर ब्रांड कोणता आहे\nउत्तर जॉन डीरे हा सर्वात विश्वासार्ह 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर ब्रँड आहे.\nशोध 2 व्हीडी आणि 4 वीडी दरम्यान काय फरक आहे\nउत्तर 4wd ही 2wd ची नाविन्यपूर्ण आवृत्ती आहे. 2 व्हीडी ट्रॅक्टर दुसरीकडे सहज आणि परवडणारे आहे, 4 डब्ल्यूडी पृष्ठभागावरुन चांगली पकड प्रदान करते आणि कार्यक्षमता वाढवते.\nशोध नवीनतम 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर कोणते आहेत\nउत्तर न्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस, स्वराज 963 एफई, आणि फार्मट्रॅक पॉवरमॅक्स हे भारतातील नवीनतम 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर आहेत.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीग��� छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3/609a2e80ab32a92da755e03a?language=mr", "date_download": "2021-06-24T00:29:39Z", "digest": "sha1:E4AENKKS2GVAQWGR7G5HDKKHS4GG72XO", "length": 5117, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पहा, खरीप हंगामाकरिता सोयाबीनचे सुधारित वाण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसल्लागार लेखप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nपहा, खरीप हंगामाकरिता सोयाबीनचे सुधारित वाण\n➡️ मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगामाकरिता सोयाबीनच्या सुधारित वाणांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nसोयाबीनबियाणेसल्लागार लेखव्हिडिओखरीप पिककृषी ज्ञान\nतणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी\nआजच्या काळात शेतकरी वर्गाला शेतातील पिकांमध्ये खुरपणीसाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी ग्रामीण भागात मजुरांची कमतरता जाणवते. पिकांमध्ये खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास,...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपीक पोषणसल्लागार लेखऊसकापूससोयाबीनहळदआलेकृषी ज्ञान\nनिमकोटेड युरियाचे फायदे अनेक\n• पिकांना युरिया खत वापरल्यानंतर त्यातील बराचसा नत्र लिचींग व्दारे वाया जातो. • यासाठी केंद्रशासनाने मे २०१५ पासून देशात उत्पादित होणारा यूरिया व डिसेंबर...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nखाद्य तेलाच्या किमतीबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय\n➡️ सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्य तेल स्वस्त होणार, केंद्र सरकारने घेतला आयात शुल्क कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ...\nकृषि वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/tag/unnat-bharat-abhiyaan/", "date_download": "2021-06-23T23:35:01Z", "digest": "sha1:OSBP7XHWL5ZW2IN6TO7DJDRXAZEQEC6G", "length": 9188, "nlines": 183, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Unnat Bharat Abhiyaan | Taluka Dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nकृषि तंत्रज्ञान महोत्सव २०२०\nतालुका दापोली - March 9, 2020\nतालुका दापोली - May 31, 2019\nकोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील\nतालुका दापोली - June 6, 2021\nइ. स. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस सय्यद हमीद अमरुद्दीन नावाचे एक मुसलमान धर्मोपदेशक कर्नाटकातून थेट दाभोळपासून अर्ध्या मैलावर असलेल्या देर्देच्या डोंगरावर घोड्यावरुन आले. त्याच्या सोबत...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nटाळसुरे येथील पांडवकालीन लेणी\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2016/01/", "date_download": "2021-06-24T00:02:46Z", "digest": "sha1:ZBIF5HGSIZCVS5BPHXSAU57QSJ3BV26P", "length": 36148, "nlines": 670, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "जानेवारी | 2016 | वसुधालय", "raw_content": "\nदिनांक २३. १ जानेवारी.\nदिनांक २३. १ जानेवारी. २०१६हस्ताक्षर दिन\nमाझे सतार शिक्षक गुरुं यांचे हस्ताक्षर \nॐ दिनांक 23. 1. ( जानेवारी ) 2016.\nतारिख 23. 1. जानेवारी ला हस्ताक्षर दिन म्हणतात.\nपूर्वी मातीत हातातील बोट किंवा काडी ने लिखाण करत असत.\nनंतर पाटि पेन्सिल किंवा खडु ने लिखाण करत. दऊत टाक याने लिखाण करत असत.\nशाई पेन ने लिखाण करत अजून हि शाहि व पेन लिखाण साठि वापरतात.\nबॉल पेन ने त्यात नुसती शाई लिखाण असते. बॉल पेन पर्स मध्ये असते. सही करण्यास\nसर्व लिखाण करतांना अंगठा व चाफेकळी बोट मध्ये धरून लिहावे लागते. ते\nपकडतांना आंगठा व चाफेकळी बोट याचा आकार गोल होतो. व बोट याच्या वर\nजोर पडून बोटं यांना व्यायाम होतो. तिन मधल बोट अरंगळी व करंगळी तिन\nओट तोढे ताठ व वाकलेले होतात त्यामुळे बोट यांना व्यायाम होतो. नजर\nकागद लिखाण मध्ये असते. खाली मान पण व्यायाम करते पूर्वी मांडी घालून बसून\nलिहित ध्यान होत लिहिण्यात हल्ली खुर्ची टेबल मूळे पाय मोकळे राहतात.\nसंगणक काम्पुटर मूळे बोट ताठ व मोकळे असतात. नजर सरळ असते मान पण\nसाठी लिखाण किंवा रांगोळी बसून काढली तर व्यायाम व मन उच्छाह असणार वाटतं.\nरांगोळी मध्ये पण रांगोळी आंगठा व चाफेकळी बोट मध्ये धरून पकडून टिपके\nमोजून रेषा काढतात साठी रांगोळी काढणे पण मस्त आहे.\nहस्ताक्षर दिन दिवस च्या शुभेच्छा \n ब्रह्मचैतन्य महाराज यांचा वार \nश्रीराम जय राम जयजय राम \nॐस्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर\nउपवास याची साबुदाणा खिचडी1\nकागद लिखाण ऐवजी रांगोळी\nपूर्वी टिपके देऊन रांगोळी काढत असत.\nरांगोळी टिपके देऊन काढलेली आहे.\nकागद आणि स्केच पेन\nबोळक मातीच्या भांड मध्ये भात दुध घालून शिजवितात . व सूर्य याला नैवेद्द दाखवितात. किंवा दुध तापवून ऊतू घालवितात. हल्ली ग्यास शेगडी वर च केले जाते. व गोड धिरडी करतात. किंवा साधी धिरडी दुध गुळ एकत्र करून खातात.\nहलवा घरी केला मी \nव हलवा याचे दागिने माझ्या आत्ते सासूबाई यांनी केलेले.\nबैल याची पूजा करतात. मातीचे बैल आहेत.\nपोंगळ ला मुग तांदूळ याची खिचडी आहे.\nतिळगुळ घ्या गोड बोला\nतिळगुळ घ्या गोड बोला\nतिळगुळ पोळी व तिळगुळ लाडू व वडी\nसवाष्ण पाच घरी सुगडी वाण देतात त्यात छोट बोळक ठेवतात.\nमी आपली घरी पूजा करते. व घरी च ठेवते\nतिळ लावलेली बाजरी ची भाकरी भोगी\nपौष महिना मध्ये वांग भाजी चांगली मिळते. वांग भरीत\nसंक्रात काळी साडी शुभेच्छा\nसंक्रात काळी साडी शुभेच्छा\nॐ दिनांक १२. १. ( जानेवारी ) २०१६\nस्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर\nउत्तरायण हेमंतऋतु पौष शुक्लपक्ष ३ मंगळवार\nपौष महिना मध्ये दर मंगळवार ला\nसवाष्ण बायका जोगवा मागतात. पाच घरी जातात.\nहळद कुंकू लावून ताट किंवा जोगवा चं भांड घेतात.\nज्या घरी जातात तेथे हळद कुंकू लावून ताट मध्ये\nतांदूळ घालतात. दिवस भर मंगळवार उपवास करतात\nउपवास याचे पदार्थ खातात. व संध्याकाळी जोगवा मधील\nतांदूळ याचा भात करतात. सर्वांना पण खाण्यास देतात.\nआज दि. 11 जानेवारी 2016 – पौष शुक्ल द्वितिया.श्री दत्तमहराजांचे द्वितिय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती.\nअनंत कोटी ब्रम्हांडांच्या स्तिथी ,उत्पत्ती व लयाचे कारण असणार्या परमतत्वाची जयंती तरी कशी स���जरी करायची दत्त महराज भक्तांच्या प्रेमाखातर ,अधर्मनाशासाठी भुतलावर अवतीर्ण झाले ( अंदाजे इ.स. 1378 मध्ये). भक्तप्रतिपालक श्री दत्त महारांवरील आपले प्रेम,भक्ती वृधिंगत व्हावे,त्यांच्या उपदेशाचा क्षणभरही विसर पडू नये यासाठी जयंतीची पर्वणी नक्कीच महत्वाची आहे.\nश्री क्षेत्र करंजा येथे श्री माधवशास्त्री व अंबाभवानी या धर्मप्रवण दाम्पत्याच्या पोटी श्रींचा जन्म जाहला .ते जन्मापासून मुंजीपर्यंत मौनव्रतात होते. मौंजीबंधनानंतर चारी वेद उच्चारून त्यांनी आपल्या भावी कार्याची प्रचिती सर्वांना दिली. काशी क्षेत्रात कृष्णसरस्वती महाराजांचे कडून सन्यास दीक्षा घेवून महाराजांनी “धर्मसंस्थापनेच्या” कार्यास आरंभ केला.\nऔदुंबर ,नृसिंहवाडी ,गाणगापूर येथे महराजांचे वास्तव्य प्रामुख्याने राहिले .श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा ‘वेद’ मानला जातो. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. महाराजांचे भक्त आजही त्यांच्या असीम कृपेचा अनुभव घेतात .\nश्रींच्या चरणी प्रतिष्ठानचे कोटी कोटी प्रणाम .\nभक्तवत्सल , भक्ताभिमानी, राजाधिराज ,योगिराज, कृष्णा -पंचगंगा संगमनिवासी , सद्गुरु श्रीमन्नृसिन्ह सरस्वती स्वामी महाराजकी जय \nमी नर्सोबा वाडी , औदुंबर गाणगापूर तिन हि श्रीक्षेत्र पाहिली आहेत नमस्कार\nॐ श्रीक्षेत्र माहूर येथील पण दत्त मंदिर दर्शन झाले आहे . नमस्कार\nहल्ली परत स्वंयपाक करतांना लोखंड याची भांडी वापरतात उदाहणार्थ पोळी भाकरी थालिपीठ साठी लोखंडी तवा व शेंगदाणे व तिळ भाजण्यासाठी लोखंडी कढई वापरतात फोडणी देण्या साठी छोटास कढलं वापरतात. लोखंड मध्ये आयर्न असते वापरावे. तसेचतळाला तांब लावलेली भांडी मिळतात ती पण तांब साठी वापरतात मी नेहमी बरीच वर्ष अशा भांडयाचा उपयोग करत आहे.\nउन्हाळ्यात येतात. साधारण मे महिना मध्ये येतात.\nती डबा मध्ये पाणी घालून ठेवतात. सुई दोरा ने ओवातात. गुंफतात.\nगजरे करून विकतात कोल्हापूर येथे महालक्ष्मी देऊळ येथे विकायला बाई बसलेल्या असतात त्यांच्या कडे च बकुळी ची फुल गजरा मिळतो. बाहेर कोठे मिळत नाही. पूर्वी माझे सासरे बाबा यांनी मला बकुळी चा गजरा विकत घेऊन दिलेला आठवतो. व मी बकुळी चा गजरा घातला पण केसात माळला. मी जेंव्हा बकुळी ची फुल ��जरा आणते तेंव्हां मला बाबाचीं आठवण येते. आणि हो माझी सख्खी मावशी तिचे नाव बकुळा होते.\nपत्रकार दिन दिवस ला सर्व शुभेच्छा \nपैसे न देता सकाळ कोल्हापूर व तरुण भारत जळगाव वर्तमान पत्र मध्ये माझे दोन लेख पूर्वी छापून आलेले आहेत त्याची आज पण मला उच्छाह याने आठवण येत आहे. लेख छापल्या बद्दल धन्यवाद व तरुण भारत जळगाव वर्तमान पत्र मध्ये माझे दोन लेख पूर्वी छापून आलेले आहेत त्याची आज पण मला उच्छाह याने आठवण येत आहे. लेख छापल्या बद्दल धन्यवाद अभिनंदन \nपूर्वी गहू भिजत घालून वाटून शिजवून कुर्डाया करत व तळत किंवा पाणी मध्ये शिजवून खात असत. हल्ली म्यागी प्रकार निघाले आहेत मशीन ने करून विकतात. पूर्वी नैसर्गिक चव उन्हात वाळवून येत असे तसे आता होत नाही तरी म्यागी खाण्या पेक्षा रोजचे जेवण जेवावे. कुर्डाया मी केलेल्या आहेत पूर्वी \nसोमवार ४. १. २०१६\nस्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर\n. मार्गशीर्ष कृष्णपक्ष १०\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nयांची पुण्यतिथी आहे ब्रह्मचैतन्य महाराज\nॐ साल इसवी सन 2016\nसाल इसवी सन २०१६ला\nपाऊस छान पडू दे पिक चांगल येऊ दे कुटुंब सुखी राहू दे हिच ईच्छा\nनविन वर्ष च्या शुभेच्छा \nॐ मका तळून चिवडा केला आहे\nनविन वर्ष 2016 शुभेच्छा\nॐ दिनांक 1. 1. ( जानेवारी ) 2016.\nब्लॉग वाचक यांना नमस्कार\nनविन वर्ष साल इसवी सन तारिख १. १. २०१६ ला\nसुरू होत आहे शुक्रवार अंबाबाई देवी चा वार आहे.\nसर्वांना नविन वर्ष च्या शुभेच्छा\nसर्व क्षेत्रात छान प्रगती होवो \nमना पासून माझी ईच्छा \nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« डिसेंबर फेब्रुवारी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-42883373", "date_download": "2021-06-24T01:14:03Z", "digest": "sha1:S5VILFSUYRQLKA2CCCSYGKPY2A7I5X6X", "length": 20336, "nlines": 133, "source_domain": "www.bbc.com", "title": "येमेनमध्ये फुटीरतावाद्यांचा एडनवर ताबा : हा संघर्ष थांबणार तरी कसा? - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nयेमेनमध्ये फुटीरतावाद्यांचा एडनवर ताबा : हा संघर्ष थांबणार तरी कसा\nफुटीरतावाद्यांनी पंतप्रधानांना रविवारपर्यंतची मुदत दिली होती.\nअनेक दिवस येमेन सरकारच्या सैन्याशी संघर्ष केल्यानंतर फुटीरतावाद्यांनी दक्षिण येमेनच्या एडन शहरावर जवळपास पूर्ण ताबा मिळवल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.\nपंतप्रधान अहमद बिन दागर आणि मंत्रिमंडळातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:ला एडनमधल्या राष्ट्रपती भवनात बंदिस्त करून ठेवल्याचं सांगितलं जात आहे. काही वृत्तांनुसार, याआधी एकत्र आघाडी असलेल्या दक्षिणच्या फुटीरतावादी आणि सरकारी सैन्यामध्ये वाटाघाटीची बातचीत झाली होती.\nपण या संघर्षामुळं या आघाडीत फूट पडून येमेनच्या उत्तरेकडील हौदी बंडखोरांविरोधात एक नवीन आघाडी उघडली आहे.\nरेड क्रॉसच्या माहितीनुसार, रविवारपासून बुधवारपर्यंत 40 लोकांचा यात मृत्यू झाला आहे.\nBUDGET 2018 : इन्कम टॅक्स आणि इतर 10 महत्त्वाच्या तरतुदी\nट्रंप-रशिया यांचा जांगडगुत्ता आहे तरी काय\nदेशात आहेत तब्बल 2 कोटी 10 लाख 'नकुशा'\nएडनमधल्या लष्करी तळांवरही फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवल्याची माहिती समोर येत आहे.\n2015 साली हौदी बंडखोरांनी येमेनची राजधानी सानावर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अबेदरब्बू मंसूर ��ादी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला राजधानीतून सरकार हलवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकार एडन शहरात स्थलांतरित झालं होतं.\nएडनवर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला आहे.\nराजधानी सानावरील हल्ल्यानंतर सौदीने बंडखोरांविरोधात एक बहुराष्ट्रीय लष्करी आघाडी उघडली होती. तेव्हापासून 9,245 नागरिक ठार झाले आणि 30 लाख लोक विस्थापित झाले, असा संयुक्त राष्ट्राचा अंदाज आहे.\nफुटीरतावादी आणि सरकारमध्ये संघर्ष का\nगेल्या तीन वर्षांपासून युतीमधल्या दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धुसफूस सुरूच होती. 1990 मध्ये उत्तर येमेनशी विलनीकरणापूर्वी दक्षिण येमेन स्वतंत्र होता. आताही संघर्षाआधी दक्षिण भागात फुटीरतावाद्यांच्या भावना या सर्वोच्च बिंदूवर होत्या.\n2015 पासून येमेनचं सरकार एडन शहरातून कारभार चालवत आहे.\nदक्षिण फुटीरतावाद्यांना अशी शंका होती की, राष्ट्रपती हादी दक्षिणेकडून असले तरी उत्तरेसोबतच्या एकतेला पाठिंबा देतील. पण तरीही फुटीरतावाद्यांनी त्यांना पाठिंबा देत हौदी बंडखोरांना दक्षिणेतून पळवून लावलं आणि एडन शहरावर त्यांना ताबा मिळवू दिला नाही.\nपण दोन्ही पक्षांमध्ये तणाव मात्र कायम आहे.\nपण आता सौदीच्या नेतृत्वाखालील युतीत पडलेल्या फुटीमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. सध्या राष्ट्रपती हादी रियाधमध्ये आहेत आणि त्यांना सौदी अरेबियाचा पाठिंबाही आहे. तर या युतीत महत्त्वाचा सहभाग असलेला संयुक्त अरब अमिरातीची (UAE) फुटीरतावाद्यांशी जवळीक आहे.\nएडनमध्ये कसा सुरू झाला संघर्ष\nफुटीरतावाद्यांच्या सदर्न ट्रान्झिशनल कॉन्सिलने (STC) पंतप्रधान बिन दागर यांना हटवण्यासह मंत्रिमंडळात फेरबदलांसाठी रविवारपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यावर फुटीरतावाद्यांच्या रागाचा उद्रेक झाला.\nएडन शहरातील रस्त्यांवर फुटीरतावादी पेट्रोलिंग करताना.\nकौन्सिलचे आरोप आहेत की या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारांमुळे अर्थव्यवस्था ढासळलेली असून सामाजिक आणि सुरक्षेचे प्रश्न दक्षिणेच्या इतिहासात कधीही इतके बिकट नव्हते.\nविमानतळ असलेल्या पूर्वेकडील खोर मक्सर जिल्ह्यात संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष झपाट्याने दक्षिणेतल्या क्रेटर जिल्ह्याकडे पसरला, जे राष्ट्रपती भवनापासून जवळ आहे आणि नंतर त्याती धग समुद्री किनाऱ्यालगतच्या पहाडी भागात पसरली.\nफुटीरतावाद्यांनी सरकारी सुविधा आणि लष्करी तळांचा ताबा मिळवल्यानंतर पंतप्रधान बिन दागर यांनी याला 'उठाव' म्हणत त्याचा निषेध केला. तर रियाधहून राष्ट्रपती हादी यांनी एडन शहराचं रक्षण करण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत.\nराष्ट्रपतींच्या सुरक्षा दलाचा मजबूत गड मानला जाणारा उत्तरेतला दार साद जिल्हा फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेत मंगळवारी बिन दागर राहत असलेल्या राष्ट्रपती भवनाकडे कूच केली आहे.\nबीन दागर आणि सहकाऱ्यांना सुरक्षितरीत्या शहर सोडता यावं यासाठी वाटाघाटी सुरू असल्याचं दक्षिणी फुटीरतावाद्यांनी 'रॉयटर्स' वृत्तसंस्थेला सांगितलं. पण पंतप्रधानांचा शहर सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचं एका सरकारी सूत्राने सांगितलं.\n70 लाख येमेनी नागरिक दुष्काळाच्या छायेत\nदरम्यान, सुरक्षेच्या प्रश्नावरून मानवी सेवापुरवठ्याची कामं थांबविण्यात आल्याचं 'सेव द चिल्ड्रन' संस्थेने जाहीर केलं आहे.\n\"आमच्या कर्मचाऱ्यांना घरांमध्ये, काही बंकरमध्येच आश्रय घ्यावा लागत आहे, कारण बाहेर युद्ध सुरू आहे,\" असं येमेनमध्ये या संस्थेचे संचालक तेमेर किरोलोस यांनी माहिती दिली.\nसंघर्ष थांबवण्यासाठी काय होत आहे\nसौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने दोन्ही बाजूंना संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं आहे. \"एडनमध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी युतीतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,\" असं एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.\nएडन आणि लगतचा परिसर\nहौदी बंडखोरांविरोधात सौदी आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे, तसंच एडनमध्ये सर्व पक्षांनी संवादातून यावर राजकीय समाधान काढण्याचं आवाहन केलं आहे.\n\"येमेनमधली जनता याआधीच मानवी संघर्षाच्या झळा सोसत आहेत. त्यात पुन्हा विभाजन आणि हिंसचाराची भर पडल्यास त्यांना आणखी त्रास होईल,\" असंही अमेरिकेनं म्हटलं आहे.\nया हिंसेचा दक्षिण येमेनमधल्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचं देशातले संयुक्त राष्ट्राचे समन्वयक स्टीफन अँडरसन यांनी म्हटलं आहे.\nया संघर्षामुळे मानवी सेवेचं कार्य थांबवण्यात आलं असून एखाद्याचा जीव वाचवण्यासारखं मोलाचं कार्यही करणं शक्य नसल्याचं ते म्हणाले.\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : काय आहे य���मेनमधला संघर्ष\nतुम्ही हे वाचलं का\nजगातला सर्वांत मोठा दुष्काळ येमेनमध्ये\nयेमेन बंडखोरांचा सौदीवर क्षेपणास्त्र हल्ला, रियाध लक्ष्य\nयेमेनमधला सत्ता संघर्ष सामान्य माणसांच्या मुळावर\nइराणला उत्तर कोरिया होऊ देणार नाही - ट्रंप\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nसाताऱ्यात आढळला 'निपाह' व्हायरस, खरंच काळजीचं कारण आहे का\nसामना वाचवण्यासाठी भारतीय गोलंदाजांची धडपड\nव्हीडिओ, रेल्वेत भीक मागत पहिला कॅमेरा विकत घेणाऱ्या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी फोटोजर्नलिस्टची गोष्ट...\nव्हीडिओ, शरद पवारांनी राष्ट्रीय आघाडीची घोषणा करणं का टाळलं | सोपी गोष्ट 366, वेळ 6,33\nOBC आरक्षण : सत्ताधारी, विरोधक सर्वांची एकच भूमिका, मग घोडं अडलं कुठे\nमहिलेच्या आरोपांप्रकरणी संजय राऊत यांची चौकशी करा, न्यायालयाचा आदेश\nकोरोना व्हायरसचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा\nआशेरीगड : महाराष्ट्रातले गड-किल्ले आता कोरानाचा नवा हॉटस्पॉट ठरतील का\nव्हीडिओ, कोरोना काळात ऑनलाईन शाळा शक्य नसल्याने या मुलींना मजुरी करावी लागतेय मजुरी, वेळ 3,04\nशिवसेना-भाजप भविष्यात एकत्र येऊ शकतात का\nनवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय स्थगित, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा\n#गावाकडचीगोष्ट: खतांचे नवीन दर जाहीर, कोणतं खत किती रुपयांना मिळणार\nसंजय गांधी यांच्या विमानाचा अपघात कसा झाला होता\nकोरोना व्हायरसचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा\nकोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं\nकोव्हिडमधून बरं झाल्यानंतर कधी लस घ्यावी\nभारतात कोणत्या लशी दिल्या जातात कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक लशींची वैशिष्ट्यं काय\n‘बाळ जिवंत नाही, गर्भाशय फाटलंय,’ हे ऐकूनही ‘तो’ थंडच होता, कारण...\nशेवटचा अपडेट: 25 फेब्रुवारी 2021\nसद्दाम हुसेन यांची मुलगी रगदचा वडिलांबरोबरच्या संबंधांबद्दल मोठा खुलासा\nशेवटचा अपडेट: 19 फेब्रुवारी 2021\nचेतन कुमार : ब्राह्मणवादाला आव्हान देणारा हा अभिनेता कोण आहे\nहिंदू प्रियकर - मुस्लीम प्रेयसी, ‘धूप की दीवार’ सिरिज प्रदर्शित होण्याआधीच ‘देशद्रोही’\nहिटलरच्या 'त्या' 10 चुका ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धाची दिशाच बदलली\nतुम्ही बीबीसीवर व��श्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/8/1/Article-on-need-to-speed-up-the-road-construction-work-at-India-China-Border.html", "date_download": "2021-06-24T00:53:01Z", "digest": "sha1:VLVRA6U6QVMJKSSV3KHPNNSIQYLJVILM", "length": 19692, "nlines": 24, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " भारत-चीन सीमेवर रस्ते बांधणीचा वेग वाढवण्याची गरज - महा एमटीबी", "raw_content": "भारत-चीन सीमेवर रस्ते बांधणीचा वेग वाढवण्याची गरज\nरस्तेबांधणी, निर्मिती आदी साधनसंपत्ती विकासाची पूर्ण जबाबदारी असणारी एकच यंत्रणा असणे गरजेचे आहे. सैन्याची हालचाल जलद करता यावी म्हणून अरुणाचल प्रदेशातील तवांगपर्यंत रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आखली आहे. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ रस्ते बनवत आहे, पण वेग कमी आहे. त्यामुळे मोठ्या खासगी कंपनीची मदत घ्यायला हवी. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल्या दर्जाचे रस्ते बनवले पाहिजेत.\nगलवानमध्ये भारतीय सैन्याकडून जबरदस्त मार खाल्ल्यानंतर चिनी सैन्य आता अतिक्रमण केलेल्या स्थानापासून परत जात आहे. परंतु, चिनी कारवाया यापुढे थांबतील, याची अजिबात खात्री नाही. काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा कुठल्यातरी भागांमध्ये चिनी अतिक्रमण सुरू होईल. म्हणून आपण अशा अतिक्रमणासाठी नेहमीच सज्ज राहायला पाहिजे. याकरिता सर्वात महत्त्वाचे आहे तो लडाख आणि अरुणाचल प्रदेश या चिनी सीमेवरील भागामध्ये रस्ते मार्गांचा विकास. पुढच्या काही वर्षांत आपले रस्ते सगळ्या सीमावर्ती भागात चिनी सीमेपर्यंत पोहोचायला पाहिजे, ज्यामुळे या भागावर टेहळणी जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल आणि अतिक्रमण झालेच तरी लगेच चिन्यांना तिथेच थांबवता येईल.\nतिबेटमध्ये अतिशय उत्कृष्ट रस्ते\nसीमारेषेनजीकच्या भागात रस्तेमार्गांचा अपेक्षित विकास न झाल्यामुळे भारतीय सैन्याला हालचाली करण्यासाठी किंवा सीमेजवळ पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. भारतीय सैन्याला या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी १० तासांहून ते सात दिवस इतकी पायपीट करावी लागते. गेल्या २० वर्षांपासून चीनने आपल्याकडील सीमाभागालगतच्या तिबेटमध्ये अतिशय उत्कृष्ट रस्ते, तेलवाहिन्य��, गॅसवाहिन्या, रडार आणि विमानतळ आणि अ‍ॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंड तयार केली आहेत. भारत-चीन दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर चीनचे सैन्य हे काही तासांत सीमारेषेवर येऊ शकते. चीनची भारतालगतच्या सीमेजवळची रस्तेबांधणी जवळपास पूर्ण झालेली आहे. चीनने भारताबरोबर सीमारेषेच्या संदर्भात अनेक करार केले आहेत. पण, या करारांच्या आड लपून चीनने भारताला गाफिल ठेवले. चीनने भूतान सीमेवर मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणी सुरु केली आहे.\nभारत-चीन सीमेवर रस्ते मार्गांचा विकास केला तर फायदा चीनला\nभारतात मात्र त्याविरुद्ध स्थिती आहे. जर भारत-चीन सीमेवर रस्ते मार्गांचा विकास केला, तर त्याचा फायदा चीनला अधिक होईल, असे भारताला या आधी वाटत होते. कारगिल युद्धानंतर भारत-चीन सीमारेषेवर रस्तेमार्ग विकासाचा प्रकल्प गांभीर्याने हाती घेण्यात आला. परंतु, यापैकी केवळ ३४ रस्ते प्रकल्प पूर्ण होऊ शकले. आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेकदा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय साधणे अवघड होते.\nअनेक प्रकारच्या परवानग्या जरुरी\nआपल्या देशात कोणत्याही साधनसंपत्ती विकासाचा प्रकल्प हाती घ्यायचा असेल, तर अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. पर्यावरण, जमीन हस्तांतरणापासून १९८०च्या वन्यप्राणी संवर्धन कायद्यानुसारही परवाने घ्यावे लागतात. आपल्याकडे वेगवेगळ्या खात्यांकडून रस्तेविकासाचे काम केले जाते. ‘सेंट्रल पब्लिक वर्कस डिपार्टमेंट’कडून काही रस्त्यांचा विकास केला जातो; तर काही रस्ते संरक्षण मंत्रालयाच्या ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’कडून बांधले जातात, तर काही रस्त्यांचा विकास हा राज्यांकडून होतो. वेगवेगळ्या खात्यांकडून वेगवेगळ्या यंत्रणांकडून हे काम होत असल्याने त्यावर देखरेख करण्याबाबत आणि ते पूर्णत्वाला कसे न्यायचे, याबाबत प्रश्न निर्माण होतात. पाच वर्षांपासून भारत-चीन सीमेलगतच्या १०० किलोमीटर पर्यंतच्या रस्तेनिर्मितीला पर्यावरण विभागाने सरसकट परवानगी दिली आहे. इतर विभागांनीही अशी परवानगी देणे गरजेचे आहे. प्राथमिकता देऊन असे करावे लागेल, तरच रस्तेबांधणीचे उद्दिष्ट गाठता येईल\nवर्षातील मोजकेच महिने रस्तेबांधणी शक्य\nआपल्याकडे पर्वतीय भागात उंचावर रस्ते बांधावे लागतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे काम करावे लागते. या��ध्ये मनुष्यबळाची कमतरता ही मोठी समस्या आहे. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’कडे मनुष्यबळ टिकत नाही आणि त्यांना ते मिळवणे खूप अवघड असते. आता तिथे झारखंडमधून १५ हजार मनुष्यबळ आणले गेले आहे. भारत-चीन सीमारेषेवरील वातावरण कमालीचे थंड असल्यामुळे आणि ३०-४० फूट बर्फ पडल्यामुळे अनेक महिने या भागात रस्तेबांधणीचे काम होऊ शकत नाही. थोडक्यात अत्यंत विपरीत वातावरणात रस्तेबांधणीचे काम करावे लागते. तसेच भूसंपादन करतानाही अनेक अडथळे येतात. त्यामुळेच आपल्याकडे रस्ते विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ण होऊ शकलेले नाहीत. चीन सीमा भागातील साधनसंपत्तीचा विकास हा ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाच्या अंतर्गत हाती घेतला पाहिजे. या कामात खासगी यंत्रणांना सामावून घेतले पाहिजे. तसेच एकाच संस्थेकडे हे काम देता येईल का, याचा विचार केला पाहिजे.\n४४ रस्तेमार्गांचा विकास करण्याची घोषणा\nभारत आणि चीन यांच्या दरम्यान ३,४८८ किलोमीटर लांब सीमा आहे. त्यातील १,५९७ किलोमीटरची सीमा लडाखमध्ये, ५४५ किलोमीटर ही हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये, २२० किलोमीटर सिक्कीममध्ये आणि १,१२६ किलोमीटर सीमा अरुणाचल प्रदेशात आहे. भारताच्या तब्बल १ लाख १० हजार किलोमीटरच्या जमिनीवर चीन स्वतःची जमीन असल्याचा दावा करतो, ज्याला काडीमात्र अर्थ नाही. आता केंद्र सरकारने भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या अतिरिक्त ४४ रस्तेमार्गांचा विकास करण्याची घोषणा केली आहे. हे रस्ते मार्ग जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भारत-चीन सीमेलगत असणार्‍या पाच राज्यांमध्ये बांधले जाणार आहेत. त्यासाठी २१,०४० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ही रस्तेबांधणी डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे.\nसिक्कीम, अरूणाचल प्रदेशात रस्त्यांचा विकास\nगेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने चीनच्या सीमेलगतच्या ७३ रस्त्यांचे काम हाती घेतले गेले आहे. त्यापैकी २९ रस्ते ‘बीआरओ’कडून पूर्ण होत आहेत. व्यतिरिक्त ४४ रस्तेमार्गांचे काम हाती घेतले आहे. अरूणाचल प्रदेशालगतची सीमा सर्वाधिक लांब म्हणजेच १ हजार १२६ किलोमीटर इतकी आहे. तिथे साधनसंपत्तीचा विकास होणे गरजेचे आहे. आज अरूणाचल प्रदेशात रस्त्यांची घनता अत्यंत कमी आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक आणि नत्थुला पास यांना ��ोडणारा एकच रस्ता मार्ग आहे. म्हणूनच इथे एका पर्यायी मार्गाची गरज आहे. ‘ट्रान्स अरूणाचल प्रदेश हायवे’ जो एका खोर्‍यातून दुसर्‍या खोर्‍यात जातो, या ‘ट्रान्स हायवे’चे काम हाती घेण्यात आले आहे. दि. २५ डिसेंबरला 2018 ब्रह्मपुत्रेवरील बोगीबिल दुहेरी पूल राष्ट्राला समर्पित केला गेला. यामुळे सैन्याची हालचाल जास्त वेगाने करणे आता शक्य आहे.\nजम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नवीन रस्ते\nसध्या लडाखमध्ये फक्त एकच रस्ता येतो, जो जम्मू-श्रीनगर -झोजिला खिंड -द्रास -कारगील मधून लेहला पोहोचतो. हा रस्ता बर्फ पडल्यामुळे सहा महिनेच उघडा असतो.झोजिला खिंडीखाली नऊ किलोमीटर मोठ्या भुयाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता बारामाही उघडा राहील. हिमाचल प्रदेशमधून मनाली- खरदुंगला वरून दुसरा रस्ता लेहमध्ये पोहोचतो. परंतु, तो फक्त पाच ते सहा महिने उघडा असतो. तोसुद्धा आता बारा महिने उघडा ठेवण्याकरिता काम सुरू झालेले आहे. हा रस्ता निर्माण झाला, तर लडाखला जाण्याकरिता दोन बारामाही रस्ते मिळतील, जे सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असेल. जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये साडे तीन किलोमीटर भुयाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जम्मू- श्रीनगर हायवेवर एक बोगदा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ४९८ किलोमीटर लांबीचा बिलासपूर- मनाली-लेह हा रेल्वेमार्ग विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे.\nरस्तेबांधणी, निर्मिती आदी साधनसंपत्ती विकासाची पूर्ण जबाबदारी असणारी एकच यंत्रणा असणे गरजेचे आहे. सैन्याची हालचाल जलद करता यावी म्हणून अरुणाचल प्रदेशातील तवांगपर्यंत रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आखली आहे. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ रस्ते बनवत आहे, पण वेग कमी आहे. त्यामुळे मोठ्या खासगी कंपनीची मदत घ्यायला हवी. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल्या दर्जाचे रस्ते बनवले पाहिजेत. भारताने सीमेकडील आपल्या भागात रस्ते, रेल्वे, विमानतळ आदींच्या पायाभूत सुविधांचे जाळे तयार करायला हवे. गेल्या पाच वर्षांत प्रगती झाली असली तरीही रस्तेबांधणीचा वेग फारच कमी आहे, तो वाढवला पाहिजे. चीनचा वाढता धोका लक्षात घेता, या पायाभूत सुविधा लवकरात लवकर बनवल्या पाहिजेत.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_370.html", "date_download": "2021-06-23T23:47:35Z", "digest": "sha1:26EFI3YA47QT3UFJSAQUNJAV3KEKQACL", "length": 6727, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "क्लोन केलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक, दोघे अटक ; सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांची संयुक्त कारवाई", "raw_content": "\nHomeCrimeक्लोन केलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक, दोघे अटक ; सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांची संयुक्त कारवाई\nक्लोन केलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक, दोघे अटक ; सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांची संयुक्त कारवाई\nअहमदनगर - एटीएम कार्ड क्लोन करून 'लाखो' ची रक्कम एटीएम मशीनच्या माध्यमातून काढून फसवणूक करणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना मोठ्या शिताफीने पकडण्यात सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. धीरज अनिल मिश्रा (वय 30), सुरज अनिल मिश्रा (वय 22 रा. नायगाव, मुंबई) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की दि.11 मे रोजी एटीएम कार्ड क्लोन करून एटीएम बनवून त्याद्वारे वेगवेगळ्या एटीएममध्ये वापर करून 20 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्याचा सायबर पोलिस ठाणे व भिंगार कॅम्प पोलिसांच्या संयुक्त पथकाने एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींचा शोध लावला. आरोपींचा शोध लावला असता, त्यांना नगर कल्याण रोडने पाठलाग करून त्यांना टोकावडे (ता. ठाणे) येथे दोघांना पकडण्यात आले. आरोपी धीरज मिश्रा व सूरज मिश्रा यांना पोलिस खाक्या दाखविताच गुन्ह्याची गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघा आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 465, 468, 471, 474, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी)(डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दि. 19 मे पर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सायबरचे पोनि राजेंद्र भोसले हे करीत आहेत.\nजिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्र भोसले, सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई प्रतिक कोळी, पोहेकाॅ योगेश गोसावी, गोविंद गोल्हार, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, पोना राहुल द्वारके, पोकाॅ गणेश पाटील, राहुल गुंडू अभिजीत अरकल, मपोना खताळ, चापोहेकाँ वासुदेव शेलार आदींच्या सायबर व पो���िसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/shivaneri-caves-last-breath/", "date_download": "2021-06-23T23:02:32Z", "digest": "sha1:RSSOVLM4H3KHCVVWMJM7FMNDZLW3EWGS", "length": 8576, "nlines": 58, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "शेवटचा श्वास घेत असलेल्या किल्ले शिवनेरीच्या लेण्या. | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nशेवटचा श्वास घेत असलेल्या किल्ले शिवनेरीच्या लेण्या.\nMarch 18, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, किल्ले, महत्वाची माहिती, लेणीप्रविण खरमाळे\nशेवटचा श्वास घेत असलेल्या किल्ले शिवनेरीच्या लेण्या.\nअतिशय दुर्लक्षित या किल्ले शिवनेरीच्या असलेल्या लेण्या आपण कदाचित आज प्रथमच पाहत असाल यात शंकाच नाही. जवळपास 99% पर्यटक या लेण्यांचे लोकेशन सांगुही शकणार नाहीत. त्यामुळे अभ्यासक येथे पोहचणे शक्य नाहीत. परंतु या लेणी एवढ्या सोप्या ठिकाणी आहेत की येथे अगदी पंधरा मिनिटांतच पोहचता येते. या लेण्यांकडे जर या पाच वर्षांत लक्ष दिले गेले नाही तर येथील ऐतिहासिक सुंदरतेला निश्चितच आपणास मुकावे लागले.\nश्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्शाने पावन असलेला किल्ला अर्थात किल्ले शिवनेरी व याच शिवनेरीचे अंग असलेल्या या लेण्या. यांचे संवर्धन करणे म्हणजे येथील इतिहास जीवंत ठेवणे आवश्यक आहे.\nमित्रांनो ही पोस्ट जेवढे शक्य आहे तेवढी शेअर करा फक्त या लेण्यांना पुन्हा नवजीवन देण्यासाठी. कारण आपण फोटो पाहिले तर लक्षात येईल की या लेण्यांची एवढी दुरावस्था झालेली आहे की त्या अगदी शेवटचा श्वास घेतानाच अनुभव येतो.\nश्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय बोला व पोस्ट शेअर करा.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री.रमेश गणपत खरमाळे\n← अविस्मरणीय दौरा प्र के घाणेकर आणि आशुतोष बापट\tजुन्नर तालुक्यातील पारूंडे गावातील राजा भरताचे दगडी शिल्प. →\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2506/", "date_download": "2021-06-24T00:48:24Z", "digest": "sha1:3TLNNKBMMKV2BHRFF6WIY2LI2D7ZYMSK", "length": 15350, "nlines": 93, "source_domain": "aajdinank.com", "title": "राजस्थानात 'पायलट' नाराज : काँग्रेसच्या सत्तेचे विमान उतरणा�� ? - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nराजस्थानात ‘पायलट’ नाराज : काँग्रेसच्या सत्तेचे विमान उतरणार \nजयपुर : राज्यसभा निवडणूकीनंतर सुरक्षित वाटणारे राजस्थानातील काँग्रेस सरकार पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा युवा चेहरा असलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज असल्याच्या वृत्तामुळे देशात कोरोनाच्या महामारीवेळी हे सरकार कोसळते की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन पायलट आणि त्यांचे नाराज समर्थक सोनिया गांधींच्या भेटीला गेले असल्याचेही समजते. तसेच पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक दिल्लीतील थांबले असल्याचीही माहिती आहे.\nराजस्थात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सरकार संकटात असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशाची पूर्नरावृत्ती राजस्थानातही केली जाऊ शकते, अशी दबक्या आवाजात चर्चाही आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस पक्षाने ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांना चेहरा म्हणून निवडणूका लढवल्या होत्या, मात्र, विजयानंतर दोन्ही नेत्यांवर उपेक्षेची वेळ आली. परिणामी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्यानंतर कमल नाथ सरकार कोसळले होते. राजस्थानातही अशोक गहलोत यांच्याशी पायलट यांचे मतभेद असल्याचे वारंवार दिसून आले आहे.\nज्योतिरादित्य व सचिन यांची मैत्री सत्ता पालट करणार का \nज्योतिरादित्य व सचिन पायलट हे चांगले मित्र मानले जातात. ज्यावेळी ज्योतिरादित्य यांनी भाजप प्रवेश केला, त्याच वेळी सचिन पायलटही पक्षप्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्याची नाराजी गहलोत सरकारवर संक्रांत असल्याचे मानले जात आहे.\nराजस्थानातील विधानसभेत काँग्रेसकडे १०७ आमदारांचे समर्थन आहे. एक राष्ट्रीय लोकदलाचा आमदार व १३ अपक्षांचाही पाठींबा आहे. एकूण १२१ आमदारांचे सरकारकडे पाठबळ आहे. राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसचे बळ जास्त दिसून आले होते. २०० आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. भाजपकडे ७२ आमदार आहेत. बहुमतासाठी किमान २९ आमदारांची गरज आहे. दरम्यान, पायलट यांच्यासोबत दिल्लीत काही अपक्ष आमदारही उपस्थित असल्याचे समदते.\nकेवळ अपक्षांचा पाठींबा पुरेसा नाही\nगहलोत यांचे १३ आमदार फुटून भाजपकडे आले तर हा आकडा ८५ पर्यंत पोहोचतो. भाजप बहुमताच्या आकड्यापासून सध्यातरी दूर आहे. अपक्षांनी पाठींबा काढून घेतल्यानंतरही काँग्रेसला फारसा फरक पडणार नाही. मात्र, पायलट यांच्या मागे असलेल्या नाराज आमदारांनी राजीनामा दिला तर मध्य प्रदेशप्रमाणेच इथेही सरकार कोसळ्याची शक्यता आहे.\nपायलट आणि २४ आमदार करणार का करीश्मा \nमध्य प्रदेशा प्रमाणेच काही आमदार राजीनामा देतात आणि अपक्ष भाजपला पाठींबा देतात, तर राजस्थान सरकार अल्पमतात येऊ शकते. २४ आमदारांनी राजीनामा दिला तर हा पुढील खेळी भाजपला यशस्वी खेळता येईल. पायलट यांची नाराजी सोनिया गांधींना दूर करता आली नाही तर हे आमदार राजीनामा देऊ शकतात. यापैकी काही आमदार गुडगाव मानेसर या हॉटेलमध्ये आहेत.\nपायलट समर्थक आमदारांनी राजीनामा दिला तर काँग्रेस आमदारांची संख्या ८३ वर येऊन पोहोचेल. यानंतरही अपक्ष आमदार सरकारसोबत राहिले तर सरकार स्थिर राहू शकते परंतू ते किती काळ हे सांगता येत नाही. जर अपक्षांनीही पाठींबा काढून घेतला तर काँग्रेस बहुमत गमावून बसेल.\nकसे स्थापन होणार भाजप सरकार \nकाँग्रेसच्या २४ आमदारांनी राजीनामा दिला तर एकूण विधानसभा सदस्यांची संख्या १७६ होईल. बहुमत सिद्ध करण्यचा आकडा हा ८९ वर पोहोचेल. भाजपकडे ७२ आमदार आहेत. जर १३ अपक्षांचा पाठींबा मिळाला तर भाजपचा आकडा ८५ पर्यंत पोहोचेल. यात विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. यापूर्वी कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार उलथवून लावत भाजपने सरकार स्थापन केले आहे.\n← नया है वह फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर\nऔरंगाबाद जिल्ह्यात 248 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर →\nमराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक मोर्चात भाजपाचा संपूर्ण सहभाग असेल,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही\nएक राष्ट्र एक निवडणूक यावर चर्चा आवश्यक आहे : पंतप्रधान\nदार,उघड ऊद्धवा,दार उघड भाविक, भक्तांचे मुख्यमंत्र्यांना साकडे \nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/author/hemantb57/page/2/", "date_download": "2021-06-24T00:52:31Z", "digest": "sha1:SHCKWUP47AP5L24P37YWUV3ARV6RB6RK", "length": 39786, "nlines": 121, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "Hemant Bawankar, Author at साहित्य एवं कला विमर्श - Page 2 of 794", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nसुश्री प्रभा सोनवणे ☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ ☆ स्फुट ☆ मी डोळे उघडले सकाळी सात वाजता, तेव्हा नवरा स्वतःचा चहा करून घेऊन, टेरेस वरच्या फुलझाडांना पाणी द्यायला गेलेला मी फेसबुक, व्हाटस् अॅप वर नजर टाकली..... काल रात्री एक कवयित्री मैत्रीण म्हणाली, \"अगं तू \"सुंदर\" का म्हणालीस त्या पोस्टला मी फेसबुक, व्हाटस् अॅप वर नजर टाकली..... काल रात्री एक कवयित्री मैत्रीण म्हणाली, \"अगं तू \"सुंदर\" का म्हणालीस त्या पोस्टला किती खोटं आहे ते सगळं.....\" खरंतर न वाचताच सांगीवांगी मी त्या पोस्टला \"सुंदर\" म्हटलेलं, मग फेसबुक वर जाऊन वाचलं ते आणि काढून टाकलं लाईक आणि कमेन्ट खरंतरं न वाचताच मत देत नाही मी कधीच पण अगदी जवळच्या व्यक्तीनं भरभरून कौतुक केलेलं पाहून, मी ही ठोकून दिलं....\"सुंदर\" किती खोटं आहे ते सगळं.....\" खरंतर न वाचताच सांगीवांगी मी त्या पोस्टला \"सुंदर\" म्हटलेलं, मग फेसबुक वर जाऊन वाचलं ते आणि काढून टाकलं लाईक आणि कमेन्ट खरंतरं न वाचताच मत देत नाही मी कधीच पण अगदी जवळच्या व्यक्तीनं भरभरून कौतुक केलेलं पाहून, मी ही ठोकून दिलं....\"सुंदर\" आता ते ही डाचत रहाणार दिवसभर.... आता ते ही डाचत रहाणार दिवसभर.... तिनं सांगितलं....एका कवीनं स्वतःचीच तारीफ करण्यासाठी फेसबुक वर खोटी अकाऊंटस उघडल्याची आणि ते उघडकीस आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकल्याची बातमी तिनं सांगितलं....एका कवीनं स्वतःचीच तारीफ करण्यासाठी फेसबुक वर खोटी अकाऊंटस उघडल्याची आणि ते उघडकीस आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकल्याची बातमी खोट्या पोस्ट टाकणा-यांनाही होईल अशीच काही शिक्षा खोट्या पोस्ट टाकणा-यांनाही होईल अशीच काही शिक्षा बापरे...आत्मस्तुतीसाठी काहीही..... काल रात्रीचा भात कावळ्याला ठेवण्यासाठी टेरेसवर गेले तर... नवरा मोबाईल वर कुणाचा तरी \"समझौता\" घडवून आणत असलेला.... मी खुडली मोग-याची फुलं, वीस मिनिटं कोवळी उन्हं अंगावर घेत, नाष्टा बनवायला खाली उतरले, पण मोबाईल वाजला... दोन मिनिटं बोलली सखी छानसं... तर मोबाईल वर दिलीप सायरा ची छबी बापरे...आत्मस्तुतीसाठी काहीही..... काल रात्रीचा भात कावळ्याला ठेवण्यासाठी टेरेसवर गेले तर... नवरा मोबाईल वर कुणाचा तरी \"समझौता\" घडवून आणत असलेला.... मी खुडली मोग-याची फुलं, वीस मिनिटं कोवळी उन्हं अंगावर घेत, नाष्टा बनवायला खाली उतरले, पण मोबाईल वाजला... दोन मिनिटं बोलली सखी छानसं... तर मोबाईल वर दिलीप सायरा ची छबी आजकाल मला सायरा सती सावित्री वाटायला लागली आहे, पुन्हा...\nकवितेचा उत्सव#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nश्रीमती उज्ज्वला केळकर जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ ‘बाबांसाठी प्लाज्मा डोनरची आवश्यकता होती. हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर प्लाज्मा मिळू शकेल, असा कळलं. ती सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मी प्लाज्मा डोनरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि समोर आला, बुधना रहमकर. ‘अरे तुम्ही’ मला आश्चर्य वाटलं. तुमची कवच कुंडले कुठे गेली’ मला आश्चर्य वाटलं. तुमची कवच कुंडले कुठे गेली’ तुम्ही करोनाच्या पकडीत कसे सापडलात’ तुम्ही करोनाच्या पकडीत कसे सापडलात’ गेल्या वर्षी ‘सुपर स्पेशालिटी होस्पिटलमध्ये माझी मोठी काकू करोनावरील उपचारासाठी अ‍ॅडमिट होती. ऐंशीच्या वर तिचं वय होतं. अर्थरायटीसमुळे ती तशीही चालू शकत नव्हती. घरातल्या कुणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. आमची चिंता होती, तिथे काकूकडे नीट लक्ष दिलं जाईल की नाही’ गेल्या वर्षी ‘सुपर स्पेशालिटी होस्पिटलमध्ये माझी मोठी काकू करोनावरील उपचारासाठी अ‍ॅडमिट होती. ऐंशीच्या वर तिचं वय होतं. अर्थरायटीसमुळे ती तशीही चालू शकत नव्हती. घरातल्या कुणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. आमची चिंता होती, तिथे काकूकडे नीट लक्ष दिलं जाईल की नाही तिची देखभाल नीट होईल ना तिची देखभाल नीट होईल ना कुणी परिचित नर्स मिळेल का, काकूची नीट देखभाल करण्यासाठी कुणी परिचित नर्स मिळेल का, काकूची नीट देखभाल करण्यासाठी. एवढ्यात बुधना भेटला. म्हणाला, 'आपण आपल्या काकूची मुळीच काळजी करू नका. मी त्यांची नीट देखभाल कारेन. आपण गेटवर जे काही द्याल, ते मी त्यांच्यापर्यंत पोचवेन. फोनवर आपलं त्यांच्याशी बोलणं करवीन. तुमची काकू आता माझी काकू आहे. मी त्यांची चांगली काळजी घेईन.’ ‘पण तुम्हाला हे लोक आत कसे येऊ देतात. एवढ्यात बुधना भेटला. म्हणाला, 'आपण आपल्या काकूची मुळीच काळजी करू नका. मी त्यांची नीट देखभाल कारेन. आपण गेटवर जे काही द्याल, ते मी त्यांच्यापर्यंत पोचवेन. फोनवर आपलं त्यांच्याशी बोलणं करवीन. तुमची काकू आता माझी काकू आहे. मी त्यांची चांगली काळजी घेईन.’ ‘पण तुम्हाला हे लोक आत कसे येऊ देतात’ ‘ मी त्यांनाही मदत करतो.’ ‘तुला कोरोनीची भीती वाटत नाही’ ‘ मी त्यांनाही मदत करतो.’ ‘तुला कोरोनीची भीती वाटत नाही\nमराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे\nसुश्री मंजुषा सुनीत मुळे विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ नावामागे जास्त डिग्र्या आहेत, एवढ्याचमुळे स्वतःला “ सु “ शिक्षित म्हणवून घेणाऱ्यांना तरी, नात्यातलं अंतर ���ाढवणाऱ्या या लहानशा टिंबाची अनावश्यक लुडबूड जाणवायला हवी, अशी अपेक्षा करावी की नाही हा संभ्रम पडतो. प्रत्यक्षात मनातच नसलेली जवळीक लोकांना दाखवण्यासाठी, हल्ली सासूला “ ए आई “ अशी हाक मारतांना दिसतात बऱ्याच जणी. बहुतेकवेळा सासूच तसा आग्रह धरत असणार, कारण ती एकेरी हाक सासूला खूप हवीहवीशी वाटते --- त्या “ए” मध्ये, तिची सासरी गेलेली, किंवा फक्त स्वप्नातच पाहिलेली मुलगी भेटल्यासारखे मनापासून वाटते तिला. पण---” मला माझी आई आहे. दुसऱ्या कुणाला आई म्हणण्याची काय गरज “ असं सुनेला स्वाभाविक वाटू शकतं. म्हणूनच त्या “ई ”मध्ये दडलेल्या टिंबाचं मनातलं स्थान अढळ कसं राहील, याची खबरदारी सूनही, नकळत का होईना, घेतच असावी, असंही बरेचदा जाणवतं. आणि मग नकळतपणेच विचार येतो की, आयुष्यभरासाठी म्हणून नव्याने जुळलेल्या / जुळवलेल्या या नात्यामुळे लावलं जाणारं, आईमधल्या “ ई “ वरचं हे इवलंसं टिंब मनातून आधीच कायमचं बेदखल करणं ...\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे\n🌈इंद्रधनुष्य🌈 🌈 ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत... भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ खालील वाक्य वाचा : \"मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता. बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेवुन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो.\" (वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.) ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत. नाही खरे वाटत बघा मग : दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग. इतके शब्द ह्या वरील...\nमराठ��� साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर\nसौ. राधिका भांडारकर वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक... ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ \"माझे साहित्य कोण वाचतात कितीजण वाचतात,हे कळत नसले तरी कुठेतरी माझे साहित्य जीवनाबद्दल कुतुहल जागृत करेल तेव्हढ्यासाठी तरी जगण्याची सूक्ष्मशी ईर्षा निर्माण करील अशी आडूनआडुन मला आशा वाटत असते.पण तेव्हढ्यासाठीच मी लिहीतो का नाही. लिहीणे ही माझीच मानसिक गरज आहे. विधात्याने मी जन्माला येताना मला सर्जनाची (कमी —अधिक) शक्ती दिली आहे.ती शक्ती मला स्वस्थता देत नाही.मलाही ती स्वस्थता नको असते.ती स्वस्थता जेव्हां येईल तेव्हां माझ्या जगण्यातला अर्थ निघून गेलेला असेल.अशी मला भीती वाटत असते.....\" जयवंत दळवी (बाकी शिल्लक) प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर पुणे ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nमराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे\nवाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण....कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ दारात उभे म्हातारपण त्याला आत घेणार नाही उत्साहाने बाहेर भटकेन त्याकडे लक्ष देणार नाही१ उभा राहूदे दारात त्याला ढुंकूनही बघणार नाही आजही मी तरुण आहे त्यास घरात घेणार नाही२ जन्मा बरोबर असलेला मृत्यू मला ठाउक आहे उत्साहाने बाहेर भटकेन जरी तो माझ्या मागे आहे३ विसरेन जन्म तारीख म्हातारपणाला थारा नको किती मी चंद्र पाहिले त्याचा हिशोब ठेवायला नको४ सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तारुण्याची चमक असेल उत्साहाने काम करण्याची हातापायात धमक असेल५ प्रेम देईन प्रेम घेईन मित्रांच्या सहवासात राहीन दररोज संध्या झाली की एकच पेय प्रेमरस पीईन६ हाकला त्या म्हातारपणाला जन्म तारीख विसरून जा सकाळ झाली की खिडकीतून कोवळे उन पहात जा७ दारात उभे म्हातारपण त्याला आत घेणार नाही उत्साहाने बाहेर भटकेन त्याच्याकडे लक्ष देणार नाही८ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उ��यसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे\nसुश्री मंजुषा सुनीत मुळे इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना...… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ (श्री. पु. ल. देशपांडे आणि श्री. आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा स्मृतिदिन नुकताच अगदी पाठोपाठ होऊन गेला. या दोघांच्या स्मृती एकत्रपणे जागवणारा हा सुरेख लेख) काल पुलं स्मृतिदिन आणि आज आचार्य अत्रे स्मृतिदिन. ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं की, 'माणसाचं आयुष्य किती' माटेंचं उत्तर होतं.... \"माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं...' माटेंचं उत्तर होतं.... \"माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं...\" या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी\" या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली आणि दर्जा ही काय चीज असते त्याची अवघ्या रसिकजनास ओळख तर करविलीच, पण न्हाऊनच काढलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये..... दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली आणि दर्जा ही काय चीज असते त्याची अवघ्या रसिकजनास ओळख तर करविलीच, पण न्हाऊनच काढलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये..... असो. तर त्या मानवंदनेचा इतिहास असा..... नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष आणि आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे संमेलनात एकाच व्यासपीठावर असो. तर त्या मानवंदनेचा इतिहास असा..... नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष आणि आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे संमेलनात एकाच व्यासपीठावर मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था फारच दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चर्म सोलणं काय असतं, तेच श्रोत्यांनी...\nमराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी\nसौ. पुष्पा चिंतामण जोशी मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- ९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ बोरा केव्हज् पाहून आम्ही बसने आरकू व्हॅली इथे मुक्कामासाठी निघालो. खरं म्हणजे विशाखापट्टणम ते छत्तीसगडमधील जगदल���ूर हा आमचा प्रवास किरंडूल एक्स्प्रेसने होणार होता. ही किरंडूल एक्सप्रेस पूर्व घाटाच्या श्रीमंत पर्वतराजीतून, घनदाट जंगलातून, ५४ बोगद्यांमधून प्रवास करीत जाते म्हणून त्या प्रवासाचे अप्रूप वाटत होते. पण नुकत्याच पडलेल्या धुवांधार पावसामुळे एका बोगद्याच्या तोंडावर डोंगरातली मोठी शिळा गडगडत येऊन मार्ग अडवून बसली होती. म्हणून हा प्रवास आम्हाला या डोंगर-दर्‍या शेजारून काढलेल्या रस्त्याने करावा लागला. हा प्रवासही आनंददायी होता. रूळांवरील अडथळे दूर सारून नुकत्याच सुरू झालेल्या मालगाडीचे दर्शन अधूनमधून या बस प्रवासात होत होते. प्रवासी गाडी मात्र अजून सुरू झाली नव्हती. अनंतगिरी पर्वतरांगातील लावण्याच्या रेशमी छटा डोळ्यांना सुखवीत होत्या.भाताची पोपटी, सोनसळी शेते, तिळाच्या पिवळ्याधमक नाजूक फुलांची शेती आणि मोहरीच्या शेतातील हळदी रंगाचा झुलणारा गालिचा, कॉफीच्या काळपट हिरव्या पानांचे मळे आणि डोंगर कपारीतून उड्या घेत धावणारे शुभ्र तुषारांचे जलप्रपात रंगाची उधळण करीत होते. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप चरायला नेणारे...\nमी प्रवासीनी#e-abhivyakti, #मराठी-आलेख, #यात्रा_संस्मरण\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ पुरस्कृत कथा – काठ की हांडी ☆ डॉ. हंसा दीप\nडॉ. हंसा दीप संक्षिप्त परिचय जन्म – मेघनगर (जिला झाबुआ, मध्यप्रदेश) प्रकाशन उपन्यास – “बंदमुट्ठी”, “कुबेर” व “केसरिया बालम” उपन्यास “बंदमुट्ठी” गुजराती भाषा में अनूदित उपन्यास “बंदमुट्ठी” गुजराती भाषा में अनूदित कहानी संग्रह : “चष्मे अपने अपने ”, “प्रवास में आसपास”, “शत प्रतिशत”, “उम्र के शिखर पर खड़ेलोग कहानी संग्रह : “चष्मे अपने अपने ”, “प्रवास में आसपास”, “शत प्रतिशत”, “उम्र के शिखर पर खड़ेलोग” सातसाझा कहानी संग्रह” सातसाझा कहानी संग्रह कहानियाँ मराठी, पंजाबी व अंग्रेजी में अनूदित कहानियाँ मराठी, पंजाबी व अंग्रेजी में अनूदित संपादन – कथा पाठ में आज ऑडियो पत्रिका का संपादन एवं कथा पाठ संपादन – कथा पाठ में आज ऑडियो पत्रिका का संपादन एवं कथा पाठ पंजाबी में अनुवादित कहानी संग्रह – पूरनविराम तों पहिलां भारत में आकाशवाणी से कई कहानियों व नाटकों का प्रसारण पंजाबी में अनुवादित कहानी संग्रह – पूरनविराम तों पहिलां भारत में आकाशवाणी से कई कहानियों व नाटकों का प्रसारण कई अंग्रेज़ी फ़िल��मों के लिए हिन्दी में सब-टाइटल्स का अनुवाद कई अंग्रेज़ी फ़िल्मों के लिए हिन्दी में सब-टाइटल्स का अनुवाद कैनेडियन विश्वविद्यालयों में हिन्दी छात्रों के लिए अंग्रेज़ी-हिन्दी में पाठ्य-पुस्तकों के कई संस्करण प्रकाशित कैनेडियन विश्वविद्यालयों में हिन्दी छात्रों के लिए अंग्रेज़ी-हिन्दी में पाठ्य-पुस्तकों के कई संस्करण प्रकाशित सुप्रतिष्ठित पत्र-पत्रिकाओं में रचनाएँ निरंतर प्रकाशित सुप्रतिष्ठित पत्र-पत्रिकाओं में रचनाएँ निरंतर प्रकाशित सम्प्रति – यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो (कैनेडा) में लेक्चरार के पद पर कार्यरत सम्प्रति – यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो (कैनेडा) में लेक्चरार के पद पर कार्यरत न्यूयॉर्क, अमेरिका की कुछ संस्थाओं में हिन्दी शिक्षण, यॉर्क विश्वविद्यालय टोरंटो में हिन्दी कोर्स डायरेक्टर न्यूयॉर्क, अमेरिका की कुछ संस्थाओं में हिन्दी शिक्षण, यॉर्क विश्वविद्यालय टोरंटो में हिन्दी कोर्स डायरेक्टर भारत में भोपाल विश्वविद्यालय और विक्रम विश्वविद्यालय के महाविद्यालयों में सहायक प्राध्यापक भारत में भोपाल विश्वविद्यालय और विक्रम विश्वविद्यालय के महाविद्यालयों में सहायक प्राध्यापक पुरस्कृत कथा - काठ की हांडी ☆ डॉ. हंसा दीप डॉ हंसा दीप जी को \"कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार...\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार # 83 ☆ रंग भरा तोहफ़ा ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा\nसुश्री नीलम सक्सेना चंद्रा (सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी सुप्रसिद्ध हिन्दी एवं अङ्ग्रेज़ी की साहित्यकार हैं आप अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय /प्रादेशिक स्तर के कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं आप अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय /प्रादेशिक स्तर के कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार शीर्षक से प्रत्येक मंगलवार को हम उनकी एक कविता आपसे साझा करने का प्रयास करेंगे सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार शीर्षक से प्रत्येक मंगलवार को हम उनकी एक कविता आपसे साझा करने का प्रयास करेंगे आप वर्तमान में एडिशनल डिविजनल रेलवे मैनेजर, पुणे हैं आप वर्तमान में एडिशनल डिविजनल रेलवे मैनेजर, पुणे हैं आपका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है आपका कार्��ालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय हैआपकी प्रिय विधा कवितायें हैंआपकी प्रिय विधा कवितायें हैं आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “रंग भरा तोहफ़ा” आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “रंग भरा तोहफ़ा” ) आप निम्न लिंक पर क्लिक कर सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी के यूट्यूब चैनल पर उनकी रचनाओं के संसार से रूबरू हो सकते हैं – यूट्यूब लिंक >>>> Neelam Saxena Chandra ☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार # 83 ☆ ☆ रंग भरा तोहफ़ा ☆ वो सीली सी महक... वो यादों की चहक... मजबूर कर रही थी मुझे कुछ बंद कमरे खोलने के लिए... कुछ भी तो नहीं था बस में मेरे, और चल पड़ी मैं दिल के मकाँ के अन्दर बने इन ख़ाली-ख़ाली से कमरों में... धूल से ऐसी मटमैली लग रही थीं दीवारें और कमरे के कैनवास के रंग...\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://meghaumesh.blogspot.com/2012/01/blog-post_2273.html", "date_download": "2021-06-24T00:00:31Z", "digest": "sha1:DVDT3J7KEQQXRTNFGWA6CLKRROZIW3XX", "length": 9949, "nlines": 102, "source_domain": "meghaumesh.blogspot.com", "title": "माझे ब्लॉग माझे विश्व: दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे", "raw_content": "माझे ब्लॉग माझे विश्व\nदोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nआयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे. रूढ नितीनियमांच्या पलीकडे जाऊन हे प्रेमी युगल परस्परांजवळ आले आणि एकमेकांना साथ दिली.\nआजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू चाओजिनच्या.तिला पाहिले आणि तो तिला हृदय देऊन बसला.\nदोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी पालकांना विचारणा केली. परंतु, होकार तर दूरच पण चहूबाजूंन��� विरोधच झाला. शूचेही लुईवर निस्वार्थ प्रेम होते. त्या दोघांनी आपापल्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. रहाण्यासाठी त्यांनी चीनच्या दक्षिण भागातील एका गुहेत आसरा घेतला.\nशूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली. तब्बल पन्नास वर्षे त्याने पायऱ्या खोदण्यात घालवली. आपल्या प्रिय पत्नीला डोंगर चढायला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 6 हजार पायर्‍या त्याने स्वतः कोरल्या. आजही त्या डोंगरावर त्या पायऱ्या या प्रेमी युगलाची आठवण करून देतात.\nएके दिवशी शेतातून घर आल्यानंतर लुई अचानक बेशुध्द पडला. त्याच्या जीवनाचे हे शेवटचे क्षण होते. त्याचा हात त्याची पत्नी शूच्या हातात होता. शू त्याला पाहून सारखी रडत होती. लुईने हसत हसत तिचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला तो निघून गेला. शूचे अश्रू थांबत नव्हते. त्याच्या विरहात तीही नंतर हे जग सोडून गेली.\nशूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली....\nत्यांच्या पायऱ्या मात्र त्या डोंगरात तशाच होत्या. 2001 मध्ये या पायर्‍यांकडे सामजिक कार्य करणार्‍या एका संस्थेचे लक्ष गेले. या पायर्‍या एका व्यक्तीने पन्नास वर्षे खपून हाताने कोरल्या आहेत यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर वर्ष 2006 मध्ये 'चायनीज वुमन वीकली'ने त्यांच्या प्रेमकथेचा समावेश चीनमधील सर्वश्रेष्ठ 10 प्रेमकथामध्ये केला. चीनच्या सरकारने या 'प्रेमाच्या पायर्‍या'आजही जतन करून ठेवल्या आहेत. ज्या गुहेत हे प्रेमी युगल रहात होते, त्याचे म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे. आजही अनेक प्रेमी युगल या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.\nPosted by खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही at 03:05\nअशी पाखरे येती ...\nखास काही माझ्या वाचनात आलेले खास काही\nसात जन्म असतात का \nआई असं का ग केलंस\nतरुण मुलागा आणि त्याचे वडील\n>>> श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन <<...\nएक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता, व...\nनिरपराध अनुभव कथा .............\nदोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nचार दिवस माझे.. माझ्यासाठी\nपु ल was excellent ह्यांचे काही मजेदार किस्से\nबाई मी तुम्हाला विसरलो नाही....\nहे बाणेदार उत्तर देणारा..............\nअशाही दोघांची प्रेम कहाणी.\nवाईट गोष्टी विसरा आणि पुढे चालत राहा…\nमरून जावंसं वाटतंय’ ......कधी असा विचारआलाय का आप...\nफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..................\nएक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण...\n तिला ही इच्छा मरण हवं आहे \nऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा .......... .............\nहे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार ...\nएक सत्य कथा एकदा जरूर वाचा ....\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/ya-marathi-abhinterya-zalya-garbhavti/", "date_download": "2021-06-24T00:25:09Z", "digest": "sha1:HTKOCYJ3U2ZF2ZYDKLKZB475B5ISWGZW", "length": 11232, "nlines": 84, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "लॉ’कडा’ऊनचा फा’यदा घेत ‘या’ मराठी अभिनेत्री झाल्या ग’र्भव’ती, नंबर 3 च्या अभिनेत्रीने तर लॉ’क’डा’ऊनमध्ये…. – NEWS UPDATE", "raw_content": "\nलॉ’कडा’ऊनचा फा’यदा घेत ‘या’ मराठी अभिनेत्री झाल्या ग’र्भव’ती, नंबर 3 च्या अभिनेत्रीने तर लॉ’क’डा’ऊनमध्ये….\nलॉ’कडा’ऊनचा फा’यदा घेत ‘या’ मराठी अभिनेत्री झाल्या ग’र्भव’ती, नंबर 3 च्या अभिनेत्रीने तर लॉ’क’डा’ऊनमध्ये….\nगेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’री चे सं’कट देशावर घों घाव त आहे. गेल्यावर्षी बरोबर मार्च महिन्यामध्ये को’रो’ना म’हा मा’रीला सुरुवात झाली होती. त्यानंतर सरकारने देशभरात लॉ क डा ऊन लावला होता. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील होती. यामुळे अनेकांचे रो’ज गार बु’डा ले, कंपन्या बं’द प डल्या.\nअनेकांनी आपले जी’व’न देखील यामुळे सं’पव’ण्याचे पाहायला मिळाले. याचा फ’ट का हा सर्व क्षेत्राबरोबरच मराठी चित्रपट सृष्टीला देखील ब’सला आणि मराठी मालिकांना देखील याचा फ’टका ब’सला. मराठी मालिका या काही भागात चित्रित केलेल्या हो’त्या, तेवढ्यापुरता या मालिका दाखवण्यात आल्या.\nमात्र, त्यानंतर चित्रीकरण केलेले भाग सं’प ले आणि अनेकांना पुढे पे च निर्माण झाला. तसेच प्रेक्षकांना आता काय दा खवा वे, असे प्रश्न दिग्दर्शकांना प डले. मात्र, दिग्दर्शकांनी व निर्मात्यांनी जुन्या मालिका आपल्या पुन्हा नव्याने दा खवायला सुरु���ात केली. असे असले तरी अनेक कलाकार हे काही ना काही उ द्योग करत होते.\nमात्र, अनेक कलाकारांकडे का ही का म नव्हते. हीच संधी साधून अनेक कलाकारांनी लग्न देखील उरकून घेतले. अनेक अभिनेत्रींनी देखील लग्न उरकले. याच काळामध्ये अनेक अभिनेत्र्या ग’रोद’र देखील राहिल्या. तसेच त्यांनी बा’ळांना ज’न्म देखील दिला. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, ज्यांनी लॉ’क डा’ऊन चा पुरेपूर फायदा घेऊन गु’ड न्यूज दिली.\n१. शशांक केतकर, प्रियांका केतकर : शशांक केतकर याने तेजश्री प्रधानसोबत घ’टस्फो’ट घेतल्यानंतर प्रियंका सोबत लग्न केले. लॉ’कडा’ऊन चा पुरेपूर फायदा घेत त्यांनी एका मु’लाला ज’न्म दिला आहे. या मु’लाचे नाव ऋग्वेद असे ठेवण्यात आले आहे.\n२. अंकुर वाढवे: अंकुर वाढवे हा ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये सध्या चांगलाच गा’जत आहे. त्याने इतर मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 14 जानेवारी रोजी त्याच्या प’त्नीने एका गों’डस मु’लीला ज’न्म दिला आहे.\n३. समीर परांजपे : समीर परांजपे हा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत चांगलाच सध्या गाजत आहे. त्याच्या पत्नीने देखील एका सुंदर मु’लाला ज’न्म दिला आहे. 20 जानेवारी रोजी त्याच्या पत्नीची डि’लिव्ह’री झाली.\n४. निपुण धर्माधिकारी: निपुण धर्माधिकारी याने देखील गुड न्यूज शेअर केली आहे. त्याची पत्नी संहिता हिला मु’लगी झाली आहे. सो’शल मी’डियावर त्यांनी नुकताच फोटो शेअर केला आहे.\n५. आरोह वेलणकर: आरोह वेलणकर सध्या लाडाची मी लेक या मालिकेत चांगलाच गाजत आहे. सध्या त्याची पत्नी अंकिता ही ग’रोद’र आहे. त्याने याबाबत सो’शल मी’डियावर आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.\n६. धनश्री कडगावकर : धनश्री कडगावकर ही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून चांगलीच गाजली आहे. तिच्याकडे सध्या इतर मालिका देखील आहेत. धनश्री कडगावकर हिने देखील 28 जानेवारी रोजी एका मु’लाला ज’न्म दिला आहे. याबाबतचा फोटो तुने नुकताच शेअर केला आहे.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस���ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/blog-post_92.html", "date_download": "2021-06-23T23:43:49Z", "digest": "sha1:PJ2Y35N74IEJQHYCGJYFRBX22IVDSF2R", "length": 8819, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पोलीस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पोलीस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित\nपोलीस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित\nपोलीस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित\nमाजी सैनिक खून प्रकरणात हलगर्जीपणा...\nअहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छिंद्र फुंदे यांच्या खून प्रकरणात आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड व पोलिस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. माजी सैनिक फुंदे यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड व पोलीस कर्मचारी बडे यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.त्यामुळे त्याची पोलिस अधीक्षक पाटील यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित राठोड व बडे यांना निलंबित करण्यात आले आहे.\nपाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे 6 एप्रिल रोजी हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांना पाच गुंडांनी मारहाण केली होती. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसून पाथर्डी येथे आणत पुन्हा मारहाण केली होती. या घटनेनंतर फुंदे हे पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले होते. तेथे मात्र पोलिसांनी त्यांना ताटकळत बसून ठेवले. त्यांची तातडीने फिर्याद दाखल करून घेतली नाही. अखेर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना फुंदे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, फुंदे यांना मारहाण करणार्‍या सुधीर संभाजी सिरसाठ (वय 26, रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (वय 24, रा. शिक्षक कॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (वय 21, रा.विजयनगर पाथर्डी), गणेश सोन्याबापू जाधव (वय 23, रा. शंकरनगर पाथर्डी) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या गुन्ह्यात मात्र पाथर्डी पोलिसांनी हलगर्जी केल्याने, पोलीस अधीक्षक पाटील यांनी दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/solapur-traffic-police-humanity-story-help-to-truck-driver-401822.html", "date_download": "2021-06-24T00:30:22Z", "digest": "sha1:4NK64JQZBYEZ5ZDNOZQVQNHXZRJ66MP2", "length": 17273, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसोलापूर वाहतूक पोलिसांची माणुसकी, अपघातात रस्त्यावर पडलेलं 20 लाखांचं सनमाईक स्वत: उचललं\nसोलापूर वाहतूक पोलिसांनी माणुसकी दाखवत अपघातात नुकसान होणारे 20 लाख रुपयांचे सनमाई स्वत:हून रस्त्यावरुन हटवलं. (Solapur Police Humanity Story)\nरोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर\nसोलापूर वाहतूक पोलीस माणुसकी\nसोलापूर: एरव्ही वाहतूक पोलीस म्हटलं की समाजाचा बगण्याचा नूर काही और असतो. वाहतूक पोलीस दिसले की अनेक जण रस्ता बदलतात. मात्र, सोलापुरातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळं त्यांच कौतुक करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये सनमाईक घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाटा तुटला आणि 20 लाख रुपयांच सनमाईक रस्त्यावर पडले. हे सनमाईक पोलिसांनी स्वत: बाजूला करत ट्रक चालकाला धीर दिला. (Solapur Traffic Police Humanity Story)\nट्रकचा पाटा तुटल्यानं अपघात, पोलिसांचा तत्परता\nसोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथून एक ट्रक अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे सनमाईक घेऊन महावीर चौकाकडे जात होता. यामार्गावरून प्रवास करत असताना आधी ट्रकचा पाटा तुटला आणि त्यामुळे ट्रकची बॉडी तुटली.यामुळे चालक तिहेरी संकटात सापडला. पाटा आणि बॉडी तुटल्यानं ट्रक एका बाजू पूर्णपणे वाकल्यामुळे भरगच्च भरलेले सनमाईक रस्त्यावर पडले. त्याची किंमत 20 लाख असल्यानं चालकाला सनमाईकचं नुकसान होते की काय अशी भिती वाटत होती.\nपोलिसांनी चालकाला दिला धीर\nट्रकचा पाटा तुटल्याने अपघात झाला या अपघातात ट्रक मधील असलेले सनमाईक पूर्णपणे रस्तावर पडल्याने रस्ता पूर्ण बंद झाला. अचानक 10 ते 12 टनाचा तब्बल 20 लाखांचा माल रस्यावर आल्याने चालकाची भंबेरी उडाली होती. मात्र, ही गोष्ट शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना कळाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवली. वाहतूक शाखेच्या पोलिसानी संकटात सापडलेल्या चालकाला धीर दिला. गाडीतून बाहेर पडलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची ग्वाही दिली आणि स्वत:हून सनमाईक सुरक्षित ठिकाणी ठेवले. (Solapur Traffic Police Humanity Story)\nपोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेले 20 लाखांचे सनमाईक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाजूला काढून ठेवून रस्ता पूर्णपणे मोकळा करून दिला. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांचे कौ���ुक होत आहे. तामिळनाडूहून सोलापूरला सनमाईक आणले जात होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, पोलीस उपनिरीक्षक अमित करपे , पोलीस काँन्स्टेबल सचिन कुलकर्णी, अफरोझ मुलाणी, शैलजा पोतदार यांनी सनमाईक सुरक्षित ठिकाणी ठेवले.\nवर्ध्यात बसस्थानकावर घोळक्यातून मोबाईल चोरणाऱ्या महिलेला अटक, 41 हजारांचे मोबाईल जप्तhttps://t.co/2M8e6owLWg@WardhaPolice #Wardha #Crime\nनिफाड पोलिसांची मोठी कारवाई, 74 लाखांचा मुद्देमालासह 4 जणांना अटक, युवासेनेच्या शहरप्रमुखाचाही समावेश\nसोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस\nरेखा जरे हत्याकांड: फरार बोठेची माहिती द्या; पोलिसांचं नागरिकांना आवाहन\nVideo | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल\nट्रेंडिंग 10 hours ago\nकर्ज फेडण्यासाठी नातेवाईकांच्या दागिन्यांवर डल्ला, तरुणाला अटक\nअन्य जिल्हे 18 hours ago\nचिंचणी गावानं करुन दाखवलं, कोरोनाला वेशीवर रोखलं, आता सौरऊर्जेवरील सार्वजनिक पाणी पुरवठ्याची योजना सुरु\nअन्य जिल्हे 18 hours ago\nVideo | परमबीर सिंग यांना 2 जुलैपर्यंत दिलासा, अटक होणार नाही\nबायकोला कोरोना ड्युटी का लावली शिक्षिकेच्या नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाण\nअन्य जिल्हे 2 days ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/what-is-the-use-of-maharashtra-bjp-leaders-in-modi-govt-says-congress-over-coronavirus-situation-440075.html", "date_download": "2021-06-23T23:59:19Z", "digest": "sha1:4WWC3YZA7LNFTADLW4LOT4XE6JAZ4TUC", "length": 18055, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे\nऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता 'ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत' असं उत्तर देण्यात येतं. | Congress BJP\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना राज्य विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केंद्रात असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे\nकाँग्रेसकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे, असे काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.\nऑक्सीजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान का���्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असं उत्तर देण्यात येतं, रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं.\nदिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे\nरेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलं काय; नवाब मलिक यांचा सवाल\nराज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन सत्ताधारी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डकोरिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड हे भाजप नेते बीकेसी येथील पोलीस कार्यालयात पोहोचले होते.\nया सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सडकून टीका केली. रेमडेसिवीरची साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील संपूर्ण भाजप का घाबरली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या मालकाचं वकीलपत्रं घेतलं होतं की त्यांचे लागेबांधे होते म्हणून त्यांची बाजू घेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे.\nरेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा दोष काय; सचिन सावंतांचा फडणवीसांना सवाल\nVIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले\nफार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nमहाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे\nमहाराष्ट्र 7 hours ago\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nआंदोलनात 400 शेतकऱ्यांचा जीव गेला, पण हाकेच्या अंतरावरील मोदींनी साधी भेटही घेतली नाही : नाना पटोले\nअन्य जिल्हे 8 hours ago\nआधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2019/1/12/Article-on-Hindu-Hitaay-part-3.html", "date_download": "2021-06-24T00:47:24Z", "digest": "sha1:PRYUV45GDUHI7V7NFRHTOBCSBGNXDFQW", "length": 20038, "nlines": 14, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " हिंदू हिताय : भाग ३ - शक्ती ओळखणे गरजेचे - महा एमटीबी महा एमटीबी - हिंदू हिताय : भाग ३ - शक्ती ओळखणे गरजेचे", "raw_content": "हिंदू हिताय : भाग ३ - शक्ती ���ळखणे गरजेचे\nआपल्या राज्यघटनेने ही राज्यघटना फक्त हिंदूंसाठी तयार करण्यात आलेली आहे, असे काही म्हटलेले नाही. ते म्हणण्याची आवश्यकताही नव्हती, कारण घटना समितीतील नव्वद टक्क्यांहून अधिक सभासद हिंदू होते. देशात हिंदूंची बहुसंख्या होती. बहुसंख्य मुसलमान पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे जी घटना तयार झाली, ती हिंदूंनी, हिंदूंसाठी, हिंदू हितरक्षणासाठी तयार केलेली घटना असे तिचे वर्णन करायला पाहिजे. या भाषेत घटनेविषयी कुणी बोलत नाहीत. सत्य बोलायला आणि सांगायला घाबरणे हा राजकीय हिंदूंचा स्वभाव आहे. परंतु, त्याला फार किंमत देण्याचे कारण नाही. घटना समितीचे सत्य कुणाला बदलता येणार नाही आणि घटनेचा वैचारिक आशयदेखील कुणाला बदलता येणार नाही. आपल्या घटनेत हिंदूपण ओतप्रोत भरलेले आहे.\nहिंदू म्हणजे भारतात उत्पन्न झालेल्या शीख, जैन, बौद्ध, आर्य समाज, आदी सर्वांचा समावेश करावा लागतो. ही या सर्वांच्या अस्तित्त्वरक्षणाची इतिहासाने दिलेली महत्त्वाची संधी आहे. मागच्या लेखात तिला शेवटची संधी म्हटले आहे. हे म्हणणे काही अभ्यासकांचे आहे. तिला शेवटची संधी मानण्याचे काही कारण नाही. हिंदू जातीच्या इतिहासात अस्तित्त्वरक्षणाचे असंख्य प्रसंग येऊन गेलेले आहेत. अशा सर्व प्रसंगावर मात करुन हिंदू उभा राहिलेला आहे. यावेळी सुद्धा तो नक्कीच उभा राहणार आहे. संधी शेवटची नसली तरी महत्त्वाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाहोरला न झालेले भाषण ‘अनायहिलेशन ऑफ कास्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे १९३६ सालचे भाषण आहे. या भाषणाचा समारोप करताना बाबासाहेब सांगून गेले की, “हिंदूंनो तुम्हाला स्वातंत्र्य मिळणारच आहे, परंतु माझा प्रश्न असा आहे की, मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची क्षमता तुमच्यात आहे का” त्यांचा संकेत जातीपातीत विभागलेल्या आणि त्यामुळे दुर्बळ झालेल्या हिंदू समाजाकडे आहे. हेच बाबासाहेब १९५५ साली भाषावार प्रांतरचना या आपल्या प्रबंधात म्हणतात की, “पाकिस्तान निर्माण झाले याचा मला आनंद झाला आहे. मला पाकिस्तानचा तत्त्वज्ञ समजतात. एवढे सर्व मुसलमान भारतात राहिले असते तर हिंदूंना स्वातंत्र्य मिळाले असते, परंतु त्यांना सदैव मुसलमानांच्या अधिपत्याखाली राहावे लागले असते, त्यांना मुक्ती मिळाली नसती.” अशा वक्तव्यांचा विचार, “आम्हाला मिळाले���ी ही महत्त्वाची संधी आहे.” या संदर्भात करावा लागतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भारत सार्वभौम भारत झाला. राज्यशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर सार्वभौम भारतीय राज्याची निर्मिती झाली. आपली राज्यघटना निर्माण झाली.\nराज्यघटना निर्मितीसाठी घटनासमिती स्थापण्यात आली. या घटनासमितीत बहुसंख्य हिंदू होते. त्यांना हिंदू समाजाच्या इतिहासाची उत्तम जाणीव होती. आपले तत्त्वज्ञान त्यांना उत्तम समजले होते. आपल्या समोरील प्रश्नांची जाणही त्यांना खोलवरची होती. जे राजकीय स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले आहे, ते चिरकाळ टिकविण्यासाठी सामजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला लवकरात लवकर प्राप्त केले पाहिजे. तिन्ही प्रकारची स्वातंत्र्ये प्राप्त करण्यासाठी घटनाकारांनी राज्यघटनेत घटनात्मक कायद्यात मोडणाऱ्या तरतूदी करुन ठेवल्या आहेत. या देशात बहुसंख्य हिंदूच असल्यामुळे ही तिन्ही प्रकारची स्वातंत्र्ये हिंदूचीच स्वातंत्र्ये ठरतात. आपल्या राज्यघटनेने ही राज्यघटना फक्त हिंदूंसाठी तयार करण्यात आलेली आहे, असे काही म्हटलेले नाही. ते म्हणण्याची आवश्यकताही नव्हती, कारण घटना समितीतील नव्वद टक्क्यांहून अधिक सभासद हिंदू होते. देशात हिंदूंची बहुसंख्या होती. बहुसंख्य मुसलमान पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे जी घटना तयार झाली, ती हिंदूंनी, हिंदूंसाठी, हिंदू हितरक्षणासाठी तयार केलेली घटना असे तिचे वर्णन करायला पाहिजे. या भाषेत घटनेविषयी कुणी बोलत नाहीत. सत्य बोलायला आणि सांगायला घाबरणे हा राजकीय हिंदूंचा स्वभाव आहे. परंतु, त्याला फार किंमत देण्याचे कारण नाही. घटना समितीचे सत्य कुणाला बदलता येणार नाही आणि घटनेचा वैचारिक आशयदेखील कुणाला बदलता येणार नाही. आपल्या घटनेत हिंदूपण ओतप्रोत भरलेले आहे. आपल्या घटनाकारांनी सर्व हिंदूंना राजकीय सत्ता संपादण्याची जबरदस्त शक्ती दिलेली आहे. पहिली गोष्ट दिली ती म्हणजे सार्वभौमत्त्व. पहिल्या लेखात वर्णन केलेले आम्ही हिंदू, सार्वभौम आहोत, म्हणजे आपल्याकडे राज्य घडविण्याची, त्याला शिखरावर नेण्याची अफाट ताकद आलेली आहे. दुसरी गोष्ट जी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती मतदान करण्याचा राजकीय अधिकार. मतदान करण्याच्या या राजकीय अधिकाराचा वापर करुन हिंदू हिताची चिंता करणाऱ्या राजकीय पक्ष���ंना, राजकीय नेत्यांना, आपण निवडून देऊ शकतो. आपल्या मूळावर उठलेल्या आणि आपल्यावर सतत आघात करणाऱ्या शक्तींना मतपेटीच्या माध्यमातून आपण खड्ड्यात घालवू शकतो. एवढी अफाट शक्ती आपल्या बोटावरील उमटणाऱ्या शाईची आहे. तो केवळ एक ठिपका नाही, तर एक हिंदू म्हणून मला मिळालेल्या सार्वभौम शक्तीचे ते प्रतीक आहे.\nफ्रँकाइज गोटिए हे जन्माने फ्रेंच आहेत, धर्माने कॅथलिक आहेत, आणि व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांच्या तीन लेखांबद्दल मी पुढच्या लेखात लिहिणार आहे. हिंदूंसाठी त्यांनी लेखात वापरलेला शब्दप्रयोग आहे- महामूर्ख. ही एक सभ्य शिवी आहे, परंतु ती हिंदू हिताची आत्यंतिक काळजी करणाऱ्या हृदयातून आलेली आहे, म्हणून ती शिवी वाटत नाही. आपण महामूर्ख कसे असतो ज्या शक्ती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्या लढण्यासाठी आहेत, आपले रक्षण करण्यासाठी आहेत, आपल्या शत्रूंना झोपविण्यासाठी आहेत, हेच आपल्या लक्षात येत नाही. एक गाव होते. त्या गावातील एक जण नशीब काढण्यासाठी गाव सोडून गेला. तो हुशार, बुद्धीमान आणि शूर असल्यामुळे काही वर्षातच तो सेनापती झाला. त्याची किर्ती गावात पसरली. गावातील एका तरुणाला वाटले की, त्याच्याप्रमाणे आपणही नशीब काढण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. जो यशस्वी होतो, त्याची नक्कल केली जाते. हा सेनापती गाव सोडून जाताना कसा गेला, याचा त्याने शोध घेतला. त्याच्या लक्षात आले की, गावातून जाताना तो घोड्यावर बसून गेला. त्याच्या एका हातात तलवार होती. पाठीला ढाल होती. बगलेत धनुष्य होते आणि पाठीमागे धनुष्यबाण होते. तोही त्याच प्रकारे प्रवासाला निघाला. गावाने त्याला निरोप दिला. वाटेत चोराने त्याला घेरले. त्याला धरुन पिटले. त्याच्याकडील सर्व वस्तू काढून घेतल्या, घोडाही काढून घेतला. कपडे फाटलेला, मार खाल्लेला तो पुन्हा गावात आला. गावकऱ्यांनी त्याला विचारले, “काय झाले ज्या शक्ती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्या लढण्यासाठी आहेत, आपले रक्षण करण्यासाठी आहेत, आपल्या शत्रूंना झोपविण्यासाठी आहेत, हेच आपल्या लक्षात येत नाही. एक गाव होते. त्या गावातील एक जण नशीब काढण्यासाठी गाव सोडून गेला. तो हुशार, बुद्धीमान आणि शूर असल्यामुळे काही वर्षातच तो सेनापती झाला. त्याची किर्ती गावात पसरली. गावातील एका तरुणाला वाटले की, त्याच्याप्रमाणे आपणही नशीब काढण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. जो यशस्वी होतो, त्याची नक्कल केली जाते. हा सेनापती गाव सोडून जाताना कसा गेला, याचा त्याने शोध घेतला. त्याच्या लक्षात आले की, गावातून जाताना तो घोड्यावर बसून गेला. त्याच्या एका हातात तलवार होती. पाठीला ढाल होती. बगलेत धनुष्य होते आणि पाठीमागे धनुष्यबाण होते. तोही त्याच प्रकारे प्रवासाला निघाला. गावाने त्याला निरोप दिला. वाटेत चोराने त्याला घेरले. त्याला धरुन पिटले. त्याच्याकडील सर्व वस्तू काढून घेतल्या, घोडाही काढून घेतला. कपडे फाटलेला, मार खाल्लेला तो पुन्हा गावात आला. गावकऱ्यांनी त्याला विचारले, “काय झाले” तो म्हणाला, “चोरांनी मला घेरले आणि मारले.” ग़ावकरी म्हणाले, “तू त्यांच्याशी लढला का नाहीस” तो म्हणाला, “चोरांनी मला घेरले आणि मारले.” ग़ावकरी म्हणाले, “तू त्यांच्याशी लढला का नाहीस” तो म्हणाला, “एका हाती ढाल आणि एका हाती तलवार, मी कसा लढणार” तो म्हणाला, “एका हाती ढाल आणि एका हाती तलवार, मी कसा लढणार” ग़ावकरी म्हणाले, “मग तू पळाला का नाहीस” ग़ावकरी म्हणाले, “मग तू पळाला का नाहीस” तो म्हणाला, “मी घोड्यावर बसलेलो मग कसा पळणार” तो म्हणाला, “मी घोड्यावर बसलेलो मग कसा पळणार” संत तुकाराम हीच गोष्ट एका अभंगाच्या माध्यमातून अशा प्रकारे सांगतात ;\nढालतलवारें गुंतले हे कर\nम्हणे मी जुंझार कैसा झुंजो॥\nअसोनि उपाय म्हणे हे अपाय\nम्हणे हायहाय काय करु॥\nढाल आणि तलवार लढण्यासाठी असते आणि घोडा पळण्यासाठी असतो, हेदेखील ज्याला समजत नाही, त्याला महामूर्ख म्हणायचे नाही तर काय म्हणायचे हिंदू म्हणून आपल्याला मिळालेले सार्वभौमत्त्व आणि ते व्यक्त करण्याचा आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार हा सिंहासन उलथेपालथे करण्याचा अधिकार आहे, हे जर आपल्याला समजत नसेल तर आपल्यासारखे महामूर्ख आपणच समजले पाहिजे. राजसत्तेविषयी उदासिनता ही फार घातक असते. एक काळ आपल्याकडे असा येऊन गेला की, आपले संतही म्हणू लागले की, होवे कोई भूपती हमे का हानी हिंदू म्हणून आपल्याला मिळालेले सार्वभौमत्त्व आणि ते व्यक्त करण्याचा आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार हा सिंहासन उलथेपालथे करण्याचा अधिकार आहे, हे जर आपल्याला समजत नसेल तर आपल्यासारखे महामूर्ख आपणच समजले पाहिजे. राजसत्तेविषयी उदासिनता ही फार घातक असते. एक काळ आपल्याकडे असा येऊन गेला की, आपले संतही म्���णू लागले की, होवे कोई भूपती हमे का हानी कुणीही भूपती झाला तर आमची काही हानी होत नाही, या म्हणण्यात काही अर्थ नाही. २००४ नंतर खऱ्या अर्थाने सोनिया गांधी भूपती झाल्या, मनमोहन सिंग कळसूत्री बाहुले झाले. सोनिया गांधी नाचवतील तसे ते नाचत राहिले. संजय बारु यांनी ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक लिहिले. आता त्यावरील चित्रपटही आला आहे. तो आपण बघायला हरकत नाही. सोनिया गांधींनी अत्यंत कौशल्याने हिंदू घातक राजकीय विषयसूची चालविली. नरेंद्र मोदी यांना ‘मौत के सौदागर’ ठरविले. जंग जंग पछाडून कुठल्या ना कुठल्या खटल्यात त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला, तीच गोष्ट अमित शाह यांच्याविषयी आहे. या दोघांविषयी एवढा विद्वेष का कुणीही भूपती झाला तर आमची काही हानी होत नाही, या म्हणण्यात काही अर्थ नाही. २००४ नंतर खऱ्या अर्थाने सोनिया गांधी भूपती झाल्या, मनमोहन सिंग कळसूत्री बाहुले झाले. सोनिया गांधी नाचवतील तसे ते नाचत राहिले. संजय बारु यांनी ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक लिहिले. आता त्यावरील चित्रपटही आला आहे. तो आपण बघायला हरकत नाही. सोनिया गांधींनी अत्यंत कौशल्याने हिंदू घातक राजकीय विषयसूची चालविली. नरेंद्र मोदी यांना ‘मौत के सौदागर’ ठरविले. जंग जंग पछाडून कुठल्या ना कुठल्या खटल्यात त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला, तीच गोष्ट अमित शाह यांच्याविषयी आहे. या दोघांविषयी एवढा विद्वेष का त्याचे एका वाक्यात उत्तर असे की, हे दोघेही जण हिंदू हितरक्षणास समर्पित आहेत. ‘होवे कोई भूपति’ असे म्हणून चालत नाही. भूपति कोण होणार, हे आमचे आम्हालाच ठरविले पाहिजे. हातातील ढाल आणि तलवार लढण्यासाठी आहे. तलवारीने वार करायचा असतो आणि ढालीने वार झेलायचा असतो. राजसत्ता मिळविण्यासाठी पूर्वीच्या काळी ढाल-तलवारीच्या लढाया कराव्या लागत. आता लोकशाही आहे आणि लढाई मतपेटीची असते. ती आपण समजून घ्यायला पाहिजे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nहिंदू हिताय रमेश पतंगे हिंदू समाज राज्यघटना पाकिस्तान Hindu Hitay Ramesh Patange Hindu Constitution Pakistan", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/27/jp-duminy-hit-the-fastest-fifty-of-just-15-balls/", "date_download": "2021-06-23T23:52:40Z", "digest": "sha1:O5MALKD3STSCTLPLRMKAOLTJSSLYRFRX", "length": 8364, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जेपी ड्युमिनी���े अवघ्या 15 चेंडूत ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक - Majha Paper", "raw_content": "\nजेपी ड्युमिनीने अवघ्या 15 चेंडूत ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक\nक्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / जे. पी. ड्युमिनी, टी-२०, दक्षिण अफ्रिका क्रिकेट, सीपीएल / September 27, 2019 September 27, 2019\nगुरुवारी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीचा संघ ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाला कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस ट्रायडर्स संघाने 63 धावांनी पराभूत केले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी ड्युमिनी याने 65 धावांची जोरदार खेळी केली आणि बार्बाडोसला 5 विकेट्सवर 192 धावांचा लक्ष्य उभारण्यास हातभार लावला. ड्युमिनीने यासह सीपीएलमध्ये एक इतिहास रचला. 15 चेंडूत अर्धशतक करत ड्युमिनीने सीपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. ड्युमिनी टी-20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल, भारताचा युसूफ पठाण आणि वेस्ट इंडिजचा सुनील नारायण यांच्यासह संयुक्त चौथ्या क्रमांकावर आहे. तर, दक्षिण आफ्रिकासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा तो फरहान बेहार्डीन यांच्यानंतर दुसरा फलंदाज आहे.\nअवघ्या 15 चेंडूत ड्युमिनीने अर्धशतक ठोकले, सीपीएलच्या इतिहासातील जे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने एकूण 20 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 65 धावा फटकावल्या. न्यूझीलंडच्या जिमी निशाम याच्या ओव्हरमध्ये तो बाद झाल. निशाणा बनवला. त्याने निशामच्या एक ओव्हरमध्ये 25 धावा कुटल्या. ड्युमिनीने शेवटच्या 13 चेंडूत 54 धावा केल्या आणि संघाला मोठा स्कोर करून दिला.\nबार्बाडोसच्या 192 धावांच्या प्रत्युत्तरात नाइट रायडर्सचा संपूर्ण संघ 17.4 ओव्हरमध्ये 129 धावांवर बाद झाला. नाइट रायडर्ससाठी डॅरेन ब्राव्हो याने सर्वाधिक 28 धावा केल्या. बार्बाडोसच्या हेडन वॉल्शने 4 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 5 गडी बाद केले. त्याचबरोबर फलंदाजीनंतर ड्युमिनीने गोलंदाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि 2 गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाला मुश्किलीत पडले. या हंगामातील ट्रिनबागो नाइट रायडर्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याने 7 सामन्यामधील 4 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. मात्र, गुणतालिकेत ते दुसर्‍या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, बार्बाडोस ट्राइडेंट्सचा 7 सामन्यांमधील हा तिसरा विजय होता. पॉईंट्स टेबलमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89-372/", "date_download": "2021-06-23T23:38:17Z", "digest": "sha1:PDHWSZOUS7QAPFUEICZI64NMVFQ2625Z", "length": 17512, "nlines": 164, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी - साहित्य एवं कला विमर्श विविधा", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी\nकवयित्री शांताबाई शेळके विशेषांक\nसुश्री प्रेमा माधव कुलकर्णी\n☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆\n(जन्म:१२ ऑक्टोबर १९२२ – मृत्यू : ६ जून २००२)\nआपल्या ओघवत्या भाषेचं श्रेय त्या आचार्य अत्रेंना देतात. ‘ शब्दांचा सोस असला तरी बोलण्यातील ओघ आपल्या लेखनात पाहिजे’; हे अत्रे यांचं वाक्य त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्रचूर भाषाशैली बदलली. जीवन अनुभव घेताना कोणताही प्रसंग, एखादे दृश्य, ऐखादं चित्रं, एखादं मनात कोरलं गेलेलं वाक्य, निसर्गाची विविध रूपं कविता सुचायला कारणीभूत झाले आहेत.\nशांता शेळके यांची ‘ पैठणी ‘ ही कविता…. मनात खोलवर रुजलेली पण अजुनही मायेची उब व आधार देणारी ही कविता, ‘प्रत्येक स्त्री चा थोडा वेगळा असला तरी असाच एखादा अनुभव तिच्या मनात नक्कीच असणार———\n‘पैठणी’—फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली आजीची एक ‘पैठणी’ जपून ठेवली आहे.कवयित्री लिहिते —–\nमी धरते ऊरी कवळून\nआजी भेटते मला जवळून\nत्यांची शोध ही कवि���ा—— आजही स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारी कविता आहे. हा स्वतः च्या अस्तित्वाचा शोध पूर्वीही होता आणि आजही तसाच आहे. शोध या कवितेतील या ओळी पहा….\n‘माहीत नव्हते मला माझे बळ,\nमाझी दुर्बलता सतत मला वेढून बसलेली\nआणि पुढे त्या लिहितात—-\nआत आतल्या आत मी.\nमी चकीत होत आहे.\nदुखावत आहे आणि सुखावतही’\n‘असा बेभान हा वारा’, ‘ किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह —अनेक सूक्ष्म, तरल, वेगवेगळ्या भावना, संवेदना यातून जाणवतात.\nचित्रपटातील गाणी जशी लोकप्रिय तशी चित्रपटातील ‘लावणी’ ही.\nमराठा तितुका मेळवावा हा ‘चित्रपट’; या चित्रपटातील लावणी. ‘ आनंदघन’ ह्या नावाने लताबाईंचं संगीत आहे.\nकर्नाटकी कशिदा मी काढीला\nहात नका लावू माझ्या साडीला’*\n‘सोनियाची पाऊले’ पवनाकाठचा धोंडी’, ‘ ‘मंगळसूत्र’ हे लावण्यामुळे गाजलेले चित्रपट.\nतसेच चित्रपटातील त्यांची द्वंद्वगीतेही तितकीच लोकप्रिय झाली.\nप्रसिद्ध कवयित्री सरोजिनी बाबर यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे काम केले. साहित्यातील विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.\nआळंदी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला.\nनिसर्गीची त्यांना विलक्षण ओढ होती.त्यांचे मन तासनतास तेथे रमे, हे धूळपाटी या त्यांच्या आत्मचरित्रात लक्षात येते.\nअसेन मी नसेन मी\nतरी असेल गीत हे\nउद्या हसेल गीत हे’\nकवयित्री शांता शेळके यांची काही प्रसिद्ध पुस्तके——\n१. ‘चिमुकल्यासाठी गाणी —अकुबाई बकुबाई ‘हा बालकविता संग्रह\n६. काॅनरॅड रिझ्टर यांचे अनुवादित पुस्तक —- ‘गवती समुद्र’\n७. लुईसा हे अल्काॅट ( मूळ इंग्रजी लेखिका)\nयांच्या लिटल वुमन पुस्तकाचा अनुवाद — ‘चौघीजणी’\n८. द हेलन केलर ह्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद — ‘आंधळी’\n९. मूळ लेखक वेद मेहता यांच्या पुस्तकाचा अनुवाद — ‘आंधळ्याचे डोळे’\n१०. कविता संग्रह —\n१. ‘असा बेभान वारा’\n११. ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्र\n©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी\n≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से ��ूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2020/10/14/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-06-24T01:07:36Z", "digest": "sha1:5X3XQASFDQHEUJ6HVE5GYGRMXGBRF6J4", "length": 6382, "nlines": 84, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन – Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nस्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन\nनांदेड :(वरक- ताजा न्यूज ):मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती लवकरात लवकर उठविण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांनी केली.\nमराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीकडे घटनापीठ लवकर स्थापन करण्यासाठी अर्ज करावा, घटनापीठ स्थापन झाल्यानंतर सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, यासाठी अर्ज करावा, घटनापीठ स्थापन झाल्यानंतर स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत, हे सर्व शक्य नसेल तर मराठा आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी नवीन अध्यादेश काढावा, तसेच मराठा आरक्षणावर दोन दिवशीय विशेष अधिवेशन घ्यावे, सारथी संस्था पुर्ववत सुरू करावी आणि सारथीचे कामकाज, कोर्सेस सुरू करण्यासाठी १ हजार कोटीचा निधी द्यावा, या व इतर मागण्यांसाठी १५ ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर जागर आंदोलन करण्यात येणार आहे. पालकमंत्री हे सध्या नांदेडात नसून ते येईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा माधव देवसरकर यांनी दिला आहे.\nयूपी: हिंदू से शादी करने पर मुस्लिम महिला की पिटाई, सिर मुंडवाया\nमुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास म��ामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)\nवसीम रिजवी पर रेप का आरोप, जांच में जुटी पुलिस\nमस्जिद विध्वंस : बाराबंकी के पूर्व एसडीएम को हाईकोर्ट का नोटिस\nऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला साहित्य भेट\nयूपी शिया वक्फ़ बोर्ड के पूर्व अध्यक्ष वसीम रिज़वी पर महिला ने लगाया रेप का आरोप\nयूपी के मथुरा में मस्जिद की मीनार में तोड़फोड़, पुलिस ने शुरू की जांच\nPrevious Entry शहर में एक परिवार के आठ लोग बह गए, 2 शवों को बरामद किया गया\nNext Entry तनिष्क के ऐड को लेकर चेतन भगत ने लगाई ट्रोल्स को फटकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://meghaumesh.blogspot.com/2012/01/blog-post_3382.html", "date_download": "2021-06-23T23:45:34Z", "digest": "sha1:W7VPQXILYKHVUC4RAQZII7A4UC6GOWUG", "length": 16394, "nlines": 153, "source_domain": "meghaumesh.blogspot.com", "title": "माझे ब्लॉग माझे विश्व: काहीतरी नविन !", "raw_content": "माझे ब्लॉग माझे विश्व\nबीईएसटीच्या बसमध्ये गर्दीत उभा होतो. ऑफिस मधून घरी चाललो होतो.\nपावसामुळे रस्त्यावरच्या ट्राफिकचा चोथा झालेला.\nगाड्यांच्या मागून बाहेर पडणारे वायू अश्रुधुराचं काम करत होते.\nआपण का राहतोय या शहरात \nसो कॉल्ड 'यशस्वी' होण्यासाठी जर हा विषारी धूर खाऊनच मरायचं असेल तर कशाला हा सगळा आटापिटा\nमग हे सगळं सोडून गावाला जायचं पण गावाला जाऊन नक्की करायचं पण गावाला जाऊन नक्की करायचं\nआपण नक्की जगतोय कशासाठी कोणासाठी \nडोक्यात विचारांचा ट्राफिक जाम \n‘काहीतरी वाचुया तरी’ म्हणून खांद्यावरच्या बॅगमध्ये कसाबसा हात घालून एक पुस्तक बाहेर काढलं.\nपुस्तक चाळता चाळता एका पानावर नजर थबकली.\nआत्महत्या करण्यासाठी एक माणूस कड्यावरून खाली उडी मारणार तेवढ्यात एक साधू त्याला अडवतो.\nसाधू म्हणतो, 'आयुष्याला इतका वैतागला आहेस तर एक काम कर. माझ्याबरोबर इथल्या राजाकडे चल. तो आपल्या दोघांना 'मालामाल' करेल.'\nदोघेजण राजासमोर उभे राहतात. साधू राजाला सगळी हकीगत सांगतो.\nराजा त्या माणसाला म्हणतो, ' तू तुझे डोळे काढून दे, मी तुला पन्नास हजार रुपये देईन. तुझे दोन हात तोडून दे, मी तुला पंचवीस हजार रुपये देईन. पाय, मूत्रपिंड, हृदय, आतडी, किडनी, जठर या सगळ्याचे मिळून एक लाख रुपये \nमाणूस चिडून म्हणतो, 'माझ्या अमुल्य अवयवांची किंमत करताना तुम्हाला लाज नाही वाटत मी माझा एकही अवयव विकणार नाही.'\nराजा हसून म्हणतो, 'इतक्य��� 'अमुल्य' गोष्टी जवळ आहेत हे माहित असून तुला तुझ्या आयुष्याचा कंटाळा आला\nमाणसाला त्याची चूक समजते आणि तो रडू लागतो.\nसाधू म्हणतो, 'तू कुठल्या कारणासाठी आत्महत्या करणार होतास ते मला माहित नाही. पण तुझ्याजवळ ज्या अमुल्य गोष्टी आहेत त्यांचा योग्य वापर करून एक नवं आयुष्य सुरु कर.'\nही कथा संपल्यावर पुस्तकात ओळी होत्या -\nक्षणभर वाटलं की माझ्या आजूबाजूचं सगळं जग थांबलंय. मनातला कोलाहल शांत शांत होत गेला.\nकान बंद झाले. शून्यात नजर गेली. कितीतरी वेळ मी तसाच लोंबकळत उभा राहिलो.\nमला वाटतं 'साक्षात्काराचा क्षण' याहून वेगळा नसेल \nयापूर्वीही असे 'साक्षात्कारी क्षण' येऊन गेले, पण आजच्यासारखं त्यांना चिमटीत पकडू शकलो नव्हतो \nसायकल शिकताना एकशे चौतीसवेळा पडून जेव्हा पहिल्यांदा 'बॅलंस' साधता आला तो 'साक्षात्कार' नव्हता \nपोहता पोहता पाण्यावर पहिल्यांदा तरंगलो तो 'साक्षात्कार' नव्हता \nओठांनी शिट्टी वाजवता-वाजवता जेव्हा पहिली 'फ्लॉव-लेस' शिट्टी वाजली तो 'साक्षात्कार' नव्हता\nमनात उसळलेला विचारांचा पूर शांत झाला होता. आता विचारांचे तरंग उमटू लागले.\nआपण झोपतो म्हणजे तसं पाहिलं तर काही काळासाठी 'मरतोच'. सकाळी जिवंत झाल्यासारखे जागे होतो.\nघड्याळाचा गजर जरी उठवत असला तरी मुळात 'जागे होऊ शकतो' म्हणून उठतो.\nआज सकाळी मी जागा झालो. याबद्दल 'त्याचे' आभार \nतालिबान राजवटीत जन्माला आलो नाही आणि जिथे जन्माला आलो तिथे तालिबान राजवट नाही.\nजगात काही दुर्दैवी लोकांना सूर्यप्रकाशाची अलर्जी असते. ही माणसे दिवसा घराबाहेर पडू शकत नाहीत. या लोकांना वर्षानुवर्षे घरामधेच बसून राहावं लागतं. मला सूर्यप्रकाशाची अलर्जी नाही. याबद्दल 'त्याचे' आभार \nशेणातलं अन्न वेचून खाणारी गरिबी अजूनही या पृथ्वीवर आहे. पानात गुळगुळीत भेंडीची भाजी वाढली म्हणून मी बायकोवर रागावू शकतो. याबद्दल 'त्याचे' आभार \nआज घातलेला शर्ट धुवून उद्या वापरावा लागत नाही. बोवारणीला कपडे देऊन भांडी घेण्याइतपत कपडे आहेत.\n‘आज हा शर्ट घालू की तो शर्ट घालू’ ही निवड करण्यात वेळ फुकट जातो याबद्दल 'त्याचे' आभार \nदोन्ही पाय लांब पसरून झोपण्यासाठी घरात पुरेशी जागा आहे. थंडीच्या दिवसात अंगावर पांघरूण आहे.\nउकाड्यात पंख्याचा वारा आहे. साखरझोपेत असताना अंगावर पाऊस पडून झोपमोड होत नाही. याबद्दल 'त्याचे आभार' \nमाझं उतराय��ं ठिकाण आलं तरी 'ब्लेसिंग्स'ची ही यादी संपत नव्हती. एका वेगळ्याच तंद्रीत बसमधून उतरलो.\nकिती गोष्टी गृहीत धरून जगत होतो आपण तक्रार करायला जागाच नाही अशी खरं तर परिस्थिती.\nइतकं असून तक्रारींचा पाढा वाचल्याशिवाय आपला दिवस सरत नाही.\nपरंतु अशा तक्रारी करणाऱ्या आणि निराशावादी लोकांना इतिहासात स्थान नसतं.\nकारण इतिहास त्याच माणसांचा लिहिला जातो, जी माणसं स्वाभाविक मानवी मर्यादांच्या पलीकडे जातात.\nइतिहास त्याच माणसांचा लिहिला जातो, जे आपल्या समृद्ध विचारांनी आणि कृतीने संकटांचे रुपांतर एका नव्या संधीत करतात.\nया बाबतीत डॉ. चिंतामणराव देशमुखांची एक गोष्ट आठवली.\nचिंतामणरावांनी ते रहात असलेल्या सरकारी बंगल्यासमोर मोठ्या कष्टाने बाग फुलवली होती. रोज सकाळी चार वाजता उठून ते झाडांना पाणी-बिणी घालून त्यांची निगा राखत असत. काही वर्षांनी त्यांना तो बंगला काही कारणास्तव सोडावा लागला. त्या बागेकडे बघून त्यांचे एक स्नेही हळहळून म्हणाले, 'तुमचे कष्ट वाया गेले. एवढ्या प्रेमाने वाढवलेली बाग तुम्हाला इथेच सोडून जावी लागणार.'\nचिंतामणराव म्हणाले, 'असं कसं म्हणता तुम्ही झाडं वाढवायची किमया 'माझ्या' हातात आहे. मी जिथे जाईन तिथे एक नवीन बाग निर्माण करू शकेन झाडं वाढवायची किमया 'माझ्या' हातात आहे. मी जिथे जाईन तिथे एक नवीन बाग निर्माण करू शकेन \nडोक्यात हे सगळे विचार घोळवतच घरी पोहोचलो. जेवायला बसलो. पानात भेंडीची भाजी \nकाहीही न बोलता पानात वाढलेली भेंडीची भाजी संपवली.\n'आज आवडली वाटतं - माझ्या हातची 'भेंडीची भाज्जी ' बायकोने टोमणा मारला.\n'अं..हो.. हो..छान करतेस तू ही भाजी ' मी तंद्रीत म्हणून गेलो.\n' मी छान स्वयंपाक करते याचा आज झाला का - 'साक्षात्कार' ' बायकोने थट्टेच्या स्वरात विचारलं.\nमी हसलो. तीही हसली.\nकाही गोष्टी न बोलूनही एकमेकांना बरोब्बर समजतात अशा घरात मी राहतो - याबद्दल 'त्याचे' आभार \nPosted by खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही at 02:36\nअशी पाखरे येती ...\nखास काही माझ्या वाचनात आलेले खास काही\nसात जन्म असतात का \nआई असं का ग केलंस\nतरुण मुलागा आणि त्याचे वडील\n>>> श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन <<...\nएक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता, व...\nनिरपराध अनुभव कथा .............\nदोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nचार दिवस माझे.. माझ्यासाठी\nपु ल was excellent ह्यांचे काही ��जेदार किस्से\nबाई मी तुम्हाला विसरलो नाही....\nहे बाणेदार उत्तर देणारा..............\nअशाही दोघांची प्रेम कहाणी.\nवाईट गोष्टी विसरा आणि पुढे चालत राहा…\nमरून जावंसं वाटतंय’ ......कधी असा विचारआलाय का आप...\nफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..................\nएक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण...\n तिला ही इच्छा मरण हवं आहे \nऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा .......... .............\nहे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार ...\nएक सत्य कथा एकदा जरूर वाचा ....\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/books-and-granths-are-favourites-doctor-babasaheb-ambedkar-363677", "date_download": "2021-06-24T01:12:50Z", "digest": "sha1:PCF2O4OUGCJKU7ZKPUJCAXIWEPBK7PHR", "length": 45348, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोहळा धम्मदीक्षेचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते प्रचंड ग्रंथप्रेमी; बाबासाहेबांची ग्रंथनिर्मिती म्हणजे एक सोनेरी पान.", "raw_content": "\n‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अप्रतिम ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. जीर्ण मूल्यांच्या, जातीसंस्थांना जबर धक्का बसला. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र जातिव्यवस्थेची चिकित्सा केली.\nसोहळा धम्मदीक्षेचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते प्रचंड ग्रंथप्रेमी; बाबासाहेबांची ग्रंथनिर्मिती म्हणजे एक सोनेरी पान.\nनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. त्यांचा हरेक ग्रंथ अतिशय मौलिक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, तात्त्विक, सांविधानिक, इतिहास, संशोधन, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत वाङ्मयीनदृष्ट्या प्रकाश टाकणारे दिशादर्शक ग्रंथलेखन केले आहे. हे लेखन प्रेरक, चेतनादायी ठरते. समाजशास्त्रीय, धर्मशास्त्रीय चिकित्सा करणारे नि आव्हान देणारेसुद्धा आहे. डॉ. आंबेडकरांची ग्रंथनिर्मिती एक सोनेरी पान आहे.\n‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अप्रतिम ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. जीर्ण मूल्यांच्या, जातीसंस्थांना जबर धक्का बसला. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र जातिव्यवस्थेची चिकित्सा केली. १९३६ च्या लाहोर अधिवेशनाच्या निमित्ताने लिहिलेले भाषण आहे. ते अधिवेशन रद्द करण्यात आले. आपल्या भाषणातील एकही शब्द गाळणार नाही. भाषणातील मांडलेल्या विचारांबद्दल तसूभरही भूमिका बदलणार नाही. काहीही हो, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही, अशी कणखरता दाखविली. सदर अधिवेशनातील डॉ. बाबासाहेबांचे भाषण रद्द होणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार होता. विवेकवादी, तर्कशुद्ध मतप्रवाहासाठी आग्रही असणारे डॉ. आंबेडकर यांनी जातिसंस्थेपुढे शरणागती पत्करली नाही.\nबाबासाहेब आपल्या मतावर ठाम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ ला धर्मांतराची घोषणा करून तथाकथित हिंदूधर्म संस्कृतीला उघड धक्का दिला होता. हर भगवानदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १४ एप्रिल १९३६ ला पत्रसंवाद झाला होता. त्यात ‘मी हिंदू धर्म सोडणार आहे. हिंदू धर्मातील माझे शेवटचे भाषण आहे’, असे बाबासाहेबांनी प्रतिपादन केले होते. अकारण हिंदू धर्मग्रंथावर नि वेदावर टीका करणे, प्रक्षोभक भाषणाचा भाग न वगळणे तसेच जसेच्या तसे भाषण छापणे म्हणजे अधिवेशन पुढे ढकलावे लागेल, असा समज जातपात तोडक संस्थेचा झाला. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या मतावर ठाम होते.\nजग २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना आजही जातिव्यवस्थेचे चटके सहन करावे लागते. जात दिवसेंदिवस दृश्य-अदृश्य स्वरूपात उग्ररूप धारण करीत आहे. जातिव्यवस्थेमुळे सामाजिक, सांस्कृतिक विकासाला आळा बसतो. जातीमुळे केवळ श्रमाचे विभाजन नाही तर श्रमिकांची विभागणी केली जाते, असा निर्वाळा बाबासाहेबांनी दिला होता.\nसर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून केली परखड चिकित्सा\n‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा ग्रंथ ज्वालाग्राही पण मार्मिक विचारांचे द्योतक आहे. आजही आपल्या देशात जातिद्वेष पोसला जातो. त्यामुळे हरेक क्षणी माणसे बळी पडताहेत. त्यासाठी जातीअंताचा लढा तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत जातीअंत होणार नाही, तोपर्यंत प्रबुद्ध समाज निर्माण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून परखड चिकित्सा केली आहे. मानव्यबाधित धर्मग्रंथांमुळे ज्या जनसामान्यांवर अतोनात अन्याय, अत्याचार केला, अशा जातिधर्माला मूठमाती दिली तर वावगे काय सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक निबंध लादून त्याचे जीवनच बंदिस्त केले. अशा पोथिनिष्ठ समाजव्यवस्थेवर जालीम औषध शोधून विज्ञानवादी, तर्क, विवेकाची सांगड घालून नवसमाज कसा निर्माण करता येईल, हे उत्तर डॉ. आंबेडकरांनी शोधून काढले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते’ ग्रंथातील संदर्भासहित काढलेले निष्कर्ष कटुसत्य आहे. ऋग्वेदात दास हा शब्द ५४ वेळा, दस्यू हा शब्द ७८ वेळा वापरला आहे. दास नि दस्सू हे लोक एकच आहेत. शूद्रांचा उल्लेख फक्त एक वेळाच आला आहे. याचा अर्थ त्या लोकांना विशिष्ट नामोल्लेख करून त्या जमातीवर, टोळीवर गुन्हेगारीचे शिक्कामोर्तब करणे हे एक षडयंत्र आहे, हे आरोप निराधार असल्याचा निर्वाळा आपल्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी सिद्ध केला. उत्तर ध्रुवावरून आलेल्या आर्य लोकांनी इथल्या मूळ रहिवाशांवर अर्थात दास, दस्यूंवर हल्ला करून दहशत पसरविली. पण, हे लोक आर्यांपेक्षा अधिक पराक्रमी होते. तसेच सुसंस्कृत होते. अस्पृश्य मूळचे कोण किंवा ते अस्पृश्य कसे झाले किंवा ते अस्पृश्य कसे झाले या डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथात प्रत्येक अथवा दैनंदिन व्यवहारातील सांगोपांग चर्चा केली आहे. अस्पृश्य लोक आणि अस्पृश्यता कशी पैदा झाली, यावर डॉ. आंबेडकरांनी भाष्य केले.\n‘द प्राब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी आपले विचार प्रकट करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे तर अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांना दूरदृष्टी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रोफेसर एडवीन कॅनान आपल्या प्रस्तावनेत ‘बाबासाहेबांनी सांगितलेला विचार नव्यांसाठी प्रेरणादायी ठरतो’, असे सूचक विधान करतात. भारतीय उपखंडामध्ये १८०० ते १८९३च्या काळात व्यवहारार्थ चलनाचा उपयोग कसा होत गेला व त्याचे परिणाम कसे झाले, याची समग्र चिकित्सा डॉ. आंबेडकरांनी पहिल्या प्रस्तावनेत केली आहे.\n‘भारताचे विभाजन अद्वितीय ग्रंथ\nजागतिक पातळीवर आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. अर्थव्यवस्था कमालीची कोलमडली आहे. त्यामुळे जीडीपीचा दर अत्यंत कमी झाला आहे. भारतामधील अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारेल असे कधी वाटत नाही. कारण, दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. उद्योगधंदे अखेरचा श्वास घेत आहेत. नीती आयोगामुळे संपूर्ण जनतेचे कंबरडे मोडले आहे. ‘भारताचे विभाजन’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अद्वितीय ग्रंथ. या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९४० साली प्रकाशित झाली असून, २८ डिसेंबर १९४० ला प्रस्तावना लिहिली आहे. एखाद्या राष्ट्रनिर्मितीचा सात वर्षांअगोदर वेध घेणे ही जगातल्��ा इतिहासातील पहिलीच घटना असावी. ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ या ग्रंथाची निर्मिती नगरमध्ये झाली. दादासाहेब पी. जी. रोहम यांना ग्रंथाचे श्रेय देतात. हे दादासाहेब रोहम यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करतात. हा ग्रंथ फक्त २१ दिवसांत पूर्ण झाला. हिंदू, मुसलमानांच्या समग्र समस्यांचा मुक्त आढावा घेतला आहे. १ जानेवारी १९४५ ला दुसऱ्या प्रकाशन आवृत्तीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली भूमिका विशद करतात. तसेच हा ग्रंथ रमाईला अर्पण करतात. आजही पाकिस्तानची स्थिती ‘जैसे थे’ आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्कांची तरतूद करणे ही काळाची गरज आहे. तसेच स्वतंत्र भारताच्या इतिहासात अस्पृश्यांचे राजकीय स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. परंतु, मागणीला विरोध केला गेला. राष्ट्रहितासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग केला. राजकीय मतदारसंघाचे अस्तित्व बाद झाले. २३ सप्टेंबर १९३२ला समेट घडविला. त्या पुणे कराराला विजयी दिवस म्हटले तर वावगे ठरत नाही. या ग्रंथासाठी प्राचार्य मनोहर चिटणीस आणि एस. सी. जोशींचे सहकार्य मिळाले आहे, अशी भावना डॉ. आंबेडकर व्यक्त करतात.\nहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संशोधन ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला. तेव्हा काही तथाकथित संघटनांनी महाराष्ट्रभर वादळ उठविले होते. या ग्रंथामध्ये राम व कृष्णाच्या कोड्याची उकल करून धर्मचिकित्सा केली. या धर्मव्यवस्थेतून बहुजनांनी बंधमुक्त व्हावे, असा दिशादर्शक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथात मांडतात. या ग्रंथाचा परिचयात्मक आढावा घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, सर्वसामान्य माणसाने हिंदू मानसिकतेच्या बाहेर पडावे, यासाठी धर्मचिकित्सा करणे काळाची गरज होती. तरच हिंदू समाज जागृत होईल, असा आशावाद डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केला होता. परंतु, आजही बहुजन समाज भरडला जात आहे. बहुजन समाजातील सकस नेतृत्व पुढे येत नाही तोपर्यंत परिवर्तन अशक्य आहे.\nस्वामी वेदांत तीर्थ यांच्या ‘राष्ट्ररक्षा के वैदिक साधन’ या ग्रंथातील प्रस्तावना अत्यंत मौलिक आहे. या प्रस्तावनेत वेदकाळ आणि आधुनिककाळ या दोन्ही कालखंडांमध्ये का��ी तफावत आहे का, असा उभा प्रश्न निर्माण केला आहे. वैदिक काळातील संस्कृती अध्यात्माच्या प्रपंचात गुरफटली आहे. त्यामुळे या संस्कृतीशी जुळलेली नाळ आधुनिक काळात पचनी पडणार नाही. मानवाच्या उन्नतीसाठी बाधक आहे. कारण, वेदकालीन धर्मसंस्कृतीने माणसाच्या अनेक पिढ्या ‘लॉकडाउन’ केल्यात. प्राचीन काळातील जुनी रीत आधुनिक भारताला कशी पचनी पडेल\n‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. ‘जिवो जीवस्य जीवनम’ हे जीवनवादी तत्त्वज्ञान आहे. अंधारात चाचपडणाऱ्या माणसांना डोळस बनविणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची प्रस्तावना १५ मार्च १९५६ ला उपलब्ध होती. ६ एप्रिल १९५६ ला प्रस्तावनेतील काही सूचना दुरुस्ती केली होती. या ग्रंथाची पहिली आवृत्ती पीईएसने १९५७ ला प्रकाशित केली; तेव्हा ग्रंथाच्या आवृत्तीमध्ये प्रस्तावना छापलीच नाही, हे एक कोडेच आहे. त्यावेळी पीईएसचे अध्यक्ष आर. आर. भोळे होते.\n‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा चार भागांमध्ये विस्तार केला आहे. १) बुद्धांनी प्रव्रज्या का घेतली (२) चार आर्यसत्ये (३) आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म (५) भिक्खू. या ग्रंथात तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती आणि काव्यमयतेचे अनोखे दर्शन होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावनेत विज्ञान, तर्क आणि विवेकाची कास धरून बुद्धाचे जीवन आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा सार सांगितला आहे. या धम्मग्रंथाचे डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन यांनी प्रथम हिंदी भाषेत रूपांतर केले.\nअतिशय छोटेखानी पुस्तकाची प्रस्तावना डॉ. बाबासाहेबांनी लिहिली. १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माच्या दीक्षेनंतर बौद्ध धम्म म्हणजे काय, त्याचे मूल्य काय, त्याची आचारसंहिता कशी असेल, यासंबंधी अत्यंत मार्मिक विश्लेषण ‘बौद्ध पूजापाठ’मध्ये केले आहे. वि. रा. रणपिसेद्वारा भारतीय बौद्धजन समितीतर्फे पहिले प्रकाशन झाले होते. तसेच या पुस्तकाचे कॉपीराइटसुद्धा समितीकडे दिले होते. ‘बौद्ध पूजापाठ’मध्ये १० प्रकरणे आहेत. १) सरणयंत्र २) पज्वसीनानि ३) बुद्धवंदना ४) धम्मवंदना ५) संघवंदना ६) पूजा ७) सब्बसुगाथा ८) धम्मपालन गाथा ९) रतनसुत्त ९) जप. बौद्ध धम्म हा सुंदर जीवन जगण्याचा मध्य मार्ग आहे. ‘नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं’ आणि २२ प्रतिज्ञांमध्ये बौद्ध अनुय��यांचा जीवनार्थ दडलेला आहे.\nलेखक - महेंद्र गायकवाड\nसंपादन - अथर्व महांकाळ\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोट�� 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशी��ी हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/10/article-on-suresh-sonawane.html", "date_download": "2021-06-24T00:57:51Z", "digest": "sha1:L72DKBZ5PAFKZYDSJ3CSRI6UWMZ5QEZA", "length": 13065, "nlines": 16, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " कष्ट आणि भलेपणाला पर्याय नाही - महा एमटीबी", "raw_content": "कष्ट आणि भलेपणाला पर्याय नाही\nअवघ्या विश्वाचे कल्याण करायला जमणार नाही. मात्र, आपल्या स्तरावर सर्व मांगल्याची भावना आणि कार्य करणारे कुर्ला टर्मिनसचे स्टेशन डायरेक्टर सुरेश सोनवणे यांच्याविषयी...\n“गुणवत्ता असेल, कष्ट करण्याची जिद्द असेल, तर जातीपातीची विषमता हा मुद्दा कधीच नसतो. आपण सर्व एक आहोत, मग न अनुभवलेल्या जातीय विषमतेबद्दल का बोलावं संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये विश्वाचे कल्याण चिंतिले आहे. त्या कल्याणाचे आपण वारसदार आहोत,” असे सुरेश सोनवणे सांगत होते.\nप्रचंड मेहनत आणि आपल्या हातून जे काही होईल ते मंगल आणि लोकहिताचेच होईल, अशी निःस्वार्थी भावना असलेले सुरेश सध्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये स्टेशन डायरेक्टर आहेत. कोरोनाकाळात महाराष्ट्रातून दुसर्‍या राज्यातील आपल्या घरी जाणार्‍या लाखो लोकांमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस अक्षरशः २४ तास कार्यरत होते आणि आहे. त्या कार्याचे सहभागी आहेत सुरेश सोनवणे. ‘स्टेश�� डायरेक्टर’ म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सहकार्‍यांसोबत कुर्ला टर्मिनसचा शिस्तयुक्त आणि तितकाच देखणा कायापालट वाखणण्यासारखा आहे. आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचे पुजारी असलेले सोनवणे हे स्वतः कवी आहेत.\nया सगळ्यापलीकडे सुरेश एक शिक्षकही आहेत. पण, शिक्षक म्हणजे रूढार्थाने शाळा महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक नाहीत. तर रेल्वेमध्ये जे चतुर्थ श्रेणीतले कामगार परीक्षा देऊन वरच्या श्रेणीत जाण्यास इच्छुक आहेत. अशा कामगारांना सोनवणे आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून शिकवतात. ज्यांचे ज्यांचे ते शिक्षक होते किंवा आहेत, ते सारे आज चतुर्थ श्रेणीतून परीक्षा देऊन वरच्या श्रेणीत काम करत आहेत. त्यामुळे कामगार सोनवणे यांच्याकडे ‘बॉस’ किंवा ‘वरचा अधिकारी’ म्हणून पाहत नाहीत, तर आपल्या भल्यासाठी विचार करणारा भला माणूस म्हणूनच पाहतात.\nया काळात चतुर्थ श्रेणी कामगारांचे खूप हाल होत होते. अशा वेळी सुरेश यांनी काही स्वयंसेवी संस्थांची माहिती काढली. या संस्थांद्वारे कर्मचार्‍यांना आवश्यक ती मदत केली. सुरेश हे कोणत्याही कामगार संघटनेत काम करत नसतानाही (वरिष्ठ पदावर असल्यामुळे) त्यांच्याकडे कितीतरी कामगार समस्या घेऊन येत असतात, अगदी घरगुतीही. त्यावेळी शांतपणे त्यांचे ऐकून संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातली एखादी नेमकी ओळ सांगून सोनवणे त्या कर्मचार्‍यांना सल्ला देतात.\nसुरेश यांच्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. छत्रपती असतानाही शाहू महाराज समाजातील सामान्यातल्या सामान्य आणि वंचितातल्या वंचित व्यक्तींशी संवाद साधत, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य ती मदत करत. जर शाहू महाराज इतके मोठे असून असे करतात, तर आपण कोण त्यामुळे पदाची वर्गवारी न करता सगळ्यांना समानतेने पाहावे, असे सुरेश यांचे मत.\nसुरेश यांचे वडील श्रीरंग हेसुद्धा रेल्वेत चतुर्थ श्रेणी म्हणून कामास रुजू झाले होते, तर आई मखमलबाई या गृहिणी. मूळचे सांगोल्याचे हे कुटुंब. कातडे कमावण्याचा पारंपरिक व्यवसाय. श्रीरंग यांचे वडील आणि आई वारकरी, त्यामुळे सुरेश यांच्या मनी पंढरीच्या विठुरायावर अतोनात श्रद्धा. वडील उत्कृष्ट चित्रकार. त्या काळात सुरेश यांच्या घरी चार-पाच वृत्तपत्र येत. त्यामुळे लहानपणापासून सुरेश यांना वाचन���ची आवड. त्यावेळी सोनवणे कुटुंब मुलुंड पश्चिमेला राहायचे. 1970चे दशक. चाळीत काही व्यक्ती दारू पिऊन सज्जन लोकांना त्रास द्यायचे. त्यांच्याशी कोण वैर पत्करणार पण, श्रीरंग यांनी कायदेशीर पावले उचलत न घाबरता त्या गुंडावर पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले.\nया गोष्टीचा सुरेश यांच्यावर प्रभाव पडला. आपण समाजासाठी खारीचा तरी वाटा उचलायला पाहिजे, हे वडिलांचे म्हणणे. सुरेश यांना रेल्वेतच नोकरी करायची होती. पण, सुरेश महाविद्यालयात असताना वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आलेल्या पैशातून टॅम्पो विकत घेतला आणि सुरेश सोडून बाकी सगळे गावी गेले. तिथे टॅम्पो वाहतूक व्यवसाय करावा, असा मानस होता. पण, एक-दोन वर्षांतच टॅम्पोचा अपघात झाला. टॅम्पो दुरुस्त करायला विम्याच्या पैशापेक्षा कितीतरी पट पैसे जास्त लागले. त्यासाठी बँकेकडून कर्ज काढावे लागले. मात्र, त्यामुळे घरची परिस्थिती बदलली. होत्याचे नव्हते झाले. मुंबईत शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी सुरेश दिवसभर शिकवणी घेऊ लागले.\nदुसरीकडे कर्ज न फेडल्यामुळे टेम्पो बँकेने लिलावात काढला. हा प्रसंग लिहिताना तितकेसे काही वाटत नाही. पण, गावात भाऊबंदकी आणि समाजव्यवस्थेत ही मोठी गोष्ट होती. नोकरी नाही, हाताशी काही नाही. मात्र, या सगळ्या परिस्थितीकडे पाहत सुरेश एकच शिकले की, कुठेही नियोजन न करता किंवा भविष्याचा वेध न घेता कोणतीही गोष्ट करू नये. त्यांनी हा विचार आयुष्यात अमलात आणला. आलेल्या परिस्थितीने विचलित न होता ते अभ्यास करू लागले. आई-वडिलांना धीर देऊ लागले. दिवस पालटतील, असा विश्वास देऊ लागले.\nसुरेश यांच्या मेहनतीला फळ आले. रेल्वेच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकामध्ये ते स्टेशन मास्टर झाले. तिथेही ते पुढच्या परीक्षा देत उत्तीर्ण झाले, महाराष्ट्राबाहेरही त्यांची बदली झाली. पण, मनात एक विचार कायम, कष्टाला आणि भलेपणाला पर्याय नाही. त्यामुळे सगळीकडे त्यांची कारकिर्द चांगलीच होती. त्यानंतर ते कुर्ला टर्मिनसचे ‘स्टेशन डायरेक्टर’ झाले. रेल्वेत चतुर्थ श्रेणीत काम करण्यास रुजू झालेल्या पित्याचा आणि ही त्या समाजाची आनंदाची, अभिमानाची बाब आहे. पण, खरे म्हणजे सुरेश सोनवणे यांच्यासारखी माणसे जगातील कोणत्याही समाजाचे भूषणच आहेत.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nसुरेश सोनावणे कुर्ला कुर्ला टर्मिनस संचालक भारतीय रेल्वे Suresh Sonawane Kurla Kurla Terminus Operator Indian Railway", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/rss-chief-mohan-bhagwat-tested-corona-positive-ncp-mlc-amol-mitkari-said-now-ask-sambhaji-bhide-434726.html", "date_download": "2021-06-24T01:02:05Z", "digest": "sha1:HXJEPYJ57HZEVI5N3PXMF7YQ4PWN2H6N", "length": 16718, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसरसंघचालकांना कोरोना, अमोल मिटकरी म्हणाले, आता भिडे गुरुजींना विचारा\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर अमोल मिटकरींनी संभाजी भिडेंची फिरकी घेतली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंची (Sambhaji Bhide) फिरकी घेतली आहे. मोहन भागवत यांना कोरोना झाल्याच्या बातमीला कोट करताना, अमोल मिटकरी यांनी आता भिडे गुरुजींची प्रतिक्रिया घ्या, असं ट्विट केलं आहे. अमोल मिटकरी म्हणतात, “कृपया पत्रकार बांधवांनी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी\nअमोल मिटकरी यांचं ट्विट\nकृपया पत्रकार बांधवानी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी\nसंभाजी भिडे काय म्हणाले होते\nकोरोना आणि मास्कबद्दल संभाजी भिडे यांनी नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कोरोना हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. इतकंच नाही तर “कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं संभाजी भिडे म्हणाले होते.\n“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले.\nमोहन भागवत यांना कोरोना\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.\nVIDEO : संभाजी भिडे काय म्हणाले होते\nRSS सरसंघचालक मोहन भागवतांना कोरोनाची लागण, नागपुरातील रुग्णालयात दाखल\nVIDEO : कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, संभाजी भिडे पुन्हा घसरले\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nमहाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे\nमहाराष्ट्र 8 hours ago\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nआधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती\nठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा, फडणवीसांची राज्यपालांना विनंती\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री ब���्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-to-start-on-september-19-final-on-november-10-updates-mhas-469071.html", "date_download": "2021-06-24T00:03:16Z", "digest": "sha1:OEBLZXGFJ5OS6L7CXWOPALXUJUMW2Q4K", "length": 17298, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING : IPL फायनलची तारीख बदलली, 'या' तारखेला रंगणार रोमांचक सामन्याचा थरार IPL to start on September 19 final on November 10 updates mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे ���ा 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nBREAKING : IPL फायनलची तारीख बदलली, 'या' तारखेला रंगणार रोमांचक सामन्याचा थरार\nचार दिवस बेपत्ता होत�� प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; VIDEO व्हायरल होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nनाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सफाई कामगार पदासाठी नोकरीची संधी; 15 हजारांच्या वर मिळेल पगार\nBREAKING : IPL फायनलची तारीख बदलली, 'या' तारखेला रंगणार रोमांचक सामन्याचा थरार\nकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात IPL चा यंदाचा सीझन लांबणीवर पडला.\nमुंबई, 2 ऑगस्ट : जगभरात पसरत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात IPL चा यंदाचा सीझन लांबणीवर पडला. मात्र आता आयपीएलच्या तारखांची अधिकृत माहिती देण्यात आली असून आयपीएलचा यंदाचा सीझन 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.\nजगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीही याबाबतची माहिती दिली होती.\n'19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याबाबत आमची चर्चा झाली. या स्पर्धेत सामील होणाऱ्या संघांनाही आम्ही याची माहिती दिली आहे,' असं ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं होतं. मात्र ताज्या माहितीनुसार आयपीएलचा अंतिम सामना 8 नव्हे तर 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.\nदरम्यान, कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचं याआधीच स्पष्ट झाले होतं. ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. यादरम्यान 60 सामने होणार असल्याचे सांगितले जात आहे.\nकिती वाजता सुरू होणार आयपीएलचे सामने\nआयपीएल 2020चे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू केले जाऊ शकतात. भारतीय वेळेनुसार हे सामने 8 वाजता सुरू होतील, तर 7.30 वाजता टॉस होईल. याआधी काही सामने दुपारी 4 वाजताही आयोजित करण्यात येत होते, मात्र यंदा युएईमध्ये ही स्पर्धा होत असल्याचे ��र्व सामने 8 वाजताच खेऴवले जातील.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/coronavirus-bride-and-groom-use-mask-wedding-chattisgadh-photo-viral-286710", "date_download": "2021-06-24T01:08:29Z", "digest": "sha1:6EXUKF6CQRXYUL4S77MJ3R2IYAIJRPZO", "length": 15627, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ...अन् पत्नीच्या तोंडाला प्रेमानं लावला मास्क!", "raw_content": "\nजगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन असून, या काळातही नियमांचे पालन करत अनेकजण विवाह करत आहेत तर काहीजण रद्द करत आहेत.\n...अन् पत्नीच्या तोंडाला प्रेमानं लावला मास्क\nरायपूर (छत्तीसगड): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन असून, या काळातही नियमांचे पालन करत अनेकजण विवाह करत आहेत तर काहीजण रद्द करत आहेत. विवाहातील एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nपोलिस म्हणाले; लग्न करायचे का मग ये बाजूला...\nकोरोना व्हायरसचा मोठा फटका विवाहसमारंभांना बसला आहे. पण या लॉकडाऊनमध्येही सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून विवाह करताना दिसत आहेत. लॉकडाऊनदरम्यान ठिकठिकाणी होणाऱया विवाहाची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बिलासपूरमध्ये लॉकडाऊनदरम्यान एक विवाह सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या विवाहादरम्यान नवरदेवाने मंगळसूत्र घालण्याआधी पत्नीच्या तोंडाला प्रेमानं मास्क लावला. त्यानंतर मंगळसूत्र घालून सात फेरे घेतले. या विवाहाच�� परिसरात चर्चा रंगली आहे.\nनवरा म्हणाला; सायकलवर फक्त व्यवस्थित बस...\nछत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता सिंह देव यांनी ट्विटरवरून छायाचित्र व्हायरल केले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे लग्न केल्याचा हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या दोघांचेही कौतुक केले आहे.\nअग्रलेख : नक्षलवादाचा विषाणू\nदेशातील प्रशासकीय, पोलिस यंत्रणा ‘कोरोना’च्या महासंकटाचा मुकाबला करीत असताना नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिस पथकावर हल्ला करून डाव साधला. या यंत्रणांपुढील आव्हान किती बिकट आहे, याची जाणीव करून देणारा हा हल्ला आहे. ‘काश्‍मिरातील दहशतवादाच्या विरोधात काम करणे एक वेळ सोपे; ए\nअहवाल नसेल तर, दिल्लीत ‘नो एन्ट्री’\nमहाराष्ट्रासह पाच राज्यांतून येणाऱ्यांसाठी कडक नियम नवी दिल्ली - इतर राज्यातील नागरिकांनी दिल्लीला येण्याचे बेत तूर्तास स्थगित केलेलेच बरे. कारण महाराष्ट्रासह पाच राज्यांतून सार्वजनिक वाहतुकीने दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा ७२ तासांपर्यंतचा कोरोना चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल दाखवला तरच\nधक्कादायक : देशात लॉकडाउननं घेतला ३०० जणांचा बळी; भितीतून आत्महत्येच्याही घटना\nनवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन सुरू असून यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत सुमारे ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यमागे कोरोना संसर्ग नाही तर अन्य कारणे असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.\nCoronavirus : शाळा, महाविद्यालयांना 22 मार्चपर्यंत सुट्टी\nलखनौ : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. या व्हायरसने भारतातही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना येत्या 22 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.\nकोरोनामुळं देशात अभूतपूर्व स्थिती; रस्त्यांवर दिसणार शुकशुकाट, अनेक राज्यांत टाळेबंदी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फोफावू लागल्याने आता केंद्राप्रमाणेच विविध राज्यांनीही टाळेबंदीचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा पहिला बळी गेलेल्या कर्नाटक सरकारने आज राज्यातील मॉल्स, सिनेमागृहे, पब्ज आणि नाइट क्लब आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय\n‘लॉकडाऊन’च���या गर्तेत अडकली कोरोना विषाणू चाचणी लॅब \nअकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीएमसीमध्ये कोरोना विषाणू चाचणी लॅब उभारणीच्या कामाला वेग आला असला तरी, लॉकडाऊनमुळे लॅबसाठी आवश्यक उपकरणे, रसायने आणि उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. भरीस भर नागपूर येथील दोन मशीनपैकी एका मशीनमध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडली आहे. यामुळे रूग्णांच्\nलॉकडाऊनमुळे चिमुकली 100 किमी चालली अन्...\nबिजापूर (छत्तीसगड): कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊननंतर अनेकजण चिमुकल्यांसह पायी चालत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, एक 12 वर्षाची चिमुकली तब्बल 100 किलो मीटर चालली. घर जवळ आले असतानाच तिने रस्त्यातच जगाचा निरोप घेतल्याची धक्का\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनसंपर्क कक्ष गेला तरी कुठे\nनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(मेडिकल)मध्ये येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य उपचार व सल्ला देण्यासाठी जनसंपर्क कक्ष सुरू करण्यात येणार होता. मात्र, हा प्रस्ताव काही दिवसांतच गुंडाळला गेला. त्यामुळे जनसंपर्क कक्ष हरवला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.\nपालकांनो, तुमच्या मुलांकडे लक्ष देताय ना तरुणांमध्ये वाढत चाललयं 'या' घातक व्यसनांचं प्रमाण\nसाकोली (जि. भंडारा) ः सध्या गांजा, हुक्का पार्लर, जुगार क्‍लब, अवैध दारूविक्री, अवैध लॉटरी व सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेष म्हणजे कॉलेजमधील तरुणांमध्ये याची क्रेझ आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलांमध्ये असे प्रकार वाढत चालले आहेत.\nआता दहशत Bird Flu ची दिल्लीत कावळ्यांचा मृत्यू दर वाढतोय; सॅम्पल लॅबमध्ये पाठवले\nकोरोनाच्या संकटानंतर देशात आता बर्ड फ्लूची (Bird Flu) लाट उसळण्याची भीती निर्माण झाले आहे. देशातील सहा राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली असून राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये पक्षांचे सॅम्पल टेस्टसाठी पाठवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/spin-photo1-67-photochromic-gray-mr-7-single-vision-lenses-ar-coating-product/", "date_download": "2021-06-23T23:57:40Z", "digest": "sha1:2GF3UKBJE625AREPGTV4YGJ7GMORX3LQ", "length": 20323, "nlines": 282, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चीन स्पिन फोटो 1.67 फोटोक्रोमिक ग्रे एमआर -7 सिंगल व्���िजन लेन्स एआर कोटिंग फॅक्टरी आणि उत्पादक | किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\nस्पिन फोटो 1.67 फोटोक्रोमिक ग्रे एमआर -7 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: एमआर -7\nकोटिंग: एचसी, एचएमसी, एसएचएमसी\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार अंतर्गत पिशवी, पुठ्ठा बाहेर, निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 3000 पीआर, 15 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 3000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\nस्पिन फोटो 1.67 फोटोक्रोमिक ग्रे एमआर -7 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nअनुक्रमणिका मोनोमर फोटोक्रोमिक डायमेटर\n1.61 एमआर -7 राखाडी 65/70 मिमी\nअबे विशिष्ट गुरुत्व संसर्ग कोटिंग\n33 1.34 0.97 एचसी, एचएमसी / एआर कोटिंग\n1. फिकट वजन आणि पातळ जाडी, इतर लेन्सपेक्षा 50% पातळ आणि 35% फिकट\n२. अधिक श्रेणीमध्ये, herफेरिकल लेन्स गोलाकार लेन्सपेक्षा 20% फिकट आणि पातळ असतात\n3. उत्कृष्ट दृश्य गुणवत्तेसाठी एस्परिक पृष्ठभाग डिझाइन\nNon. नॉन-herफेरिक किंवा नॉन-orटोरिक लेन्सपेक्षा चापट करणारे समोरचे वक्रता\n5. पारंपारिक लेन्सपेक्षा डोळे कमी मोठे केले जातात\n6. ब्रेकेजला उच्च प्रतिकार (खेळ आणि मुलांच्या चष्मासाठी अगदी योग्य)\n7. अतिनील किरणांपासून संपूर्ण संरक्षण\nएस्परिक चष्मा लेन्स मानक गोलाकार लेन्सपेक्षा कुरकुरीत दृष्टी घेण्याची परवानगी देतात, मुख्यतः लेन्स ऑप्टिकल सेंटरपेक्षा इतर दिशेने पहात असताना.\nऑप्टिकल गुणवत्तेशी संबंधित नाही, ते एक पातळ लेन्स देऊ शकतात आणि इतर लोकांप्रमाणेच तो दर्शकांच्या डोळ्यांना विकृत करू शकतो, ज्यामुळे अधिक सौंदर्याचा देखावा निर्माण होतो.\n1. पांढर्‍यापासून गडद आणि त्याउलट बदलण्याची वेगवान वेग.\n२. घराच्या आत आणि रात्री पूर्णपणे भिन्न, वेगवेगळ्या प्रकाश परिस्थितीत उत्स्फूर्तपणे रुपांतरित करणे.\n3. बदलानंतर खूप खोल रंग, सर्वात खोल रंग 75 ~ 85% पर्यंत असू शकतो.\n4. बदलापूर्वी आणि नंतर उत्कृष्ट रंग सुसंगतता.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण ���रण्यासाठी, कार्यशील आणि आपल्या दृष्टीचे दान वाढवा\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\n---- अतिनील + 400 कॅट तंत्रज्ञान केवळ यूव्हीए आणि यूव्हीबीच नव्हे तर 400 एनएम -420 एनएमचा उच्च-ऊर्जा दृश्यमान प्रकाश (एचईव्ही लाइट) देखील फिल्टर करते.\n--- ताज्या रीसर्चने असे सिद्ध केले आहे की मोतीबिंदू आणि वय-संबंधित मॅक्युलर डीजेनेरेशन (एएमडी) पासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी अतिनील आणि एचव्ही प्रकाश रोखणे महत्त्वपूर्ण आहे.\n--- अजूनही ढगाळ दिवसांवर अतिनील किरणांपैकी 60% आणि पावसाळ्याच्या दिवसात 20% -30% पर्यंत आपण संपर्कात आहोत. ओयू ब्लू कट लेन्स सर्व विथर्सखाली संरक्षण प्रदान करू शकतात.\nमागील: स्पिन फोटो 1.61 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nपुढे: व्हाइट 1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह 9 + 4 मिमी शॉर्ट कॉरिडॉर ऑप्टिकल लेन्स\n1.67 श्री 7 ब्लू कट लेन्स\n1.67 श्री 7 ऑप्टिकल लेन्स\n1.67 श्री 7 फोटोग्रे ऑप्टिकल लेन्स\nफ्लॅट टॉप 1.56 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 चष्मा एल ...\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट सी ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर ...\nस्पिन फोटो 1.61 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 सिंगल वाय ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्��ांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%87-137/", "date_download": "2021-06-24T01:03:51Z", "digest": "sha1:M5JWTDIRQSXHS6RGOZ7O7BUMHVMATLGP", "length": 17983, "nlines": 151, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर....भाग 1 स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे - साहित्य एवं कला विमर्श मनमंजुषेतून", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे\n☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆\n“उन्हातल्या चांदण्याचा बहर” श्री. दत्ता हलसगीकर – भाग १\nसामाजिक क्षेत्रात वावरत असताना एक कविता बऱ्याचदा भेटत गेली आणि त्या कवितेने मनात घरच केले. ती कविता होती\nज्यांची बाग फुलून आली\nत्यांनी दोन फुले द्यावीत\nज्यांचे सूर जुळून आले\nत्यांनी दोन गाणी द्यावीत ||\nअशाप्रकारे सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी ही आशयघन कविता ज्यांची आहे ते आहेत सुप्रसिद्ध कवी श्री गणेश तात्याजी हलसगीकर उर्फ दत्ता हलसगीकर. सात ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेले दत्ताजी शेवटपर्यंत सोलापूरला राहत होते. त्यांनी सोलापूरातच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत नोकरी केली. त्यांना लिखाणाची आवड होती. किशोर वयापासून अखेरपर्यंत त्यांनी काव्यलेखन आणि ललित लेखन केले.\nदत्ताजींच्या वागण्या बोलण्यात साधेपणा, सोशिकता, अगत्य होते तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त होई. प्रेमळ, निर्मळ, सात्विक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.\nत्यांच्या काव्यरचना सोप्या, हळुवार,प्रवाही होत्या. त्यांनी आपल्या कवितेतून वंचितांचे दुःख मांडले. गोरगरिबांबद्दल कणव बाळगणारी यांची कविता मनाला भिडणारी, सामूहिक आवाहन करणारी आहे.\nत्यांची कविता श्रमिकांपासून श्रीमंतांपर्यंत भाष्य करताना जास्त खुलून येते. तर श्रमिकांबद्दल जास्तीच हळवी होते. जगण्याचा आनंद कशात आहे, जगणे कसे सुखकर करता येईल हे त्यांनी कवितेतून सांगितले. ‘ उंची ‘या कवि���ेतून त्यांनी ‘ ज्यांची बाग फुलून आली ‘ अशा देखण्या शब्दात सामाजिक परिस्थितीची जाणीव समाजाला करून दिली.\nया कवितेने इतिहास घडवला आहे.२२भाषांमधे तिचे भाषांतर झालेले आहे. आकाशवाणीवरून ही कविता असंख्य वेळा वाचली गेलेली आहे. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ताजींचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीत झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात दत्ताजींनी हीच कविता वाचली होती.\nज्यांची बाग फुलून आली\nत्यांनी दोन फुले द्यावीत\nज्यांचे सूर जुळुन आले\nत्यांनी दोन गाणी द्यावीत ||\nज्यांच्या अंगणी ढग झूकले\nत्यांनी दोन ओंजळ पाणी द्यावे\nआपले श्रीमंत हृदय त्यांनी\nरीते करून भरून घ्यावे ||\nत्यांनी थोडा उजेड द्यावा\nपहाटेचा गाव न्यावा ||\nत्यांनी थोडेसे खाली यावे\nमातीत ज्यांचे जन्म मळले\nत्यांना उचलून वरती घ्यावे ||\nअतिशय तरल शब्दात त्यांनी सामाजिक जाणीवेचा वसा सांगितला आहे. त्यांची कविता समाज वेदनांनी व्यथित होतानाच वात्सल्याने भरून येते. अंधाराचे गाऱ्हाणे मांडताना प्रकाशाचे तोरण लावते.मातीशी इमान राखत आभाळाशी नाते सांगते. त्यामुळे त्यांचे शब्द कधी शीतल, सोज्वळ वाटतात तर कधी फटकारे मारणारे वाटतात.म्हणूनच\nएकट्याने किती करावी जाग्रणे\nझाडांशी अंगणे दुसऱ्यांची ||\nअसे परखड बोल ते सुनावतात.याच बरोबरीने\nएवढासा अंधार मोठा होत गेला\nत्याने सूर्य सुद्धा झाकून टाकला |\nविनाशाची एवढीशी निसरडी वाट\nएवढ्याशा छिद्राने रिता झाला माठ ||\nअसे चिरंतन जीवनज्ञानही ते सहजपणे सांगून जातात. एकूणच दत्ताजींची विचारसरणी सकारात्मक, वास्तवदर्शी आहे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता जिद्दीने पुढे जायचे हे सांगताना ते म्हणतात,\nमला अजून पहाटेची स्वप्ने पडत आहेत\nथोड्याशा अंधाराने मी निराश नाही\nअजून मला वसंताची चाहून लागत आहे\nथोड्याशा पानझडीने मी हताश नाही ||\nअशी त्यांची कविता एकाच वेळी आनंद आणि दुःखाचे प्रेरणादायी अनुभव देते आणि आपल्या मनातही सकारात्मकता जागवते.\n© सौ. ज्योत्स्ना तानवडे\n≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स���तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्ण��� # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/Barcode-Scanner", "date_download": "2021-06-24T00:32:36Z", "digest": "sha1:LHRTWW5FPNNQXPRAB2SM3TZI7KQO3LLH", "length": 18189, "nlines": 167, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "चीन बारकोड स्कॅनर उत्पादक आणि पुरवठा करणारे - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > बारकोड स्कॅनर\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nबारकोड स्कॅनर हे एक वाचन डिव्हाइस आहे जे बारकोडमधील माहिती वाचण्यासाठी वापरली जाते. ऑप्टिकल तत्त्व वापरुन, बारकोडची सामग्री डिकोड केली जाते आणि डेटा केबलद्वारे किंवा वायरलेसरित्या संगणकावर किंवा अन्य डिव्हाइसवर प्रसारित केली जाते.\nबारकोड स्कॅनर मोठ्या प्रमाणात सुपरमार्केट्स, लॉजिस्टिक्स आणि एक्सप्रेस वितरण आणि ग्रंथालयांमध्ये माल आणि दस्तऐवजांचे बारकोड स्कॅन करण्यासाठी वापरला जातो.\nआपल्याकडे खाली आपल्या निवडीसाठी आमच्याकडे 1 डी, 2 डी आणि विविध प्रकारचे बारकोड स्कॅनर आहेत.\n2 डी ऑटो वाचन डेस्कटॉप बारकोड क्यूआर कोड स्कॅनर\n2 डी ऑटो वाचन डेस्कटॉप बारकोड क्यूआर कोड स्कॅनर आहे अ उच्च performअnce plअtform सह leअding सीएमओएस imअge ओळख तंत्रज्ञान अnd हुशार imअge ओळख प्रणाली.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n2 डी डेस्कटॉप बारकोड स्कॅन बॉक्स क्यूआर कोड बारकोड स्कॅनner\n2 डी डेस्कटॉप बारकोड स्कॅन बॉक्स क्यूआर कोड बारकोड स्कॅनner आहे अ prच्याessionअl 2 डी स्कॅनning plअtform. तो cअn reअd vअrious स्क्रीन चमक च्या अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना फोन 1 डी 2 डी बारकोडs.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n1 डी वायरलेस रिंग वेअरेबल मिनी हँडहेल्ड बारकोड स्कॅनर\nआमचे 1 डी वायरलेस रिंग वेअरेबल मिनी हँडहेल्ड बारकोड स्कॅनर उत्पादन आपला हात स्कॅनरसह योग्यरित्या फिट होण्याजोगे समायोज्य रिंगचे डिझाइन वापरते आणि ते 270 rot फिरवू शकते, आपले कार्य सुलभ करते, कामाची कार्यक्षमता सुधारते. आपल्याला बरेच काम वाचविण्यात मदत होते. वेळ\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nउंच वेग 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर\nउंच वेग 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर आहे अ high-performअnce 2 डी bअrcode scअnner सह leअding सीएमओएस imअge ओळख तंत्रज्ञान.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n1 डी मिनी वायरलेस लॉजिस्टिक टॅग हँडहेल्ड बारकोड स्कॅनर\n1 डी मिनी वायरलेस लॉजिस्टिक्स टॅग हँडहेल्ड बारकोड स्कॅनर नियमितपणे 1 डी बारकोड स्क्रीन किंवा चमकदार कागदावर वाचू शकतो. विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड, आयओएसवर आधारित पीसी, टॅब्लेट, स्मार्ट फोनसाठी सुसंगत. कीबोर्ड आणि मॅन्युअल इनपुट उपलब्ध, उपसर्ग / प्रत्यय / टर्मिनेटर / लपलेले वर्ण उपलब्ध.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nहँडहेल्ड 1 डी रिंग वायरलेस बारकोड स्कॅनर लेझर वाचक\nहँडहेल्ड 1 डी रिंग वायरलेस बारकोड स्कॅनर लेझर वाचक आहे अ high-performअnce 1 डी bluetoothbअrcode scअnner सह leअding लेझर ओळख तंत्रज्ञान.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nचीन {77 पुरवठादार आणि निर्माता शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान. आमचे कारखाना {77 आहेत उच्च गुणवत्ता आणि सवलत, कृपया उर्वरित आश्वासन दिले करण्यासाठी कमी किंमत उपाय प्रदाता. आम्ही होईल प्रदान आपण सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना स्वस्त उपाय आणि उत्कृष्ट सेवा, आणि दिसत पुढे करण्यासाठी आपणr खरेदी.\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक ��्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-nrews-shahada-pollice-trap-caught-black-marketeer-remdesivir-injection", "date_download": "2021-06-23T23:46:24Z", "digest": "sha1:NR6XZQ3A5IED25KIVPCLCF6SZYMJGAPS", "length": 16828, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सापळा रचला आणि रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्याला पकडले", "raw_content": "\nसापळा रचला आणि रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्याला पकडले\nनंदुरबार ः महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना लागणारे रेमडिसिव्हिर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात लागत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असून शहादा येथे रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री करताना एकास पोलिसांनी अटक केली. तो शतायू हॉस्पिटल परिसरात फिरत असताना पोलिसांचा जाळ्यात अडकला.\nहेही वाचा: कोरोनाचा विळखा ः धुळे जिल्ह्याला गरज ३२ टन ऑक्सिजनची\nस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना एकजण दुचाकीवरून (एमएच ३९, एल ३७१६) शहादा शहरात शतायू हॉस्पिटलजवळ रेमडेसिव्हिर इंजेक्शन अधिक किमतीत विक्री करण्यासाठी येणार असल्याची महिती मिळाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजपूत यांनी पथकास शहादा येथे सज्ज केले.\nहेही वाचा: जळगाव जिल्ह्यात पंधराच दिवसांत अडीचशे जणांचा मृत्यू\nहाॅस्पीटल समोर रचला सापळा\nपथकाने स्वामी समर्थ मंदिरासमोरील शतायू हॉस्पिटलसमोर सापळा रचला. काही वेळात बायपास रोडच्या दिशेने एक दुचाकीस्वार शतायू हॉस्पिटलजवळ आला. त्यास पथकाने थांबवून विचारले असता, त्याने रतिलाल देवरा�� पवार (वय ३०, रा. सावखेडा, ता. शहादा) असे नाव सांगितले. त्याच्या दुचाकीच्या क्रमांकाची खात्री केली असता, माहिती मिळालेली दुचाकी तिच असल्याने त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली व त्याच्या ताब्यात असलेले रेमडेसिव्हिरबाबत विचारपूस केली. एका व्यक्तीला १२ हजार रुपयांत विकणार असल्याची कबुली त्याने दिली. कुठल्या रुग्णाच्या नातेवाइकास विकणार होता. तसेच इंजेक्शन कोठून आणले, याबाबत विचारपूस करता, त्याने त्याबाबत उपयुक्त माहिती दिली नाही. त्याच्या ताब्यातून एक इंजेकशन, दहा हजारांचा मोबाईल, ३० हजारांची दुचाकी व २०० रुपये रोख, असा एकूण ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nजखमेवर मीठ चोळले; धुळे जिल्ह्याला फक्त ७२ रेमडेसिव्हिर\nधुळे ः संसर्गजन्य कोरोनाप्रश्‍नी जिल्ह्यातील सर्वच भागांतून रेमडेसिव्हिरची मोठी मागणी, त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची अहोरात्र वणवण, अनेक तरुणांचाही बळी, धुळे शहरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी वेटिंग, रात्री-अपरात्री मदतीसाठी महापालिकेचे पथक नाही, त्यात लाकडांसाठी कसरत आदी विदारक चित्र\nधुळे महापालिकेला मिळाले चारशे रेमडेसिव्हिर इंजेक्शन \nधुळे ः कोरोनाप्रश्‍नी महापालिकेने मायलन कंपनीकडे सहा हजार ३०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यात पंधराशे इंजेक्शनसाठीचा निधी कंपनीला दिला आहे. त्यातून चारशे इंजेक्शन गुरुवारी प्राप्त झाली. पैकी ५० हिरे मेडिकल कॉलेजसाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांना उसनवार तत्त्वावर द\n'गंभीर रुग्णांना प्राधान्याने रेमडेसिवीर द्या'\nऔरंगाबाद : सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड नियमावलीचे पालन करुन रुग्णांची वर्गवारी करत उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. आपल्या जिल्ह्यात रेमडेसिवीरची उपलब्धता असली तरी त्याचा काटेकोरपणे वापर करावा लागणार आहे. अन्यथा इतर जिल्ह्यांमध्ये रेमडीसिवीरसाठी र\nब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड\nभुसावळ : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, यावर प्रभावी असलेले ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनःस्थितीचा गैरफायदा घेत या इं���ेक्शनची काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा भावाने विक्री केली जात आहे. भुसावळला या इंजेक्शनची १५ ते २० हजारांत विक्\n रोज हजार रेमडेसिव्हिर हवेत, उपलब्ध चारशेच \nजळगाव : जिल्ह्यात व्हेंटिलेटर, आयसीयूतील गंभीर रुग्णसंख्येच्या तुलनेत जिल्ह्याला हजार रेमडेसिव्हिरची दररोज गरज असताना केवळ तीन-चारशे व्हायल्स उपलब्ध होत असून, पालकमंत्री नेमके काय करतायत, असा प्रश्‍न भाजपने उपस्थित केला आहे.\nरेमडेसिव्हिरचा अतिरेक नको : जमधडे\nश्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी काही अंशी प्रभावी ठरलेले रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आपल्या नातेवाईक रुग्णालाही देण्याचा अनेकांचा आग्रह असतो. त्यासाठी रुग्णालयात डॉक्‍टरांकडे आग्रह केला जातो. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर होतो. त्याचा योग्य वापर होणे\nनागपुरात रेमडेसिवीरचा मोठा काळाबाजार, कामठीतील व्हिझिटिंग डॉक्टरसह चौघांना अटक\nकामठी (जि. नागपूर) : देशातील अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी बेडची कमतरता आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच रुग्णांच्या उपचारात लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा आहे. याचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत. काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे.\nआम्ही काय पाकव्याप्त काश्मिरात राहतो का रेमडेसिविरवरुन सुरेश धस संतप्त\nबीड : आम्ही काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहोत काय आष्टी, शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय, आम्हाला रेमडेसिविर इंजेक्शन्स का मिळत नाहीत, असा संतप्त सवाल करत आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचेत तर करा, इथे राहण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन राहू असेही भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. त्यांनी ग\nपीपीई किट घालून रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरी\nनाशिक : एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण आहे, दुसरीकडे अशा धक्कादायक घटना घडत आहे. नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली. दोन वॉर्डबॉयसह तिघांनी दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरल्याची घटना नाशिकच्या एका रुग्णालयात घडली.\nधुळे जिल्ह्याला प्रतिदिन रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा १.२४ टक्के कोटा \nधुळे : सरकारच्या निकषानुसार धुळे जिल्ह्याला प्रतिदिन सरासरी १.२४ टक्के रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कोटा मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह विविध यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या निरनिराळ्या उपाययोजनांमुळे विविध जिल्ह्यांच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/minister-should-be-brick-school-kids-get-donar-262266", "date_download": "2021-06-24T01:16:13Z", "digest": "sha1:HRTTLCTQCZS6XCYYXVU2A7TZJBLNJ4NE", "length": 19170, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मंत्री असावा तर असा; वीटभट्टी शाळेच्या मुलांना मिळाला दाता...", "raw_content": "\nशालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता \"आमची वीटभट्टी' शाळेला भेट दिली. त्यांनी इतरांप्रमाणे कुठलंही कोरडं आश्वासन न देता खिशातून चक्क तीस हजार रुपये काढले आणि मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी खर्च दिला.\nमंत्री असावा तर असा; वीटभट्टी शाळेच्या मुलांना मिळाला दाता...\nअमरावती : मुलं म्हणजे देवाघरची फुलं. परंतु हजारो गरीब मुलांचे बालपण वीटभट्टीवर काम करणाऱ्या आपल्या मायबापांसोबत राहून कोमेजते. त्यांना शिक्षणापासून मुकावे लागते. अशा मुलांचं भावविश्व पुन्हा बहरण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता \"आमची वीटभट्टी' शाळेला भेट दिली. त्यांनी इतरांप्रमाणे कुठलंही कोरडं आश्वासन न देता खिशातून चक्क तीस हजार रुपये काढले आणि मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी खर्च दिला. केवळ एवढ्यावरच न थांबता या सर्व मुलांचे खाणे-पिणे, पोशाख यांसह सर्व खर्च वैयक्तिक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nस्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 जानेवारीपासून अंजनगावबारी मार्गावरील अडवाणी यांच्या शेतात वीटभट्टीवर काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी शाळा सुरू करण्यात आली. याकरिता प्राचार्य व शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दररोज वीटभट्टी ते शाळा या दरम्यान जाणे-येणे व अध्यापनाकरिता विविध कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली. यामध्ये शिक्षक, विषय सहायक व विषय साधनव्यक्ती यांचा प्रामुख्याने समावेश आहे.\nअवश्‍य वाचा- Video : बघा, यवतमाळचा वाहतूक पोलिस किती हक्काने करतो वसुली...\nवीटभट्टी शाळेला आकस्मिक भेट\nया विषयाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुद्धा दखल घेण्यात आली. शिक्षण व आरोग्य संदर्भातील ��्यवस्था खुद्द वीटभट्टी चालकाने करावे, असे आदेश जिल्हाभरातील तहसीलदारांनी दिले. याप्रकरणी आता राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी सकाळी वीटभट्टी शाळेला आकस्मिक भेट देत शाळेची वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी 40 च्या वर विद्यार्थी तेथे उपस्थित होते. भेटीदरम्यान या सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर साखरशाळा, पाषाणशाळाच्या धर्तीवर वीटभट्टी शाळांसाठी धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.\n108 विद्यार्थी शाळेच्या नियमित प्रवाहात\nया वीटभट्टी परिसरात एक-दोन नव्हे तर तब्बल 108 विद्यार्थी शिक्षणाच्या नियमित प्रवाहात आले आहे. यामधील 20 विद्यार्थी मध्य प्रदेशमधील असल्याने तेथील शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nराज्यात वीटभट्टी शाळांसाठी धोरण आणणार\nराज्यातील प्रत्येक मुलं महत्त्वाचे असून त्याला शिक्षणाचा अधिकार आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कायदा पण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी \"साखर शाळा' आहेत, त्याचप्रमाणे वीटभट्टीवर कमा करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धोरण आणणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.\nतरुणांचा सोशल मीडियात #onlyMPSC चा नारा\nसोलापूर : महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा विभागस्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विविध पदांच्या भरतीसाठी खासगी एजन्सीचीही नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी याला कडाडून विरोध केला आहे. याला विरोध क\nराज्यातील अंगणवाडीतील बालकांसाठी सरकारचा 'मोठा' निर्णय...\nमुंबई, ता. 18: करोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ताळेबंदीमुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत येणा-या अंगणवाड्यांमध्ये दिले जाणारा शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी तीन ते सहा वर्षे वयोगटांतील ब\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा\nनगर ः शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली.\nपालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा सोडला वाऱ्यावर, जबाबदारीचे भानही विसरले\nअकोला ः सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला नेता अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री झाला म्हणून जिल्ह्यातील जनतेने खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र जिल्हा कोरोना विषाणूच्या संकटात असताना ते स्वजिल्ह्यात मग्न असल्याने अकोला जिल्हा पोरका झाला असल्याची भावना नागरिकांची झाली आहे.\nकोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन\nअकोला : राज्य शासनाने राज्यातील नगर भूमापन मोजणी न झालेल्या ४० हजार गावांच्या गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८६७ गावांचे गावठाणाचे ड्रोन सर्व्हेक्षणाचे नियोजन केले असून गत १२ जानेवारीला मूर्तिजापूरातील खापरखेडा येथून ड्रोन सर्व्हेक्षणाला\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार र\n 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....\nअकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस असलेलं भांडण मजेशीर वाटू लागतं.\nसर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही - खासदार भावना गवळी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार र\nशासनाच्या विरोधात केली मासेमारी खरेदी-विक्री बंद\nमालवण : बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारी व परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरच्या घुसखोरीविरोधात पारं��रिक मच्छीमारांनी छेडलेले साखळी उपोषण आंदोलन मागण्या मान्य न झाल्याने आजपासून अधिक तीव्र करण्यात आले. उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून मासेमारी खरेदी, विक्री व्यवसाय पूर्ण बंद ठेवण्यात आला. पर्यटन\nराज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भरतपूर येथे रक्तदान\nचांदूरबाजार (जि. अमरावती) : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमेवर धौलपूर जवळ रोखला. राज्यमंत्री बच्चू कडू नवी दिल्लीत दाखल होऊ नये म्हणून सर्व मार्ग पोलिसांनी बंद केल्याचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/06/mpsc-exam-will-be-held-as-per-schedule-decision-of-the-commission/", "date_download": "2021-06-23T23:22:42Z", "digest": "sha1:QMHHGI4O3B4SUVXQUQVPTZW2QIL6K4KG", "length": 6739, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एमपीएसीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, आयोगाचा निर्णय - Majha Paper", "raw_content": "\nएमपीएसीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, आयोगाचा निर्णय\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र सरकार, स्पर्धा परीक्षा / April 6, 2021 April 6, 2021\nमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. कोणताही बदल परीक्षेच्या तारखेबाबत करण्यात आला नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत पार पाडली जाणार आहे.\nसर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट होते. पण आता ही परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nदरम्यान मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्मातून महत्वाची मागणी केली आहे. ���लॉकडाऊन’ असताना रविवारी (ता.11) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/28/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-24T01:04:33Z", "digest": "sha1:V4TC6D2SFG6XP7JRENH363O27WB7JBZA", "length": 7167, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महाराष्ट्रात ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून नेमल्या जाणार ऑक्सिजन नर्स - Majha Paper", "raw_content": "\nमहाराष्ट्रात ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून नेमल्या जाणार ऑक्सिजन नर्स\nमहाराष्ट्र, कोरोना, मुख्य, मुंबई / By शामला देशपांडे / ऑक्सिजन नर्स, करोना, महाराष्ट्र, राजेश टोपे / April 28, 2021 April 28, 2021\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन नर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्या दृष्टीने काम सुरु झाल्याचे समजते. राज्यात करोनाची परिस्थिती भयावह आहे, रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेतच पण ऑक्सिजनची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजन वाया जाऊ न देणे यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. गतवर्षी नंदुरबार येथील एका रुग्णालयात अशी सोय केली गेली होती आणि त्याचा फार मोठा उपयोग झाला होता. या वर्षीही या रुग्णालयाने ऑक्सिजन नर्स नेमल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रयोग राज्यभर केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nआरोग्य सचिव अर्चना पाटील यांनी लवकरच सरकारतर्फे सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयाना ऑक्सिजन नर्स नेमण्याचे निर्देश जारी केले जात असल्याचे सांगितले आहे असे टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले गेले आहे.\nया नर्स दर दोन ते चार तासांनी रुग्णाला ऑक्सिजनची किती गरज आहे हे चेक करतील आणि त्यानुसार ऑक्सिजनचे प्रमाण कमी जास्त करतील. ५० रुग्णांसाठी एक नर्स असेल. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ऑक्सिजनचा विचारपूर्वक वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे. ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. अनेकदा पेशंट वॉशरूम मध्ये गेला असेल, जेवत असेल, फोनवर बोलत असेल तर तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढून ठेवतो पण त्यावेळी ऑक्सिजन पुरवठा सुरूच असल्याने तो वाया जातो. पेशंटच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी सुधारली असेल तरी फ्लो कमी केला जात नाही. ही सर्व काळजी ऑक्सिजन नर्स घेतील.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/07/38-psa-projects-for-oxygen-production-from-air-operation-in-the-state-health-minister-rajesh-tope/", "date_download": "2021-06-23T23:50:09Z", "digest": "sha1:NNLRB2UK2IVIXUO4Y5M6DP5ESCPW6XFQ", "length": 8677, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित - आरोग्यमंत्री राजेश टोपे - Majha Paper", "raw_content": "\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्यमंत्री, ऑक्सिजन प्लांट, कोरोना प्रादुर्भाव, महाराष्ट्र सरकार, राजेश टोपे / May 7, 2021 May 7, 2021\nमुंबई : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 38 पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे 53 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nराज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1250 मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी 1750 मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.\nऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे 350 प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे 500 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे यांनी सांगितले.\nराज्यात कार्यान्वित झालेले हे 38 पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना,नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत.\nवाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर,भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bhaavvishwa.blogspot.com/", "date_download": "2021-06-23T23:41:44Z", "digest": "sha1:POEZYHCL257RTAQOSFLP44VQB2PJ3XZN", "length": 19832, "nlines": 75, "source_domain": "bhaavvishwa.blogspot.com", "title": "भावविश्व", "raw_content": "\nशरीराचा एखादा अवयव दुखायला लागल्यावर आपण त्याच्याकडे जरा जास्तच लक्ष देऊ लागतो. आतापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या, आपल्या नकळत चालणारं काम अचानक चालेनासं होतं आणि आपण बिथरतो. कारण काय तर, हव्या असलेल्या क्षणाला न झालेलं काम. वर्षानुवर्षे अगदी न चुकता काम करत आलेल्या त्या अवयवाची किंमत आपल्याठायी काहीच नसते.एखाद्यावेळी होणाऱ्या गैरसोयीशिवाय नेहमी होणाऱ्या सोयीची किंमत कळत नाही.\n आपण आजवर 'समजुन' घेत असलेली व्यक्ती अचानक 'वेगळं' काहीतरी वागायला लागते आणि आपल्याला अचानक आभास होतो.... ती व्यक्ती नेहमी आपल्या पाठीशी त्याच तन्मयतेने आणि निष्ठेने उभी राहिल्याची, मात्र आपणच प्रसंगी केलेल्या दुर्व्यवहाराची ...कुणीतरी नाराज होत असेल, आपल्याला टाळत असेल, तर आपण त्या व्यक्तीकडे अधिकच आकृष्ट होऊ लागतो..... कदाचित जगातल्या इतर सगळ्यांपेक्षाही....\nशरीरासारखंच नात्यांचीही काळजी घेणं आपल्या हातात नाही का काहीतरी (बि)घडण्याच्या आत काहीतरी सावरणं, हेच जगणं नाही का\n\"कुठल्याही विद्येचा अभ्यास म्हणजे सरस्वतीची साधना, आणि प्रत्येक साधना योग्य रितीने पूर्ण झाल्याशिवाय अपेक्षित परिणाम मिळत नाहीत\" असा साक्षात्कार आपल्याला पावलोपावली होतो. आपली प्राचीन शिक्षणपध्दती याच एका विचारावर कायम असल्याचे पुरावेही गोळा करणे तितकेसे अवघड नाही. अशाच विचाराने त्या काळात गुरू-शिष्याचं पवित्र नातंही व्यवस्थितरित्या सांभाळलं गेलं.\nसंपूर्ण त्यागातून जीवन जगण्यास तयार झालेल्या त्या काळच्या तरुणाईने बरेच मैलाचे दगड रचले आणि आधुनिक तरुणाईकडूनही तशीच अपेक्षा ठेवली.ही अपेक्षा ठेवणं कधीच वाईट नव्ह्तं आणि नाही, किंबहुना या शिक्षणात प्राचीन काळातच भारताला महासत्ता बनवण्याची ताकद लपलेली होती. परंतु, दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही. शिक्षणाचं व्यापारीकरण याचं कारण ठरलं.\nआजचं व्यावसायिक शिक्षण हाच व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या हुतात्मा, क्रांतिकारक, महात्म्यांच्या नावाखाली चालणाऱ्या शिक्षणसंस्था जेव्हा 'त्या' नावाने सांगितलेली शिकवण विसरुन स्वैरपणे वागू लागतात तेव्हा सरस्वतीही दोन हात दुरच राहते.संस्थारुपी शेतात मग मनमानी नियम तयार करवून घेऊन 'अर्थ'पूर्ण निर्णय घेतले जातात आणि शिक्षण सोडून इतर गोष्टी विद्यार्थीरुपी रोपांभोवती बांडगुळं म्हणुन वाढतात. यामधुन रस्ता शोधता-शोधता विद्यार्थ्यांची अर्ध्याधिक शक्ती खर्च होते आणि दरवर्षी शिक्षणपध्दती तिने ठरवलेल्या नियमांनुसारच नापास होते मग पोस्टर रुपाने प्रत्येक भिंतीवर लावलेले आणि बऱ्याच वेळी धुळीने वेढलेले जागतिक महासत्तेचे स्वप्न धुसर होऊ लागते आणि त्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या ऊराशी बाळगुन ठेवलेल्या भविष्यरुपी स्वप्नांचे फुगेही फुटतात,मात्र हातात उरतात ते फक्त आतापर्यंत शिकण्यासाठी केलेल्या धडपडीचे अवशेष मग पोस्टर रुपाने प्रत्येक भिंतीवर लावलेले आणि बऱ्याच वेळी धुळीने वेढलेले जागतिक महासत्तेचे स्वप्न धुसर होऊ लागते आणि त्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या ऊराशी बाळगुन ठेवलेल्या भविष्यरुपी स्वप्नांचे फुगेही फुटतात,मात्र हातात उरतात ते फक्त आतापर्यंत शिकण्यासाठी केलेल्या धडपडीचे अवशेष दरवर्षी घडणाऱ्या अशा अनेक घटनांतुन व्यावसायिकांचा व्यवसाय पुर्ण होत असेल कदाचित, पण विद्यार्थ्यांचं आणि पर्यायानं देशाचं भविष्य टेबलाखालून घडत नाही, हेसुध्दा तितकंच खरं\nबऱ्याच ठिकाणी भौतिक अवस्थेला प्रमाण मानून गुणवत्तावाढीचे प्रयत्न सक्तीतुन होतांना दिसतात, परंतु मानसिक अवस्था त्याहूनही कित्येक पटीने अधिक महत्त्वाची आहे आणि हीच बाब दुर्लक्षित करण्यात येते. गुणवत्ता सक्तीतुन तयार करण्याची गोष्ट नव्हे तर आत्मविश्वास पेलण्याची मानसिक शक्ती तयार करवून घेण्यात आहे, हा विचार समाजात रुजला, बहरला तरच भारताची वाटचाल महासत्तेकडे होऊ शकते.\nसुरवात झालेल्या प्रत्येक गोष्टीचा अंत ठरलेलाच. निर्मात्याने सृष्टीचं निर्माणकार्य हाती घेतलं तेव्हाही हे चक्र चालवण्यासाठी एकमेकांविरोधी घटकांचा आधार घेतला. उदयास्त होणारा सूर्य आपल्याला याची रोज आठवण करून देत असतो.\nमनुष्य जीवनातही आपल्याला याचं प्रतिबिंब दिसतं. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच गटात सहभागी असतो. शाळा, कॉलेज आणि इतरही अनेक मित्र-मैत्रिणींच्य�� सहवासात आपण नेहमी राहतो. बेभान होऊन जगण्याची मजा लुटत असतांना मात्र आपण शेवटाकडे लक्ष देत नाही, त्यामुळेच कदाचित मित्रांचा सहवास संपल्यानंतर काही काळ जगणं अवघड होऊन जातं. अनपेक्षित घडणाऱ्या घटनांची तीव्रता जास्त असते.\nप्रत्येक गोष्ट उलटून गेल्यानंतर मागे राहणारी हुरहूर मात्र फार अस्वस्थता देऊन जाते. शारीरिक दुखण्यापेक्षा मानसिक अस्वस्थता फार वाईट. आपण विचार जरी डोक्याने करत असलो तरी या विचारांना योग्य दिशा देणं हे मनाचं काम. अफाट ताकद असणाऱ्या मनाला मात्र ताळ्यावर ठेवण्याचं काम डोक्याचं. मन विचलीत झालं तर आपण आपली कार्यक्षमता हरवून बसतो. अशीच काहीशी अवस्था आपली अनेक प्रसंगांनंतर होते. त्यात विरह, दुःखद प्रसंगही आलेच. हे सगळं कोणालाही चुकलंय अशातला भाग नाही, परंतु यातुन लवकरात लवकर बाहेर पडून जो जीवनाची वाट चालू लागतो, तोच खरा जीवनाचा शिल्पकार ठरतो आणि जग त्याच्याकडे आदर्श म्हणुन पाहतं.\nआपलं मन सभोवताली घडणाऱ्या घटनांची नेहमी अत्युच्च प्रतिमा निर्माण करत असतं. कुठल्या पार्टीत असतांना आपण तेथली मजा लुटत असतो, प्रेमाला सामोरे जातांना उत्स्फुर्त होतो, तर एखाद्या हॉस्पिटलमधुन फिरतांना मृत्यु मनुष्यजीवनाच्या किती जवळ असतो, याची जाणीव आपल्याला होते. स्वतः चालत असलेल्या वाटेचा शेवट माहिती असणे, हीच खरी 'जागृतावस्था' होय. जन्म एक उत्सव असेल तर मृत्युला महोत्सव करणं हेच आपलं ध्येय असायला हवं, त्यासाठी मात्र कायम जागृत राहणं महत्त्वाचं\nसहनशील माणसाचा अंत पाहू नये. सहनशील व्यक्तीचं मन एखाद्या नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यासारखं असतं. त्यात कितीही वेगाने येणारी दु:खं, त्रास बऱ्याच काळापर्यंत अडवली जातात. परंतु त्याच्या क्षमतांनाही किनारे असतात.\nएकदा मर्यादा ओलांडल्यावर, नदीचा बांध फुटल्याप्रमाणे, अडवलेलं पाणी जसं आधीच्या वेगापेक्षा कितीतरी अधिक पट वेगाने वाहू लागतं तसंच, सहनशील व्यक्तिमत्त्वाचा माणूस आक्रमक होतो, तो कुणालाही जुमानत नाही. आतापर्यंत न पाहिलेल्या त्याच्या स्वरुपाचं दर्शन जगाला होतं. नेहमी रागीट दिसणारा मनुष्यही त्याच्यासमोर टिकाव धरु शकत नाही. त्याच्या मनातल्या जुन्या, कुठल्यातरी कोपऱ्यात दडवुन ठेवलेल्या सगळ्या भावना जागृत होतात आणि जगातल्या कुठल्याही शक्तीला सामोरं जाण्याची ताकद त्याच्यात ���ेते.\nही प्रतिक्रिया म्हणजे राग कधीच नसतो. हा असतो संताप..\nमनुष्याच्या थेट ह्रदयातुन येणारी भावना कधीच अपुरी नसते. या भावनेचे प्रेम,संताप,आशीर्वाद असे वेगवेगळे स्वरुप असतीलही, परंतु, प्रत्येक रुपात प्रचंड उलथापालथ घडवण्याचे सामर्थ्य सामावलेले असते.\nप्रश्न हा मनुष्य जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पावलोपावली माणसाला प्रश्न पडतात, आणि हे प्रश्नच आयुष्याची नवनवीन उत्तरं शोधायला मदत करतात.ही उत्तरं जाणून घेण्यासाठी अंतर्मनाचा नादही ऐकायला हवा. या ऐकण्यावरच प्रत्येकाचं यशस्वी किंवा अयशस्वी होणं ठरतं.\nआपलं मन सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण त्याला ठरवून दिलेल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया देत असतं. त्या मनाला तुम्ही आतापर्यंत घातलेल्या खतपाण्यावर ही प्रतिक्रिया अवलंबून असते. माणसाने नंतर केलेली प्रत्येक कृती हे त्या उत्तराकडे टाकलेलं पाऊलच होऊन जातं. हे उत्तर चांगलं की वाईट हेसुद्धा त्यावरच ठरतं.\nप्रश्न जन्मासारखा असतो तर उत्तर मृत्युसारखं. त्या उत्तरानंतर पुन्हा नवीन प्रश्न,आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी केलेला प्रवास. प्रश्न पडल्यावर तुमचं अंतर्मन तुम्हाला किती आणि कसं साद घालतं यावर त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याची वाट ठरते आणि त्यालाच 'जीवन' म्हणतात.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nथॉट ऑफ़ द वीक\nजाळायला काही नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते\nनमस्कार.....माझ्या \"भावविश्वा\"त आपले स्वागत दैनंदिन अनुभवातुन मनात आलेल्या भावनांना आपल्यासमोर मांडणं हा या भावविश्वाचा हेतु\nकुठल्यातरी संध्याकाळी निवांत बसलेलं असतांना अचानक काही क्षण डोळ्यासमोर तरळतात आणि नाहीसे होतात,याच क्षणांना टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग\nमी मितेश शहा, माहिती-तंत्रज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. या ब्लॉगमधुन मी आपल्याला भेटत राहीनच. माझा ई-मेल : ms4blog@gmail.com\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/the-number-of-teams-in-the-t20-and-odi-world-cup-is-likely-to-increase-128491528.html", "date_download": "2021-06-23T23:57:39Z", "digest": "sha1:RZ56LXTSULIJMWCMO5KTPNBTTOIISU45", "length": 3935, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The number of teams in the T20 and ODI World Cup is likely to increase | टी-20 आणि वन-डे विश्व चषकात संघांची संख्या वाढण्याची शक्यता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nICC चा नवा गेम प्लॅन:टी-20 आणि वन-डे विश्व चषकात संघांची संख्या वाढण्याची शक्यता\nमागचा टी20 वर्ल्ड कप 2016 मध्ये वेस्टइंडीजने जिंकला होता.\n2019 च्या वर्ल्ड कपमध्ये कमी केले होते संघ\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी-20 आणि वन-डे विश्व चषकासाठी नवीन प्लॅन तयार करण्याच्या विचारात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ICC दोन्ही टुर्नामेंटमध्ये संघ वाढवण्यावर विचार करत आहे. टी-20 मध्ये संघांची संख्या 16 वरुन 20 करण्याचा विचार सुरू आहे.\nईएसपीएन क्रिकइंफोने सांगितल्यानुसार, यंदाचा टी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. यात काहीच बदल केले जाणार नाहीत. पण, ICC 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये संघांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.\n2019 मध्ये कमी केले होते संघ\nदरम्यान, वनडे वर्ल्ड कपमध्येही संघांची संख्या वाढवली जाऊ शकते. यापूर्वी, 2019 वनडे वर्ल्ड कपमध्ये संघांची संख्या 14 वरुन 10 करण्यात आली होती. तेव्हा, ब्रॉडकास्टर्सना ध्यानात ठेवून आणि सामन्यांना रंजक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता किती संघ वाढतील आणि किती संघ असतील, याचा विचार सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, वनडे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा 14 संघ असू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2021/01/24/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-23T23:43:36Z", "digest": "sha1:7ZXDGYM2YHCJLJUGQ7FVHANRCTETWM6D", "length": 17526, "nlines": 98, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "सिंचन… – Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nपाणी प्रश्नांप्रती तेवढीच जागरुकता अत्यावश्यक\n– पालकमंत्री अशोक चव्हाण\nनांदेड (जिमाका) दि. 23 :- समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक विषय बनत चालला असून उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर ही काळाची गरज आहे. मराठवाड्यातील धरणे भरायला आता पाचपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागत आहे. पाणी नसतांना पाण्याप्रती सर्व जागरुक होतात मात्र एकदा धरणे भरली की त्यावर्षी पाण्याच्या समन्यायी वाटप व पाणीप्रश्नांबाबत कोणी बोलत नाही, अशी खंत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज बोलून दाखविली. जे पाणी दुष्काळ सदृश्य परस्थितीनंतर उपलब्ध होत असेल तर त्याच्या इतर उपयोगासमवेत कालव्याद्वारे शेताच्या बांधापर्यंत पोहचणाऱ्या पाण्यासाठीही सर्वांनी तेवढेच दक्ष असले पाहिजे, या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाणी प्रश्नाप्रती गांभीर्य सर्वांच्या लक्षात आणून दिले.\nनांदेड जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, मानार प्रकल्प, शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी आंबुलगेकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजूभैय्या नवघरे, राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दंडेगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता उप्पलवार, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, मारोतराव कवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nपाण्याची जेंव्हा शंभर टक्के उपलब्धता असते तेंव्हा कॅनलची दुरुस्ती, कॅनलमधील गाळ या साऱ्याबाबी अपेक्षित जरी असल्या तरी धरणातील पाणी नियोजन केलेल्या कॅनलद्वारे शेवटच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. या पाण्याचा होणारा अपव्यय जर टाळायचा असेल तर या सर्व कामात काटेकोरपणा आला पाहिजे. डागडुजीविना कॅनल जर योग्य स्थितीत नसतील अथवा त्यात झाडी झुडपी वाढून कॅनल खराब झाले असतील तर वेळेच्या आत पाणी वाटपाच्या पाळ्या लक्षात घेऊन पूर्वीपासूनच याची डागडुजी प्राधान्याने हाती घ्यायला हवी असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन विविध प्रकल्पातील पाण्याचे रोटेशन हे नियोजन केल्याप्रमाणे पोहचलेच पाहिजे,असे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.\nयाबैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजूभैय्या नवघरे, राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दंडेगावकर यांनी कालव्याद्वारे पाणी वाटप होतांना येणाऱ्या अनेक अडचणी निदर्शनास आणून दिल्या.\nया बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. पूर्णा प्रकल्पांतर्गत येलदरी व सिध्देश्वर दोन धरणे असून या वर्षी धरणात 980.73 दलघमी (100 टक्के) पाणी आले. यातून प्रकल्पात आलेला गाळ व बाष्पीभवन 228.25 दलघमी वजा करता 662.48 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी परभणी, हिंगोली, जिंतूर, वसमत, औंढा नागनाथ ही शहरे व ग्रामीण भागासाठी 78.78दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. सिंचनासाठी 583.69 दलघमी पाणी उपलब्ध असून या पाण्यातून सुमारे 55 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयाचे नियोजन केले आहे. त्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. 25नोव्हेंबर, 2020 (पूर्ण), 27 डिसेंबर,2020 (पूर्ण), 25 जानेवारी, 2021, 1 मार्च, 2021,27 मार्च 2021, 23 एप्रिल 2021, 19 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बदल होऊ शकतो.\nनिम्न मानार प्रकल्प हा तीन वर्षानंतर पहिल्यांदाच या प्रकल्पात 100 टक्के (123.49 दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ 24.88 दलघमी वजा करता 98.61 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नायगाव, कंधार या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 4.61 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 94.00 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून सुमारे 23 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. 25 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 30 डिसेंबर 2020 (पूर्ण), 24 जानेवारी 2021, 1 मार्च 2021, 1 एप्रिल 2021, 1 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो.\nउर्ध्व पैनगंगा याप्रकल्पात यावर्षी 964.10 दलघमी (100 टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन 176.32 दलघमी वजा जाता 787.78 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण भागासाठी 77.15 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 710.64 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून 86 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयांचे नियोजन केले आहे. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत; 27 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 31 डिसेंबर 2020 (पूर्ण), 27 जानेवारी 2021, 1 मार्च 2021, 27 मार्च 2021, 23 एप्रिल 2021 19 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो.\nशंकर���ावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पात 100 टक्के (80.79 दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून त्यातून 21.0 दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातून 24.0 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. असे एकूण 125.95 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन 16.32 दलघमी वजा करता 109.63 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी 38.55 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 71.08 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून सुमारे 13 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळया दिल्या जाणार आहेत. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. 27 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 7 जानेवारी 2021 (चालू), 7 फेब्रुवारी 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो.\nयूपी: हिंदू से शादी करने पर मुस्लिम महिला की पिटाई, सिर मुंडवाया\nमुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)\nवसीम रिजवी पर रेप का आरोप, जांच में जुटी पुलिस\nमस्जिद विध्वंस : बाराबंकी के पूर्व एसडीएम को हाईकोर्ट का नोटिस\nयूपी शिया वक्फ़ बोर्ड के पूर्व अध्यक्ष वसीम रिज़वी पर महिला ने लगाया रेप का आरोप\nऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला साहित्य भेट\n'जिस्म-2' में शुद्ध वासना दिखाने जा रही हूं : पूजा भट्ट\nPrevious Entry अभिनेता धर्मेंद्र ने मोहम्मद सिराज की जमकर तारीफ़ की\nNext Entry अब तक 13 राज्यों में बर्ड फ्लू का प्रकोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/toyota-showroom/", "date_download": "2021-06-24T00:25:51Z", "digest": "sha1:DYLUSWHDE4BZBURG43BQETGXT26MWMAS", "length": 3218, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Toyota showroom Archives - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : बावधनमधील टोयोटा शोरूममध्ये चोरी; चोरट्याने एलईडी टीव्हीसह पळविला 47 हजार रुपयांचा ऐवज\nएमपीसी न्यूज - बावधन येथे असलेल्या कोठारी टोयोटा शोरूममध्ये चोरी झाल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने एलईडी टीव्ही आणि रोकड असा एकूण 47 हजार 664 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 24)…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/trekking-on-forts-allowed/", "date_download": "2021-06-23T23:34:26Z", "digest": "sha1:TYOK2OZQUNB6UZV5TMMRHVJXRNAXWVFZ", "length": 3174, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Trekking on forts allowed Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : करा तयारी, गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी\nएमपीसी न्यूज : कोविड १९ च्या पार्श्‍वभुमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोविडचे प्रमाण कमी होत असल्याने सरकारने एका- एका क्षेत्राला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/trade-union/", "date_download": "2021-06-23T23:24:16Z", "digest": "sha1:KYOJCMTDENKJDNQZLXESIJ4X5LUBAYDR", "length": 3084, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Trade Union Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : पुण्यात भारत बंदला सुरुवात \nएमपीसी पुणे : कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेनं निषेध व्यक्त करत…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांम���्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2017/12/17/Article-on-president-of-congress-rahul-gandhi-by-ramesh-patange-.html", "date_download": "2021-06-24T00:36:26Z", "digest": "sha1:ZQP3XQ4FVK4SKERFWXZZ44XEJ5DGSV3Q", "length": 21771, "nlines": 13, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " नव्या पिढीला काय देणार? - महा एमटीबी महा एमटीबी - नव्या पिढीला काय देणार?", "raw_content": "नव्या पिढीला काय देणार\nराहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी निवड होणे, ही आता काळ्या दगडावरची रेघच होती. फक्त औपचारिक घोषणा होणेच बाकी होते. सर्व प्रथम राहुल गांधी यांचे मनापासून अभिनंदन करूया. १२५ वर्षांची परंपरा असलेल्या भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे राहुल गांधी अध्यक्ष होत आहेत. काही संस्थांचे अध्यक्ष होणे, ही सन्मानाची जागा असते, परंतु राजकीय पक्षाचा अध्यक्ष होणे, मोठ्या जबाबदारीची जागा असते. राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वासाठी प्रचंड चढाओढ असते. आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून लोकशाही मार्गाने क्रमांक एकचे स्थान मिळवावे लागते. कॉंग्रेसमध्ये मात्र क्रमांक एकच्या जागेसाठी स्पर्धा नसते. स्पर्धा असते ती फक्त क्रमांक दोन किंवा तीनच्या जागेसाठी. राहुल गांधीसाठी पक्षांतर्गत कुणी स्पर्धक नाहीत. ते नेहरू-गांधी घराण्यातील असल्यामुळे पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे वारसा हक्काने आले आहे.\nवारसा हक्काने येणार्‍या नेतृत्त्वाचे जसे काही फायदे असतात तसे काही तोटेदेखील असतात. सगळ्यात मोठा फायदा हा असतो की, क्रमांक एकच्या नेतृत्त्वासाठी कुणीही स्पर्धेत नसतो. एकमुखी नेतृत्त्व असते. त्यामुळे निर्णय पटापट होतात. उदाहणार्थ आता मणिशंकर अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्यांचे पक्ष सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे. अन्य पक्षांत अशी कारवाई इतक्या तातडीने होणे कठीण असते. दुसरा फायदा असा असतो की, अन्य सर्व नेते आपल्या राजकीय निष्ठा क्रमांक एकच्या नेत्याला अर्पण करतात आणि पक्ष म्हणून सामूहिकरित्या काम करू लागतात. या घराणेशाहीच्या नेतृत्त्वाचा तोटा असा आहे की, निर्णयाला आणि त्याच्या परिणामाला क्रमांक एकचाच नेता जबाबदार असतो. यश मिळाले तर त्याचे आणि अपयश मिळाले तरीही त्याचेच असते. यश���पयशात अन्यांचे श्रेय नगण्य असते. घराण्याचा वारसा कर्तृत्त्वसंपन्न निघाल्यास, भरभराट होते आणि दुर्बळ निघाल्यास वाताहात होते. स्वातंत्र्यानंतरच्या कॉंग्रेसची सर्वच जडणघडण घराणेशाहीच्या आधारावर झालेली आहे. पं. नेहरू ते सोनिया गांधी असा हा नेतृत्त्वाचा दीर्घ प्रवास आहे. आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर आलेली आहे.\nही जबाबदारी सोपी जबाबदारी नाही. २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला दारूण अपयशाला सामोरे जावे लागले. कधी काळी ३८५च्या आसपास खासदार असणारा हा पक्ष फक्त ४४ खासदारांचा पक्ष झाला. कॉंग्रेसचे अपयश म्हणजे नेहरू-गांधी घराण्याचे अपयश असे समीकरण असल्यामुळे, या अपयशाचे रूपांतर घवघवीत यशात करण्याची जबाबदारी राहुल गांधी यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. गेली सात-आठ वर्षे ते जनतेमध्ये मिसळत आहेत, भारतीय लोकमानस समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, समाजातील तळागाळातील माणसांशी ते संवाद साधत आहेत, त्यांच्या घरी जात आहेत आणि त्याच्या झोपडीत जेवणही घेत आहेत. राहुल गांधींवर राजकीय टीका करणार्‍यांचे म्हणणे असे असते की, ही सर्व ‘स्टंटबाजी’ आहे. राजकीय टीकेला फार गंभीरतेने घ्यायचे नसते. कारण त्यात दुसरा प्रश्न असा असतो की, टीका करणारे जेव्हा याच गोष्टी करतात तेव्हा त्या मनापासून केल्या आहेत, प्रमाणिकपणे केल्या आहेत, असे समजायचे का तेव्हा राहुल गांधींच्या प्रमाणिकपणावर आपल्याला संशय घेण्याचा काही एक अधिकार नाही.\nज्याला देशाचे नेतृत्त्व करायचे आहे त्याला देश समजून घेणे फार आवश्यक आहे. १९१५ साली महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेतून भारतात आले. नामदार गोखले यांनी त्यांना एक वर्ष भारताचा प्रवास करण्याची सूचना केली. महात्मा गांधींनी एक वर्ष भारताचा प्रवास केला. भारत समजून घेतला. राहुल गांधीदेखील भारत समजून घेण्यासाठी खेडोपाडी जात असतील, वंचित माणसाशी संवाद साधत असतील तर ते चांगलेच आहे. स्वामी विवेकानंद म्हणत की, खरा भारत झोपड्यात राहतो आणि तोच उद्याच्या भारताचा तारणहार आहे. कॉंग्रेसची प्रतिमा, या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या मनात विपरीत होत गेली. आपल्या हिताला बळी देणारा हा पक्ष आहे, अशी सर्वसामान्य हिंदूंची भावना बनत चालली. या भावनेचा लाभ भारतीय जनता पक्षाने उठविला. कॉंग्रेसची ही प्रतिमा बदलणे राहुल गां���ींपुढचे फार मोठे आव्हान आहे.\nहे आव्हान त्यांनी गुजरातच्या निवडणुकीचा प्रचार करीत असताना स्वीकारल्याचे दिसते. गुजरातमधील अनेक मंदिरांना राहुल गांधींनी भेटी दिल्या. २००२च्या गुजरात दंगलीसंबंधी एक अक्षरही उच्चारले नाही, मुसलमानांना बरे वाटेल असेही कोणतेही भाषण केले नाही, मुसलमान म्हणून त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला राहुल गांधी यांनी स्पर्श केला नाही, राहुल गांधी यांचे हे ‘सॉफ्ट हिंदुत्त्व’ आहे, अशी चर्चा सुरू झाली. त्यांना उत्तर देताना काही जण म्हणाले की, मोदींचे प्रखर हिंदुत्त्व असताना सॉफ्ट म्हणजे मवाळ हिंदुत्त्वाची गरज काय ही चर्चादेखील राजकीयच आहे. राजकीय चर्चेच्या पलीकडे जाऊन विचार करायचा तर देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला, बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या भावभावनांचा विचार आणि आदर केल्याशिवाय यश मिळणे कठीण आहे. असे यश मिळविण्यासाठी सातत्याने हिंदू, हिंदुत्त्व इत्यादींचा गजर करत राहण्याची गरज नसते. राजकीय पक्षाचा नेता कसा राहतो, कसा जगतो, कोणती जीवनमूल्ये तो महत्त्वाची मानतो, यावरून तो आपला आहे की परका आहे हे जनता ठरवीत असते. कुडता-पायजम्यातील नेता आपला वाटतो, सूटा-बूटातील नेता दूरचा वाटतो. राहुल गांधी या वाटेने चालले आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.\nराहुल गांधी यांच्यापुढील दुसरे आव्हान-कॉंग्रेसची पक्ष संघटना बांधण्याचे आहे. त्यांनी व्यक्तीशः कितीही मेहनत घेतली आणि आपली नेतृत्त्व क्षमता सिद्ध केली तरीही, तेवढ्याने पक्षाला यश मिळत नाही. नेत्याचा आणि पक्षाचा संदेश घरोघर घेऊन जाण्यासाठी पक्ष संघटना लागते. संघटनेत काम करणारे कार्यकर्ते निष्ठावान आणि विचाराला समर्पित असावे लागतात. देश स्वतंत्र होत असताना कॉंग्रेसजवळ अशा कार्यकर्त्यांची देशव्यापी प्रचंड फौज होती. या फौजेतील कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. पक्षनिष्ठा, सिद्धांतनिष्ठा बाजूला पडली आणि ‘साहेबनिष्ठा’ आणि ‘मॅडमनिष्ठा’ याला अग्रक्रममिळाला. पक्षाचे कामकाहीतरी मिळविण्यासाठी करायचे, पक्षाचे नेते आमदार, खासदार, मंत्री बनून प्रचंड संपत्ती गोळा करतात. मग मी अर्धपोटी राहून पक्षाचे काम कशाला करू असा प्रश्न कार्यकर्त्यांपुढे उभा राहिला. कार्यकर्त्यांचा हा प्रश्न केवळ कॉंग्रेसपुरताच मर्यादित आहे असे समजण्याचे कारण नाही, तो सर्व पक्षांना लागू होतो. आज कॉंग्रेसची स्थिती कार्यकर्त्यांच्या संदर्भात दुष्काळाची आहे. राहुल गांधी यांना ही परिस्थिती सुकाळाची करावी लागेल.\nत्यासाठी त्यांना पक्षाला आजच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या युगाला सामोरे जाईल, असे पक्षाचे तत्त्वज्ञान सांगावे लागेल. सत्तेच्या लालसेने असंख्य लोक गोळा होतात, सत्ता गेली की ते पाठ फिरवितात. तत्त्वज्ञानाशी निष्ठा असणारे मात्र ‘आता हरलो, उद्या जिंकू’ अशा भावनेने पुन्हा कामाला लागतात. १२५ वर्षांचा कॉंग्रेसचा वारसा खूप समृद्ध आहे, तो राष्ट्रीय चळवळीचा आहे, राष्ट्रीय विचाराचा आहे, सर्वसमावेशकतेचा आहे, सर्वांना सामावून घेण्याचा आहे, सर्व उपासनांचा आदर करणारा आहे, दुसर्‍या भाषेत हिंदूमानसाचा हा वारसा आहे. तो स्वीकारून त्यात कालोचित नवीन भर टाकून राहुल गांधी यांना पक्ष उभा करावा लागेल.\nराहुल गांधी हे करू शकतील का या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले तर त्यांच्या क्षमतांवर आपला विश्र्वास नाही असा त्याचा अर्थ होईल आणि होकारार्थी उत्तर दिले तर त्यांच्या क्षमता खूप ताणल्या आहेत असा त्याचा अर्थ होईल. अशा वेळी ‘क़ाळच या प्रश्नाचे उत्तर देईल’ असे म्हणणे सोयीचे आणि सोपे असते. राहुल गांधी यांचा हिंदुत्त्वाकडे जाण्याचा प्रवास ठामविश्र्वासातून झाला असेल तर त्यांना काही काळानंतर यश मिळेल, परंतु ठामविश्र्वासाऐवजी निवडणूक जिंकण्याची एक रणनिती म्हणून जर हा प्रवास होत असेल तर त्यांना यश मिळणे महाकठीण गोष्ट आहे. कॉंग्रेसचे आकर्षण ४७ नंतर पुढे तीस वर्षे तरी ‘देशाला गुलामीतून मुक्त करणारा पक्ष’, या एका कारणाने राहिले. नंतर पिढ्या बदलतात. प्रत्येक पिढी ही स्वतंत्र विचार करणारी आणि देशाच्या राजकीय रचनेत स्वतःचे स्थान शोधणारी असते. स्वातंत्र्य या पिढीच्या दृष्टीने रोजच्या जगण्याचा आणि अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे या पिढीला फार मोठे आकर्षण नसते.\nया पिढीच्या आकर्षणाचा विषय स्वातंत्र्याचे सार्थक करण्यासाठी काय केले गेले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा असतो. या पिढीला रोजगाराची शाश्र्वती हवी, रस्ते, रेल्वे वाहतूक उत्तमहवी, राहयला बर्‍यापैकी घर हवे, आरोग्यसेवा हवी, योग्य दरात माफक शिक्षण मिळण्याची व्यवस्था हवी आणि हे सर्व करत असताना आपला भारत देश जागतिक मंचावर सर्व देशांनी दखल घ्यावी असा देश व्हावा, अशी या पिढीची अपेक्षा आहे. या पिढीला नको तो तुमचा समाजवाद किंवा सेक्यूलरवाद किंवा आरक्षणाचा जातवाद, या पिढीला कोणत्याही कृत्रिमबंधनांच्या बेड्या नको आहेत, ती मुक्त होऊ पाहत आहे. तिला अनंत आकाशात झेप घ्यायची आहे. असे एक वातावरण आणि सामाजिक व राजकीय पर्यावरण राहुल गांधी यांना उभे करावे लागेल. त्यांना हे लक्षात घ्यावे लागेल की, जातीय आरक्षणाचे राजकारण आणि त्या मुद्द्यांवर निवडणुका हा या पुढच्या काळातील घाट्याचा राजकीय धंदा आहे. ज्यांच्यासाठी आरक्षण मागितले जाते त्यांच्याही हे लक्षात यायला लागले आहे की, सत्तेसाठी आपला उपयोग चुलीतल्या लाकडाप्रमाणे होत आहे. राहुल गांधी यांना आजच्या तरूणांसमोर त्याच्या उज्ज्वल भवितव्याचा एखादा ब्ल्यू प्रिंट ठेवावा लागेल. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचे यशापयश या गोष्टीवरच अवलंबून राहील असे मला वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/27/zydus-seeks-permission-from-dcgi-to-use-monoclonal-antibodies/", "date_download": "2021-06-23T23:08:43Z", "digest": "sha1:KVUJNSIRCDWHQ3KRVIQS6IJA7SVPZ2WK", "length": 7597, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "झायडसची डीसीजीआयकडे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी देण्याची मागणी - Majha Paper", "raw_content": "\nझायडसची डीसीजीआयकडे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी देण्याची मागणी\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / अँटीबॉडी, कॉकटेल इलाज, झायड्स कॅडिला, डीसीजीआय, मोनोक्लोनल / May 27, 2021 May 27, 2021\nनवी दिल्ली : झायडसने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) कोरोना विरोधातील लढाईमध्ये एक महत्वाचे हत्यार म्हणून पुढे येत असलेल्या मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या चाचणीला (ZRC-3308) परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीचा वापर केला जात आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या डोसनंतर कोरोनाबाधिताला रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसेच या डोसमुळे कोरोना होण्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे.\nमोनोक्लोनल अॅन्टिबॉडी म्हणजेच ज्याला कॉकटेल ड्रग्ज म्हटले जाते, त्याचा वापर आता भारतात काही ठिकाणी सुरु करण्यात येत आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी घेतल्यास लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अत्यंत कमी असतो, हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे कोरोना विरोधातील प्रमुख हत्यार असल्याचे मत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतात मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीची सिप्ला आणि स्वित्झरलॅन्डची कंपनी रॉश या दोन कंपन्या एकत्र येऊन निर्मिती करत आहेत.\nमोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे एक कॉकटेल ड्रग्ज आहे की जे घेतल्यानंतर कोरोना रुग्णाची प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांचा समावेश आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीमुळे कोरोना मानवी शरीरात पसरत नाही, कारण त्याला आवश्यक ते खाद्य मिळत नाही.\nकोरोनाचे निदान एखाद्या रुग्णामध्ये झाल्यानंतर त्याला हे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी तीन दिवसांच्या आत द्यावे लागते. हे एक प्रकारचे इम्युनिटी बुस्टर आहे. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. तसेच त्याला रुग्णालयात भरती होण्याचीही गरज राहत नाही. भारतात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असताना याच्या वापराला परवानगी मिळाली, तर हे मोठे यश असणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/news-show-153916.html", "date_download": "2021-06-24T00:53:28Z", "digest": "sha1:3JGGW2XIRWT3DS6UOOQUCZCG6THCDQZS", "length": 23296, "nlines": 148, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "पीसीआय एसएससी सुरू केले नवीन प्रमाणीकरण कार्यक्रम - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > बातमी > उद्योग माहिती\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nपीसीआय एसएससी सुरू केले नवीन प्रमाणीकरण कार्यक्रम\n26 जून 2019 रोजी, पीसीआय सुरक्षा मानदंड परिषद (पीसीआय एसएससी) ने पेमेंट सॉफ्टवेयर विक्रेत्यांद्वारे वापरण्यासाठी दोन नवीन वैधता कार्यक्रमांची घोषणा केली की त्यांच्या विकास पद्धती आणि त्यांचे देय सॉफ्टवेअर उत्पादने देय डेटाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण सॉफ्टवेअर सुरक्षा लचीला संबोधित करतात. सिक्योर सॉफ्टवेयर लाइफसायकल (सिक्युअर एसएलसी) आणि सिक्युर सॉफ्टवेयर प्रोग्राम्सअंतर्गत, सॉफ्टवेअर सिक्युरिटी फ्रेमवर्क असेसर्स पीसीआय सिक्योर एसएलसी आणि सिक्योर सॉफ्टवेयर मानकांच्या विरोधात विक्रेते आणि त्यांच्या पेमेंट सॉफ्टवेअर उत्पादनांचे मूल्यांकन करतील. पीसीआय एसएससी व्यापा for्यांसाठी एक स्त्रोत म्हणून पीसीआय एसएससी वेबसाइटवर सिक्युर एसएलसी अर्हताप्राप्त विक्रेते आणि वैधतेची भरणा सॉफ्टवेअरची यादी करेल.\nपीसीआय एसएससी पीसीआय सॉफ्टवेअर सिक्युरिटी फ्रेमवर्क (एसएसएफ) चा एक भाग म्हणून विद्यमान आणि भविष्यातील पेमेंट सॉफ्टवेअरच्या सुरक्षित डिझाइन, विकास आणि देखभाल यासाठी मानक आणि प्रोग्रामचा संग्रह म्हणून या प्रोग्रामची सुरूवात करीत आहे. एसएसएफ पेमेंट Dataप्लिकेशन डेटा सिक्युरिटी स्टँडर्ड (पीए-डीएसएस) च्या व्याप्तीच्या पलीकडे विस्तारतो आणि पीए-डीएसएस सन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर पीए-डीएसएस, त्याचा कार्यक्रम आणि मान्यताप्राप्त पेमेंट अर्जांची यादी पुनर्स्थित करेल. अंतरिम कालावधीत पीए- डीएसएस आणि एसएसएफ प्रोग्राम्स समांतर चालतील, पीए-डीएसएस प्रोग्राम आता चालू आहे.\nसिक्युअर एसएलसी प्रोग्राम आणि सिक्योर सॉफ्टवेयर प्रोग्राम दस्तऐवजीकरण आता पीसीआय एसएससी वेबसाइटवर उपलब्ध आहे. यात प्रोग्रामर मार्गदर्शक आणि सामान्य प्रश्न, ज्यात विक्रेता आणि पेमेंट सॉफ्टवेअर वैधता प्रक्रियेची माहिती आणि एसएसएफ निर्धारकांच्या अर्हता आवश्यकतेचा समावेश आहे. पीसीआय एसएससीची आखणी 2019 च्या अखेरीपर्यंत मूल्यांकनकर्त्यांकडून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. 2020 च्या सुरुवातीला, प्रथम पेमेंट Applicationप्लिकेशन क्वालिफाइड सिक्युरिटी अ‍ॅसेसर्स (पीए-क्यूएसए) आणि क्यूएसए आणि नंतर नवीन मूल्यांकनकर्त्यांसाठी प्रशिक्षण उपलब्ध होईल. एकदा एसएसएफ निर्धारक ठिकाणी आल्यानंतर, विक्रेते त्यांच���या सॉफ्टवेअर लाइफसायकल पद्धती आणि पेमेंट सॉफ्टवेअरची वैधता प्रक्रिया सुरू करू शकतात.\nसिक्युर एसएलसी स्टँडर्डचे प्रमाणीकरण हे स्पष्ट करते की सॉफ्टवेअर विक्रेत्याकडे पेमेंट व्यवहार आणि डेटाचे संरक्षण, असुरक्षितता कमी करण्यासाठी आणि हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले आहे याची खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी परिपूर्ण सुरक्षित सॉफ्टवेअर लाइफसायकल व्यवस्थापन पद्धती आहेत.\nसिक्युर एसएलसी मूल्यांकनकर्त्याद्वारे यशस्वी मूल्यांकन केल्यावर, अधिकृत एसएलसी अर्हताप्राप्त विक्रेतांच्या पीसीआय एसएससी यादीमध्ये वैधता प्राप्त सॉफ्टवेअर विक्रेते ओळखले जातील.\nसिक्युर एसएलसी अर्हताप्राप्त विक्रेते सिक्यूर सॉफ्टवेयर प्रोग्राम अंतर्गत वैधित पेमेंट सॉफ्टवेअर म्हणून सूचीबद्ध केलेल्या त्यांच्या कोणत्याही उत्पादनांसाठी डेल्टा बदलांचे स्वत: चे प्रमाणीकरण करण्यास सक्षम असतील.\nसिक्युर सॉफ्टवेयर स्टँडर्डचे प्रमाणीकरण हे स्पष्ट करते की पेमेंट सॉफ्टवेअर उत्पादन डिझाइन केलेले, अभियंते, विकसित आणि देखभाल व्यवहार आणि डेटाचे संरक्षण करणारी, असुरक्षा कमी करण्यासाठी आणि हल्ल्यांपासून बचाव अशा पद्धतीने देखभाल केलेले आहे.\nप्रारंभी, हा प्रोग्राम पेमेंट सॉफ्टवेअर उत्पादनांसाठी विशिष्ट आहे जे क्लिअर-टेक्स्ट खाते डेटा संचयित करतात, प्रक्रिया करतात किंवा प्रसारित करतात आणि विक्रेता विक्रेत्याद्वारे एकाधिक संस्थांना विक्रीसाठी विकसित केले जातात. इतर सॉफ्टवेअर प्रकार, प्रकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सिक्युर सॉफ्टवेयर स्टँडर्डमध्ये नवीन मॉड्यूल जोडली गेल्याने त्यांचे समर्थन करण्यासाठी प्रोग्रामची व्याप्ती विस्तृत होईल.\nसिक्युर सॉफ्टवेयर Asसेसरच्या यशस्वी मूल्यांकनानंतर, मान्यताप्राप्त पेमेंट सॉफ्टवेयर पीसीआय एसएससीच्या मान्यताप्राप्त पेमेंट सॉफ्टवेअरच्या यादीमध्ये ओळखले जाईल, जे पीए-डीएसएस मान्य पेमेंट अनुप्रयोगांच्या वर्तमान यादीची जागा घेईल जेव्हा पीए-डीएसएस ऑक्टोबर 2022 मध्ये सेवानिवृत्त होते. तोपर्यंत पीसीआय एसएससी पीए-डीएसएस प्रोग्राम आणि यादी कायम ठेवेल, ज्यात विद्यमान वैधता कालावधी समाप्ती तारखांचा सन्मान करणे आणि जून 2021 पर्यंत नवीन पीए-डीएसएस सबमिशन स्वीकारणे समाविष्ट आहे.\nवाढलेला वास्तव तंत्रज्ञान करते अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना देखावा अधिक वास्तववादी आणि व्यापकपणे वापरले\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/womens-advise-use-water-thrift-pimpri-chinchwad-420234", "date_download": "2021-06-23T23:49:59Z", "digest": "sha1:XWQF2GPZFDCQHTY6SC3UBPAZWWDTS3HV", "length": 19921, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाणी जपून वापरा; पिंपरी-चिंचवडमधील गृहिणींचा सल्ला", "raw_content": "\nपाणी जपून वापरा; पिंपरी-चिंचवडमधील गृहिणींचा सल्ला\nपिंपरी : कमी दाबाने, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे शहराच्या सर्व भागात समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी महापालिकेतर्फे २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या निर्णयाला जवळपास १६ महिने झाले आहेत. त्याबाबत शहरातील गृहिणी समाधानी असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवले. दिवसाआड पाणीपुरवठा जणू अंगवळणी पडला आहे. मात्र, आता उन्हाळा सुरू झाल्यान��� पाणी जपून वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला.\nपवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून महापालिका अशुद्ध जलउपसा करते. तेथून पाइपद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. शुद्ध केलेले पाणी शहरात वितरित होते. दररोज साधारण ५१० दशलक्ष लिटर पाणी महापालिका घेते. २५ नोव्हेंबर २०१९ पूर्वी हे ५१० दशलक्ष लिटर पाणी दररोज संपूर्ण शहरात वितरित केले जात होते. मात्र, कमी दाबाने व अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे. म्हणजेच ५१० दशलक्ष लिटर दैनंदिन पाणी उचल कायम असून पुरवठा मात्र, अर्ध्या शहरालाच केला जात आहे. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याबाबत नागरिकांचे विशेषतः गृहिणींचे मत जाणून घेतले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराहुल कलाटे यांचा राजीनामा; पिंपरी-चिंचवड शिवसेनेत दोन गट\nमी खोपोलीला राहात असताना प्यायचे पाणी वेगळे आणि वापरासाठीचे पाणी वेगळे होते. बोअरिंगला पंप बसवून सोसायटीने वापरासाठी ते पाणी वेगळ्या कनेक्शनने दिले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा खर्च आपोआप कमी होई. आता आम्ही सोसायटीच्या खालील टाकीत पाणी साठवतो. कमीत कमी पाणी वापरतो. सकाळी व संध्याकाळी केवळ दोनच वेळा एक तास पाणी सोडले जाते. दिवसाआड पाणी आले, तरी वापरणे आपल्या हाती आहे.\n- माधुरी डिसोजा, यमुनानगर, निगडी\nपाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या दिवसाआड पाणी ठिक आहे. मात्र, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा आवश्‍यक आहे. नवीन नळजोड देताना महापालिकेने उपलब्ध पाणी व पाइपचा आकार याचा विचार करायला हवा. दीर्घकाळाचे नियोजन करून निर्णय घ्यायला हवा. शिवाय उपलब्ध पाणी व त्याचा वापर यावरही चिंतन व्हायला हवे.\n- रजनी मुरडे, केशवनगर, चिंचवड\nपाणी बचत ही काळाची गरज आहे. यावर चिंतन करायला हवे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही. सगळ्यांनी मिळून त्याबाबत निर्णय घ्यायला हवा. पण, मीच किंवा मी एकट्यानेच का करायचे असा विचार करत बसण्याऐवजी स्वत:पासून सुरुवात करायला हवी. मी स्वतः पाणी काटकसरीने वापरते आहे. कारण, ते जीवन आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी द्या; पण, पुरेसे द्यायला हवे.\n- वर्षा बालगोपाल, शाहुनगर, चिखली\nदरवर्षी आपण उन्हाळ्यात होणारे मरा��वाड्यातील हाल पाहत असतो. त्यामानाने आपण पिंपरी-चिंचवडकर फारच सुखी आहोत. पाणी बचतीचा योग्य विचार आपण प्रत्येकाने जोपासला पाहिजे. कारण, तरुणपणाची काटकसर ही जशी म्हातारपणाची आरामखुर्ची आहे, तसे आतापासून केलेली पाण्याची काटकसर ही उन्हाळ्यासाठी फारच आवश्यक ठरणार आहे.\n- जयश्री गुमास्ते, विनायकनगर, नवी सांगवी\nबिसलेरी पाण्याच्या तोडीचे पाणी महापालिका आपल्याला पुरवत आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, दररोज पाणीपुरवठा व्हावा, असे नागरिकांना वाटणे अयोग्य नाही. पण, वाढत्या शहरीकरणामुळे व पाण्याची वाढती मागणी विचारात घेता, दिवसाआड पाणी ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर हेच ध्येय कृतीत आणले पाहिजे.\n- मीरा कंक, पिंपळे गुरव\nआगीपासून धडा केव्हा घेणार\nपिंपरी - चिंचवडगाव-काळेवाडी रस्त्यावर गणपती मंदिराजवळ घाऊक फळविक्रेत्याच्या एका दुकानाला मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. यात नऊ हातगाड्यांसह शेजारच्या गॅरेजमधील चार मोटारी, टेम्पोसह सात-आठ वाहने खाक झाली. भडकेल्या आगीमुळे स्फोट होऊ लागल्याने परिसर हादरला. अग्निशमन दलाच्या\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक\nपिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.\nमहापालिकेच्या पैशांची जबाबदारी कारभाऱ्यांची - अजित पवार\nवडगाव मावळ - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा असलेला पैसा राष्ट्रीयीकृत बॅंकेतून काढून येससारख्या खासगी बॅंकेत ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. आता या पैशांची जबाबदारी जे महापालिका चालवतात त्यांचीच आहे,’’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करी\nपिंपरी-चिंचवड महामंडळे व शासकीय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार\nपिंपरी - राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महामंडळे व शासकीय समित्यांवरील फडणवीस सरकारच्या काळातील नियुक्‍त्या रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांना पायउतार व्हा\nपिंपरी - शहरातील पवना नदीकाठ, रेल्वेमार्ग, एमआयडीसी, महापालिका आणि प्राधिकरणाच्या रिकाम्या जागांवर लोखंड, जुने फर्निचर, रद्दी, प्लॅस्टिक यांसारख्या भंगार मालाची अनधिकृत दुकाने, गोदामे फोफावली आहेत. ही संख्या सुमारे दोन हजारांवर गेली आहे. काही ठिकाणी जागा मालकांच्या मोकळ्या खासगी जागा भाड्य\nमोठ्यांना लाभ, लघुउद्योगांची अवस्था ‘जैसे थे’\nपिंपरी - ‘राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामुळे मोठ्या उद्योगांना लाभ होणार आहे. मात्र, लहान उद्योगांची अवस्था ‘जैसे थे’च राहणार आहे. बेरोजगारांबद्दल स्वागतार्ह भूमिका आहे. बंद उद्योगधंदे सुरू करण्यासाठी शाश्‍वत योजना हवी होती. परंतु, अर्थसंकल्पाने छोटे उद्योजक, रोजगार वाढीला चालना मिळू शकेल,’’\nआरक्षित भूखंडावर बेवारस वाहने\nमोशी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी व चिखली प्राधिकरणाचा विकास केलेला आहे. नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्राधिकरणाने काही भूखंडांचे आरक्षण करून ठेवलेले आहे. मात्र, प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामधील एका भूखंडावर अनेक बेवारस दुचाकी वाहने आढळून आली आहेत.\n'दुपारी माझ्या घरी कोण शिरले' म्हणत एकावर कोयत्याने वार\nपिंपरी : पादचारी तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीत घडली. शंकर चौधरी (वय 25), शुभम सुतार (वय 25, दोघेही रा. यशवंतनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रूपेश दिलीप बुजवडेकर (वय 19, रा. गवळी माथा, टेल्कोरोड, भोसरी)\nप्राप्तिकर विवरणपत्र भरणारे घटले - अनुराधा भाटिया\nपिंपरी - ‘उद्योगनगरीमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ हजाराने कमी आहे. तसेच ॲडव्हान्स टॅक्‍सचा भरणाही कमी झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे पुणे विभागाच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील ८५ रासायनिक, धोकादायक आणि इतर कारखान्यांच्या सुरक्षा विषयक लेखापरीक्षणास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, कारखाने निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभाग, एमआयडीसी आदी विभागांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पथकांकडून प्रथमच हे सुरक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/vinayak-mete-slams-maha-vikas-aghadi-over-maratha-reservation-issue-389819.html", "date_download": "2021-06-23T23:43:11Z", "digest": "sha1:MH5GHN3XR6RQD3HB2ZD6YYMYRVJQ3WG6", "length": 19097, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसरकारविरोधात मराठा समाज आक्रमक, 7 फेब्रुवारी रोजी राज्यभर एल्गार; चव्हाणांच्या घरासमोरही आंदोलन\nसरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात येत्या 7 फेब्रुवारीपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच 13 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)\nमुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारचे काम ढिसाळ असून बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती सध्या राज्याची आहे, असं सांगत सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात येत्या 7 फेब्रुवारीपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच 13 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)\nविनायक मेटे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’शी वन टू वन संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. ही घोषणा करतानाच मराठा आरक्षणावरून राज्य सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवले. तसेच आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. मराठा आरक्षणासाठी व्हर्च्युअल सुनावणी घेण्याची गरज नाही. ही सुनावणी फिजिकल झाली पाहिजे. तसेच हे प्रकरणा पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे न देता 11 ते 13 न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात यावेत, अशी मागणी मेटे यांनी केली. मराठा आरक्षणावर पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याचा आग्रह धरला पाहिजे, असंही ते म्हणाले.\nसरकारची भूमिका मराठा विरोधी\nज्या मराठा तरुणांच्या 2018 आणि 2019च्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. तरच समाजाला दिलासा मिळेल. सरकारची भूमिका ही मराठा समाजाच्या विर��धात आहे. मराठा आरक्षणावर बाजू कोण मांडणार कशी मांडणार हे सरकार सांगत नाही. त्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळेच आम्ही आंदोलनाच्या मार्गाने जायचं ठरवलं असल्याचंही त्यांननी सांगितलं.\nयावेळी मेटे यांनी चव्हाणांवरही टीका केली. अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय आणि नाकर्ता माणूस पाहिला नाही. ते काय प्रयत्न करतात ते सांगा. तोंडावर बोट ठेवून बैठकीत बसलेला असतात, अशी टीका त्यांनी केली. कॅबिनेट सगळ्यात जास्त मराठा नेते आहेत. पण तरीही आरक्षणासाठी प्रतिसाद कमी मिळतोय. मराठा नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. यात दुमत नाही. पण पायलीचे पन्नास मराठा नेते सरकारमध्ये आहेत. ते काय करतात\nआम्ही साष्टपिंपळगाव येथे राजेश टोपे यांच्या विरोधात आंदोलन केलं. चव्हाणांच्या जिल्ह्यात आंदोलन केलं. पण दोघांनाही भेटायला वेळ नाही. आझाद मैदानात तरुणांनी उपोषण केलं. पण त्यांना न्याय मिळाला नाही. सरकारमधील मंत्री घटनेची शपथ घेऊन बेकायदेशीर कामे करतात, मुख्यमंत्री उघड्या डोळ्याने पाहात आहेत. सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)\nउद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम, विधानसभा अध्यक्षपदाबद्दल तेच ठरवतील : उदय सामंत\nLIVE | अर्णब गोस्वामी, कंगना रनौत देशप्रेमी आहेत, संजय राऊतांचं टीकास्त्र\nज्या एका निर्णयानं इंदिरा देशप्रिय झाल्या, तोच निर्णय मोदींनी हळूहळू कसा फिरवला\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nमहाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे\nमहाराष्ट्र 7 hours ago\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nआधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती\nठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा, फडणवीसांची राज्यपालांना विनंती\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प��रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/afghanistan-cricketer-mohammad-nabi-declined-rumor-of-death-on-social-media-mhpg-411660.html", "date_download": "2021-06-24T00:50:23Z", "digest": "sha1:3XHZOQBU7CPSH3VMLMSWCD3XOMY2J25W", "length": 17828, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोशल मीडियावर क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, ट्विटरवर झाला खुलासा Afghanistan cricketer mohammad nabi declined rumor of death on social media mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलास��बत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठ�� तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nसोशल मीडियावर क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, ट्विटरवर झाला खुलासा\nआहारापासून सेक्स लाइफपर्यंत; शरीराचा गंध करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; VIDEO व्हायरल होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nसोशल मीडियावर क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, ट्विटरवर झाला खुलासा\nसोशल मीडियावर व्हायरल झाली क्रिकेटपटूच्या मृत्यूची बातमी.\nनवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कोणत्या घटना व्हायरल होतात याचा काही नेम नाही. कधी कधी सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या खोट्या बातम्याही सोशल मीडियावर पसरवल्या जातात. यातच आता एका क्रिकेटपटूच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या बातमीमुळं चाहत्यांनी त्याच्या घरच्यांनाही सांतवन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खेळाडूला स्वत: आपल्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे ट्विटरवर सांगावे लागले.\nसोशल मीडियावर खोटी मृत्यूची बातमी व्हायरल झालेल्या खेळाडूचे नाव आहे अफगाणिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद नबी. काही दिवसांपूर्वी मोहम्मद नबीच्या एका फोटोसह त्याच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली होती. यात नबीला हद्यविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान जेव्हा 34 वर्षीय मोहम्मद नबीला ही बातमी कळली, तेव्हा त्यानं या वृत्ताचे खंडन केले. त्यानं ट्वीट करत मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले.\nमोहम्मद नबीनं आपल्य़ा अधिकृत ट्विटर हॅंडलवर एक ट्वीट केले होते. यात, “देवाच्या कृपेने मी ठिक आहे. माझ्या मृत्यूची बातमी मीडियामध्ये आली आहे, जी फेक आहे”, असे लिहिले होते. नबीच्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं नबीच्या ट्रेनिंग सेशनचा फोटो पोस्ट केला होता. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं यावर, काबिल स्टेडियमवर नबी ट्रेनिंग घेत आहे. मोहम्मद नबीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. बांगलादेश विरोधात त्यानं एकमेव कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर नबीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nनबीनं अफगाणिस्तानकडून एकूण 3 कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं भारताविरोधात 2018मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जो अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना होता. तर, आयर्लंड विरोधात अफगाणिस्ताननं पहिला कसोटी विजय मिळवला. त्यानंतर बांगलादेशला नमवत कसोटी क्रिकेटमधून नबीनं संन्यास घेतला.\n उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://meghaumesh.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2021-06-23T23:04:49Z", "digest": "sha1:A35CS2PU4FADQ64GB7EPU6Q347M7PO2G", "length": 13617, "nlines": 122, "source_domain": "meghaumesh.blogspot.com", "title": "माझे ब्लॉग माझे विश्व: पावसाचे दोन थेंब...मराठी कथा", "raw_content": "माझे ब्लॉग माझे विश्व\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा\nदोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-\"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी.\"\nमग दूसरा ब��लला,\"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय.\"\n\"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस\n\"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे\"\"मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस\"\"मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेसत्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ.\"\n कपाळमोक्ष टळणार आहे का आपला\n\"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची\nतुला नाही लागुन राहिली आहे काळजी\n\"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी आपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो\n\"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच.\"\n\"हे बघ, आपला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत\n\"मी थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत.\"\n\"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक तलावातही आणि समुद्रातहि\n\"बरा भेटलास,बोल,काय गप्पा मारणार होतास माझ्याशी\n\"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो\n\"हा काय प्रश्न झाला\"\"म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो...\"\n\"अरे तुला काय खूळ लागल का आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण.\"\n\"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ चिकटवत पडू नकोस.\"\n\"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात...\"\n\"बापरे, मी हा असा विचार�� केला नव्हता कधी...\"\n\"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे\n\"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल\n नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे आहे, तर तू कुठे पडशील आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे आहे, तर तू कुठे पडशील\n ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव.....एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही\" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला,\"अरे आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी\" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला,\"अरे आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी\nएक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,\"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल\nPosted by खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही at 01:07\nअशी पाखरे येती ...\nखास काही माझ्या वाचनात आलेले खास काही\nसात जन्म असतात का \nआई असं का ग केलंस\nतरुण मुलागा आणि त्याचे वडील\n>>> श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन <<...\nएक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता, व...\nनिरपराध अनुभव कथा .............\nदोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nचार दिवस माझे.. माझ्यासाठी\nपु ल was excellent ह्यांचे काही मजेदार किस्से\nबाई मी तुम्हाला विसरलो नाही....\nहे बाणेदार उत्तर देणारा..............\nअशाही दोघांची प्रेम कहाणी.\nवाईट गोष्टी विसरा आणि पुढे चालत राहा…\nमरून जावंसं वाटतंय’ ......कधी असा विचारआलाय का आप...\nफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..................\nएक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण...\n तिला ही इच्छा मरण हवं आहे \nऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा .......... .............\nहे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार ...\nएक सत्य कथा एकदा जरूर वाचा ....\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/856-mystic-six/", "date_download": "2021-06-23T23:37:59Z", "digest": "sha1:GCMWI33RZZBV7JZTKOVFUJQ3FOD6AOA2", "length": 8598, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मिस्टीक सिक्स | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome कलादालन मिस्टीक सिक्स\nसहा रंगलेखकांच्या कलाकृती जहांगीरमध्ये\nसहा प्रथितयश चित्रकारांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ´मिस्टीक सिक्स’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, १६१-बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे मांडलं आहे. सदर प्रदर्शन दि. ९ ते १५ ऑगस्ट २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुलं राहील.\nप्रदर्शनाचं उद्घाटन केसरी टुर्सचे चेअरमन केसरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता झालं. धिरज पाटील, मनोज पवार, सनी घरत, संदीप परांगे, राजेश धंगाडा, योगेश सांबरे या सहा तरूण चित्रकारांनी आपली कला या प्रदर्शनात पेश केली आहे. या चित्रांमध्ये आध्यात्मिक ते आदिवासी जगतातील विषय हाताळले आहेत यामुळॆ या प्रदर्शनात विविध अर्थ, प्रकार व विषय यांचं मनोज्ञ दर्शन घडतं. हे कलाकार आकार, स्वरूप व घटक या पलीकडे जाऊ��� आणि रंग, थीम तसंच शैली मध्ये वैविध्य आणून एक वेगळास अनुभव त्यांच्या चित्रांव्दारे देतात.\nधिरज पाटील यांनी बाल्य ते किशोरवयीन टप्प्याचं भावभावनांचं दर्शन त्यांच्या चित्रांमधून घडवलं आहे तर मनोज पवार यांच्या ऍक्रिलिक रंगातील चित्रांत अक्षरांना महत्व असून त्यातील ध्वनी कंप चित्रांमधूनही जाणवतो. शिवशक्तीची अविनाशी आणि अपार प्रभा सनी घरत यांच्या चित्रात पहाता येते. त्यानी ही चित्रं अर्ध मुर्त स्वरूपात साकार केली आहेत. संदीप परांगे यांनी गतकाळाच्या आठवणी जागवणारं घर आणि हिरवंगार परिसर आपल्या जलरंगातील देखण्या चित्रात सादर केलं आहे. राजेश धंगाडा यांनी आदिवासींची वारली चित्रकला अनोख्या स्वरुपात पेश केली आहे तर योगेश सांबरे यांनी रम्य स्वप्नवत वाटणारी फॅंटसी त्यांच्या चित्रांमधून सादर केली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/06/03/kiran-bedi-may-be-the-governor-of-jammu-and-kashmir/", "date_download": "2021-06-24T00:06:23Z", "digest": "sha1:LSPN4ARIFCUZJYRQGTVBSGSDH36WN5QY", "length": 7654, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "किरण बेदी होऊ शकतात जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल - Majha Paper", "raw_content": "\nकिरण बेदी होऊ शकतात जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल\nमुख्य, देश / By माझा पेपर / किरण बेदी, जम्मू-काश्मिर, राज्यपाल / June 3, 2019 June 3, 2019\nनवी दिल्ली: लवकरच जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी मोदी सरकारकडून किरण बेदी यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किरण बेदी यांनी भेट घेतली होती. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल यावेळी मोदींचे अभिनंदन करण्यासाठी, आपण ही ���दिच्छा भेट दिल्याचे बेदी यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण, या भेटीमागील खरे कारण आता समोर आले आहे.\nयाबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून किरण बेदी यांची सत्यपाल मलिक यांच्याजागी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती होऊ शकते. भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे. मोदी सरकारकडून या पार्श्वभूमीवर किरण बेदी यांची राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.\nपीडीपीचा पाठिंबा भाजपने काढून घेतल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर पीडीपीने पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले होते. त्याचवेळी अवघे दोन आमदार असलेल्या सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजप आणि इतर १८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत सरकार स्थापनेचा दावा केला होता. पण घोडबाजाराला या सगळ्यामुळे ऊत येतील, असे सांगत जम्मू-काश्मीरची विधानसभा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बरखास्त केली होती.\nसध्या किरण बेदी या पद्दुचेरीच्या नायब राज्यपाल आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांमुळे गाजला आहे. किरण बेदी आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्यात काही दिवसांपूर्वी हेल्मेटसक्तीच्या निर्णयावरून वाद रंगला होता. त्यावेळी मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी किरण बेदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनही केले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.zjmistfan.com/luxury-water-mist-fan-product/", "date_download": "2021-06-24T00:55:39Z", "digest": "sha1:6TADUC3JEDUROSJNHMZJ5SB3NI5IK77Y", "length": 10966, "nlines": 226, "source_domain": "mr.zjmistfan.com", "title": "चीन लक्झरी वॉटर मिस्ट फॅन उत्पादन आणि फॅक्टरी | हुवेई", "raw_content": "\nअक्षीयल फॅन्स आणि अ‍ॅक्सेसरीज\nलक्झरी वॉटर मिस्ट फॅन\nमॉडेल क्रमांकः एचडब्ल्यू -२6 एमसी ०१\nनाव : सेंट्रीफ्यूगल मिस्ट फॅन\nवारंवारता : 50 / 60Hz\nमोटर: उच्च-दर्जाची टायगर मोटर\nटँक: पीपी मटेरियल, 41 एल\nजास्तीत जास्त मिस्ट व्हॉल्यूम: 5 एल / एच\nप्रमाणपत्र: सीई, आरओएचएस, एसएएसओ, एसएए, पीएसई\nआकार: 26 इंच किंवा 30 इंच\nमोटर: 100% तांबे मोटर\nसाहित्य: धातू, प्लास्टिक, स्टील\nआम्ही कित्येक वर्षांपासून फॅश फॅन तयार करीत आहोत. ही लक्झरी वॉटर मिस्ट फॅन हे सुंदर, हलविणे सोपे आहे आणि सानुकूलित रंग बनवू शकते.\nवर्णन च्या पाणी धुके फॅन :\n1केवळ ह्युमिडिफायर किंवा चाहता म्हणून वापरू शकतो\nनळाच्या पाण्याशी कनेक्ट व्हा (सुलभ)\nM.मिस्ट प्लेट मोठी सोडत नाही\n6. समायोज्य मिस्टिंग व्हॉल्यूम\n11. फॅन टिल्ट समायोज्यः\n12. तपमान 3-8 डिग्री कमी करा\n13. जेट अंतर: 2-15 मी\n14. प्रभावी वापर क्षेत्र: 30- 50 मी 2\nमिस्टिंग डिव्हाइसद्वारे उत्सर्जित केलेले धुळे कण उष्मा वाष्पीकरणातून काढून टाकतील, जे फॅन वाजवते तेव्हा क्षेत्र लक्ष्य करण्यासाठी प्रवास करतात. प्रभावी क्षेत्रात तापमान it ते deg डिग्री कमी होऊ शकते आणि सापेक्ष आर्द्रता वाढविण्यात मदत करेल, धूळ आणि शुद्ध हवा कमी होईल, ज्यामुळे आरामदायक राहण्याची व काम करण्याची जागा मिळेल.\n1. विक्री केलेला मोटर\nसीलबंद मोटर - हवामानाचा पुरावा, गंज प्रतिरोधक आणि शांत.\nसुरक्षितता कनेक्टर - कोणत्याही संभाव्य पाण्याचा शिडकाव टाळण्यासाठी\nअद्वितीय मिस्टिंग सिस्टम उत्कृष्ट धुके तयार करते, यामुळे कधीही मजला ओले होत नाही.\nवेगवान तापमानात घट, ललित आणि रीफ्रेशिंग धुके.\nजाड वायर अंतर - पंखा चालू असताना सुरक्षित बक्षिसे द्या, बोटसुद्धा नाही.\nवायु आउटपुटची विस्तृत श्रेणी, हवेच्या आउटपुटची 90 डिग्री विस्तृत श्रेणी. 3 चाहता गती\nमिस्टिंग फॅन यासाठी उपयुक्त आहे:\nमैदानी मैदानावरील अंगण आणि मागील अंगण मिस्टिंग वेअरहाऊस आणि गॅरेज मिस्टिंग हॉर्स स्थिर आणि धान्याचे कोठार मिस्टिंग प्राणीसंग्रहालय, गोरा आणि उत्सव मिस्टिंग कूकआउट आणि पूल मिस्टिंग रॉक अँड जाझ कॉन्सर्ट मिस्ट आउटडोर विवाह उन्हाळ्यापासून आराम\nजलद प्रतिसाद, जलद शिपिंग, जलद संप्रेषण.\nटी / टीद्वारे, उत्पादनापूर्वी 30% टी / टीने अगोदर आणि शिपमे���टपूर्वी टी / टीद्वारे 70% शिल्लक.\nहे मॉडेल 3 डिब्बोंमध्ये भरलेले आहे आणि शिपिंगची वेळ आगाऊ देय मिळाल्यानंतर आहे.\nलीड टाइमः 15 दिवसांनंतर अ‍ॅडव्हान्स पेमेंट मिळेल\nदेयक अटी:टी / टीद्वारे, उत्पादनापूर्वी 30% टी / टीने अगोदर आणि शिपमेंटपूर्वी टी / टीद्वारे 70% शिल्लक\nमागील: दोलन प्रकार डबल-मोटर हेवी ह्युमिडिफायर\nपुढे: रिमोट कंट्रोल उंची समायोज्य सेंट्रीफ्यूगल मिस्ट फॅन\nकमर्शियल वॉटर मिस्ट फॅन्स\nवॉटर मिस्टसह इलेक्ट्रिक फॅन\nचाहते की फवारणी पाणी मिस्ट\nवॉटर मिस्टसह औद्योगिक चाहते\nमिनी फॅन विथ वॉटर मिस्ट\nपाण्याच्या टाकीसह पंख मिस्ट करणे\nवॉटर मिस्टरसह आउटडोर फॅन\nपाण्याच्या टाकीसह आउटडोअर मिस्टिंग फॅन\nपाण्याच्या धुकेसह पादचारी फॅन\nवॉटर मिस्टसह वैयक्तिक फॅन\nपोर्टेबल वॉटर मिस्टिंग फॅन\nरोमन वॉटर कूलर मिस्टिंग फॅन\nस्प्रे वॉटर फॅन बॅटरी संचालित मिस्टर\nवॉटर कूलर मिस्टिंग फॅन\nवॉटर मिस्ट फॅन कुलर\nवॉटर मिस्ट पेडेस्टल फॅन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nसेंट्रीफ्यूगल मिस्ट फॅन HW-24MC01\nऔद्योगिक मिस्टिंग फॅन्स एचडब्ल्यू -26 एमसी05-आरसी\nसूक्ष्म स्प्रे आणि स्ट्रिटसह उच्च-दाब धुके फॅन ...\nटँकसह आउटडोअर मिस्टिंग फॅन\nपत्ता:क्रमांक 388 लिनरू रोड, सॉन्गमेन टाऊन, वेनलिंग सिटी, झेजियांग प्रांत\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/19/india-were-224-3-at-stumps-on-day-1-of-3rd-test/", "date_download": "2021-06-23T23:54:11Z", "digest": "sha1:EH56ABHTMVP7NGLDGBMKAAFYCDF3D4PP", "length": 6847, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तिसरी कसोटी : भारताच्या पहिल्या दिवसाखेर ३ बाद २२४ धावा - Majha Paper", "raw_content": "\nतिसरी कसोटी : भारताच्या पहिल्या दिवसाखेर ३ बाद २२४ धावा\nक्रिकेट, मुख्य / By माझा पेपर / कसोटी मालिका, टीम इंडिया, दक्षिण अफ्रिका क्रिकेट / October 19, 2019 October 19, 2019\nरांची – सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आघाडी कोलमडल्यानंतर भारताचा डाव सावरला. मालिकेत आणखी एक शतक झळकावत रोहित शर्माने कसोटीतील आपले सहावे शतक पूर्ण केले. षटकार खेचत त्याने शतकाला गवसणी घातली. अजिंक्य रहाणे त्याला उत्तम साथ देत आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५८ षटकांच्या खेळानंतर भारताच्या धावफलकावर ३ बाद २२४ धावा असताना पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थ��ंबवण्यात आला. त्यानंतर अधूंक प्रकाशामुळे अखेर दिवसांचा डाव ३२ षटके बाकी असतानाच थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. रोहित शर्मा (११७)* आणि अजिंक्य रहाणे (८३)* धावांवर पहिल्या दिवसाखेर नाबाद आहेत.\nरांचीच्या मैदानात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करणाऱ्या भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयंक अग्रवालच्या रूपात रबाडाने भारताला पहिला धक्का दिला. १९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने त्याने १० धावा केल्या. रबाडाने पुजाराला खातेही उघडू दिले नाही. धावफलकावर १६ धावा असताना भारताला दुसरा धक्का बसला. त्यानंतर आलेला विराट कोहलीही १२ धावा करुन तंबूत परतला. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या जोडीने ३ बाद ३९ धावांवरुन भारताला दोनशे धावांचा टप्पा पार करुन देत आफ्रिकेच्या गोलंदाजांचे मनसुबे उधळून लावले. या जोडीच्या खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी खराब सुरुवातीनंतर देखील आफ्रिकेला बॅकफूटवर टाकले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.makefood-international.com/mr/", "date_download": "2021-06-23T23:17:45Z", "digest": "sha1:G3WYJPRRTVTCUXDA5LD55E3UDOVCOFQF", "length": 4804, "nlines": 148, "source_domain": "www.makefood-international.com", "title": "ब्लॅक तिलपिया, एएससी टिळपिया फिललेट, फ्रोज़न टीलापिया मून कट - मॅकफूड", "raw_content": "\nप्री-फ्राइड आणि ब्रेड्रेड फिश\nउच्च गुणवत्ता नवीन मालमत्ता\nआमची उत्पादने उत्तम जिंकली आहेत\nप्रशंसा आणि उच्च ओळख\nमेकफूड उच्च दर्जाचे गोठवलेल्या सीफूड उत्पादनांची विस्तृत श्रृंखला देण्यासाठी वचनबद्ध आहे. आणि आमचे लक्ष्य ग्राहकांना सुरक्षित समुद्री खाद्य, चांगली चव आणि उत्कृष्ट सेवा आणण्याचे आहे. मेकफूडने 2018 मध्ये एमएससी, एएससी, बीआरसी आणि एफडीए प्रमाणपत्र प्राप्त केले.\nपुढे वाचा आमच्याशी संपर्क साधा\nमेकफूड आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करेल. आम्ही आमच्या उत्पादनांच्या मागे उभे राहतो आणि सोर्सिंग, शिपमेंट आणि वितरण दरम्यान उद्भवणार्‍या कोणत्याही समस्यांचे निराकरण करतो. आम्ही प्रत्येक कंटेनरवर हमी दिलेली अत्यंत स्पर्धात्मक किंमत देऊ.\nआपल्याकडे आमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टबद्दल काही शंका असल्यास कृपया आपली संपर्क माहिती सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत आपल्याशी संपर्क साधू.\nखोली 4810, हुआरून बिल्डिंग ए, क्रमांक 6 शेडोंग रोड , किनिंगाओ , चीन\nगरम उत्पादने, साइट मॅप, चीन फ्रोजन टीलापिया जीएस, गोठलेला तिलपिया चंद्र कट, चीन फ्रोजन टिलापिया, चीन टिळपिया जीएस, एएससी टिळपिया फिललेट, गोठविलेले तिलपिया जीजीएस,\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/the-fight-will-continue-till-the-maratha-community-gets-reservation-vinayak-metes-warning-nrdm-137680/", "date_download": "2021-06-24T01:16:08Z", "digest": "sha1:D57E36OP4LBN3CWMR6CJOYOR32F6RSPP", "length": 12946, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The fight will continue till the Maratha community gets reservation; Vinayak Mete's warning nrdm | मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार; विनायक मेटेंचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nबीडमराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार; विनायक मेटेंचा इशारा\nजोपर्यंत मराठा समाजाला सर्व समाविष्ट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा राज्यभर सुरु ठेवणार आहोत. पोलिसांनी 5 तारखेच्या मोर्चाला सहकार्य करावं. ज्या ठिकाणी पोलीस मोर्चा अडवतील त्याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करू. असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे.\nबीड : मराठा आरक्षणासाठी येणाऱ्या 5 तारखेला कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये मोर्चा निघणार आहे. या सरकारला सळो की पळो करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सर्व समाविष्ट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा राज्यभर सुरु ठेवणार आहोत. पोलिसांनी 5 तारखेच्या मोर्चाला सहकार्य करावं. ज्या ठिकाणी पोलीस मोर्चा अडवतील त्याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करू. असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. तर आरक्षण न मिळाल्यास बीड मधील मोर्चाची ठिणगी राज्यभर वणवा पेटवेल, असा इशारा देखील इशारा मेटे यांनी सरकारला दिला.\nतर माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मोर्चामध्ये मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहे. अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. दरम्यान मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, बीडमधील हा मोर्चा राज्यातील पहिला मोर्चा असल्याने, याकडं सर्वांचे लक्ष लागून आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/superfast-100-news-bulletin/page/3", "date_download": "2021-06-23T23:48:08Z", "digest": "sha1:ZYSIPZ47LASQL4CV3OI7D5L4COHJJD3S", "length": 12974, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट, 14 अधिकारी, 22 कमांडोंचा सहभाग\nSpecial Report | काश्मीरप्रश्नी मोदींनी बोलावली बैठक, पाकच्या बगलबच्चांना धसका\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nSpecial Report | ईडी बोलावते एका प्रकरणासाठी पण चौकशी इतर प्रकरणांची करते : प्रताप सरनाईक\nSpecial Report | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ व्हायरल, अनिल परबांना क्लीन चिट\nAshish Shelar | शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला कुडतडलं, शेलारांचा थेट निशाणा\nSpecial Report | निवडणुका झाल्यास सर्व उमेदवार ओबीसी देणार, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल\nSpecial Report| आव्हाडांच्या ड्रिम प्रोजेक्टला स्थगितीनंतर 24 तासात मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल\nPHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय करु शकता शॉपिंग; अशा प्रकारे ईएमआयवर करु शकता खरेदी\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट\nPHOTO | पोस्ट ऑफिसच्या 7 सुपरहिट योजना; तयार करू शकता बिग बँक बॅलन्स, जाणून घ्या डिटेल माहिती\nफोटो गॅलरी9 hours ago\nPhoto : ‘आखों के राज़ आंखे ही जाने…’, अभिनेत्री गायत्री दातारचे सुंदर फोटो\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : ‘धाकड’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी अर्जुन रामपालचं व्हेकेशन, गर्लफ्रेंड आणि मुलासोबत फोटो शेअर\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : तापसी पन्नूच्या व्हेकेशनचे हटके फोटो, आता म्हणाली ‘बॅग पॅक करण्याची वेळ आली…’\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम\nफोटो गॅलरी12 hours ago\n… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO | ‘बाण हायकर्स’चा स्तुत्य उपक्रम, भिवपुरीच्या जंगलात ट्रेकर्स ग्रुपने राबवली वृक्षारोपण मोहीम\nअन्य जिल्हे13 hours ago\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/fire-in-svs-sanitizer-company-of-pune/", "date_download": "2021-06-24T01:11:36Z", "digest": "sha1:5NQBVGFU5UXFHOORVWGRD55YY5TVTED6", "length": 6193, "nlines": 66, "source_domain": "aajdinank.com", "title": "fire-in-svs-sanitizer-company-of-pune Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nप्युरीफायरचे केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 18 कामगारांचा होरपळून मृत्यू\nमुळशी तालुक्यातील रासायनिक कंपनीतील आगीच्या चौकशीचे आदेश, अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुणे : पुण्यातल्या उरवडे\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-26-11-mumbai-terror-attack-10-years-special-story-about-arun-chitte-wife-story-ajmal-kasab-318575.html", "date_download": "2021-06-24T00:00:30Z", "digest": "sha1:YYP5NV2JCCLR322QEVS3K63P2LIFIZUR", "length": 24303, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही | Mumbai - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवन��े शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\n#Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही\nनवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद चिघळला; मुंबईहून पुणे-कोकणात जाताय मग ही बातमी वाचाच\nVIDEO : निसर्ग चक्रीवादळाच्या झळा अद्यापही कायम, धो धो कोसळणारा पाऊस आणि सरणावरच्या मृतदेहांचे हाल\nMumbai: राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या त्या रुग्णाचा अखेर मृत्यू\nPradeep Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या कार्यालयावर NIAकडून छापेमारी\nDelta Plus Variant: डेल्टा प्लसने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' भीती\n#Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही\nतीन मुली आणि पतीच्या येण्याकडे आस लावून बसलेल्या पत्नीला कायमचं एकटं सोडून अरुण चित्ते गेले\nमुंबई, २३ नोव्हेंबर : २६ नोव्हेंबर २00८ची रात्र... मनीषा चित्ते घरी तीन मुलींसोबत एकट्याच होत्या. त्यांना पतीचा फोन आला. 'ड्युटी संपलीय, तरी साहेबांबरोबर जावं लागेल. मुंबईत गडबड झालीये...' हे ऐकल्यावर मी त्यांना म्हटलंही... की, स्वतःच्या जीवाला जपा. तो आमचा अखेरचा संवाद... मनीषा चित्ते सांगत होत्या.\nमनीषा यांचे पती अरुण रघुनाथ चित्ते पोलीस कर्मचारी होते. विजय साळस्कर यांच्या गाडीचे ते चालक म्हणून काम करायचे. नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून चित्ते घरी परतत होते. घरी परतत असताना त्यांना विजय साळसकरांचा फोन आला. मुंबईवर हल्ला झाला असून ते तिथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच रात्री दहशतवाद्यांच्या हल्ल्यात साळसकांबरोबरच चित्ते यांनाही वीरमरण आलं.\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आजही मुंबईकर विसरलेले नाहीत. आतापर्यंत मुंबईकरांनी अनेक आघात उरावर झेलले. पण या हल्ल्याची मुंबईकरांना चांगलीच किंमत चुकवावी लागली. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्षं पूर्ण होतायेत. १६४ नागरिकांचे या हल्ल्ल्यात नाहक बळी गेले. भारताचा कणा मोडण्याच्या उद्देशाने आलेल्या दहशतवाद्यांचा इरादा निष्फळ ठरवत दुसऱ्या दिवसापासून मुंबई नेहमीसारखीच ताठ मानेने चालायला लागली होती. पण, या हल्ल्यात ज्यांचं सर्वस्व गेलं त्यांचं काय आज १० वर्षांनी त्या १६४ जणांना आणि मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिक विसरला असेल. पण, त्यांच्या घरच्यांचं काय आज १० वर्षांनी त्या १६४ जणांना आणि मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिक विसरला असेल. पण, त्यांच्या घरच्यांचं काय म्हणतात ना ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं...’ ते आपल्या माणसाला विसरले का म्हणतात ना ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं...’ ते आपल्या माणसाला विसरले का विसरू शकतात का या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहित असूनही कोणी बोलू शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विरांगनाबद्दल सांगणार आहोत जी शहीद नवऱ्याचा शेवटचा व्हिडिओ पाहून त्यांच्या आठवणीत जगते.\nअरुण यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी 'ड्युटी संपलेली असताना कशाला जा...' असं म्हणतं त्या गोष्टीकडे कानाडोळा केला असता. मात्र अरुण हे वेगळ्याच मातीचे बनले होते. आपले साहेब एकटे जात आहेत हे कळल्यावर अरूणही ड्युटी संपलेली असताना त्यांच्यासोबत घराच्या अर्ध्या वाटेवरून जायला निघाले. साळसकरांसोबत जाताना वाटेतच त्यांनी पत्नीला फोन केला. ‘मुंबई दहशतवादी हल्ला झाला असून साहेबांसोबत जात आहे,’ असा संदेश अरुण यांनी पत्नी मनिषा चित्ते यांना दिला.\nमनिषा फोनवर नवऱ्याला स्वतःच्या जीवाला जपा सांगत होत्या. तर दुसरीकडे बायकोशी बोलता बोलता ते गर्दीला दूर सारण्याचा प्रयत्न करत होते. ‘सध्या थोडं घाईत आहे, नंतर फोन करतो’ असं म्हणतच ते तिथे जमलेल्या जमावाला दूर करत होते. पण अचानक अजमल कसाब आणि अब्बू इस्माईलने विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात अरूण चित्तेही शहीद झाले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि चार संसार उद्ध्वस्त झाले.\nदहशतवाद्यांशी दोन ह��त करताना अरूण चित्ते यांना वीरमरण आलं. पण त्यांच्या मागे राहिलेल्या त्यांच्या पत्नी आणि ३ चिमुरड्या मुलींचं काय हा विचार आजही केला तर अंगावर काटा येतो. १० वर्षांपूर्वी अरूण यांची सर्वात मोठी मुलगी कोमल फक्त ८ वर्षांची, दुसरी मुलगी स्नेहल ७ वर्षांची होती. तर आयुष्य म्हणजे नक्की काय हेच माहित नसलेली त्यांची तिसरी मुलगी खुशी ४ वर्षांची होती. आपल्या वडिलांना वीरमरण आलं, पण म्हणजे नक्की काय हे समजण्याची जाणही त्यांच्यात नव्हती अशावेळी त्यांच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं.\nतीन मुली आणि पतीच्या येण्याकडे आस लावून बसलेल्या पत्नीला कायमचं एकटं सोडून अरुण चित्ते गेले. आज १० वर्षांनंतरही मनिषा आपल्या मुलींसोबत मुंबईत धारावी येथील पोलीस कॉलनीमध्ये राहत आहेत. अरुण चित्ते यांच्याबद्दल सांगताना मनिषा म्हणाल्या की, \"त्या दिवशी त्यांनी मला अर्ध्या तासाने असे दोन तीन कॉल केले. पण माझ्या मनातही असं काही होईल याची कल्पना नव्हती. एका क्षणात आमचं अख्खं आयुष्य बदलून गेलं. मी कोलमडून गेले. त्यांचं जाणं मन सतत अमान्य करत होतं. पण मेंदू काही तरी वेगळंच सांगत होता.\"\n\"कित्येक दिवस मी याच संभ्रमात काढले. मुली फारच लहान होत्या. पुढचं भविष्य संपूर्ण अंधःकारात दिसत होतं. पण कुटुंबाच्या पाठिंब्याने आजपर्यंतचे दिवस काढले. सुरुवातीला त्यांची फार आठवण यायची. फार एकटं वाटायचं. पण माझं रडू कोणाला दाखवू शकत नव्हते. मीच तुटले तर मुलींचं काय या विचाराने स्वतःला सावरायचे.\"\n\"आज १० वर्षात मुलीही मोठ्या झाल्या आहेत. आता जगणं सोप्पं झालं आहे. पण अजूनही असा एकही दिवस नसेल जेव्हा मला त्यांची आठवण येत नाही. घरातल्या एखाद्या चांगल्या प्रसंगावेळी मला त्यांची प्रत्येकवेळी आठवण येते.\"\nजगासाठी मनिषा आज वीरपत्नी... मुलींसाठी धैर्याने उभी राहिलेली आई असेल, पण त्यांनी काय गमावलं याची जाणीव त्या सोडून इतर कोणालाच होऊ शकत नाही.\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\n#Mumbai26/11:'कसाबने हल्ला केला तेव्हा मी त्याच गाडीत होतो'\n#Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्यान�� आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/protest-quotation-subject/", "date_download": "2021-06-23T23:29:46Z", "digest": "sha1:MKWWLIHMHVWOSAEDBUYAVJWOAZTGYZEM", "length": 13625, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Protest Quotation Subject Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक ���र्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\n65 टोल नाक्यांवर सूट जाहीर करून सरकारने विरोधकांवर कुरघोडी केलीये का\nकोल्हापुरात टोल प्रश्न पुन्हा ऐरणीवर\nकोल्हापूरकरांना दिलासा, टोलला कोर्टाची स्थगिती\nकोल्हापुरात टोलविरोधात महायुतीचा महामोर्चा\n'आय लव्ह कोल्हापूर, आय हेट IRB'\nटोलविरोधात महायुतीचा 18 फेब्रुवारीला महामोर्चा\nआयआरबीचे पैसे कोण देणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव���या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/Printer", "date_download": "2021-06-23T23:45:54Z", "digest": "sha1:IARDQXYCBU4EHWMM4WRGEXUEAXK5GDPY", "length": 17213, "nlines": 167, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "चीन प्रिंटर उत्पादक आणि पुरवठा करणारे - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > प्रिंटर\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nप्रिंटर हे संगणकाचे एक आउटपुट डिव्हाइस आहे, जे संबंधित मीडियावर संगणक प्रक्रिया परिणाम मुद्रित करण्यासाठी वापरले जाते.\nप्रिंटरची मुख्य वैशिष्ट्ये नीरव, हलकी आणि लहान रचना आणि स्पष्ट मुद्रण आहेत.\nप्रिंटरमध्ये लहान आकार, हलके वजन, बॅटरी-चालित आणि वाहून नेण्यासाठी सोपी वैशिष्ट्ये आहेत.\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\nया मिनी स्मार्ट लेबल मेकरचे विस्तृत वापर आहेत, आपल्या पसंतीसाठी 500 हून अधिक सानुकूल टेम्पलेट, मोबाइल फोन संपादन. विस्तृतपणे विविध अनुप्रयोगांमध्ये वापरले. हे ऑपरेट करणे सोपे आहे आणि कामाची कार्यक्षमता सुधारू शकते, आपल्या आयुष्यात आणि कार्यामध्ये अधिक सोयीसाठी आणते.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nटिकाऊ 58 मिमी हँडहेल्ड ब्लूटूथ औष्णिक प्रिंटर\nटिकाऊ 58 मिमी हँडहेल्ड ब्लूटूथ औष्णिक प्रिंटर आहे प्रभावी खर्च ब्लूटूथ प्रिंटर जे समर्थन 58 * 50 मिमी कागद रोल, सह लांब dआहेtance मुद्रण जीवन\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n4 इंच वायरलेस लेबल स्टिकर प्रिंटर\n4 इंच वायरलेस लेबल स्टिकर प्रिंटर थेट औष्णिक लेबल बारकोड प्रिंटर, सह डोके उघडलेले सेन्सर आणि दुप्पट मोटर, तो आहे उच्च qualतोy आणि सोपे संचालित\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n80 मिमी पोर्टेबल पार्किंग तिकीट IOS पावती प्रिंटर\n80 मिमी पोर्टेबल पार्किंग तिकीट IOS पावती प्रिंटर ब्लूटूथ कनेक्शन, अधिक सोयीस्कर\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n80 मिमी ऑटो कटर ड्रायव्हर डेस्कटॉप पावती प्रिंटर\n80 मिमी ऑटो कटर ड्रायव्हर डेस्कटॉप पावती प्रिंटर - उंच प्रिंट गुणवत्ता, कमी चालू आहे किंमत आणि रोख ड्रॉवर ड्राइव्ह, योग्य च्या साठी विविध किरकोळ आणि व्यावसायिक पॉस प्रणाली, म्हणून चांगले म्हणून विविध कॅटरिंग उद्योग.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n58 मिमी सर्वात लहान ब्लूटूथ खिसा पावती प्रिंटर\n58 मिमी सर्वात लहान ब्लूटूथ खिसा पावती प्रिंटर कॉम्पॅक्ट डिझाइन आणि उच्च विश्वसनीय सह दुरुस्ती दर कमी पेक्षा 1%\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nचीन {77 पुरवठादार आणि निर्माता शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान. आमचे कारखाना {77 आहेत उच्च गुणवत्ता आणि सवलत, कृपया उर्वरित आश्वासन दिले करण्यासाठी कमी किंमत उपाय प्रदाता. आम्ही होईल प्रदान आपण सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना स्वस्त उपाय आणि उत्कृष्ट सेवा, आणि दिसत पुढे करण्यासाठी आपणr खरेदी.\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मा��्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प प���नरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/auto-reading-emulate-keyboard-mode-rfid-contactless-card-reader.html", "date_download": "2021-06-23T23:13:28Z", "digest": "sha1:T5LVVUL6MV2LI3ER3PV5DL6CMNLKU3GL", "length": 20319, "nlines": 192, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "ऑटो-रीडिंग इमुलेट कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडर मॅन्युफॅक्चरर्स आणि फॅक्टरी - शेन्झेन टेकवेल टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > कार्ड वाचक > आरएफआयडी कार्ड वाचक > ऑटो-रीडिंग इमुलेटेड कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडर\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nऑटो-रीडिंग इमुलेटेड कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडर\nऑटो-रीडिंग इम्युलेट कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडर सुपर हाय स्पीड 13.56 मेगाहर्ट्झ उच्च वारंवारता प्रॉक्सिमिटी आरएफआयडी कार्ड रीडर आहे .ते विंडोज € लिनक्स € ​​अँड्रॉइड 4.0 + सह सहत्वता आहे. आणि हे कार्ड प्रकारासह बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आरएफआयडीचे समर्थन करते: मिफेअर इयत्ता 1 केã € मिफेअर इयत्ता 4 केã € मिफेअर डेस्फायर ईव्ही 1ã € अल्ट्रालाइट ect.\nऑटो-रीडिंग इम्युल��ट कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडरचा परिचय\nएसझेडटीडब्ल्यू-आयसी 8330 सुपर हाय स्पीड 13.56 मेगाहर्ट्झची उच्च वारंवारता प्रॉक्सिमिटी आरएफआयडी कार्ड रीडर आहे .हे विंडोज € लिनक्स € ​​अँड्रॉइड 4.0 + सह कॉम्पॅटिबल आहे. आणि हे कार्ड प्रकारासह बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आरएफआयडीचे समर्थन करते: मिफरे इयत्ता 1 केã € मिफेअर इयत्ता 4 केã € मिफरे डेझफायर ईव्ही 1ã € अल्ट्रालाइट ect.Simple आणि वेगवान वाचन कार्ड, कोणत्याही संख्येने वाचले जाऊ शकते, हे कार्य विस्तारासाठी योग्य आहे मूळ डेमो सॉफ्टवेअरमध्ये कोणतेही बदल न करता विद्यमान सॉफ्टवेअरमधील कार्यक्षमता.\nसदस्यता व्यवस्थापन, प्रसंगांची ओळख जसे की: क्लब, शाळा, सरकारी, उपक्रम, सामाजिक सुरक्षा, शुल्क व्यवस्थापन, इ.\nस्वयं-वाचन अनुकरण कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडरचे वैशिष्ट्य\nसमर्थन दुहेरी वारंवारता: 13.56MHZ\nसमर्थन पीसीएससी / सीसीआयडी / एचआयडी मोड\nवाचन वेग स्थिर आणि वेगवान आहे\nसमर्थन कार्ड: एमफारे इयत्ता 1 केã € एमफेर इयत्ता 4 केã € एमफारे अल्ट्रालाइटã € मिफेअर प्रो, टाइप एपीपीयू\nऑटो-रीडिंग इमुलेटेड कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडरचे तपशील\nइंटरफेस यूएसबी 2.0 फुल स्पीड डिव्हाइस (एचआयडी) मानव इनपुट डिव्हाइस\nशक्ती यूएसबी पोर्ट वरून\nसमर्थित ऑपरेटिंग सिस्टम विंडोज & नियम; एक्सपी, विंडोज अँड रेग; 7, विंडोज आणि नियम; 8.1, विंडोज अँड रेग; 10, लिनक्स आणि नियम;, Android\nकॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड इंटरफेस\nमानक आयएसओ / आयईसी 14443 टाइपए\nकार्ड प्रकारास समर्थन द्या मिफारे & रेग; उत्कृष्ट नमुना\nऑपरेटिंग अंतर 50 मिमी पर्यंत\nस्वरूप 10 अंकी डिसक (डीफॉल्ट आउटपुट स्वरूप) (वापरकर्त्यास सॉफ्टवेअरद्वारे आउटपुट स्वरूप सानुकूलित करण्याची परवानगी द्या)\nएलईडी स्थिती निर्देशक 2 एलईडी (हिरवा आणि लाल)\nपरिमाण 135 मिमी (एल) x 80 मिमी (डब्ल्यू) x 20 मिमी (एच)\nतापमान 0 डिग्री सेल्सियस â € “60 ° से\nआर्द्रता 10% ते 90%, नॉन-कंडेन्सिंग\nगरम टॅग्ज: ऑटो-रीडिंग इमुलेटेड कीबोर्ड मोड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस कार्ड रीडर, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, फॅक्टरी, चीनमध्ये तयार केलेले, स्वस्त, सूट, कमी किंमत, सोल्यूशन प्रदाता, स्वस्त समाधान, उच्च गुणवत्ता\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासां�� आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\nउंच वेग चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक मॉड्यूल\n13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n13.56mkz आणि 125khz निकटता आरएफआयडी कार्ड वाचक\nड्युअल फ्रिक्वेन्सी आयसी आणि आयडी कार्ड रीडर\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश ���ेलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/vidhan-sabha-2019-satara-district-nine-constituencies-analysis-224405", "date_download": "2021-06-23T23:03:13Z", "digest": "sha1:EOOSPKMOBTI7M3NARE7WRCEKDQXN6USG", "length": 34860, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Vidhan Sabha 2019 : असे असेल साताऱ्यातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र !", "raw_content": "\nसातारा जिल्हयातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र \nVidhan Sabha 2019 : असे असेल साताऱ्यातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र \nपाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई-पाटणकर घराण्यातील सत्तासंघर्षाचा दहावा सामना अटीतटीचा होणार आहे. मैदानात इतर उमेदवार असले तरी खरी लढत सत्य���ित पाटणकर विरुद्ध शंभुराज देसाई अशीच आहे. एक हजार 800 कोटीचा विकास, रोजगार निर्मीती, बंद पडलेले उद्योग, कारखान्यावरील जप्ती या भोवती प्रचार फिरत आहे. तालुक्‍याचे पुत्र श्रीनिवास पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीने राष्ट्रवादीला चांगलेच बळ मिळाल्याने चांगलीच रंगत येणार आहे. आमदार देसाई यांचा चर्चित एक हजार 800 कोटीचा विकास व त्याचा सत्यजितसिंह पाटणकरांनी घेतलेला पंचनामा, त्यावरुन होणारे आरोप-प्रत्यारोप होत आहे. यामुळे राजकीय वातावरण तीन महिने तापलेले आहे. सन 1983 पासुन तालुक्‍याला विकासापासुन वंचित ठेवल्याचे आरोप करुन व पाच वर्षात केलेला विकास याचा लेखाजोखा आमदार शंभुराज देसाई मांडत आहेत. तर एक हजार 800 कोटीचा विकास निधी, त्यातील कामे यावरुन सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमदारांना चांगलेच कोंडीत पकडले आहे.\nVidhan Sabha 2019 : अशी असतील बीड जिल्ह्यातील 06 मतदारसंघाची राजकीय गणितं \nकऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ\nराजकीय घडामोडी होवून उंडाळकर गट माघार घेईल अशा अपेक्षा फेल ठरल्याने कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील लढत तिरंगी मात्र चुरशीची लढत निश्‍चित झाली आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत काठावरचा विजय की, स्पष्ट मताधिक्‍क्‍याचे आव्हान पेलण्याचे टार्गेट कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समोर आहे. ते पेलाताना त्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागतो आहे. एकीकडे भाजप ताकद उभी करत असताना उंडाळकर गटाने बंडखोरीचा झेंडा फडकविल्याने राजकीय गुंतागुंत वाढली आहे. अतुल भोसलेंची ताकद वाढवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून अनेक गट विभक्त होत आहेत. आमदार आनंदराव पाटील यांच्यासह, प्रा. मच्छिंद्र सकटे, पालिकेतील राजेंद्र यादव यांचा गट विभक्त झाला आहे. अशा स्थितीत रयत संघटनेतर्फे ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रिंगणातील उमेदवारी कोणाला अडचणीची ठरणार हे महत्वाचे आहे. उंडाळकर गटाने शड्डू ठोकला आहे. पृथ्वीराज चव्हाण गटाचे आमदार आनंदराव पाटील भाजपकडे झुकले आहेत. पालिकेतील यादव गटाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. बहुतांशी नगरसेवक वेगवेगळ्या पातळीवर भाजपच्या गोटात आहेत. गत 2014 पेक्षाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे सारेच संदर्भ बदलले आहेत. भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांच्या भोवती चक्रव्यूव्ह केला आहे. तो राजकीय व्यूव्ह भेदण्याचे आव्हान चव्ह���ण यांना पेलावे लागणार आहे.\nजाणून घ्या औरंगाबादमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं \nकऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघ\nकऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम व भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. गत 2014 च्या निवडणुकीतील लढतीची पुनरावृत्ती होत आहे. कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्‍यांमध्ये हा मतदारसंघ विभागला आहे. आमदार पाटील 1999 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मतदारसंघात कराड तालुक्‍यातील मतदारांची संख्या अधिक आहे. धनगरवाडी हणबरवाडी योजना, मेरवेवाडी तलावात पाणी देणे, शामगाव मधील शेतीसाठी टेंभूचे पाणी देणे यासह रस्ते व अन्य विविध प्रश्न निवडणुकीत कळीचा मुद्दा बनत आहेत. आमदार पाटील यांचा लोकसंपर्क व केलेली विकास कामे याद्वारे मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. महायुतीचे कदम यांनीही मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या सोबत असणारा कॉंग्रेसची ताकद व नव्याने मिळालेली महायुतीची ताकद या जमेच्या बाजू आहेत. अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी शक्तीप्रदर्शन करत ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे कराड उत्तरेत कोण बाजी मारणार याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.\nपुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं\nकोरेगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार व कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि भाजप शिवसेना युतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघामध्ये आमदार शिंदे तिसर्यांदा लढत देत आहेत. गेली दहा वर्षे मतदारसंघामध्ये चांगला संपर्क असल्याने त्यांचे मोठे नेटवर्क आहे. पक्षांतर्गत विरोधामुळे मध्यंतरी एक गट त्यांना सोडून भाजपमध्ये गेला असला, तरी आता त्यांनी मोठ्या प्रमाणात बेरजेचे राजकारण करून निवडणुकीसाठीची आवश्‍यक यंत्रणा उभी करण्यात यश मिळवले आहे. त्यांचे विरोधी महेश शिंदे यांनी गेली तीन वर्षे भाजपच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करत मोठी हवा तयार केली होती; परंतु युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर त्यांनी राजकीय चलाखी दाखवत शिवसेनेची उमेदवारी मिळवली. मात्र, त्यामुळे त्यांच्या आधीच्या भाजपच्या हवेला काही प्रमाणात सेट बॅक बसल्याचे आत्ताचे चित्र आहे.\nवाई विधानसभा मतदार संघात पाटील आणि भोसले घराण्यातील आजी- माजी आमदारामध्ये सत्ता संघर्षासाठी चुरशीची पारंपरिक लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांनी भाजप प्रवेश केल्याने सुरवातीला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या दृष्टीने एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची बनली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व टिकवण्यासाठी मकरंद पाटील तर स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी दोघांनीही प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघ पिंजून काढला आहे. कारखान्याचा कारभार, रखडलेले, सिंचन प्रकल्प, विकास निधी, पर्यटन विकास, रोजगारनिर्मिती याभोवती प्रचार फिरत असून एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपामूळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेच्या पोट निवडणुकीतील उदयनराजे भोसले व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या लढतीचा दोन्ही उमेदवारांना समान प्रमाणात फायदा होणार आहे. राजेंच्या चाहत्यांचे बळ मदन भोसले यांना मिळणार असून राजेबद्दल असलेली नाराजी मकरंद पाटील यांच्या पथ्यावर पडणार आहे. या निवडणुकीत सर्वसामान्यांच्या सुख दुःखातील सहभाग आणि प्रत्येक गावागावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी यामुळे मकरंद पाटील बाजी मारतील असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.\nमाणमध्ये अतिशय चुरशीची व रंगतदार तिरंगी निवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजप, शिवसेना व आमचं ठरलंयचे अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये थेट लढत होत आहेत. माजी आमदार जयकुमार गोरे हे भाजप, शेखर गोरे हे शिवसेना तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यात थेट निकराची लढाई आहे. वंचित बहुजन आघाडी डॉ. प्रमोद गावडे यांच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा बहुल असणाऱ्या या मतदारसंघात जातीय समिकरणे अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत. धनगर व मागासवर्गीय मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. हॅटट्रिक साधण्याचा प्रयत्नात असलेल्या जयकुमार गोरे यांना मतदारांसह पक्षातील नेतेमंडळींच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. शेखर गोरे हे शिवसैनिक व समर्थकांच्या जोरावर आपलं नशिब अजमावत आहेत. तर प्रभ��कर देशमुख यांना आपलं ठरलंय टीम मधील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, रासप, बहुजन वंचित आघाडी, रिपब्लिकन यांच्यासह सर्वपक्षीयांच्या पाठबळावर विजय खेचून आणण्याचा विश्वास वाटत आहे.\nसातारा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि दीपक पवार यांच्यातच दुरंगी लढत होत आहे.राष्ट्रवादीच्या चिन्हावर तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे यंदा भाजपमधून निवडणूक लढवित आहेत. आपल्याला मतदारसंघाचा विकास करावयाचा असल्याने पक्षांतर केले आहे. शहराची प्रलंबित हद्दवाढ, बोंडारवाडी धरण, औद्योगिक विकास आदी मुद्दे त्यांच्या प्रचाराचे अजेंडा आहे. शिवेंद्रसिंहराजेंचे चूलत बंधू उदयनराजे हे भाजपमध्ये आल्याने सातारा विधानसभा मतदारसंघात दोन्ही नेत्यांची ताकद एकवटली आहे.\nशिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दीपक पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांना आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून शिवेंद्रसिंहराजेंपुढे आव्हान उभे केले आहे. घराणेशाही हा मुख्य धागा पकडून पवार हे गावागावांमध्ये जाऊन आपल्याला निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. याबरोबरच अभिजित बिचुकले हे देखील निवडणूकीच्या रिंगणात आहेत.\nफलटण विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे पडघम जोराने वाजू लागले आहेत. एकूण 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असून पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि भाजपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांची लक्षवेधी लढत असली तरी तालुक्‍यातील दिग्गज नेते विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीची मतदारसंख्या या मतदारसंघात अंदाजे 42 हजार असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा तालुक्‍यात होताना दिसत आहे. गेल्या दशकात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात आलेले धोम बलकवडी प्रकल्पाचे पाणी तसेच वाढलेले ऊसाचे व फळबागांचे क्षेत्र आणि सुरवडी नजिकच्या औद्योगिक वसाहतीतील कंपनीत युवकांना मिळालेला रोजगार, ग्रामीण रस्ते डांबरीकरण, शैक्षणिक सुविधा, साखरवाडीची फलटण शुगर कारखान्याचा सुटलेला तिढा त्यातून शेतकरी, कामगार यांना मिळणार थ��ीत देणी हे प्रमुख मुद्दे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिपक चव्हाण यांचे आहेत. निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाचे बारामती तालुक्‍यात गेलेले जादा पाणी फलटण तालुक्‍यात आणले, शब्द दिल्याप्रमाणे फलटण लोणंद रेल्वे मार्ग सुरु, नाईकबोमवाडी येथे नव्याने औद्योगिक वसाहत सुरु करणार, युवकांना नव्याने रोजगाराच्या संधी हे प्रमुख मुद्दे भाजप उमेदवार आगवणे यांच्या प्रचारात रहातील.\nVideo पाहा : साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, काळजी नाही आता; सेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ\nसातारा : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरणा-या शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील (Shivsena Leader Narendra Patil) यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथे खा\nश्रीनिवास पाटील 'येथे'ही उदयनराजेंपूढे सरस\nसातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सका\n'राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करुन ठेवलाय'\nमुंबई : काँग्रेस आणि शिवसेना आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी हलविण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना कुठेही नेलेलं नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करणारे आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले य\nखासदार सुप्रिया सुळेंची उदयनराजेंवर खाेचक टीका\nलोणंद (जि. सातारा) : सातारा लोकसभेचे प्रतिनिधी बदलल्याने माझी अडचण झाली आहे. कारण पूर्वीचे लोकसभेचे प्रतिनिधी विकास निधीसाठी कधीच आग्रह धरत नव्हते, त्यामुळे तो निधीही मलाच मिळत होता. मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी श्रीनिवास पाटील साहेब हे सर्व माहिती असणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे पूर्वीस\nराष्ट्रवादीचा शाेर, भाजपला घाेर ; उदयनराजे पिछाडीवरच I Election Result 2019\nसातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आठव्या फे��ीअखेर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये खिंडार पाडण्यासाठी भाजपने उमेदवार आयात करण्याचे\nVideo : राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे 'उदयनराजे' स्टाईल सेलिब्रेशन; उधळला गुलाल\nकोल्हापूर : उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले असले तरी राष्ट्रवादीतील नेते त्यांची स्टाईल विसरलेले नाहीत. कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी मतदानानंतर गुलाल उधळत उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवून आनंद साजरा केला.\nउदयनराजेंच्या पराभवातही तीन सत्ते I Election Result 2019\nसातारा : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील सुमारे 87717 हजार मतांनी विजयी झाले. रात्री दहा वाजता शेवटची माहिती हाती आली तेव्हा उदयनराजेंना प\nउदयनराजेंना पराभूत करणाऱ्या श्रीनिवास पाटलांनी घेतली शपथ\nनवी दिल्ली : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज (सोमवार) लोकसभेत शपथ घेतली.\nआब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल : शरद पवार (व्हिडिओ)\nबारामती शहर : भाजप सेनेत जो सत्तेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे उध्दव ठाकरे म्हणाले याचा अर्थ 50-50 टक्के जे काही असेल, मागच्या वेळेस शिवसेनेच्या चार दोन गोष्टी त्यांच्याकडून गेल्या, ते शिवसेना या वेळेस सहन करतील असे दिसत नाही, आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभ\nशरद पवारांची दीड वाजता पत्रकार परिषद; वेगळे संकेत\nपुणे : विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत वेगळे संकेत दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2020/12/08/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-06-24T00:29:55Z", "digest": "sha1:VBYOULUW5TZ35FPF4VIMNBACSNEUXGNY", "length": 6012, "nlines": 91, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "मानवी हक्क… – Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nमानवी हक्क दिनानिमित्त गुरुवारी विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश\nनांदेड (जिमाका), दि. 8 :- जिल्ह्यात गुरुवार 10 डिसेंबर 2020 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत.\nजिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, बालसुधारगृह अनाथालय आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे.\nया कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये, शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.\nयूपी: हिंदू से शादी करने पर मुस्लिम महिला की पिटाई, सिर मुंडवाया\nमुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)\nवसीम रिजवी पर रेप का आरोप, जांच में जुटी पुलिस\nमस्जिद विध्वंस : बाराबंकी के पूर्व एसडीएम को हाईकोर्ट का नोटिस\nऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला साहित्य भेट\nयूपी शिया वक्फ़ बोर्ड के पूर्व अध्यक्ष वसीम रिज़वी पर महिला ने लगाया रेप का आरोप\nयूपी के मथुरा में मस्जिद की मीनार में तोड़फोड़, पुलिस ने शुरू की जांच\nPrevious Entry कुवैत के नये प्रधानमंत्री बने शेख सबा अल- खालिद अल- सबाह\nNext Entry मुस्लिम शख्स ने दी हनुमान मंदिर निर्माण के लिए जगह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/coronavirus18-month-old-baby-infected-corona-aurangabad-293094", "date_download": "2021-06-24T00:37:29Z", "digest": "sha1:WKVU5GAGPAD7OWZRM7LRWK2W6NZXISBL", "length": 17585, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना रुग्णसंख्या @७५०, दिवसभरात ६२ पॉझिटीव्ह", "raw_content": "\nशहरातील उस्मानपुरा भागा���ील अठरा महिण्याच्या बाळाला कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दिवसभरात एकुण १० मुलं बाधीत आढळले. यात सहा मुली व चार मुलं असुन अठरा महिणे ते सोळा वर्ष असे त्यांचे वय आहेत. एकुन ६२ बाधीतांमध्ये २८ महिला व ३४ पुरुष आहेत.\nऔरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना रुग्णसंख्या @७५०, दिवसभरात ६२ पॉझिटीव्ह\nऔरंगाबाद : औरंगाबाद शहरात गत दोन दिवसांत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता. १४) पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा कोरोना व इतर आजाराने मृत्यू झाला. आता शहरातील मृतांचा आकडा चिंताजनक असून तो २० वर पोचला आहे. तर दिवसभरात ६२ जणांना कोरोनाची लागण झाली असुन बाधित रुग्णांची संख्या ७५० झाली आहे.\nअशी माहिती जिल्हा प्रशासन व घाटी रुग्णालयाकडुन देण्यात आली आहे. या रुग्णात अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील वीस वर्षीय महिला घाटीत उपचार घेत आहे.\n५५ वर्षीय मृत महिला गारखेडा, हुसेनकॉलनी येथे राहत होती. बारा मे रोजी अकराच्या सुमारास एका खासगी रुग्णालयातून त्यांना घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.\nत्यांना पूर्वीपासून मधुमेह, उच्चरक्तदाब व हायपोथॉयरॉडीसमचा त्रास होता. १२ मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला होता. अतिदक्षता विभागात कोविड-१९ आजाराचे त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nआज १४ मे रोजी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी त्यांचा न्यूमोनिया विथ एआरडीएस ड्युटू कोविड -१९ सोबतच उच्चरक्तदाब, मधुमेह मेलिटिस आणि हायपोथायरॉईडीसम या आजाराने मृत्यू झाला.\nऔरंगाबादेत आज या भागात आढळले रुग्ण -\nसातारा खंडोबा मंदिरजवळ -१\nदत्तनगर गल्ली न. ५- १\nन्यू नंदनवन कॉलनी -१\nबारी कॉलनी, रोशनगेट -१\n१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना\nशहरातील उस्मानपुरा भागातील अठरा महिण्याच्या बाळाला कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दिवसभरात एकुण १० मुलं बाधीत आढळले. यात सहा मुली व चार मुलं असुन अठरा महिणे ते सोळा वर्ष असे त्यांचे वय आहेत. एकुन ६२ बाधीतांमध्ये २८ महिला व ३४ पुरुष आहेत.\nउपचार घेणारे रुग्ण - ५२०\nबरे झालेले रुग्ण - २१०\nएकूण मृत्यू - २०\nएकूण रुग्णसंख्या - ७५०\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nकोरोनामुळे छत्तीस तासात चौघांचा मृत्यू, आज 35 पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद : औरंगाबाद शहरात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता रुग्णांच्या मृत्यूमुळे चिंता अधिक वाढत आहे. गत छत्तीस तासात तीन महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला. यातील दोन रुग्णांचा बुधवारी (ता. 13) मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 35 रुग्ण वाढले. शहरातील कोरोनाच्या मृत्यूचा आकडा 1\ncorona : धक्कादायक... औरंगाबादेत नऊ तासात पाच बळी\nऔरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मंदावत असतानाच नऊ तासात तब्बल पाच जणांचा कोरोनामुळे बळी गेला. पाचपैकी चौघांना इतर व्याधी होत्या. मात्र गंभीर बाब म्हणजे व्याधी नसलेल्या पस्तीस वर्षीय महिलेलाही मृतामध्ये समावेश आहे. आता बळींची संख्या तब्बल ५५ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरातील चार आण\nBig News : औरंगाबाद हादरले, एकाच दिवशी २९ पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू\nऔरंगाबाद ः कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-१९ या आजाराचा धोका शहरात वाढत आहे. शहरात आज (ता. २७) एकाच दिवशी तब्बल २९ नवे रुग्णे आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे शहर हादरले असून, आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे.\nऔरंगाबादेत कोरोनाकंप....आज ५५ पॉझिटिव्ह, @७४३\nऔरंगाबाद : शहरात अवघ्या ३६ तासात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता. १४) तब्ब्ल ५५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४३ झाली आहे. मृत्यूचा आकडाही चिंताजनक आहे.\nCoronavirus : औरंगाबादेत २१ वा बळी, दिवसभरात ६२ रुग्णांची भर\nऔरंगाबाद : शहरात गत दोन दिवसांत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता. १४) पहाटे साडेपाचच्या सुमारास हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा तर सायंकाळी ७५ वर्षीय पुरुषाचा कोरोना व इतर आजाराने मृत्यू झाला. आता शहरातील मृतांचा आकडा चिंताजनक असून, तो २१ वर पोचला आहे. दिवसभरात ६२ जणांना कोर\nब्रेकिंग : औरंगाबादेत कोरोनाचा १३ वा बळी, ५० वर्षींय पुरुषाचा मृत्यू\nऔरंगाबाद : शहरातील रोशन गेट भागात राहणाऱ्या ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा आज (१० मे) सकाळी आठच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पन्नास वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दोन मे रोजी दाखल करण्यात आले होते.\nधक्कादायक... औरंगाबादेत आणखी एक कोरोनाबाधिताचा मृत्यू\nऔ���ंगाबाद ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी (ता.२५) दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी (ता.२७) दुपारी साडेबारा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.\nCoronaBreaking:औरंगाबादेत पून्हा दोन बळी, रुग्ण @१११६, आज ४० पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असून जयभीमनगर, टाउनहॉल येथील ५५ वर्षीय पुरुष आणि इंदिरानगर, बायजीपूरा येथील ८० वर्षीय पुरुषाचा कोरोना आणि इतर आजारामुळे मृत्यू झाला.\nऔरंगाबादेत दहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू, २४६ रुग्ण बाधीत\nऔरंगाबाद : औरंगाबादेत सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत असुन आणखी दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला व नऊ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.\nCoronavirus : सिल्लोडमध्ये खळबळ, नकळत बाधित महिलेवर उपचार\nसिल्लोड (जि. औरंगाबाद) : शहरातील एका खासगी रुग्णालय व सोनोग्राफी सेंटर येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी येऊन गेलेल्या २२ वर्षीय महिलेची औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिच्या कोविड-१९ च्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे सिल्लोड येथे खळबळ उडाली असून, संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/two-wheeler-accident-young-boy-death-beed-district-news-372753", "date_download": "2021-06-24T01:18:52Z", "digest": "sha1:XMZSVJ2HRGG4OFHRTIOP4GQTAVJMBUO6", "length": 15594, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावावर काळानेच घातला घाला, बीड जिल्ह्यातील घटना", "raw_content": "\nदोन दुचाकीची समोरासमोर धडक\nबहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावावर काळानेच घातला घाला, बीड जिल्ह्यातील घटना\nबीड : अपघातात जखमी झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या भावावर काळाने घाला घातला. दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री राक्षसभुवन फाटा (ता. गेवराई) येथे घडली.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nशिवराज बालासाहेब सावंत (वय १९ वर्षे, रा. रांजणी, ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाल्याची घटना रात्री साडे नऊ वाजता राक्षसभुवन ��ाटा येथे घडली. रांजणी येथील शिवराज सावंत याच्या चुलत बहिणीचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरु आहेत.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nजखमी बहिणीला भेटण्यासाठी शिवराज सावंत, योगेश सावंत व विजय सावंत हे शुक्रवारी सायंकाळी रांजणीहून दुचाकीने औरंगाबादला निघाले. रात्री साडे नऊ वाजता राक्षसभुवन फाट्यावर त्यांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात शिवराज बालासाहेब सावंत हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेले योगेश सावंत आणि विजय सावंत हे जखमी झाले आहेत. शिवराज ज्या वन - वे रस्त्याने जात होता त्याच रस्त्याने समोरून विरुद्ध दिशेने अन्य दुचाकी भरधाव वेगाने आली. त्यामुळे हा अपघात झाला.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्थसंकल्पात मराठवाड्याला काय काय मिळाले, वाचा\nऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ६) विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे मराठवाड्याला ठाकरे सरकार काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.\nकारखान्यातील 85 टक्के अपघात चुकीच्या क्रियांमुळेच\nऔरंगाबाद : औद्योगिक सुरक्षेमध्ये कामगार हा केंद्रबिंदू आहे. उत्पादन प्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून सुरक्षितता ही एक दिवसाची नसून ३६५ दिवस २४ तास अविश्रांत चालणारी आहे. मागील काही वर्षांत कारखान्यांमध्ये होणारे अपघात घटले असले तरी जे अपघात झाले त्यामध्ये ८५ टक्के अपघात हे चुकीच\n\"ती' त्याला सोडून तशीच पळाली...\nसोलापूर : \"हात दाखवा आणि बस थांबवा' असं म्हणत एसटी बस महाराष्ट्रात गावागावांत नागरिकांना सेवा देते. अपवाद वगळता सर्व गावांत पोचलेल्या या एसटीवर प्रवाशांचा विश्‍वास कायम आहे. मात्र, गावाकडे आठवडा बाजार असेल किंवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत गर्दी असेल तर हात दाखवून ही एसटी बस न था\nऔरंगाबादमध्ये संचारबंदी फक्त नावालाच...\nऔरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर शासनाने मंगळवारपासून (ता.२४) राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, औरंगा��ादमध्ये पहिल्याच दिवशी संचारबंदीचा फज्जा उडाला आहे. आपात्कालीन परिस्थितीत रिक्षा चालकास एक प्रवाशी घेऊन जाण्याची मु\nमराठवाड्यात गारपिटीची शक्यता, शेतमाल ठेवा सुरक्षित, दुहेरी संकट आलंय\nऔरंगाबाद : एकीकडे कोरोनामुळे घराबाहेर पडणे अशक्य असल्याने भाजीपाला, टरबूजसारखा शेतमाल पडून राहिल्याचे चित्र मराठवाड्यात आहे, तर दुसरीकडे हवामान विभागातर्फे मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभे राहिले आहे.\nऔरंगाबादेत तीस वर्षात पहिल्यांदा शंभर टक्के बंद : रस्त्यावर स्मशान शांतता\nऔरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहानानुसार जनता कर्फ्युच्या निमित्ताने औरंगाबाद शहरात गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच असा १००% कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्त्यावर सकाळ पासुनच शुकशुकाट दिसत असला तरीही नागरिकांमध्ये कुतूहलही आहे आणि भीतीचे सावट स्पष्टपणे दिसत हो\nऔरंगाबादकरांसाठी खास महत्त्वाची बातमी\nऔरंगाबाद : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आपल्या राज्यालाही या कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने पूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे.\nबेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान\nऔरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे शेतकरीवर्ग पुरता हैराण झाला आहे. शेतातील भाजीपाला बाजारात आणता येत नसल्याने होणारे नुकसान सहन करावे लागत असतानाच बुधवारी (ता.२५) झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतातील रब्बी पिके तसेच कापून ठेवले\nप्रवाशांची गर्दी थांबता थांबेना...\nऔरंगाबाद : शहरात पुणे, मुंबई, नाशिकसह इतर ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांचे महापालिकेमार्फत स्क्रिनिंग केले जात आहे. संचारबंदी असताना देखील गेल्या चोवीस तासात तीन हजार ५३० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हाबंदीचे आदेश राज्य शासनाने काढले असले तरी अत्यावश्‍यक कामे असलेले नागरिक पोलिसांची\nजायकवाडी धरणात ६७.८९ टक्के पाणीसाठा\nजायकवाडी ( औरंगाबाद): जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून १९०० तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पाणीपाळीचे दुसरे आवर्तन सुरू आहे. धरणात शुक्रवारी (ता. २७) ६७.८९ टक्के पाणीसाठा होता. पावसाळ्यापर्यंत धरणात जिवंत पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याने ही मराठवाड्यासाठी समाधानाची बाब आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/17/this-place-is-given-in-the-dowry-of-poisonous-snake/", "date_download": "2021-06-24T00:28:26Z", "digest": "sha1:KJ7HMGZG3JKTMEDFUYKM4SKNCUJSWJA4", "length": 7319, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या ठिकाणी वराला हुंड्यात दिले जातात विषारी साप - Majha Paper", "raw_content": "\nया ठिकाणी वराला हुंड्यात दिले जातात विषारी साप\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अजब गजब, मध्यप्रदेश, विषारी साप, हुंडा / April 17, 2021 April 17, 2021\nजगभरात लग्नाच्या वेगवेगळ्या चाली-रिती असून त्याहूनही वेगळ्या चाली-रिती आपल्या देशात पाहायला मिळतात. आपल्या देशात हुंड्यावर कायद्याने बंदी असली तरी चोरी-छुप्या मार्गाने हुंडा देण्याची प्रथा सुरुच आहे. त्यात हुंड्याच्या रुपात रोख रक्कम, दागदागिणे, कार किंवा महागड्या वस्तु दिल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेलच. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा प्रकारच्या हुंड्याची माहिती सांगणार आहोत. ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. आपल्या देशात एक असा समाज आहे ज्यांच्या लग्नात चक्क विषारी साप देण्याची प्रथा आहे. विश्वास नाही ना बसत पण हे खरे आहे.\nही प्रथा मध्य प्रदेशच्या गौरिया समाजात सुरु असून तेथील जावयाला सासऱ्याकडून हुंड्यात २१ विषारी साप दिले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या समाजात सुरु आहे. यामागे असे म्हटले जाते की, एखादी व्यक्ती जेव्हा या समाजातील मुलीला जर लग्नात साप देत नसेल तर त्या मुलीचे लग्न लवकरच तुटते.\nत्याचबरोबर असेही म्हटले जाते की, मुलीचा बाप लग्न जुळताच जावयाला गिफ्ट देण्यासाठी साप पकडणे सुरु करतो. अनेक विषारी सापांचाही यात समावेश असतो. विषारी सापांची येथील लहान मुलांना देखील अजिबात भीती वाटत नाही. उलट ते या सापांसोबत सहजपणे खेळताना दिसतात.\nसाप पकडणे हा या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय आणि त्यांचे खेळ करणे. हेच कारण आहे की, सासरा जावयाला हुंड्यात साप देतात. जेणेकरुन या सापांच्या माध्यमातून तो कमाई करु शकेल आणि परिवाराचे पोट भरु शकेल. सापांना सुरक्षित ठेवण्यासाठी या समाजात काही कठोर नियमही केले आहेत. असे म्हटले जाते की, त्यांच्या टोपलीत जर साप मरण पावला तर संपूर्ण कुटुंबातील लोक टक्कल करतात. सोबतच समाजातील लोकांना जेवणही द्यावे लागते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/02/blog-post_807.html", "date_download": "2021-06-23T23:09:09Z", "digest": "sha1:PPBXD2TKKQTR4WWES5BWEDZZ74OZR2HK", "length": 13035, "nlines": 98, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरु ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरु \nनगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरु \nनगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरु \nसध्या पन्नास रुग्ण सक्रिय, तर रोज 7 ते 8 रूग्णांची भर\nअहमदनगर ः नगर तालुक्यात कोरोनाची सेकंड इनिंग सुरू झाली असुन दररोज सात ते आठ रुग्णांची भर पडत आहे. तालुक्यातील वाळकी, जेऊर, देहरे, विळद आदी गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यात आतापर्यत 3 हजार 614 रूग्ण झाले असुन मागील आठवड्यात तर रोजची रुग्ण संख्या 15 पर्यत गेली होती. सध्या तालुक्यात 50 सक्रिय रूग्ण आहेत .\nनगर तालुक्यात कोरोनाची परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून प्रशासनाबरोबरच सर्वसामान्यांची ही चिंता वाढली आहे.\nदरम्यान सध्याचे लग्न समारंभ पाहाता लोकांना कोरोनाचा विसर पडलाय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. लग्न समारंभातून हजारो लोक कोणत्याही सुरक्षेशिवाय सहभागी होत असून यातून होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देत आहे.\nतालुक्यातील माध्यमिक शाळा, गावोगावचे आठवडे बाजार, भाजी बाजार सुरू झाले आहेत. यामुळे सोशल डिस्टेंस चा फज्जा उडत आहे. अनेकजण मास्क न वापरतात गावात फेरफटका मारतात. यामुळे कोरोनाची भिती आणखीनच वाढली आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी नागरिकांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.\nता��ुक्यात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर तालुक्यात कोव्हिड सेंटर सुरू करावे लागणार आहे. तालुका आरोग्य विभागाने जागेची शोधाशोध सुरू केली आहे. गावोगावी दवंडी व इतर माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ . ज्योती मांडगे यांनी सांगितले.\nबधितांचा छुप्या पद्धतीने उपचार\nकोरोना बाधित झाल्यानंतर अनेक जण अपराधीक भावनेने गुपचूप जाऊन खासगी हॉस्पिटल मध्ये छुप्या पद्धतीने उपचार घेत आहेत. त्यामुळे बाधित झालेल्यांचा इतर व्यक्तींशी आलेल्या संपर्का बाबत सर्व काही अलबेल रहाते. यामुळेही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.\nदररोज सात ,आठ रुग्ण वाढत आहे . मागील आठवडयात जास्त संख्या होती. प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांना सर्वे करण्यास सांगितले आहे.जेथे लक्षणे आढळतील त्या रुग्णाना तपासणी करण्यास सांगीतले आहे. लॅब टेक्निशियन मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी होणार आहे. तालुक्यात कोव्हीड सेंटर चालू करण्याच्या सूचना दिल्या असून यासाठी जागेचा शोध चालू आहे. रुग्णाला अडचण येणार नाही अशी तयारी आरोग्य विभागाने चालू केली आहे. नागरिकानी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. विना मास्क फिरू नये तसेच गर्दोचे ठिकाणी जाण्यास टाळावे. - डॉ. ज्योती मांडगे-गाडे (तालुका आरोग्य अधिकारी)\nकाही ठिकाणी राजकीय ’सहली’ही कारणीभूत\nतालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडी दरम्यान अनेक गावातून राजकीय सहली गेल्या. सरपंच-उपसरपंच पद आपल्याच गटाला मिळावे यासाठी प्रत्येक गावातून आटोकाट प्रयत्न झाले. यातून साहलिंचे आयोजन करण्यात आले. सहली नंतर निवडी झाल्या. यानंतर नूतन पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेतल्या गेल्या. बाहेर गेलेल्या लोकांपैकी अनेक लोक यातून संसर्गीत झाले असल्याचे दहा बारा दिवसांनंतर उघड झाल्यानंतर या गावांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.\nजेऊरचा बाजार बंद तर वाळकीत 12 रुग्ण\nजेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणार्‍या 16 गावांमध्ये आज पर्यंत 390 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. चालू आठवड्यात नव्याने 7 रूग्ण आढळुन आले. त्यामुळे जेऊर गावचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. नगर तालुक्यातील वाळकी येथे कोरोनाचे 12 रुग्ण आढळले आहेत. वाळकी परिसरात दुसर्‍यांदा ���ोरोनाचा शिरकाव होताना दिसत आला आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Mumbai_8.html", "date_download": "2021-06-23T23:29:58Z", "digest": "sha1:7VODT6RCM3AKEXHDHSMGLT4W7ENYZMT5", "length": 12264, "nlines": 102, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "अर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra Nagar अर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस\nअर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस\nअर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस\nमुंबई ः अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. यात कृषी क्षेत्रासाठी (-सीळर्लीर्श्रीीींश डशलीेीं) अनेक घोषणा केल्या आहेत. विकेल ते पिकेल धोरण, कृषी पंप धोरण, कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बळकटीकरणासाठी योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरधात शेतकरी गेले 100 दिवस आंदोलन करत आहेत, त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे आहे, असं अजित पवार म्हणाले.\n2020-21 मध्ये ���द्योगसेवा क्षेत्रात घट झालेली असताना कृषी व सलंग्न कार्यक्षेत्रात 11.7 टक्के एवढी भरीव वाढ झाली आहे. कठीण काळात राज्याच्या कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला तारलं. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी यासाठी आम्ही जाणीवरपूर्वक प्रयत्न करीत आहोत. शेतकर्‍यांचे व्यवहारअधिकाधिक पारदर्शी व्हावेत आणि योग्य व्हावा यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे, असं अजित पवार म्हणाले. एकाही शेतकर्‍याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करु नये, यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ही अत्यंत सोपी सुलभ, शेतकर्‍यांना हेलपाटे घालू नये अशी योजना आणली. या योजनेद्वारे 31 लाख 23 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर 19 हजार 929 कोटींची रक्कम थेट वर्ग कपरण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.\n2020 मध्ये 28 हजार 604 कोटी रुपये तर कर्जमुक्तीनंतर 2020-21 मध्ये 42 हजार 433 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप महाराष्ट्रात करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बळकटीकरणासाठी चार वर्षांसाठी सुमारे 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली. पैसे भरुनही अद्याप ज्यांना कृषीपंप आणि वीज जोडणी मिळाली नाही, अशा शेतकरी अर्जदारांना पारंपारीक अथवा सौर कृषी पंपाच्या माध्यमातून वीज जोडणी देण्याकरीता कृषी पंप धोरण राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना राबविण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये भागभांडवलाच्या स्वरुपात देण्यात येईल. दरम्यान, थकित वीजबिलात शेतकर्‍यांना 33 टक्के सूट देण्याची घोषणा केली. शेतकर्‍यांनी उर्वरित थकबाकी 50 टक्के भरणा मार्च 2022 पर्यंत भरल्यास त्यांना राहिलेल्या 50 टक्के थकबाकीची अतरिक्त माफी देण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.\n* 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी\n* कृषी पंप जोडणी धोरण राबवणार\n* कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये\n* विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी\n* संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार\n* 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार\n* 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार\n* शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार\n* 31 लाख 23 हजार शेतकर्‍यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले\n* शेतकर्‍यांना सुल��रित्या कर्ज उपलब्ध करुन दिले\n* 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले\n* 3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने\n* राज्यात 278 सिंचन प्रकल्पांची कामं सुरु\n* 26 सिंचन प्रकल्पात 21, 698 कोटी.\n* 12 धारणांच्या बळकटीसाठी 624 कोटी\n* गोसेखुर्दसाथी 1 हजार कोटी, राज्यात 278 सिंचन प्रकल्पांची कामं सुरु\n* बळीराजा जलसिंचन प्रकल्पाअतंर्गत 91 प्रकल्पांची कामं\n* जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Nagar_17.html", "date_download": "2021-06-23T23:03:21Z", "digest": "sha1:XURFLHDCSUN3BWTGOP2J7NU57PVRSRWK", "length": 18608, "nlines": 89, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शहरात कडक निर्बंध! नागरिकांमधून नाराजी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nआयुक्तसाहेब.. 200 कोरोना रुग्णांसाठी कडक निर्बंध कशासाठी\nआयुक्तांच्या कडक निर्बंधांच्या निर्णयाची उलट तपासणी व्हायला हवी\nजिल्ह्यात आणखी काही काळ लॉकडाऊन वाढवावा प्रशासनाला असे वाटते यात काहीही आश्चर्य नाही. शक्य झाल्यास तो कायमचा असावा असेही काहींस मनातून वाटत असल्यास त्याबाबतही का��ी नवल नाही. सर्वसाधारण जगण्याचे जनतेचे अधिकार काढून घेतले की आपणास हवे तसे विनासायास जगता येते हे चतुर अधिकारी जाणतात. असे झाले की आपल्या कोणत्याही कृत्याचा वा निष्क्रियतेचा हिशेब जनतेस द्यावा लागत नाही. कारण ही जनता अपवादात्मक परिस्थितीतील आव्हानांशी दोन हात करण्यात मग्न असते. जिल्ह्यातील निर्बंधाबाबत हे असे झाले आहे. या अशा जगण्याची सवय लोकांनीही करून घेतलेली असल्याने प्रशासनाचे अधिकच फावते आणि कोणाकडूनही विरोध होणार नाही याची खात्री असलेले प्रशासन सहजपणे संपूर्ण महाराष्ट्रात आहे ती टाळेबंदीसदृश अवस्था कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. करोनाची वाढती संख्या हे यामागील सार्वत्रिक कारण. ते तोंडावर फेकले की आधीच विद्यमान वातावरणाने भेदरून गेलेला सामान्य नागरिक ‘न जाणो आपल्यावर अशी वेळ आली तर काय या विचाराने गप्प बसतो. मग प्रशासन ही पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानत जनतेच्या आरोग्य रक्षणार्थ निर्बंध वाढवते. आताही तेच झाले आहे. कडक निर्बंधास प्रवृत्त करणारे करोनाकारण अद्याप दूर झालेले नाही हे खरे. तरीही नगरकरांस आहे त्या परिस्थितीत डांबून ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाची उलटतपासणी व्हायला हवी.\nअहमदनगर ः राज्यशासनाच्या कडक लॅाकडाऊन च्या निर्णयानंतर मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी शहरात निर्बंधांचे जे आदेश जारी केले आहेत. त्यात तर्कतेचा अभाव तर दिसतोच पण सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा विचार केलेला दिसत नाही. कोरोना रोखण्यासाठी निर्बंध तर हवेत पण सकाळी 7 ते 11 दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय पुन्हा रद्द करण्याचा आदेश गोंधळ दर्शविणारा दिसून येत आहे. शहरात सध्या कोरोना रुग्णांचा आकडा 200 च्या जवळ पास आहे. पंधरा दिवस कडक लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केल्यामुळे आयुक्तांनी तो निर्णय रद्द केला. 15 दिवस दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली असेल त्यात नागरिकांचा काय दोष 1 एप्रिल पासून नागरिक घरी आहेत. पगार बंद आहे 1 एप्रिल पासून नागरिक घरी आहेत. पगार बंद आहे व्यापार्‍यांनी नागरिकांनी भाडे कोठून भरायचे व्यापार्‍यांनी नागरिकांनी भाडे कोठून भरायचे शेतकर्‍यांनी कोठे जायचे ए.सी. मध्ये बसणारे आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब नागरिकांच्या घरात जाऊन पहा त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा तुम्ह���ला काहीही अधिकार नाही\n15 दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर नगर मनपा आयुक्तांनी शहरात किराणा, भाजीपाला विक्री मर्यादित वेळेसाठी खुली केली. पण दोनच दिवसात महापालिका आयुक्तांनी नव्याने आदेश जारी करत पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे नगर शहरात फक्त वैद्यकीय सेवा व दूध विक्री चालू असणार आहेत. महापालिकेच्या या निर्णयावर नगरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपा आयुक्त वरिष्ठांना खुष करण्यासाठी सामान्यांचा बळीचा बकरा बनवत आहेत अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. नगर परिसरातील शेतकरीही या निर्बंधांमुळे हैराण झाले आहेत. यातील पहिला मुद्दा नगरशहर अन्य जिल्ह्यातील विभाग यातील फरकाचा. आजमितीस शहरातील करोना प्रसाराचा वेग साधारण उतरला आहे. म्हणजे चाचणी केलेल्या शंभरातील काही जणांना करोनाची बाधा आढळते. अन्य विभागांतील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी करोनाचा फैलाव उलट वेगात सुरू झाल्याचे चित्र आहे. मग अशावेळी प्रश्न असा की ज्या प्रांतातील परिस्थिती मोठ्या प्रमाणावर सुधारलेली आहे त्या नगर शहरातील निर्बंध सैलावण्यास सुरुवात व्हायला हवी. आजारी रुग्णाचे पथ्य, औषधपाणी सुरू रहायला हवे, याबाबत कोणाचे दुमत असणार नाही. पण बरा होणार्‍यासही ‘तुझ्या प्रकृतीची काळजी वाटते असे म्हणत कडू औषधाची जहाल मात्राच घ्यायला लावण्यात काय शहाणपणा यातून असे करणार्‍याचा प्रशासकीय आळस तेवढा दिसून येतो.\nज्या परिसरात दहा वा अधिक टक्के गतीने करोना रुग्णांची संख्या वाढती आहे त्या परिसरात अधिक कडक निर्बंध. आणि या उलट ज्या परिसराने करोना शिस्त पाळून रुग्णसंख्या कमी केली आहे त्यांना अधिक सवलती असे व्हायला हवे. आणि ते तसे होणार नसेल आणि काहीही कारण नसताना ओल्याबरोवर सुकेही जळणार असेल तर करोना निर्बंध पाळण्याचा उपयोग काय राज्य सरकारचा सध्याचा सरसकट राज्यभर निर्बंध वाढवण्याचा निर्णय हा एकेकाळच्या सोव्हिएत रशियातील सामुदायिक शेतीच्या हास्यास्पद प्रयोगासारखा आहे. सर्वांनी शेतात राबायचे आणि जे काही पीक हाताशी लागेल ते समान वाटून घ्यायचे. वरवर पाहता ही कल्पना सात्त्विक आणि अनुकरणीय वाटते. पण ती मूर्खपणाची आहे. म्हणूनच ती अयशस्वी ठरली. त्या अपयशामागील कारण असे की अशा सामुदायिक शेतीत राबणार्‍या सर्वांचे कष्ट समान नसतात. काही अधिक का�� करतात तर काही अंगभूत कामचुकार असतात. पण तरी सर्वांना मिळणारा वाटा समान. अशाने अधिक काम करणारे मंदावतात आणि परिणामी एकूणच उत्पादन घटते. याचा अर्थ असा की मानवी व्यवहारात बक्षीस आणि शिक्षा (रिवॉर्ड अँड पनिशमेंट) हे जीवनावश्यक तत्त्व आहे.\nनगरकरांनी करोना नियंत्रणात चांगली प्रगती केली असेल तर या महानगरातील व्यापारउदीमास लागलेला फास सैल व्हायला हवा. ताज्या टाळेबंदीस एक महिना झाला. या एक महिन्यातील टाळेबंदीचा जमाखर्च न मांडताच ती मागील पानावरून पुढे सुरू राहणार असेल तर त्यामागे एक संशय दिसतो. तो प्रशासनाला भूषणास्पद नाही. टाळेबंदी आता सरकार चालवणार्‍यांना आवडू लागली असावी असे यातून मानले जाईल. जनतेस संबोधन करताना आपण किती जड अंत:करणाने निर्बंध लादत आहोत असे सद्गदित होत सांगायचे आणि प्रत्यक्षात निर्बंध सुरू ठेवण्यातच धन्यता मानायची असे दिसते. आरोग्याच्या नावाखाली एकदा का टाळेबंदी लावली की सगळेच गप्प. म्हणजे मग सरकार केंद्राकडे बोट दाखवत पुन्हा एकदा निष्क्रियतेच्या कुशीत डुलकी काढायला रिकामे. ताज्या निर्णयाने प्रशासनाबाबत हा समज दृढ होण्याचा धोका आहे. तो टाळायचा असेल आणि काही व्यावहारिक शहाणपण शिल्लक असेल तर जिल्हा प्रशासनाने निर्बंध काही अंशी सैल करायलाच हवेत. एरवी सर्व सहन करण्यास जनता समर्थ आहेच.\nटीम नगरी दवंडी at May 17, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/05/Nagar_17.html", "date_download": "2021-06-23T23:10:36Z", "digest": "sha1:VS472NYD6YCVY6HWVMAFMPUSXOR2EN3M", "length": 6328, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पाथर्डी येथील कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज ; जिल्ह्यातील १४ व्यक्तीचे अहवाल निगेटीव आल्याने दिलासा", "raw_content": "\nHomePoliticsपाथर्डी येथील कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज ; जिल्ह्यातील १४ व्यक्तीचे अहवाल निगेटीव आल्याने दिलासा\nपाथर्डी येथील कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज ; जिल्ह्यातील १४ व्यक्तीचे अहवाल निगेटीव आल्याने दिलासा\nअहमदनगर, दि.१६ - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले १४ अहवाल निगेटीव आले आहेत. तर पाथर्डी येथील कोरोना बाधित व्यक्तीला काल डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ४१ झाली आहे.\nआज सायंकाळी हे प्रलंबित १४ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. निगेटीव आलेल्या अहवालात शेवगाव येथील ०१, जामखेड ०२, संगमनेर-०१, राहाता- ०२, नगर शहर- ०५, अकोले ०१, राहुरी ०१ आणि कोपरगाव येथील ०१ व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथील मोहोज देवढे येथील शेतकरी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने रुग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार बाधित व्यक्तीला दहा दिवसातं कोणताही त्रास होत नसेल, त्याची प्रकृती चांगली असेल तर त्याला डिस्चार्ज देण्यात येऊन घरीच १४ दिवस क्वारंटाईन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या रुग्णाला काल डिस्चार्ज देण्यात आला.\nदरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १८३२ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १७३० जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. कोरोनाम��क्त झालेल्या ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या एकूण १८ जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/adinath-kothare-and-urmila-kothare-love-story-128488601.html", "date_download": "2021-06-24T00:29:20Z", "digest": "sha1:VALZ6KCGTJO4LUN4NCPMXOAVNVJMJ2Q3", "length": 9584, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Adinath Kothare and Urmila Kothare Love Story | ऑनस्क्रीन 'शुभमंगल..'चे शुटिंग अन् ऑफस्क्रीन स्वतःच्या शुभमंगलची तयारी, इंट्रेस्टिंग आहे आदिनाथ-उर्मिलाची लव्ह स्टोरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहॅपी बर्थडे आदिनाथ कोठारे:ऑनस्क्रीन 'शुभमंगल..'चे शुटिंग अन् ऑफस्क्रीन स्वतःच्या शुभमंगलची तयारी, इंट्रेस्टिंग आहे आदिनाथ-उर्मिलाची लव्ह स्टोरी\nचित्रपटाच्या सेटवर झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले\nमराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक आदिनाथ कोठारे याचा आज वाढदिवस आहे. आदिनाथने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. आदिनाथ आणि त्याची पत्नी उर्मिला मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील क्युट कपलपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला आता दहा वर्षे होत आली आहेत. चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि ते आयुष्यभराचे साथीदार बनले. पण त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच मजेशीर आहे. 'शुभमंगल सावधान'च्या सेटवर एकीकडे शुटिंग सुरू होते आणि दुसरीकडे आदिनाथ आणि उर्मिला आपल्या शुभमंगलची तयारी करत होते. आदिनाथच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया या दोघांच्या लव्ह स्टोरीविषयी...\nउर्मिला आणि आदिनाथ यांची पहिली भेट आदिनाथच्या घरीच झाली होती. महेश कोठारे त्यावेळी 'शुभमंगल सावधान' या चित्रपटाच्या तयारीत होते. या चित्रपटासाठी ते हिरोइनच्या शोधात होते. त्याच कामाच्या निमित्ताने उर्मिला महेश कोठारे यांना भेटायला त्यांच्या घरी आलेली होती. पण त्यावेळी उर्मिला कोठारेंच्या घरी आली आणि असे काही घडले की, पुढे आयुष्यभरासाठी तेच उर्मिलाचे घर बनले. हे सर्व एका चित्रपटाच्या निमित्ताने घडले असले तरी त्याची संपूर्ण स्टोरी ही अत्यंत रंजक अशी आहे.\nएका मुलाखतीत उर्मिलाने आदिनाथसोबतच्या भेटीविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती, “शुभमंगल सावधानच्या सेटवर आम्ही भेटलो. माझी नायिका म्हणून ती पहिली फिल्म होती आणि आदिनाथ त्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर होता. सेटवर ओळख झाली. त्याचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. चित्रपट पूर्ण झाल्यावरही आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. आम्ही एकमेकांना बरीच वर्षे डेट केल्यावर मग 20 डिसेंबर 2011 ला विवाहबध्द झालो. लग्न छानपैकी तीन-चार दिवसांचं होतं. मेहंदी, संगीत, कॉकटेल पार्टी, हळद, वैदिकपध्दतीने गोरज मुहूर्तावर लग्न असं साग्रसंगीत लग्न झालं. लग्नात मी नऊवारी साडी आणि मराठी शृंगार घातला होता.”\nआदिनाथ आपल्या प्रेमात पडण्याच्या गुलाबी क्षणांविषयी सांगतो, “शुभमंगल सावधानच्या चित्रीकरणावेळी हळूहळू आमची मनं जुळायला लागली. आम्ही एकमेकांशी आपल्या भावना डोळ्यांतूनच बोललो होतो. त्यामुळे मी तिला फॉर्मली प्रपोज केलं नाही. आमचं ट्युनिंग अगदी पहिल्या दिवसापासून जुळलं होतं.\"\nलग्नाअगोदरची गर्लफ्रेंड लग्नानंतर खुप बदलते, असं प्रत्येक पुरूषाला वाटतं. आदिनाथचंही तेच मतं आहे. याविषयी त्याने सांगितले होते, “लग्नाअगोदर उर्मिला खूप रिझर्व्हड होती. आता ती खूप आउटस्पोकन, सोशलाइट आणि पार्टी स्टॉपर झालीय.“\nयाविषयी उर्मिला सांगते, “लग्नाअगोदर माझ्याही मनात आदिनाथची क्युट, स्विटस्पोकन अशी प्रतिमा होती. पण लग्नानंतर जाणवलं, आदिनाथ खूप विक्षिप्त आहे. तो ब-याचदा आपल्याच एका दुनियेत असतो. अगदी मी त्याच्या शेजारी जरी उभी असेन तरी त्याला जोरात हाक मारून त्याचं लक्ष वेधुन घ्यावं लागतं. तेव्हा कुठे तो त्याच्या विचारातून बाहेर पडतो. पण तो खूप क्रिएटीव्ह आहे. त्यामुळे असं होतं. हे सगळ्याच क्रिएटीव्ह माणसांचं होतं. मी ह्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोणातून पाहते. मी ही लग्नानंतर त्याच्यासारखी वेडी झालीय. त्याच्यासारखीच कधीतरी वागते.”\nलग्नाच्या सहा वर्षांनी झाले आईबाब\nलग्नाच्या सहा वर्षांनी उर्म���ला आणि आदिनाथ एका गोंडस मुलीचे आईबाबा झाला. जीजा हे त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव आहे. 18 जानेवारी 2018 रोजी जीजाचा जन्म झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/80mm-receipt-printer", "date_download": "2021-06-23T23:34:10Z", "digest": "sha1:IWZHOBZTYO47UDWYZ4SZUO56J6JIME27", "length": 15298, "nlines": 155, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "चीन 80 मिमी पावती प्रिंटर उत्पादक आणि पुरवठा करणारे - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > प्रिंटर > 80 मिमी पावती प्रिंटर\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\n80 मिमी पावती प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर सामान्यत: लेबल मुद्रण आणि एक्सप्रेस पृष्ठभागाच्या छपाईसाठी वापरला जातो. प्रिंटरच्या प्रिंट हेडवर याची उच्च आवश्यकता आहे आणि कमीतकमी वेअरहाऊस आणि ईआरपीसह थेट वापरली जाऊ शकते.\n80 मिमी पावती प्रिंटरमध्ये ब्लूटूथ, यूएसबी, आरएस 232 आणि लॅन पोर्ट पर्याय आहेत जे विविध व्यवसाय प्रकारांच्या मुद्रण आवश्यकतांसाठी उपयुक्त आहेत.\nवन स्टॉप पेमेंट आणि सेवेसाठी पेमेंट पार्टनर म्हणून 80 मिमी थर्मल प्रिंटर आपली स्मार्ट निवड आहे.\n80 मिमी पोर्टेबल पार्किंग तिकीट IOS पावती प्रिंटर\n80 मिमी पोर्टेबल पार्किंग तिकीट IOS पावती प्रिंटर ब्लूटूथ कनेक्शन, अधिक सोयीस्कर\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n80 मिमी ऑटो कटर ड्रायव्हर डेस्कटॉप पावती प्रिंटर\n80 मिमी ऑटो कटर ड्रायव्हर डेस्कटॉप पावती प्रिंटर - उंच प्रिंट गुणवत्ता, कमी चालू आहे किंमत आणि रोख ड्रॉवर ड्राइव्ह, योग्य च्या साठी विविध किरकोळ आणि व्यावसायिक पॉस प्रणाली, म्हणून चांगले म्हणून विविध कॅटरिंग उद्योग.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nचीन {77 पुरवठादार आणि निर्माता शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान. आमचे कारखाना {77 आहेत उच्च गुणवत्ता आणि सवलत, कृपया उर्वरित आश्वासन दिले करण्यासाठी कमी किंमत उपाय प्रदाता. आम्ही होईल ���्रदान आपण सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना स्वस्त उपाय आणि उत्कृष्ट सेवा, आणि दिसत पुढे करण्यासाठी आपणr खरेदी.\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/kombdyamule-corona-hou-shkto-ka/", "date_download": "2021-06-23T23:10:37Z", "digest": "sha1:PD3X35AGA2ALS4MQ64TJWZSHL4SPK3ZG", "length": 11276, "nlines": 87, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "‘कोंबड्यांमध्ये’ खरंच ‘कोरोना विषाणू’ आहे का? मांसाहार करणाऱ्यांनी नक्की वाचा हा लेख… – NEWS UPDATE", "raw_content": "\n‘कोंबड्यांमध्ये’ खरंच ‘कोरोना विषाणू’ आहे का मांसाहार करणाऱ्यांनी नक्की वाचा हा लेख…\n‘कोंबड्यांमध्ये’ खरंच ‘कोरोना विषाणू’ आहे का मांसाहार करणाऱ्यांनी नक्की वाचा हा लेख…\nकोरोना व्हायरसमूळे चीनसह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे या व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हायरसचा 29 संशयित रुग्ण भारतातही आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा आजार नेमका कशामुळे होतो याचा शोध सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.\nसोशल मीडियावर असा एक मॅसेज पसरत आहे की कोरान व्हायरस ची लागण मांसाहार केल्यामुळे होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून मांसाहार करणाऱ्यांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झाला आहे, यामुळे चिकन व्यवसायावर मोठा परिणाम झाल्यामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.\nकोरानो व्हायरस अत्यंत घातक व्हायरस आहे आणि त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. कोरानो व्हायरसमुळे मांसाहार करणाऱ्या लोकांनी त्यांच्या जेवणातून चिकन, मटण, मासे हद्दपार केले आहेत.\nशासनाकडून याबाबत जनजागृती देखील करण्यात येत आहे. पण कोरानो व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी मांसाहार करणे टाळत आहेत. त्यामुळे मांसाहार व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.\nसोशल मीडियावर अशी माहिती पसरवली जात आहे की चिकन खाण्यातून कोरानो विषाणूची लागण होते आहे. पण डॉक्टरांनी असा दावा केला आहे की ही माहिती सपशेल चुकीची आहे. आणि चिकन खाण्यातून कोरानो विषाणूची लागण होत नाही.\nसोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे बऱ्याच डॉक्टरांनी असा दावा केला आहे की कोंबड्यांमध्ये कोरनो विषाणू आढळून आला ही अफवा आहे. यावर विश्वास ठेवू नये कारण कोंबड्यांमध्ये फक्त ब्रँड फ्ल्यू विषाणू असतो पण तो सुद्धा सुद्धा आपल्या परिसरात नाही.\nकोरानो विषाणू काय आहे\nकोरोना हा विषाणूंचा एक मोठा समूह आहे जो प्राण्यांमध्ये आढळतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीएस) च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. नवीन चिनी कोरोनो व्हायरस सारस विषाणूसारखा आहे.\nकोरानो विषाणूच्या संसर्गामुळे ताप, सर्दी, श्वास घेण्यात अडथळा येणे, नाक वाहणे, घसा खोकला यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे निमोनिया देखील होऊ शकतो. त्याची स्थिती मध्य-पूर्व श्वसन सिंड्रोम (एमईआरएस) आणि सेव्हल तीव्र श्वसन सिंड्रोम (एसएआरएस) सारखीच आहे.\nयापूर्वी हा विषाणू डीकोड करणार्‍या हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या व्हायरोलॉजिस्ट लिओ पून यांना वाटले होते की हा विषाणू प्राण्यांमधून फक्त प्राण्यांमध्ये पसरतो. पण आता हा विषाणू माणसांमधून पसरत आहेत.\nयाचा प्रसार कसा होतो\nडब्ल्यूएचओच्या मते कोरोना व्हायरस (सीओव्ही) एक झुनोटिक आहे. याचा अर्थ असा की तो 2019-एनसीओव्हीद्वारे प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरला आहे. असे मानले जाते की 2019-एनसीओव्ही सीफूड खाऊन पसरला होता. पण आता कोरोना विषाणू माणसापासून माणसापर्यंत पसरत आहे.\nकोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीशी संपर्क आल्यामुळे हा विष्णू पसरू शकते. खोकला, शिंकणे किंवा हात मिळवणे यामुळे यामुळे देखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते.\nसांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…\nहिट असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत अक्षयने कधीच एकत्र केले नाही काम, म्हणाला अभिनेत्रीच्या ‘या’ वाईट गोष्टीमुळे….\nसिध्दूच्या मुलीला पाहिलत का दिसती इतकी बोल्ड आणि हॉ’ट की, आलीया आणि कॅटरिनालाही टाकेल मागे..\n“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…\n90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..\n‘पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/04/blog-post30.html", "date_download": "2021-06-24T00:48:36Z", "digest": "sha1:ZTFYFFLDDDTKJYXLRPI6Y7G3XOIXE6LC", "length": 4972, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "आलमगीर येथील ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज ; उर्वरित ७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह", "raw_content": "\nHomePoliticsआलमगीर येथील ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज ; उर्वरित ७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह\nआलमगीर येथील ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डि��्चार्ज ; उर्वरित ७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह\nअहमदनगर, दि. ३०- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल काल निगेटिव्ह आले होते. आज उर्वरित ०७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आलमगीर येथील एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २५ झाली आहे.\nआज पुण्याहून उर्वरित ०७ अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आलमगीर येथील ही ३१ वर्षीय व्यक्ती ५ एप्रिल रोजी कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याला बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E2%98%86-%E0%A4%95%E0%A5%87-8/", "date_download": "2021-06-24T00:01:12Z", "digest": "sha1:THEEH4FE43AOYGGXVAS6USRWL3OVM5QG", "length": 18791, "nlines": 122, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे # 37 –सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्त – सहनशीलतेचा सागर माझी आई ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे - साहित्य एवं कला विमर्श मराठी आलेख", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे # 37 –सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्त – सहनशीलतेचा सागर माझी आई ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे\nश्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे\n(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है दिनांक 11 जून को आदरणीय स्व सदाशिव पांडुरंग साने जी जो कि आदरणीय साने गुरूजी के नाम से प्रसिद्ध हैं, उनकी पुण्यतिथि के अवसर पर आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की रचना “ सहनशीलतेचा सागर माझी आई ” दिनांक 11 जून को आदरणीय स्व सदाशिव पांडुरंग साने जी जो कि आदरणीय साने गुरूजी के नाम से प्रसिद्ध हैं, उनकी पुण्यतिथि के अवसर पर आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की रचना “ सहनशीलतेचा सागर माझी आई ” श्रीमती उर्मिला जी के शब्दों में – “सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्त लिहिलेली माझ्या आईबाबचा लेख आहे “. उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है श्रीमती उर्मिला जी के शब्दों में – “सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्त लिहिलेली माझ्या आईबाबचा लेख आहे “. उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन\n☆ केल्याने होतं आहे रे # 37 ☆\n☆ सहनशीलतेचा सागर माझी आई ☆\n‘ आई ‘ म्हणजे ईश्वर,वात्सल्याचा सागर,मायेचा आगर गोड्या पाण्याचा झरा . . . हे सर्व कवितेत येत त्याला भरपूर लाईक्स पण मिळतात. पण ” प्रेमस्वरुप आई. . . ही कविता म्हणून गेलेली आई परत येत नाही पण तिच्या प्रेमळ स्मृती मात्र आपल्या हृदयात कायम कोरल्या जातात. प्रत्येकाची आई अशी कुठल्याना कुठल्या अंगाने छान असते.\nमाझी आई नावाप्रमाणेच सरस्वती साधी शांत सोज्वळ मूर्ती,नवुवार सुती साधं पातळ डोईवर पदर सावळी पण नेटकी अशी माझी आई . शिक्षण फक्त दुसरीच पण अक्षर मोत्यासारखं तिला लहानपणी वडील नव्हते तर तिने तिच्या मामांकडून घरीच इंग्रजी शिकली. आम्हाला ती घडघडा म्हणून लिहून दाखवायची. आणि शिकवायचीही. तिच्या सुंदर अक्षरामुळेच आम्हा भावंडांच्या अक्षरांना सुंदर वळण लागलं.\nआम्हाला ती नेहमी एका कृष्णभक्त विधवा गरीब आईच्या ‘गोपाळ ‘ नावाच्या मुलाची गोष्ट स���ंगायची. छोट्या गोपाळला जंगलातून शाळेत जावे लागायचे त्याला वडील नव्हते. आईने त्याला सांगितले जंगलात शिरण्यापूर्वी तू दादा अशी हाक मार तुझा दादा येईल व तुला सोडेल व परत आणेल. त्या मुलाने आईवर विश्र्वास ठेवला. त्याला आईच्या उत्कट भक्तीमुळे श्रीकृष्ण शाळेत आणणे नेणे सर्व मदत करीत असे. हे ऐकल्यापासून आमचीही देवावर श्रद्धा बसली व आज तिच्या कृपेने श्रीसद्गुरुकृपेचा लाभ झाला. व आयुष्यभर साधं सरळ वागण्याचं बाळकडू तिच्याकडूनच आम्हाला मिळालं.\nआकाश कसं अगदी स्वच्छ निरभ्र असीम अमर्याद आईच्या मायेनं भरल्यागत असतं तशी माझी आई होती. त्या आकाशात कधी गडगडाट नाही कधी कडकडाट नाही झाला. ती इतकी सोशीक आणि सहनशील होती की,ती गेल्यावर माझी एक बालमैत्रीण मला भेटायला आल्यावर म्हणाली. . ” मालू ,तुझी आई नां नको इतकी गरीब होती गं. . माणसानं इतकं गरीब पण नसावं. . माणसानं इतकं गरीब पण नसावं. . \nपण ती होती हे खरं \nआमचं एकत्र कुटुंब होतं. घरात मोठे काका काकू व आम्ही. काका पेन्शन नसलेले पेन्शनर व वडिलांचं टेलरिंगचं दुकान. त्यामुळे हातातोंडाशी गाठ. \nकाकू घरातलं स्वयंपाक पाणी गाईंच्या धारा इ. व आई वरचं सगळं पडेल ते काम उन्हं,पाऊस थंडी वारा या कशाचाही बाऊ न करता अखंड काम करत रहायची. दुसऱ्या कुणी मदत करावी ही अपेक्षा नाही व कितीही काम पडलं तरी तक्रार नाही.\nजेवताना ती आम्हाला साने गुरुजींच्या गोष्टी सांगायची. विशेषत्वानं लक्षात राहिली ती ” अळणी भाजी ” व आयुष्य जगताना ती उपयोगीही पडली.\nगंमत म्हणजे सत्तरीनंतरही आम्हा सर्व भावंडांच्या जन्मतारखा,वेळा , व वार हेही ती पटापट सांगत असे.\nआईला मधूमालतीची फुलं खूप आवडायची म्हणून तिनं माझं नाव मालती व भावाचं मधू ठेवलं. झाडाफुलांची तिला खूप आवड.\nआम्ही आठ भावंडं माझा धाकटा भाऊ गजानन जन्मला तेव्हा मी नववीत होते. शाळा सुटल्यावर येताना दवाखान्यात बाळाला बघायला गेले तर आई म्हणाली हा बघ माझा आठवा कृष्ण. आणि खरंच तिनं फक्त जन्म दिला पण तो पहिल्यापासून वाढला माझ्या काकूच्या कुशीत. तिला मूलबाळ नव्हतं तिनं आम्हा सर्वांना संगोपन आईच्या मायेनं केलं.\nमाझी काकू व आई दोघीही बहिणीप्रमाणे वागायच्या आमचं घर म्हणजे कृष्णाचं गोकुळच जणूं.\nमराठी आलेख#e-abhivyakti, #मराठी-आलेख, #साप्ताहिक_स्तम्भ\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/treatment-of-active-patients/", "date_download": "2021-06-23T23:06:37Z", "digest": "sha1:BILRVAM65MP462AIRF6CLTEMUGDG6KFW", "length": 5656, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "Treatment of Active Patients Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\nएमपीसी न्यूज - राज्यात आज 5 हजार 027 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 5 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 32 हजार 176 एवढी झाली आहे तर, 16 लाख 95 हजार 208 जण कोरोनामुक्त…\nMaharashtra Corona Update : राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 16.91 लाखांवर\nएमपीसी न्यूज - राज्यात आज 6 हजार 290 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 16.91 लाखांवर पोहचली आहे. आज 4 हजार 930 नव्या रुग्णांची वाढ झाली तर, 95 रुग्णांचा मृत्यू झाला.आरोग्य विभागाने जाहीर…\nMaharashtra Corona Update : आज 4,196 जणांना डिस्चार्ज, राज्यात 16.85 लाख कोरोनामुक्त\nएमपीसी न्यूज - राज्यात आज नव्याने वाढ झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 4 हजार 196 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 हजार 837 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 18…\nMaharashtra Corona Update : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांवर, आज 5,544 नवे रुग्ण\nएमपीसी न्यूज - राज्यात आज 5 हजार 544 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 20 हजार 059 एवढी झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी सध्या 90 हजार 997…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-23T23:05:15Z", "digest": "sha1:5VXQDFCJY72M75IV5SGOSSEWVYT4WRFL", "length": 11221, "nlines": 80, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "सुंदर दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने ना’काची स’र्जरी केली. पण नाक लागले सडू, आता ‘या’ कामासाठी चाहत्यांकडून करतेय पै’शाची मागणी… – NEWS UPDATE", "raw_content": "\nसुंदर दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने ना’काची स’र्जरी केली. पण नाक लागले सडू, आता ‘या’ कामासाठी चाहत्यांकडून करतेय पै’शाची मागणी…\nसुंदर दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने ना’काची स’र्जरी केली. पण नाक लागले सडू, आता ‘या’ कामासाठी चाहत्यांकडून करतेय पै’शाची मागणी…\nसुंदर दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री या आपल्या चेहऱ्याची प्ला स्टिक स र्जरी करत असतात. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिने देखील अशीच स र्जरी केली होती. तिच्या बाबतीत फार वेगळे प्र करण समोर आले होते. काही वर्षांपूर्वी तिने आपली ब्रे स्ट स र्जरी देखील केली होती.\nकारण तिला ब्रे स्ट कॅ न्सर झाल्याचे सांगण्यात येत होते. भारतामधील देखील अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आपली प्ला स्टिक स र्जरी करून घेतलेली आहे. सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्रींनी आपल्या नाकावर अनेकदा श स्त्रक्रि या केल्या आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टी हिचे नाव घ्यावे लागेल. शिल्पा शेट्टी हिने आपल्या चेहऱ्यावर सर्जरी केली होती.\nत्यानंतर ती घा ण दिसू लागली होती. काही वर्षांपूर्वी बॉलिवुड मध्ये करिअर करण्यासाठी आलेली कोयना मित्रा ही देखील यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. कोयना मित्रा हिने आपल्या ना कावर प्ला स्टि क स र्जरी केली होती. मात्र, त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टी का केली होती. सो’शल मी’डियावर तिच्यावर अनेकांनी टी’का देखील केली होती.\nकोयना मित्रा हिचे ना’क हे अतिशय न’कटे ���से दिसत होते. कोयना मित्रा हिने अपना सपना मनी मनी यासारख्या चित्रपटांतून नाव कमावलेले आहे. त्या सोबत तिने असलेले अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. डॉ क्टरां च्या सल्ल्यानुसार विनाकारण प्ला स्टिक स र्जरी करणे हे आपल्या श’रीरासाठी अ’तिशय घा’तक असते.\nत्यामुळे जर गरज नसेल तर प्ला स्टिक स र्जरी चा विचार हा करूच नये असे आपण केल्यास आपल्याला यापासून मोठा धो का निर्माण होऊ शकतो, असे डॉ क्टरांचे म्हणणे आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत जिने प्ला स्टिक स र्जरी केल्यानंतर तिचे ना क हे स डू लागले होते.\nहोय ही अभिनेत्री पा’श्‍चा’त्त्य देशातली आहे. या अभिनेत्रीचे नाव इंसलिया असे आहे. ही अभिनेत्री बेलारुस या देशाची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिने सो’शल मी’डियामधून एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती आपल्या ना’कावर फो’ड आलेले दाखवत आहे. तसेच आपले ना’क स’ड’ल्याचे दा’खवत आहे.\nयासाठी आपल्याला स’र्जरी करायची आहे आणि आपण आ’र्थिक अड’चणीत असल्याने तिने चहात्याकडे पै’शाची माग’णी केली आहे. काही दिवसापूर्वी या अभिनेत्रीने आपल्या ना’कावर स’र्ज’री केली होती. मात्र, काही दिवसातच तिला ना’कावर सूज आली आणि तिचे ना’क हे स’डू लागले होते.\nत्यानंतर तिने डॉ’क्टरां’ना दाखवले. डॉ’क्टरां’नी तिला ता’तडीने दुसरी स’र्जरी करायला सांगितले. तसेच दोन महिन्यात स’र्जरी नाही केली तर आपल्या ना’काला धो’का होऊ शकतो,असे डॉ’क्‍टरां’नी सांगितले. त्यानंतर तिने आपल्या चाहत्यांना पै’शाची मा’गणी केली आहे. मात्र, याप्रक’रणी तिला चाहत्यांनी समाज माध्यमावर चांगलेच लक्ष देखील केल्याचे सांगण्यात येत आहे\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/suresh-raina-che-ya-abhintri-sobt-hote-affiar/", "date_download": "2021-06-23T23:19:51Z", "digest": "sha1:VCA3DV2GJADICFM7U7SL6IMP2RRC2AIE", "length": 10342, "nlines": 80, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रींशी सुरेश रैनाचे होते अफेयर, नंबर 2 च्या अभिनेत्रीसोबत लोकांनी पकडले होते रंगे हात – NEWS UPDATE", "raw_content": "\nबॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रींशी सुरेश रैनाचे होते अफेयर, नंबर 2 च्या अभिनेत्रीसोबत लोकांनी पकडले होते रंगे हात\nबॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रींशी सुरेश रैनाचे होते अफेयर, नंबर 2 च्या अभिनेत्रीसोबत लोकांनी पकडले होते रंगे हात\nभारतीय क्रिकेट संघातील एक नावाजलेला फलंदाज म्हणजे सूर्ष रैना. भारतीय क्रिकेट संघासाठी सुरेश रैनाचे आजपर्यंत चांगलेच योगदान मिळालेले आहेत. क्रिकेट मधील उत्कृष्ठ कामगिरीमुळे सुरेश रैना नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असतो.\nक्रिकेटप्रेमी देखील सुरेश रैनाचे फलंदाजी वर चांगलेच खुश असतात. त्याच्या कामगिरीबद्दल नेहमीच चाहत्यांमध्ये वाह वाह चालू असते. हे झाले क्रिकेटचे. पण सुरेश रैना अजुन काही इतर विषयाला धरून देखील नेहमीच चर्चेत आलेला आहे. ते म्हणजे त्याचे अफेयर.\n3 एप्रिल 2015 रोजी सुरेश रैनाने प्रियंका रैनाशी लग्न केले. रैनाला सध्या 2 मुले आहेत. त्याच्या मुलीचे नाव ग्रेसिया आहे. आणि त्याच्या मुलाचे नाव रियो आहे. प्रियंकासोबतच्या विवाहित जीवनात रैना खूप आनंदी आहे.\nतथापि, सुरेश रैना यांचे नाव बॉलीवूडच्या अभिनेत्रींशीही जोडले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला या खास लेखातील त्या 3 अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.\nश्रुति हासन : बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन आणि सुरेश रैना यांची अगोदर मैत्री झाली आणि नंतर दोघेही एकमेकांचे प्रेमात पडले. श्रुतीने त्याच्या आयपीएल सामन्यांमध्ये त्याचे समर्थन करण्यास सुरवात केली आणि सुरेश रैना ने तीला त्याचा लकी चार्म मानले.\nमात्र नंतर दोघांनी त्यांचे प्रेमसंबंध नाकारले. यावेळी रैनानेही ट्विट केले होते, “बर्‍याच मिडियाचे रिपोर्ट्स आहे, ज्याची पुष्टी करण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही.” हे एकदा आणि सर्वांसाठी स्पष्ट करणे आहे की. मी कोणालाही डेट करत नाही. ” अस म्हणत रैनाने त्यांच्यातली प्रेमाची कहाणी नाकारली. अलीकडे जेव्हा सुरेश रैना आणि प्रियांका यांचे दुसरे मूल रियो याचे आगमन झाले होते तेव्हा श्रुतीने रैनाचे अभिनंदन केले होते आणि श्रुतीने रैनाला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.\nपूर्णा पटेल : पूर्णा पटेल ही प्रफुल्ल पटेल यांची मुलगी असून ती उद्योग व सार्वजनिक उपक्रम माजी मंत्री होती. ती धोनीची पत्नी साक्षी धोनीची सर्वात चांगली मैत्रिणी देखील आहेत. शिर्डी मंदिरात गेल्यानंतर त्यांचा एक फोटो खूपच व्हायरल झाला होता. तेव्हा सुरेश रैना आणि पूर्णा पटेल यांच्या डेटिंग अफवांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली होती.\nप्रत्येकजण त्या फोटोत एक क्रिकेटपटू पाहून आश्चर्यचकित झाले होते, ज्या फोटो ने त्यांच्यातील प्रेम प्रकरणांच्या अफवांना जन्म दिला. दोघेही आपलं प्रेम स्वीकारण्या साठी कधी पुढे आले नसले तरी या जोडीला बरीच प्रसिद्धी मिळाली. तसे, दोघेही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/07/30/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2021-06-23T23:44:59Z", "digest": "sha1:ESU3Q6FS3TR4N4ACJCCJHH7PVH4IVRBN", "length": 18455, "nlines": 318, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "संत नामदेव यांचे अभंग ! वसुधा चिवटे ! | वसुधालय", "raw_content": "\nसंत नामदेव यांचे अभंग \nमयुरादि पक्षी करताती | नद्दा वाहताती दोन्ही थड्या || १ ||\nभूमीवरी सडे केशर कस्तुरी | आनंद अंतरी सकळांचा || २ ||\nविमानांची दाटी सुरवर येती | गंधर्व गाताती सप्तस्वरें || ३ ||\nमंदमंद मेघ गर्जना करिती | वाद्दें वाजताती नानापरी || ४ ||\nनामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती | अप्सरा नाचती आनंदानें || ५ ||\nदशरथें मारिला तोची होता मास | वर्षा ऋतू असे कृष्णपक्ष || १ ||\nवसुनाम तिथीं बुधवार असे | शुक सांगतसे परीक्षिती || २ ||\nरोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र | माया घाली वस्त्र रक्षपाळा || ३ ||\nनवग्रह अनुकूल सर्वांचें जें मूळ | वसुदेव कपाळ धन्य धन्य || ४ ||\nजयाचा हा वंश तयासी आनंद | माझ्या कुळीं गोविंद अवतरला || ५ ||\nअयोनीसंभव नोहे कांहीं श्रमी | नामयाचा स्वामी प्रगटला || ६ ||\nगणेश नमूं तरी १तुमचा नाचणा | म्हणोनि नारायणा नमन २माझें ||१||\nसारजा नमूं तरी तुमची गायणी | म्हणोनि चक्रपाणि नमन माझें ||२||\nइंद्र नमूं तरी तुमचिया भुजा | म्हणोनि गरुडध्वजा नमन माझें ||३||\nब्रम्हा नमूं तरी तुमचिये कुसी | म्हणोनि ह्रषीकेशी नमन माझें ||४||\nशंकर नमूं तरी तुमची विभूति | म्हणोनि कमळापति नमन माझें ||५||\nवेद नमूं तरी ती तुझा स्छापिता | म्हणोनि लक्ष्मीकांता नमन माझें ||६||\nगंगा नमूं तरी तुमच्या अंगुष्टी | म्हणोनि जगजेठी नमन माझें ||७||\nलक्ष्मी नमूं तरी तुमच्या पायांतळीं | म���हणोनि वनमाळी नमन माझें ||८||\n३नामा म्हणे भेटी जालिया पैं राया | कोण गणि वायां सेवकासि ||९||\nअभंग ३ – १ ‘ तुमचा ‘ या शब्दाऐवजी ‘ तुझा ‘ असा शब्द\nकाही हस्तलिखितांत सर्व अभंगभर सापडतो.(पं.व शि. )\n२ काही हस्तलिखितांत ‘ माझें ‘ च्या ऐवजी ‘ तुज ‘ असे सर्वत्र\n३ ऐसें नमन माझें सकळिकां देवा | नामा म्हणे केशवा नमन माझें ||१||\n(पं. शि. व आ. )\nयावर आपले मत नोंदवा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जून ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/107/Udas-Ka-Tu.php", "date_download": "2021-06-23T23:17:42Z", "digest": "sha1:C22ULUPLG5LTRZSFE3YQ2ITTDFODEKAP", "length": 8680, "nlines": 149, "source_domain": "www.gadima.com", "title": "Udas Ka Tu? | 04)उदास कां तूं ? | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे\nमाझिया रक्तात थोडा,ईश्वराचा अंश आहे\n आवर वेडे, नयनांतिल पाणी\nवसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी\nमनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी\nकानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी\nती वाणी मज म्हणे, \"दशरथा, अश्वमेध तूं करी\nवेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी.\"\nविचार माझा मला जागवी, आलें हें ध्यानीं\nनिमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली -\n\"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थली.\nइष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी\"\nआले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिले\nमीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें\nनवनीतासम तोंच बोलले स्‍निग्धमधुर कोणी\n\"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे\", मनोदेवता वदे,\n\"याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाउं दे\"\n\"मान्य\" - म्हणालों - \"गुर्वाज्ञा\" मी, कर जुळले दोन्ही\nअंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः\nत्याच्या करवी करणे आहे इष्टीसह सांगता\nधूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं\nसरयूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं\nशेवटचा हा यत्न करूं गे, अंती अवभृत स्‍नान करूं\nईप्सित तें तो देइल अग्‍नी, अनंत हातांनीं\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n02)सरयू - तीरावरी अयोध्या\n03)उगा कां काळिज माझें उले\n05)दशरथा घे हें पायसदान\n06)राम जन्मला ग सखी\n08)ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा\n09)मार ही ताटिका रामचंद्रा\n11)आज मी शापमुक्त जाहले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/11/10-days-of-strict-lockdown-in-telangana-from-wednesday/", "date_download": "2021-06-23T23:45:01Z", "digest": "sha1:IXDNR7WQNVPGSBWHLGXIC2UYGLCBUUZK", "length": 5929, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बुधवारपासून तेलंगणात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन - Majha Paper", "raw_content": "\nबुधवारपासून तेलंगणात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / कोरोना प्रादुर्भाव, कोरोनाबाधित, तेलंगणा सरकार, लॉकडाऊन / May 11, 2021 May 11, 2021\nहैद्राबाद – तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता बुधवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात मंगळवारी मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला. सकाळी 6 ते 10 या वेळेत लॉकडाऊन दरम्यान सर्व कामांन�� सूट देण्यात आली आहे. या बैठकीत कोरोनाची लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.\nतेलंगणामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 4823 नवीन रुग्ण आढळले आणि 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात जवळपास 63 हजार कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे.\nकोरोनामुळे आतापर्यंत तेलंगणामध्ये 2700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी रेट 86.94 टक्के आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या आंध्र प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात सोमवारी ऑक्सिजनच्या अभावामुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/category/kaladalan/pradarshan/", "date_download": "2021-06-24T00:39:02Z", "digest": "sha1:QFIUJIEXUHP6VWARQJNCHPAUIEL7QCZI", "length": 13823, "nlines": 183, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "प्रदर्शन | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\non: April 15, 2018 In: चालू घडामोडी, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधी\nप्रणिता प्रवीण यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन अहमदनगर येथील चित्रकर्ती प्रणिता प्रवीण हिच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन जहांगीर कलादालन, हॉल नं. ४, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे १...\tRead more\non: March 24, 2018 In: चालू घडामोडी, चित्रकार, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधी\nराजू बाविस्कर आणि विकास मल्हारा यांचे चित्रप्रदर्शन सुरु सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर आणि विकास मल्हारा यांचे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी . रोड, काळा घोडा, मुंबई येथे २...\tRead more\non: March 15, 2018 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, प्रदर्शन\n१६ मार्चपासून चित्रप्रदर्शन प्रसिद्ध रंगलेखक निलेश निकम यांच्या कलाकृतींचे ‘ध्यान’ हे चित्रप्रदर्शन १६ मार्चपासून अंधेरीच्या कोहिनूर कलादालनात सुरु होत आहे. यातील चित्रकलाकृती...\tRead more\non: March 12, 2018 In: चालू घडामोडी, चित्रकार, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधी\nकुमारस्वामी हॉलमध्ये १७ मार्चपासून प्रदर्शन प्रथितयश आणि नव्या कलाकारांचा सहभाग असलेलं ‘सहयोग’तर्फे आयोजित करण्यात येणार्‍या कलाकृतींचं दुसरं कलाप्रदर्शन मुंबईत भरवण्यात येणार आहे. स...\tRead more\non: February 17, 2018 In: अवांतर, कलावंत, चालू घडामोडी, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, लाईफ स्टाईल, सांस्कृतिक उपक्रम\nफॅमिली, फुड, फेस्टीव्हल विषयावर छायाचित्र पाठवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून कलात्मक आणि वेगळा दृष्टीकोन ठेवून फोटो काढणाऱ्या हौशी तसेच व्यवसाईक फोटोग्राफर्ससाठी फोटोफ्राय फोटोग्राफी स्पर्धा...\tRead more\nडॉ. जे.एस. खंडेराव यांना ‘रुपधर’ पुरस्कार\non: February 12, 2018 In: चालू घडामोडी, चित्रकार, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधी\n‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या कला प्रदर्शनात होणार गौरव ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चे १२६ वे वार्षिक कला प्रदर्शन १३ फेब्रुवारीला मुंबईतील जहांगीर कला दालनात सुरु होत असून...\tRead more\nगोवा फेस्टीवलला उत्स्फूर्त प्रतिसाद\non: February 12, 2018 In: चालू घडामोडी, पर्यटन, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, लाईफ स्टाईल, सांस्कृतिक उपक्रम\nफॅशन, गृहोपयोगी वस्तूंसह सी फूडचे खास आकर्षण आम्ही गोयांकार या संस्थेतर्फ़े आयोजित गोवा फेस्टिवलचे उद्घाटन गोव्याच्या प्रसिद्ध समाजसेविका मेघना वागळे यांच्या हस्ते दादर येथील डॉ. अँटोनियो...\tRead more\non: December 08, 2017 In: चालू घडामोडी, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधी\n११ डिसेंबरपासून व्यंगचित्र प्रदर्शन विदर्भ कार्टूनिस्ट असोसिएशन, लालित्य फाउंडेशन आणि आर्टिस्टर तर्फे ११ ते १३ डिसेंबरदरम्यान ‘र���जकीय फटकारे’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...\tRead more\nजहांगीर कलादालनात ‘डिस्टींक्ट कल्चर्स’\non: December 05, 2017 In: कलादालन, चालू घडामोडी, चित्रकार, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधी\nदेवेंद्र नाईक यांच्या छायाचित्रांचं ६ डिसेंबरपासून प्रदर्शन सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवेंद्र नाईक यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं ‘डिस्टींक्ट कल्चर्स‘ हे एकल छायाचित्रप्रदर्शन जहांगीर आ...\tRead more\nडोंबिवलीत चित्रकला स्पर्धेतून अवयवदानाचे संस्कार\non: September 14, 2017 In: अवांतर, चालू घडामोडी, चित्ररंग, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रम\n‘रघुकुल’च्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय… पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे...\tRead more\n‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात\n‘जमलं रे जमलं…’ १४ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर\nसमृद्धी केणी यांचे मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन\nनोटा बंदीचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर झाला आहे का \n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/bjp-obc-morcha-secretary-bapu-ghadamode/", "date_download": "2021-06-24T00:43:52Z", "digest": "sha1:24BJVZNRQ6AVLK3XCNHMIZHMKDSCOJP3", "length": 7242, "nlines": 71, "source_domain": "aajdinank.com", "title": "BJP OBC Morcha Secretary Bapu Ghadamode Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची ���ागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\n…तर ओबीसी-एस सी- एस टी सोशल फ्रंटचा पालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार\nऔरंगाबाद ,१३ जून /प्रतिनिधी :-​ओबीसींच्या संपलेल्या राजकीय आरक्षणासंबंधी चर्चा व पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजीत बैठकीत ठराव घेऊन “ओबीसी-एस सी- एस\nराज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमुन त्वरित ओबीसीची जनगणना करुन ओबीसीना पूर्ववत आरक्षण द्यावे-भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापु घडामोडे\nऔरंगाबाद,२९ मे /प्रतिनिधी :- आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्यसरकार व अन्य लोकप्रतिनिधि यांच्यावतीने दाखल केलेली\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/positivity-rate/", "date_download": "2021-06-23T23:10:19Z", "digest": "sha1:UUAXY4YDSQ725EP7YXZABL4PZMDIM6WN", "length": 6820, "nlines": 71, "source_domain": "aajdinank.com", "title": "Positivity Rate Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nराज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यात येणार,औरंगाबादचा निर्णय रविवारी सकाळी\nब्रेक द चेनसाठी बंधनांच्या विविध स्तरासंदर्भात शासनाचे स्पष्टीकरण भरलेले ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्हिटी दराचे निकष मुंबई ,५जून /प्रतिनिधी:- राज्यात कोविड\nआरोग्य दिल्ली देश विदेश\nभारतातील कोविडचे रुग्ण बरे होण्याचा आकडा 10 लाखांच्या पार\nरुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी 64.44% पेक्षा अधिक भारतात एकूण 1.82 कोटी नमुन्यांची चाचणी नवी दिल्‍ली, 30 जुलै 2020\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/drdo-corona-hospital-patients-of-delhi-to-be-given-first-anti-covid-drug-2dg-128488458.html", "date_download": "2021-06-24T00:21:55Z", "digest": "sha1:XYZTSDMGDT4CHZBQWOWN6LDJW6ECBHUM", "length": 5744, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "DRDO Corona Hospital Patients Of Delhi To Be Given First Anti covid Drug 2DG | दिल्लीतील DRDO च्या कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना सर्वात आधी दिले जाणार 2-DG औषध, लवकर बरे होत आहेत रुग्ण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाचे भारतीय औषध:दिल्लीतील DRDO च्या कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना सर्वात आधी दिले जाणार 2-DG औषध, लवकर बरे होत आहेत रुग्ण\nकोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना वेग आणण्यासाठी DRDOने तयार केलेल्या 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज औषधाच्या आपातकालीन मंजुरीनंतर है औषध सर्वात आधी दिल्लीच्या DRDO कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना दिले जाणार आहे.\nअधिकाऱ्यांनी सांगिल्यानुसार, एक-दोन दिवसांत हे औषध रुग्णालयात पाठवले जाईल. या औषधाला कोरोनाविरोधात प्रभावी मानले जात आहे. शास्त्रज्ज्ञांनी सांगितले की, हे औषध पाउडर स्वरुपात असून, मागील एका वर्षापासून संशोधन आणि अनेक चाचण्यांच्या आधारावर तयार केले आहे.\nDRDO ने डॉ. रेड्डीज लॅबसोबत मिळून हे औषध तयार केले आहे\nDRDO च्या लॅबने हैदराबादमधील खासगी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबसोबत मिळून हे औषध तयार केले आहे. क्लीनिकल रिसर्चदरम्यान 2-डीजी औषधाचे 5.85 ग्रामचे पाउच तयार केले आहेत. एक-एक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून रुग्णांना दिले गेले असून, याचे परिणाम समाधानकारक दिसून आले आहेत. हे औषध दिल्यावर रुग्णांमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. याच आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.\nडॉक्टरांच्या सल्ल्यानंतर दिले जाईल हे औषध\nDRDO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशभरातील ज्या 27 हॉस्पिटलमध्ये या औषधाचे अखेरचे ट्रायल्स झाले. तेथून उरलेला स्टॉक गोळा करुन दिल्लीतील DRDO रुग्णालयात पाठवल��� जाईल. या औषधांना दिल्लीला आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. है औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच दिले जाईल.\nअधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, डॉ. रेड्डीज लॅबमध्ये है औषध तयार केले जात आहे. पुढील 10 ते 15 दिवसात कमर्शियल यूजसाठी विविध रुग्णालयात पाठवले जाईल. परंतु, मार्केटमध्ये विकण्यासाठी DCGI कडून परवानगी मिळणे बाकी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/trains-canceled/", "date_download": "2021-06-24T00:45:36Z", "digest": "sha1:WL72WG7QUZFN4CJXEHQ4R5IEKZR2J6MF", "length": 3132, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "trains canceled Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : अतिवृष्टीमुळे रेल्वेसेवा विस्कळीत; अनेक रेल्वेगाड्या रद्द\nएमपीसी न्यूज - पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, ठाकूरवाडी मंकीहील जवळ दरड कोसळली असल्याने पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/transport-system/", "date_download": "2021-06-23T23:33:38Z", "digest": "sha1:77RDYNQGU6AOJT5WWSX2D4IZWEYJMS2Y", "length": 3142, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "transport system Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : लॉकडाऊनच्या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध\nएमपीसी न्यूज - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी, दि. 2) पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश दिले. यामुळे शहरातील सर्व…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेन��मित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/13-56mkh-contactless-smart-card-reader-writer.html", "date_download": "2021-06-24T00:06:19Z", "digest": "sha1:54GKUAZKMDYYE2ML3Y6234ZJGGOZLI57", "length": 19260, "nlines": 209, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक उत्पादक आणि कारखाना - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > कार्ड वाचक > आरएफआयडी कार्ड वाचक > 13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\n13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक समर्थन सर्वाधिक लोकप्रिय आरएफआयडी मध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना बाजार मध्येcludमध्येg कार्ड प्रकार: मिफारे इयत्ता. वी 1K、मिफारे इयत्ता. वी 4K、मिफारे आग विझविणे EV1ã € अल्ट्रालाइट ect.\n13.56Mkh कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक परिचय\nएसझेडटीडब्ल्यू-आयसी 8200 सुपर हाय स्पीड 13.56 मेगाहर्ट्जची उच्च वारंवारता प्रॉक्सिमिटी आरएफआयडी कार्ड रीडर लेखक आहे.\nआणि हे कार्ड प्रकारासह बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आरएफआयडीचे समर्थन करते: मिफेअर इयत्ता 1 केã € मिफेयर इयत्ता 4 केã € मिफेअर डेस्फायर ईव्ही 1ã € अल्ट्रालाइट ect.\n13.56Mkh कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक वैशिष्ट्य\n-2 एलईडी स्थिती निर्देशक\n-यूएसबी 2.0 फुल स्पीड डिव्हाइस (एचआयडी)\n-प्रोटोकोल: आयएसओ / आयईसी 14443 टाइपएã € टाइपबी (पर्याय) € € आयएसओ / आयईसी 15693- पर्याय ‰\n-कार्ड प्रकार: मिफारे इयत्ता 1 केã € मिफेअर इयत्ता 4 केã € मिफरे डेस्फायर ईव्ही 1ã € अल्ट्रालाइट ã\nपुढील विकास आणि एकत्रिकरणासाठी एसडीके / एपीआय प्रदान करा.\n-118 मिमी (एल) x 78 मिमी (डब्ल्यू) x 18 मिमी (एच), 150 ग्रॅम\nयूएसबी 2.0 फुल स्पीड डिव्हाइस (एचआयडी) मानव इनपुट डिव्हाइस\nकॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड इंटरफेस\nआयएसओ / आयईसी 14443 टाइपए, टाइप बी (पर्यायी), आयएसओ / आयईसी 15693 (पर्यायी)\nकार्ड प्रकारास समर्थन द्या\nमिफारे ® क्लासिक प्रोटोकॉल कार्ड, अल्ट्रालाइट, अल्ट्रालाइट सी, टी = सीएल सीपीयू कार्ड, एनटीग 213, एनटीग 215, एनटीग 216, डेस्फायर (पर्यायी), आय-कोडे 2 (पर्यायी)\n10 अंकी डिसक (डीफॉल्ट आउटपुट स्वरूप)\n(सॉफ्टवेअरद्वारे आउटपुट स्वरूप सानुकूलित करण्यासाठी वापरकर्त्यास अनुमती द्या)\n2 एलईडी (हिरवा आणि लाल)\n118 मिमी (एल) x 78 मिमी (डब्ल्यू) x 18 मिमी (एच)\n0 डिग्री सेल्सियस  € “60 ° से\n10% ते 90%, नॉन-कंडेन्सिंग\nगरम टॅग्ज: 13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, कारखाना, केले मध्ये चीन, स्वस्त, सवलत, कमी किंमत, उपाय प्रदाता, स्वस्त उपाय, उंच गुणवत्ता\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nउंच वेग चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक मॉड्यूल\n2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\n840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n13.56mkz आणि 125khz निकटता आरएफआयडी कार्ड वाचक\nड्युअल फ्रिक्वेन्सी आयसी आणि आयडी कार्ड रीडर\nड्युअल फ्रिक्वेन्सी आयसी आणि आयडी कार्ड रीडर\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बा��ीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/cricketer-rohit-sharmas-love-story-compaired-with-film-story/", "date_download": "2021-06-23T23:57:57Z", "digest": "sha1:NXUYI2JTNWBXAHVNGUSEVM7C5WOBFMAM", "length": 12716, "nlines": 83, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "ब्रे’कअ’पच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या ए’क्स ग’र्लफ्रें’डने सोडले मौ’न, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन… – NEWS UPDATE", "raw_content": "\nब्रे’कअ’पच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या ए’क्स ग’र्लफ्रें’डने सोडले मौ’न, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…\nब्रे’कअ’पच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या ए’क्स ग’र्लफ्रें’डने सोडले मौ’न, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…\nटीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वा’दग्र’स्त शो म्हणजे बिग बॉस जो प्रेक्षकांना खूप आवडतो. त्याच वेळी, तुम्हाला या टीव्ही शो बिग बॉस ची माजी स्पर्धक सो’फिया ह’यात लक्षात असेलच. जि’च्या’शी भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या अ’फे’अरची बातमी खूप च’र्चेत आली होती.\nहोय, २०१२ साली रोहित शर्मा आणि सो’फिया ह’यात रि’लेशनशि’पमध्ये होते. या दो’घांचे फो’टो आणि यांच्या ए’कत्र फिरत असलेल्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या मुख्य पानांवर येत होत्या. मात्र, त्यांच्या अ’फे’अरची बातमी जितक्या लवकर मीडियाकडे आली तितक्या लवकर रोहित आणि सो’फियाच्या ब्रे’कअ’पच्या बातमीही आली.\nगेल्या वर्षी स्वत: सो’फिया ह’यातने तिच्या आणि रोहितच्या ना’त्या’बद्दल अनेक खु’लासे केले होते. बातमीनुसार सो’फिया एक पुस्तक लिहित आहे ज्यात तिच्याबद्दल आणि रोहितच्या ना’त्या’बद्द’लही उ’ल्लेख आहे. सो’फिया ह’यातने आपल्या मुलाखती मध्ये सांगितले की लंडनमध्ये तिची आणि रोहित शर्माची पहिली भेट कशी झाली होती.\nतसेच तिने पहिल्या बैठकीत रोहितला कोणते गिफ्ट दिले होते हे देखील सांगितले. या मुलाखतीत सो’फियाने सांगितले की रोहित शर्माशी माझी पहिली भेट लंडनमधील एका क्ल’बमध्ये झाली होती. त्या क्ल’बमध्ये मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशन पा’र्टीसाठी आली होते.\nतिथे माझ्या एका मित्राने मला रोहितशी ओळख करून दिली त्यावेळी मी त्याच्यासोबत ना’चले देखील होते. मी रोहितला ओळखले नाही कारण मी क्रिकेट जास्त पाहत नव्हते. जेव्हा माझ्या मित्राने रोहितची ओळख करून दिली तेव्हा आम्ही दोघे बोलू लागलो.\nबोलता बोलता रोहित आणि मी एका को’प’ऱ्यात गेलो तिथे रोहितने अ’चानक म’ला कि’स केले, त्यानंतर आम्ही दो’घांनीही ए’कत्र खूप वेळ डा’न्स केला. याशिवाय सो’फियाने सांगितले की त्या भेटीनंतर चार दिवसानंतर रोहित तिच्या घ’री रा’हायला आला होता. त्यानंतर दो;घां;नीही बराच वेळ ए’कत्र घा’लवला.\nसो’फियाने सांगितले की जेव्हा जेव्हा ती भारतात यायची तेव्हा दोघे ए’कत्र रोहितच्या घरी किंवा हॉटेलमध्ये ए’कत्र वेळ घा’ल’वयाचे. याखेरीज या मुलाखतीत सो’फियाने रोहित शर्माचे कौतुक करताना म्हटले आहे की तो एक चांगला माणूस आहे.\nआम्ही दोघांनी ए’क’मे’कांशी खूप चांगला वेळ घा’लवला आणि आम्ही ए’क’मेकांवर खूप प्रे’म केले पण नंतर पुढे जेव्हा आमच्या दोघांच्या सं’बं’धां’विषयी माध्यमांना माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आमचे बोलणे कमी केले. यानंतर सो’फिया ह’यात तिच्याबद्दल आणि रोहितच्या ब्रे’कअ’पबद्दल बोलली आणि तिने सांगितले की,\nजेव्हा रोहितने एका मुलाखतीत मी एक त्याची चा’हती असल्याचे सांगितले तेव्हा मला खूप वा’ईट वा’टले, त्यानंतर आमचा ब्रे’कअ’प झाला आणि त्यानंतर मी त्याच्याशी असलेले सर्व सं’बं’ध सं’पविले. आता या गोष्टींमध्ये किती स’त्य आहे ते फक्त रोहित आणि सो’फियालाच ठाऊक आहे.\nपण २०१५ मध्ये रोहित शर्माने रितिका सजदेहसोबत का’यमचे नाव जो’डले म्हणजेच रोहित आणि रितिकाचे लग्न झाले. दोघेही सध्या एका मु’लीचे पालक आहेत. त्याच वेळी सो’फियाने तिचा प्रि’यक’र विलेडशीही लग्न केले परंतु या दो’घांचे ना’तं फार काळ टि’कू श’कले नाही आणि ते वेगळे झाले. आज सोफिया हयात अ’वि’वाहित आहे.\nरोहित आणि सो’फिया त्यांच्या या ना’त्याबद्दल काहीच बोलण्यास त’यार नसले तरी, सो’फियाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, या दोघांची जुनी ओळख आहे. दोघेही चांगले मित्र होते. या दोघांनी त्यांच्या ना’त्याबद्दल स्वतःच सांगणे योग्य राहील.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/khalnayak-danny-chi-mulgi-diste-atishay-sundar/", "date_download": "2021-06-24T00:56:30Z", "digest": "sha1:CN3PZQBGPTQMKUPAONL3CWM4S6226TAT", "length": 10561, "nlines": 81, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक ‘डैनी’ च्या मुलीचे सौदर्य पाहून तुम्हीही व्हाल चकित, दीपिका आणि आलीया पेक्षाही दिसते सुंदर… – NEWS UPDATE", "raw_content": "\nबॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक ‘डैनी’ च्या मुलीचे सौदर्य पाहून तुम्हीही व्हाल चकित, दीपिका आणि आलीया पेक्षाही दिसते सुंदर…\nबॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक ‘डैनी’ च्या मुलीचे सौदर्य पाहून तुम्हीही व्हाल चकित, दीपिका आणि आलीया पेक्षाही दिसते सुंदर…\nहिंदी चित्रपटसृष्टीत बरेच खलनायक झाले आहेत, पण डॅनी असे एकमेव खलनायक आहे जे नेपाळहून आले असूनही त्यांज अभिनय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. डॅनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे कारण डॅनी आपल्या कुटुंबाला नेहमी प्रसिद्धी पा��ून दूरच ठेवतात.\nपण अलीकडे डॅनीच्या मुलीची छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, या छायाचित्रांमध्ये डॅनीची मुलगी बार्बी बाहुलीपेक्षा कमी नाही. तर मग आम्ही तुम्हाला खलनायक डॅनीच्या गोड आणि निरागस मुलीशी ओळख करुन देणार आहोत जी दिसायला अप्सरेपेक्षा कमी नाही.\nहिंदी चित्रपटांमध्ये डॅनी आपल्या संघर्षकाळात हिंदी आणि नेपाळी भाषेत गायनाचे काम करत असे. डॅनी नेपाळचे असल्याने आणि त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा मुद्दा असा होता की त्यांना हिंदी भाषेचेही चांगले ज्ञान होते, म्हणून सुरुवातीला डॅनीने रेडिओसाठीही बरेच काम केले आहे.\nयानंतर जेव्हा त्याच हिंदी चित्रपटांत त्यांना काम मिळू लागलं तेव्हा त्यांनी रेडिओ सोडला आणि हिंदी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले. खुदा गवाह, हम, चायना गेट, इंडियन इत्यादी डॅनीचे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत.\nत्यात डॅनीने त्यांच्या अभिनयाची ओळख मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर निर्माण केली आणि लोकांना देखील त्यांचा अभिनय अतिशय आवडला. देशाबाहेरील असूनही डॅनीला हिंदी चित्रपटांमध्ये एक महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. जे चित्रपट उद्योग कधीच विसरू शकत नाही.\nडॅनी डेन्झोंगपाला दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. डॅनीची मुलगी पेमा डेन्झोंगपा चांगल्या दिसण्याच्या बाबतीत तिच्या वडिलांवर गेली आहे. सिक्कीममध्ये जन्म झालेली पेमा बार्बी डॉल सारखीच दिसते. आणि पेमा सध्या तिच्या कारकिर्दीला एक आयाम देण्यास मग्न आहे.\nपेमाचे शिक्षण लंडन व मुंबई स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून झाले आहे आणि तिने बी.ए. ची पदवी देखील घेतली आहे. पेमाला तिच्या वडिलांप्रमाणेच चित्रपटात न जाता व्यवसायात आपली कारकीर्द बनवायची आहे.\nडॅनीचा मुलगा गावालादेखील वडिलांसारखे चित्रपटात न जाता व्यावसायिक म्हणून करियर बनवायचे आहे. एका चांगल्या वडिलांप्रमाणेच डॅनी देखील त्यांच्या मुलांच्या प्रत्येक निर्णयात मुलांसोबत असतात.\nते त्यांच्यावर चित्रपटात जाण्यासाठी कुठलाच दबाव आणत नाही. जरी पेमा कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा दिसण्यात कमी नसली तिने घेतलेल्या निर्णयावर वडील डॅनी यांना अभिमान वाटतो. आजही डॅनी बॉलिवूडमध्ये ऍक्टिव्ह आहेत. आणि त्यांनी नुकताच कंगना रनौत सोबत माणिकर्णिका चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/30-anuvadit-books/10821-Meluhache-Mrutunjay-Amish-Amey-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789381626641.html", "date_download": "2021-06-24T00:33:23Z", "digest": "sha1:TWNOLVK66KHOHX2LJUE5ZAMAAVZEXLIU", "length": 14205, "nlines": 361, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Meluhache Mrutunjay by Amish - book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > अनुवादित>Meluhache Mrutunjay-(मेलुहाचे मॄत्युंजय)\nशिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचेही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा\nशिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचेही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा\n\"या पुस्तकाने मला खिळवून ठेवले\" - प्रल्हाद कक्कर \"अत्यंत उत्त्कंठावर्धक\" - अनिल धारकर एका व्यक्तीची विलक्षण कथा. त्याच्याविषयाची दंतकथेने त्याला देव बनवून टाकले. ख्रि. पू. १९०० या काळात आधुनिक भारताची ओळख सिंधु संस्कॄती अशी होती. त्या काळातील रहिवासी त्याला मेलुहाची भूमी म्हणत होते. कित्येक शतकांपूर्वी प्रभू रामाने या परिपूर्ण संस्कॄतीची निर्मिती केली होती. पवित्र सरस्वती नदीचे पात्र हळूहळू कोरडे होऊन लुप्त झाल्यामुळे एके काळची स्वाभिमानी संस्कॄती आणि सूर्यवंशींचे साम्राज्य धोक्यात आले. पूर्वेकडे असलेल्या चंद्रवंशींच्या साम्राज्याला प्रदेशातून त्यांच्यावर अनेक विघातक दहशतवादी हल्लेही झाले. याशिवाय आणखी वाईट गोष्ट म्हणजे चंद्रवंशींनी नागा लोकांशी हातमिळवणी करून हे हल्ले केल्याचाही सूर्यवंशींच्या समज झाला. नागा जमात ही शारीरिकदॄष्टया अपंगत्व किंवा विचित्रपणा असलेल्या लोकांची बहिष्कॄत ठरलेली जमात होती. त्यांच्याकडे वैयक्तिक संरक्षणाची आणि लढाईची उत्तम कौशल्ये होती. त्यावेळी सूर्यवंशींना एका प्राचीन दंतकथेचाच आधार होता. ज्या वेळी दुष्टांची दुष्कत्ये अखेरच्या सीमेपर्यंत पोहचतात, सारे काही संपल्यासारखे वाटू लागते, ज्यावेळी शत्रूचा विजय झाला असे वाटू लागते, त्यावेळी त्या युगाचा नायक अवतरतो. तिबेटहून स्थलांतरित म्हणून आलेला धसमुसळा, आडदांड शिव हाच तो नायक होता पण मुळातच नायक बनण्याची त्याची इच्छा होती का पण मुळातच नायक बनण्याची त्याची इच्छा होती का कर्तव्य आणि प्रेम यांमुळे अचानक आपल्या नियतीकडे ओढला गेलेला शिव सूर्यवंशींच्या सुडासाठीच्या युद्धाचे नेतॄत्व करून दुष्टांचा संहार करेल का कर्तव्य आणि प्रेम यांमुळे अचानक आपल्या नियतीकडे ओढला गेलेला शिव सूर्यवंशींच्या सुडासाठीच्या युद्धाचे नेतॄत्व करून दुष्टांचा संहार करेल का शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचेही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचेही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा \"अमिश... पूर्वेच्या पाऊलो कोएल्हो बनत आहे.\" - बिझनेस वल्र्ड \"द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा\" लवकरच आसामी, गुजराती, हिंदी, मल्याळी मध्येही उपलब्ध होणार.\nशिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांप���की हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचेही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/ipl/news/ipl-2021-remaining-season-4-countries-shows-interest-to-host-ipl-128477325.html", "date_download": "2021-06-24T00:56:11Z", "digest": "sha1:Z4WEJSGI4AO62E2TWEUN6OT3CVDB2XZM", "length": 4548, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPL 2021 Remaining Season: 4 Countries Shows Interest To Host IPL | इंग्लंडसहित 4 देशांकडून आयोजनाची ऑफर, मागील सिझन होस्ट करण्यासाठी BCCI ने UAE ला दिले होते 98.5 कोटी रु - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIPL फेज-2 चा होस्ट कोण:इंग्लंडसहित 4 देशांकडून आयोजनाची ऑफर, मागील सिझन होस्ट करण्यासाठी BCCI ने UAE ला दिले होते 98.5 कोटी रु\nइंग्लंड, युएईनंतर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकासारख्या आणखी 2 देशांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI) ला आयपीएल 2021चे उर्वरित सामने होस्ट करण्याची ऑफर दिली आहे. कोरोनामुळे 29 सामन्यांनंतर आयपीएलचे 14 वे सत्र स्थगित करण्यात आले होते.\nआता बीसीसीआय उर्वरित 31 सामन्यांसाठी 20 दिवसांची विंडो शोधत आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि युएईने देखील आयपीएलचे आयोजन केले आहे. मागील सिझन युएईमध्ये झाला होता आणि इनसाइड स्पोर्टच्या अहवालानुसार बीसीसीआयने यासाठी 98.5 कोटी रुपये दिले होते.\nटाइट शेड्युल आणि कोरोनामुळे ही विंडो सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बीसीसीआय पुन्हा येथे सामने घेण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही. मागील सिझनप्रमाणे युएईमध्येही सामने पूर्ण केले जाण्याची चर्चा होती. परंतु इंग्लंडमध्ये 14 सप्टेंबरपर्यंत भारताला कसोटी खेळायची आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडचे 4 काऊन्टी क्लब मिडलसेक्स, सरे, वारविक्शायर आणि लँकशायर यांनीही आयपीएल घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया बोर्डानेही या स्पर्धेचा फेज-2 आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कदाचित आणखी बरेच देश आयपीएल होस्ट करण्याची ऑफर देऊ शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2021-06-23T23:13:51Z", "digest": "sha1:WMN4Z7ELTHZ2HNZMU6CPVGA5DIEDBMKP", "length": 28957, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कुष्ठरोग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्���ा शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता , नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात पाय विद्रूप होणे हे या रोगात प्रामुख़्याने आढळते. कुष्ठरोगींना सरकार मार्फत सुविधा पुरवल्या जातात.\nहॅन्सन या शात्रज्ञाच्या नावावरून कुष्ठरोग ओळखला जातो. 1873 साली त्याने या रोगाचा कारक “मायकोबॅक्टेरियम लेप्रि” चा शोध लावला. या जिवाणूच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. या बदलास विकृतिस्थल म्हणतात. त्वचेवरील हे भाग वेड्यावाकड्या आकाराचे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांची कड गडद रंगाची आणि मध्यभाग फिकट रंगाचा दिसतो. मायकोबॅक्टेरियम लेप्रि कमी तापमानास वाढतो. त्यामुळे त्वचा, अंतत्वचा आणि चेता यामध्ये तो वाढतो. चेतामध्ये वाढल्याने चेता नष्ट होतात आणि त्या भागाची संवेदना नाहिशी होते. हातापायांच्या बोटांची संवेदना नाहिशी झाली म्हणजे त्याना इजा होण्याची शक्यता वाढते. इजा झाल्यास जखमामध्ये जिवाणू वाढतात आणि उघड्या जखमा होतात. उघड्या जखमांचे पर्यावसान गॅंग्रीनमध्ये झाल्याने उती मृत होतात. अशाने अवयव विद्रूप होतात. शरीर विद्रूप झाल्याने दोन हजार वर्षापूर्वी बायबल काळात कुष्ठरोग हा ओंगळवाणा रोग अशी त्याची ख्याती होती. बायबलच्या जुन्या काळात याचा उल्लेख आहे. या काळात कुष्ठरोगाचे रुग्ण समाजापासून वेगळे ठेवले जात. त्यांच्यासाठी वेगळ्या वस्त्या असत. अजून समाजात या रोगाबाबत हिन भावना आहे. हा रोग वेगाने पसरणारा संसर्गजन्य नाही. त्याची वाढ अत्यंत सावकाश होते. घरामधील रुग्णाचा वावर आणि कुष्ठरोग्याची तपासणी करणारा वैद्यकीय कर्मचारी यांच्यापासून तो पसरत नाही. तो पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगावरील उपचार दीर्घ मुदतीचे आणि बहु उपचारी आहेत.\nइ.स. २००० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कुष्ठरोग्यांची संख्या सहा लाख आहे. यातील सत्तर टक्के रुग्ण भारत, इंडोनेशिया आणि म्यानमार मध्ये आहेत. कुष्ठ रोग हा सततच्या संपर्काने एकापासून दुसऱ्यास होतो. पश्चिमी देशात काहीं ठिकाणी याचा प्रादुर्भाव आहे. अनेक वर्षे फक्त मानवामध्ये आढळणारा हा रोग 15 टक्के आरर्मॅडिलो नावाच्या अंगावर खवल्यांच्या सात किंवा नऊ ओळी असलेल्या सस्तन प्राण्याना एम लेप्रिची लागण झाल्याचे आढळले आहे.\nकृष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्रि नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलिसारखा आहे. मा. ट्युबरक्युलिमुळे क्षय होतो. हे दोन्ही जिवाणू सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्यासाठी असिड फ़ास्ट विरंजक वापरावे लागते. त्यामुळे यास असिड फास्ट जिवाणू असेही म्हणतात. मायकोबॅक्टेरियम लेप्रीचा शरीरात शिरकाव झाल्याच्या दोन प्रतिक्रिया होतात. यातील ट्युबरक्युलिड लेप्री हा तुलनेने सौम्य रोग आहे. शरीराची प्रतिकार यंत्रणा ज्या ठिकाणी मा. ट्युबरक्युलिड लेप्रीचा शिरकाव झाला आहे त्या ठिकाणी त्यास अटकाव करते. त्याचा प्रसार शरीरात इतर ठिकाणी होणार नाही यासाठीची ही उपाययोजना आहे. ही यंत्रणा शरीराच्या त्वचेमध्ये खोलवर कार्य करीत असल्याने केसांची मुळे, घाम येणा-या ग्रंथी, आणि संवेदी चेता यांचा नाश होतो. परिणामी त्वचा कोरडी आणि रंगहीन बनते. त्वचा संवेदनहीन झाल्याने स्पर्शज्ञान होत नाही. चेहरा, हात आणि पायाच्या चेता आकाराने मोठ्या होतात. डॉकटराना त्या जाणवतात. चेता हातास जाणवणे हे टीटी (ट्युबरक्युलिड लेप्रसी) चे लक्षण आहे. या प्रकारात टीटी जिवाणूंची संख्या कमी असल्याने यास पॉसिबॅसिलरी लेप्रसी असेही म्हणतात. सत्तर टक्के कृष्ठरोगाचे रुग्ण या प्रकारातील आहेत.\nलेप्रोमॅटस कुष्ठरोग (एलएल) हा रोगाचा दुसरा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे. प्रतिकार यंत्रणा या रोगापासून बचाव करण्यास अपुरी पडते. त्यामुळे कृष्ठारोगाचे जिवाणू त्वचेमध्ये वाढतात. या प्रकारास बहुजिवाणूजन्य कृष्ठारोग म्हणतात.(एम बी- मल्टिबॅसिलरी) . कृष्ठरोगाचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरात उत्पन्न होणाऱ्या गाठी. सर्व शरीरभर आणि चेह-यावर या गाठी येतात. कधीकधी डोळे, नाक आणि घशामधील अंतत्वचेवर गाठी येतात. चेह-यावर आलेल्या गाठीमुळे चेहरा सिंहासारखा दिसायला लागतो. एमबी कृष्ठरोगामुळे अंधत्व, आवाजात बदल, नाकाचा आकार बदलणे होऊ शकते. एमबी कृष्ठरोगाचा संसर्ग एका रुग्णाप���सून दुसऱ्याकडे केंव्हाही होऊ शकतो. लहान मुलामध्ये याची लागण लवकर होते.\nत्वचेवरील चट्टे संवेदनाहीन होणे हे कुष्ठरोगाचे पहिले लक्षण आहे. एलएल कुष्ठरोगामध्ये नाकाचा आकार मोठा होतो. नाकाच्या अंतत्वचेमध्ये कुष्ठरोगाच्या गाठी आल्याने हा परिणाम होतो. चेह-यावर आणि शरीरभर गाठी हे दुसरे लक्षण. कुष्ठ रोग्याना वेदना होत नाहीत असा सर्वसाधारण समज असला तरी परिघवर्ती चेतांच्या टोकांचा दाह होणे ही बहुतेक रोग्यांची नेहमीची तक्रार आहे. दाह कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉइड्स द्यावी लागतात. कुष्ठरोगाच्या जिवाणूचा अदृश्यता कालावधी सहा महिन्यापासून दहा वर्षे असू शकतो. सरासरी चार ट्युबरक्युलर कुष्ठरोगाची लक्षणे सरासरी चार वर्षामध्ये दिसू लागतात. त्या मानाने एलएल कुष्ठरोग सावकाशपणे पसरत असल्याने त्याची लक्षणे दिसायला सात-आठ वर्षे लागतात.\nकुष्ठरोगाचा जिवाणू एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कसा पसरतो हे अजून नीट्से समजले नाही. पन्नास टक्के व्यक्तीमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीपासून दुसऱ्यास कुष्ठरोग झाल्याचे आढळले आहे. उपचार न घेतलेल्या रुग्णाच्या नाकातील स्त्रावामध्ये मोठ्या संख्येने एम लेप्रि असतात. त्यामुळे नाकातील स्त्रावामधून जिवाणू संसर्ग होतो. सौम्य कुष्ठरोगाचे जिवाणू कीटकामार्फत अथवा दूषित मातीमधून पसरत असावेत. कुष्ठरोगाचे प्रमाण आणि गरिवी यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे अनारोग्य, गर्दी आणि कुपोषण यामुळे कुष्टरोग्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. कुष्ठरोग होण्याचे जनुकीय कारण असावे असे वाटते. मोठया व्हिएतनामी कुटुंबाचा जनुकीय अभ्यास केल्यानंतर सहाव्या गुणसूत्रावरील मोठ्या भागावरील क्यू 25 या ठिकाणी कुष्ठरोग प्रवण जनुक सापडले आहे. यापुढील अभ्यासात कुष्ठरोग प्रवणता कंपवाताच्या (पर्किनसन) आनुवंशिकतेबरोबर कार्यरत आहे असे आढळले.\nकुष्ठ रोगाचे जिवाणू असिड फास्ट बॅसिलस त्वचा, नाकातील स्त्राव, किंवा उतींच्या स्त्रावामध्ये रंजक पट्टी चाचणीमध्ये दिसतात. एल एल जिवाणू सहज चाचणीमध्ये दिसतात. पण टीटी जिवाणूंची संख्या अत्यंत कमी असते. ते सहजासहजी ओळखता येत नाहीत. अशा वेळी वैद्यकीय लक्षणावरून निदान करावे लागते. त्वचेवरील चट्ट्यांची स्थिति आणि रुग्णाचा कुष्ठरोग प्रवण भागात असलेला सहवास याची खात्री करून ���ेतात. कुष्ठरोगाची लक्षणे आरोग्य कर्मचा-याना थोड्या दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सहज ओळखता येतात. अगदी थोड्या रुग्णाना प्रयोगशाळेत निदान करून घ्यावे लागते. कुष्टरोग प्रवण भागामध्ये ॲेसिड फास्ट बॅसिलस काचपट्टी परीक्षण, त्वचेवरील चट्टे , चट्ट्याच्या मध्यभागी असलेला फिकट रंग आणि चट्ट्याची संवेदन हीनता हे लक्षण मानण्यात येते. जाड झालेल्या चेता आणि स्नायू दौर्बल्य हे कुष्ठरोगाचे नेमके लक्षण असते. कुष्ठरोग्याना खाली सोडलेले पाऊल वर उचलता येत नाही तसेच चालण्यात दोष उत्पन्न होतो.\nसर्वात प्रचलित कुष्ठरोगावरील उपचारामध्ये डॅप्सोन हे औषध दिले जात असे. जेंव्हा हे औषध नव्याने वापरात आले त्या वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. पण काहीं वर्षामध्ये डॅप्सोन प्रतिकार जिवाणू आढळल्यानंतर बहु उपचार पद्धती वापरण्यात येऊ लागली. या उपचार पद्धतीचे लघुरूप एमडीटी (मल्टि ड्र्ग थेरपी) असे आहे. एमडीटी मध्ये डॅप्सोन, रिफांपिन (रिफंमिसिन) आणि क्लोफॅझिमिन (लॅम्प्रीन) या तीन जिवाणूप्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. एमबी कुष्ठरोगावर तीनही औषधे देण्यात येतात. पीबी कुष्ठरोगावर मात्र फक्त रिफांपिन आणि डॅप्सोनचा वापर करण्यात येतो. तीन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाचा संसर्ग कमी व्हायला लागतो. उपचार चालू करण्याआधी बरेच रुग्ण संसर्गजन्य असत नाहीत. कुष्ठरोगाच्या प्रकारानुसार सहा महिने ते दोन वर्षे कुष्ठरोगावर उपचार घ्यावे लागतात. कुष्ठरोगाच्या दोन्ही औषधांचा थोडा पार्श्व परिणाम होतो. डप्सोनमुळे मळमळ, गुंगी, हृदयगति वृद्धि, कावीळ आणि अंगावर पुरळ येऊ शकतात. पुरळ आल्यास त्वरिय वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॅप्सोनची रिफांपिन बरोबर आंतरक्रिया होते. रिफाम्पिन डॅपसोनच्या शरीरातील चयापचयाचा वेग वाढवते. त्यामुळे डॅपसोनचा डोस ॲयडजेस्ट करावा लागतो. रिफांपिन मुळे स्नायूदुखी आणि मळमळ सुरू होते. कावीळ किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तिसरे औषध क्लोफॅझिमिन मुळे पोटात तीव्र वेदना आणि अतिसार होतो. कधी कधी त्वचेचा रंग बदलतो. तांबडा ते काळसर बदललेला त्वचेचा रंग पूर्ववत होण्यास औषध बंदा केल्यानंतर बरीच वर्षे लागतात. थॅलिडोमाइड नावाचे जन्मजात दोष उत्पन्न होण्याबद्दलचे कुप्रसिद्ध औषध सध्या कुष्ठरोगाची गुंतागुंत कमी करते. ���ॅलिडोमाइड शरीरातील ट्यूमर विघटन यंत्रणा नियंत्रित करते. कुष्ठरोगाच्या रुग्णाना उपचार चालू असता गंभीर प्रतिकार यंत्रणा होण्यास तोंड ध्यावे लागते. याला लेप्रि रिॲ.क्शन असे म्हणतात. प्रतिजैविकामुळे एम लेप्रि जिवाणूच्या पेशीपटलावरील प्रथिनामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा कार्यांवित होते. काहीं व्यक्तीमध्ये प्रतिपिंड आणि एम लेप्रि च्या प्रतिजनाबरोबर एकत्र येतात त्यामुळे त्वचेवर नव्याने चट्टे येणे आणि चेता तंतूंची टोके नष्ट होणे असे होऊ शकते. या प्रकारास इरिथेमा नोडोसम लेप्रोसम म्हणतात. कॉर्टिसोन औषधांचा वापरआणि थॅलिडोमाइड चा वापर केल्यास लेप्रा रिॲेक्शन आटोक्यात येते. काहीं रुग्णामध्ये उअपचारादरम्यान झालेले तीव्र आंत्र व्रण त्वचा रोपणाने बरे होतात.\nकुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. चेतामध्ये आणि अवयवामध्ये झालेले बदल प्रत्येक वेळी दुरुस्त करता येत नाहीत. कुष्ठरोग्याचे पुनर्वसन हा कुष्टरोगाच्या उपचारचा अविभाज्य भाग आहे. पुनरर्चना शस्त्रक्रिया, बिघडलेले अवयव दुरुस्त करणे हे अवघड कार्य शल्यतज्ञाना करावे लागते. कधी कधी अवयव पुन्हा कार्य करण्यापलिकडे गेलेले असल्याने शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही. सर्वकष उपचारामध्ये रुग्णास स्वावलंबी बनविण्यावर भर दिलेला असतो. चेता मध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला असल्यास अवयवामध्ये विकृती येण्याची शक्यता असते. संवेदना रहित अवयवाची काळजी घेणे याचे प्रशिक्षण रुग्णाना द्यावे लागते. (मधुमेही रुग्णामध्ये पायाची काळजी घेण्यास शिकवले जाते) हातापायांच्या जखमा असल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करावी लागते. पायाच्या जखमेकडे दुर्लक्ष केल्यास जखमा जिवाणुसंसर्गाने चिघळतात. भौतिक चिकित्सा उपायाने हाता पायाची बोटे कार्यक्षम ठेवण्यास मदत होते. भारतात अशा रुग्णाना हातमागाचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे हात आणि पाय कार्यक्षम राहण्यास मदत होते. हात आणि पायाना आधार देण्यासाठी पूर्वरचित भाग बांधल्याने अवयवामधील सामान्य बिघाड आटोक्यात येतात. कुष्ठरोग्यासाठी खास पद्धतीची पादत्राणे बनवली आहेत. त्यामुळे पायास व्रण होणे टळते. प्रतिबंध: त्वरित निदान आणि उपचार केल्याने इतिहास काळातील या रोगावर मात केली आहे. कुष्ठरोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीची तपासणी हा नवे रुग्ण होण्याचे थांबवण्याचा उत्तम मार्ग आहे. अशा व्यक्तींची सतत पाच वर्षे तपासणी करणे गरजेचे आहे. काहीं ठिकाणी रुग्णाच्या सहवासातील व्यक्तीना प्रतिबंधक उपाय म्हणून डॅपसोन उपचार दिले जातात.\nबाबा आमटे यांनी कुष्टरोग्यांच्या निर्मुलनासाठी प्रयत्न केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०२१ रोजी ०१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-06-23T23:59:13Z", "digest": "sha1:EFDV4HSSK7U7ZTPPZ5ZQ52QAMLVOYSN4", "length": 4745, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्टिन डोनेली - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्टिन पॅटर्सन डोनेली (इंग्लिश: Martin Paterson Donnelly ;) (ऑक्टोबर १७, इ.स. १९१७ - ऑक्टोबर २२, इ.स. १९९९) हा न्यूझीलंड क्रिकेट संघातील व इंग्लिश रग्बी युनियन संघातील खेळाडू होता. न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला डोनेली डाव्या हाताने फलंदाजी करत असे. त्याने इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ सालांदरम्यान ७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांतून ५२.९० धावांच्या सरासरीने ५८२ धावा केल्या.\nक्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nसाचा:Stub-न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९१७ मधील जन्म\nइ.स. १९९९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२० रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_18.html", "date_download": "2021-06-23T23:23:16Z", "digest": "sha1:S2BOTNF2MBKJMPTLNRR5MDNAXYLZKY6Z", "length": 9320, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शिवसेनेने अधिकारी, ठेकेदार यांना खडसावले! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking शिवसेनेने अधिकारी, ठेकेदार यांना खडसावले\nशिवसेनेने अधिकारी, ठेकेदार यांना खडसावले\nशिवसेनेने अधिकारी, ठेकेदार यांना खडसावले\nदिल्लीगेट रस्त्याचे काम का रखडले काम सुरू करण्याचे ठेकेदाराचे आश्वासन\nअहमदनगर ः शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय झाली आहे . त्यात दिल्लीगेट रस्ता तर ठेकेदाराने रस्त्याचे काम अपूर्ण ठेवला. त्यामुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते. अपघात होतात. सर्व रस्त्यावर खड्डे, धूर व धुळीचे साम्राज्य असते. यामुळे सामान्य वाहनचालकांना रस्त्यावरून आपली वाहने चालविणे अवघड झाले आहे. या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने वारंवार आंदोलने केली मात्र त्याची पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीच दखल घेतली नाही त्यामुळे अधिकारी तसेच ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी शिवसेना पदाधिकार्‍यांनी थेट तोफखाना पोलीस ठाणे गाठले.\nनगर शहरातील खड्डेमय रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने यामुळे अपघात होतात. आणि ते नगरकरांच्या जीवावर बेततात याला सर्वस्वी मनपा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार आहेत त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेनेने सर्वांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासमोर पालिका, पीडब्लडीचे अधिकारी आणि ठेकेदार रसिक कोठारी यांना जाब विचारला. दिल्लीगेट रस्त्याचे काम का रखडले. नगर शहरात वारंवार होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीला जबाबदार कोण असा जाब त्यांनी विचारला. या सर्वावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मध्यस्थी करीत पालिका अधिकारी निबाळकर, बांधकाम खात्याचे भोसले व चव्हाण तसेच ठेकेदार रसिक कोठारी यांना तात्काळ बोलावून घेतले. ठेकदार कोठारी यांनी दिल्लीगेट रस्त्यांचे काम विनाविलंब उद्यापासून सुरु करण्याचे आश्वासन दिले. अधिकार्‍यांनी देखील रखडलेली कामे लगेच मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. तोफखाना पोलीस ठाण्यात युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हा प्��मुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_887.html", "date_download": "2021-06-24T01:07:02Z", "digest": "sha1:QHURVTA3DKZXMQZ6SGRYP2MN2XAMW4EL", "length": 11888, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्रकल्प. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्रकल्प.\nकेंद्र सरकार करणार नियम - ना. प्रकाश जावडेकर.\nअहमदनगर ः डॉ.विखे पाटील फौंडेशनने कार्यान्वित केलेला ऑक्सिजन प्रकल्प ही एक चांगली सुरुवात असून, हा स्वयंपूर्ण प्रकल्प असल्याने टँकरची वाट पाहावी लागणार नाही. भविष्यात हॉस्पिटलमध्ये असलेल्या बेडच्या संख्येच्या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा नियम सरकार करेल, देशात टंचाई निर्माण झाल्यानंतर परदेशातून ऑक्सिजन मागवावा लागला. कंटेनरची संख्याही कमी आहे, परंतू कुठेही कमी न पडता साधनांची उपलब्धता करुन ऑक्सिजन पुरविण्याचे काम केंद्र सरकारने केलेे असून विखे पाटील परिवाराने सेवेचे काम समजून हा प्रकल्प उभारण्याच्य�� निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे प्रतिपादन माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केले.\nपद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनमध्ये कार्यान्वित झालेल्या स्वयंपूर्ण अशा देशातील पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून झाले. याप्रसंगी त्यांनी विखे परिवाराचे कौतुकही केले.\nयाप्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ज्या त्रृटी प्रामुख्याने दिसून आल्या. त्यामध्ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा ही समस्या सर्वांनाच भेडसावली. अनेक रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प नाहीत हे प्रामुख्याने जाणवले. त्यामुळेच ऑक्सिजनची उपलब्धता करणे हे मोठे आव्हान बनले. संकटाच्या काळातही एक हजार टन ऑक्सिजनची उपलब्धता केली. यासाठी देशातील स्टिल उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनीही मोठी मदत केली असुन पीएम केअर फंडातूनही आता ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमास डॉ. विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, समाज प्रबोधनकार नवृत्ती महाराज इंदुरीकर, जि.प. माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, विश्वस्त डॉ. सुप्रिया ढोकणे-विखे पाटील, ड. वसंतराव कापरे,सुभाष भदगले,लेफ्टनंट जनरल डॉ. बी. सदानंदा, डॉ. अभिजीत दिवटे, तांत्रिक संचालक डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्यासह फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nपद्मश्री डॉ. विखे पाटील आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर होत असताना मानवतेच्या कल्याणाचा जो विचार त्यांनी रुजविला तोच आम्ही पुढे घेवून जात आहोत. कोविड संकटात डॉ.विखे पाटील फौंडेशन आणि जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून मोठी मदत करता आली. हा ऑस्किजनचा प्रकल्प हा सेवेचाच एक भाग असून, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोठ्या धैर्याने या संकटातून देशाला सावरले. लसीकरणाच्या माध्यमातून देश पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहणार आहे. - आ. राधाकृष्ण विखे पाटील\nकाळाची गरज ओळखून विखे पाटील परिवार समाजासाठी काम करत असतो. सेवेची अनुवंशिकता ही त्यांच्या सर्व पिढ्यांमध्ये पाहायला मिळते. कोविडच्या संकटात या परिवाराने जिल्ह्यासाठी खुप काही केले. या सेवेतच खरे समाधान आहे. कोविडच्या संकटाला घाबरुन चालणार नाही. आत्मविश्वासानेच सामोरे जावे लागेल. - ह.भ.प इंदूरीकर महाराज.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ahmdngr.com/archives/501", "date_download": "2021-06-24T00:32:41Z", "digest": "sha1:ABMMG6GLXWBP47THNWNT42CG5XFJDIT4", "length": 25111, "nlines": 84, "source_domain": "ahmdngr.com", "title": "मराठा आरक्षणाची 40 वर्षे – AHMDNGR", "raw_content": "\nमराठा आरक्षणाची 40 वर्षे\nप्रकाश केसरी 5 May 2021 Leave a Comment on मराठा आरक्षणाची 40 वर्षे\nकाय काय घडलं होतं आतापर्यंत\n🚩मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.\n🚩मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.\n🚩मराठा समाजातील नागरिकांना सार्वजनिक शिक्षण, नोकरीत महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागास गटातून दिलेलं आरक्षण (SEBC) असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.\n🚩मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.\n🚩मराठा आरक्षणाची वैधता आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण या दोन विषयांसंबंधी सुप्रीम कोर्टात सध्या लढाई सुरू होती.\n1 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्रात सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण लागू झालं आहे. शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 13 टक्के असं हे आरक्षणाचं प्रमाण आहे.\n🚩या आरक्षणाला जयश्री पाटील यांनी कोर्टात आव्हान देऊन या आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला होता. मराठा आरक्षणाची मागणी काही गेल्या पाच-सहा वर्षांमधील नाही. या मागणीला काही दशकांच्या संघर्षाचा इतिहास आहे. हा संपूर्ण प्रवास आपण विस्ताराने समजून घेऊया.\n🧏‍♂️मूळ मागणी करणारे अण्णासाहेब पाटील\n🚩मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार संजय मिस्किन सांगतात, “मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला. त्या अगोदर मराठा समाज आरक्षणांच्या संघर्षात कधीही सहभागी नव्हता. मागासलेपण असले, तरी मागास म्हणून घेणे हे या समाजाला कमीपणाच वाटत होतं. पण आर्थिक परिस्थिती आणि गावकारभाऱ्याचे पुढारीपण यामधे फारकत करणे या समाजाला जमत नव्हतं.”\n🚩22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला. बाबासाहेब भोसले हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.\n💬मिस्कीन सांगतात, “मराठ्यांचा हा मोर्चा पाहून सरकारला समस्यांची जाण झाली आणि मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करू अशी ग्वाही दिली. पण दुर्दैवाने सरकार गडगडले आणि आरक्षणाचा निर्णय बासनात गेला. दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी समाजासमोर जाऊन काय उत्तर देऊ या स्वाभिमानातून डोक्‍यात गोळी घालून आत्महत्या केली. तेव्हापासून मराठा समाजाच्या संघटित बांधणीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.”\n🧏‍♂️न्या. खत्री आणि न्या.बापट आयोग\nऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना आरक्षण दिलं.\nकुठल्या��ी जातीचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यासाठी मंडल आयोगानं काही निकष आखून दिले आहेत.\n🚩महाराष्ट्रात 1995 साली स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. खत्री यांच्याकडे ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न आला. त्यांनी 2000 साली अहवाल सादर केला.\nज्या पोटजातींची नोंद मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा अशी आहेत, त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकता. आयोगाच्या या शिफारशीमुळे मराठ्यांमधील काहींना ओबीसीत प्रवेश मिळाला. मात्र ज्या मराठ्यांच्या मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नाही, त्यांची ओबीसीत वर्गवारी झाली नाही.\n🚩त्यामुळे नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न न्या. आर. एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे आला. न्या. बापट आयोगानं राज्यभरात सर्वेक्षण करून 2008 साली अहवाल सादर केला. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयात समाविष्ट करण्यास या आयोगानं नकार दिला.\n🚩न्या. बापट आयोगानंतर महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आणि आंदोलनं सुरू झाली. त्यामुळे मग तत्कालीन आघाडी सरकारनं राणे समितीची स्थापना केली होती.\n🧏‍♂️अखेर मराठा आरक्षण सरकारी पटलावर\n🚩मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा 1981च्या सुमारास झाली तरी ती सरकारी पटलावर यायला पुढे तीन दशकांचा काळ जावा लागला. ही मागणी समितीच्या रूपात पहिल्यांदा समोर आली ती 2009 साली. त्यावेळी महाराष्ट्रात सत्तेत होतं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार.\n2014च्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसा मराठा आरक्षणाचा विषय वेगाने पुढे आला. आघाडी सरकारनं 21 मार्च 2013 साली माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली.\n🚩या समितीला हे सिद्ध करायचं होतं की राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे. कारण मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध केल्याशिवाय मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे फायदे मिळणार नव्हते.\n🚩या राणे समितीनं राज्यात फिरून, तज्ज्ञांशी बोलून ताबडतोब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला होता.\n🚩मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे, त्या प्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ���शी शिफारस राणे समितीच्या अहवालात करण्यात आली. नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण आणि मुस्लीम समाजाला 4 टक्के आरक्षण देण्याची शिफारस राणे समितीनं केली.\n🚩तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारनं या शिफारशी 25 जून 2014 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य केल्या. राणे समितीच्या अहवालानुसारचं हे आरक्षण लागू करण्यासाठी 9 जुलै 2014 रोजी राज्यघटनेच्या कलम 15(4), 15(5), 16(4) नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (SEBS) प्रवर्ग तयार करण्यात आला.\nSocially and Educationally Backword Class म्हणजे सामजिक आणि शैक्षणिकृष्ट्या मागास प्रवर्ग होय.\n💬विधी क्षेत्रातील तज्ज्ञ अॅड. राकेश राठोड सांगतात, “Socially and Educationally Backword Class या प्रवर्गाचा उल्लेख राज्यघटनेतच आहे. घटनेच्या 16व्या कलमात राज्य शासनाला एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वाटला तर त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे. या तरतुदीच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं आहे.\n“राज्यघटना तयार होताना संविधान समितीचे अध्यक्ष टी. टी. कृष्णामाचारी यांनी डॉ. आंबेडकर यांना ‘मागासवर्ग म्हणजे नक्की काय’ असा प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरदाखल डॉ. आंबेडकर म्हणाले, अनुसूचित जाती आणि जमातींशिवाय अनेक राज्यांत असे घटक आहेत की जे त्यांच्याइतकेच मागासलेले आहेत. मात्र त्यांचा समावेश अनुसूचित जाती जमातींमध्ये करण्यात आलेला नाही,” राठोड सांगतात.\n🧏‍♂️कोर्टात आव्हान आणि रस्त्यांवर मोर्चे\n🚩2014 साली मराठा समाजाला आरक्षण मंजूर होताच निर्णयाला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि इतरांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि सत्तांतर झालं. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवेसना यांचं सरकार आलं. तिकडे कोर्टात मराठा आरक्षणाच्या अहवालाला आव्हान देणारा खटला सुरू होता.\n🚩14 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली. मुंबई हायकोर्टानं दिलेल्या स्थगितीला तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं दुसऱ्याच दिवशी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं ठरवलं. मात्र सुप्रीम कोर्टानंही स्थगिती उठवण्यास नकार दिला.\nदुसरीकडे, अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी इथे घडलेल्या बलात्कार-हत्येच्या ���टनेनंतर राज्यात मराठा समाजाचे मोठाले मोर्चे निघाले. त्यामुळे राज्य सरकारवरही दबाव वाढत होता.\n🧏‍♂️फडणवीस सरकारने काय केलं\nहायकोर्टात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात आला.\nमागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं सर्वेक्षणं सुरू केलं. पण 2017 साली आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. बी. म्हसे यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या जागी न्या. एम. जी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.\n🚩न्या. गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018 रोजी अहवाल सादर केला. त्यातील नोंदी कोर्टातही महत्त्वाच्या मानल्या गेल्या. यातल्या तीन शिफारशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 सालच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंजूर केल्या:\n••1. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा, कारण त्यांचे शासकीय आणि निमशासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही.\n••2. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे हा समाज राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) मधील तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरणार आहे.\n••3. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळे आणि त्याअनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या आधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) या प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nन्या. गायकवाड आयोगाच्या अहवालातील शिफारशींनुसार फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदाही संमत करून घेतला.\n🧏‍♂️हायकोर्टाची मराठा आरक्षणाला मुंजरी\nफेब्रुवारी ते मार्च 2019 दरम्यान मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी सुरू झाली. त्यावेळी न्या. गायकवाड आयोगाचा अहवाल महत्त्वाचा ठरला.\n27 जून रोजी मुंबई हायकोर्टात या खटल्यात अंतिम निकाल जाहीर झाला आणि त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला. सरकारच्या 16 टक्के आरक्षणाच्या मागणीत मात्र मुंबई हायकोर्टानं न्या. गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार बदल केला.\nमराठा समाजाला 16 टक्क्यांऐवजी सरकारी नोकऱ्यांत 13 टक्के तर शिक्षणात 12 टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा कायदा घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.\nअसाधारण स्थितीत कोणत्याही समाजाचे मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर त्या समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे आणि केंद्र सरकारने 14 ऑगस्ट 2018 रोजी केलेली घटनादुरुस्ती यात आड येत नाही, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.\n🧏‍♂️जयश्री पाटील यांनी दिलं सुप्रीम कोर्टात आव्हान\nत्यानंतर मराठा आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत अॅड. जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.\nयाचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांनी कायद्यात पी.एच.डी केली आहे. 2014 सालच्या मराठा आरक्षण कायद्यास न्यायालयात आव्हान देणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत.\nजयश्री पाटील आणि त्यांचे वडील हे Indian Constitutionalist Council (ICC) या ग्रुपचे सदस्य आहेत. त्या राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या सात वर्षं त्या प्रमुख राहिल्या आहेत. तसंच मानवी हक्कांचं चिंतन करणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.\nदहावीचे निकाल : अकरावी प्रवेश →\n← होम आयसोलेशनमध्ये घ्यावयाची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sajid-nadiadwala-on-boards-kartik-aaryan-for-his-next-epic-love-story-directed-by-sameer-vidhwans-128491423.html", "date_download": "2021-06-23T23:39:18Z", "digest": "sha1:NOPGVPBJPO56JHW5CFUNDOTSTLIEAJTG", "length": 4831, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sajid nadiadwala on boards kartik aaryan for his next epic love story directed by sameer vidhwans | करण जोहरने चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर आता साजिद नाडियादवालाने धरला कार्तिक आर्यनचा हात, बनवणार लव्ह स्टोरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकार्तिकला मिळाला नवा प्रोजेक्ट:करण जोहरने चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर आता साजिद नाडियादवालाने धरला कार्तिक आर्यनचा हात, बनवणार लव्ह स्टोरी\nचॉकलेट बॉयसाठी ऐतिहासिक प्रेमकथा\nकार्तिक आर्यन काही काळापासून ‘दोस्ताना 2’ मधून बाहेर झाल्यापासून सतत चर्चेत आहे. करण जोहरच्या होम प्रॉडक्शनच्या दोस्ताना 2 मध्ये कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर ही जोडी होती. मात्र चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग झाल्यानंतर कार्तिकला करण जोहरने बाहेरचा रस्ता दाखवला. आता कार्तिकला साजिद नाडियादवालाच्या बॅनर खाली बनत असलेल्या लव्ह स्टोरीसाठी घेण��यात आल्याची बातमी आहे.\nचॉकलेट बॉयसाठी ऐतिहासिक प्रेमकथा\nप्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्वीटी आणि लव्ह आज कल 2 या चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉयच्या रुपात दिसलेला कार्तिक पुन्हा एकदा पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, या ऐतिहासिक प्रेमकथेची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि नम: फिल्म्स मिळून करणार आहे. तर समीर विध्वंस याचे दिग्दर्शक असतील.\nसाजिद गेल्याकाही दिवसांपासून कार्तिकसोबत चित्रपटाची योजना आखत होते. ते एका कथेच्या शोधात होते. त्यात कार्तिक आर्यन फिट बसतो. त्याची चाॅकलेटी इमेज ध्यानात ठेवून त्याला ही रोमँटिक लव्ह स्टोरी मिळाली आहे. आतापर्यंत कार्तिकने अशी भूमिका साकारली नसल्याचे बोलले जात आहे. साजिदचा हा चित्रपट अजून प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे. चित्रपटाचे नाव अजून ठरले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrian.in/page/2/", "date_download": "2021-06-24T00:44:48Z", "digest": "sha1:RIY25EAI2SU7UWBCIZ6EAFB6JPWFDCFE", "length": 32824, "nlines": 155, "source_domain": "maharashtrian.in", "title": "Maharashtrian - Marathi Ukhane, Marathi Status, Birthday Wishes - Maharashtrian", "raw_content": "\nSad / ब्रेकअप स्टेट्स,\nआईला (AAi) वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे 50th birthday wishes Marathi, 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these 60th birthday wishes Marathi, 60व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 50th birthday wishes Marathi | 50व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती […]\n75 Happy birthday Ajoba in Marathi | आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Happy birthday Ajoba in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो मजेदार आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता Happy birthday Ajoba in Marathi एकच इच्छा माझीनेहमी रहा असेच […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Aaji birthday wishes in Marathi, आजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. Aaji birthday wishes in marathi परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद,आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for Jiju Marathi, जिजूसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा, Birthday wishes Jiju Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing Birthday wishes for jiju in marathi quotes, Dajisaathi birthday wishes in marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी […]\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी funny birthday wishes marathi for friend वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता तुमच्या जवळ आणखी Comedy birthday wishes marathi, funny birthday wishes […]\nनवीन 50 पेक्षा जास्त Thank You For Birthday Wishes In Marathi , वाढदिवस आभार संदेश , धन्यवाद संदेश मराठी. नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Thank You For Birthday Wishes In Marathi , Anniversary Abhar msg […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Modern Marathi Ukhane For female, नव्या पिढीचे मराठी उखाणे, Latest Marathi ukhane, Gruhpravesh ukhane, Ukhane For Pooja संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की […]\nमित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला marathi ukhane chavat, chavat ukhane, marathi chavat ukhane marriage, marathi chavat ukhane comedy, chavat marathi ukhane for female सांगणार आहे […]\nमित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला navardev ukhane, Romentic Marathi Ukhane Male, नवरदेवाचे उखाणे, navardevache ukhane, Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Groom सांगणार आहे Marathi […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Romantic Marathi Ukhane for Female, नवरी मुलीचे उखाणे, Navariche Ukhane, नवरी मुलीचे उखाणे, Romantic Marathi Ukhane for Female संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Good thoughts in Marathi, आत्मविश्वास सुविचार मराठी, Positive Marathi thoughts, Thoughts on life in Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Marathi Ukhane Funny, गमतीदार मराठी उखाणे, गमतीदार मराठी उखाणे, मजेशीर मराठी उखाणे, marathi ukhane for male funny संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला […]\nमित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला Marathi Ukhane, Marathi Ukhane Male, Romantic Marathi ukhane for female, Marathi ukhane Chavat, Funny Marathi UKhane, ukhane for bride सांगणार आहे […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for mavshi in marathi, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing happy birthday mavshi in marathi, mavshi birthday wishes in marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, Wishing birthday wishes for mama in marathi, Happy Birthday Wishes for Mama Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for uncle in marathi, काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Wishing happy birthday kaka in marathi, birthday wishes for kaka in marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for vahini in marathi, वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing happy birthday vahini marathi, vahini birthday wishes in marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday Wishes For Girlfriend In Marathi, गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा, Wishing Girlfriend birthday wishes in marathi, Birthday wishes for gf in marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. […]\nBirthday Wishes Marathi For Teacher, Sir, Madam शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for teacher Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता तुमच्या जवळ आणखी Birthday Wishes Marathi For Teacher, birthday wishes […]\nBirthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for bf in marathi, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing birthday wishes for boyfriend in marathi, boyfriend birthday wishes in marathi, बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for mother in marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing happy birthday aai in marathi, Happy Birthday Wishes for Aai Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for son in marathi, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing birthday wishes for son in marathi text, son birthday wishes in marathi संबंधाच्या शोधत ��साल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. […]\nतर मित्रांनो आज maharashtrian.in आपल्या साठी birthday wishes for daughter marathi घेऊन आला आहे. तर चला वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या. तुमच्या जवळ आणखी daughter birthday wishes in Marathi, birthday quotes for daughter in marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर असेल तर कमेन्ट […]\nHappy Birthday wishes for father Marathi : बाबा, वडील, पप्पा हे सर्व आपल्या आयुष्यांमदे सर्वात जास्त महत्वाचे असणारे नाव आहे, कारण आपल्या जीवनात वडिलांना एक वेगळीच जागा असते. तर मित्रांनो आज maharashtrian.in आपल्या साठी Birthday wishes for father Marathi घेऊन […]\nHappy birthday wishes for brother marathi मध्ये पुन्हा नमस्कार मित्रांनो, आमच्या आणखी एका नवीन खास Birthday Wishes for borther या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भेट संदेश द्या. brother birthday wishes in marathi नाव हा प्रत्येकासाठी खूप […]\nBirthday wishes for sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nबायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife Marathi\nप्रत्येक व्यक्ती हा आपल्या वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. कारण प्रत्येकासाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. काही जण हे आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा करतात. जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला वाढदिवस आणखीनच स्पेशल बनवू इच्छित असाल आणि त्यासाठी […]\n मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये love quotes in Marathi, Love Shayari Marathi, Marathi love status शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. जर आपणही खरोखर एखाद्यावर Love करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi […]\nMarriage anniversary wishes marathi. Marriage असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. Marriage म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते. Marriage anniversary दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा Marriage anniversary जवळ येत […]\nकाही लोक्कांना एखाद्याची लायकी दाखवायची असते तर त्यांना हे Marathi Attitude Status, quotes, Shayari , आवडतील. Royal Marathi Status तुम्ही त्यांना सेंड करू शकता,\nमित्रांनो,विजयादशमीला म्हणजेच दसरा या तिथीला रावणाचा जन्म झाला आणि वधही. श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी एकामेकाला सोने म्हणून आपट्याची पाने देतात. Dussehra wishes in Marathi आला आहे दसरा,प्रोब्लेम सारे विसरा,विचार करू नका […]\nमित्रांनो लग्न असो किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय सम��रंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला marathi ukhane chavat, Smart Marathi Ukhane , male romantic Sankranti Ukhane, सांगणार आहे\nमित्रांनो आज मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ( weight loss tips in marathi ) प्रभावी उपाय सांगणार आहे. दररोज जीवनात लहान बदल करणे हा एक निरोगी राहण्यासाठी मार्ग आहे, परंतु हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की vajan kami […]\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून WhatsApp Marathi status, मराठी जीवन स्टेटस, Marathi status on life WhatsApp, marathi whatsapp status on life संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला […]\n75 Happy birthday Ajoba in Marathi | आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-06-24T00:54:59Z", "digest": "sha1:ADNEO3B53EMXG5UOIEGLYDZ5SZRMRLQN", "length": 6849, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंबेडे - विकिपीडिया", "raw_content": "\nआंबेडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यामधल्या उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यात असलेले एक गाव आहे.\nबोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव, मान, नागझरी, किराट मार्गाने गेल्यास हेे गाव २५ किमी अंतरावर लागते.\nयेथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण असते तर हिवाळ्यात थंडगार असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण, दमट असते.\n२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६९ कुटुंबे राहतात. एकूण ८१७ लोकसंख्येपैकी ४१८ पुरुष तर ३९९ महिला आहेत.० ते ६ वर्षाखालील मुलांची संख्या १०७ आहे. ही एकूण लोकसंख्येच्या १३ टक्के आहे. स्त्री पुरुष प्रमाण १०००:९५५ आहे. गावाची साक्षरता ६६.४८ आहे. पुरुष साक्षरता ७५.६२ टक्के आहे तर स्त्री साक्षरता ५६.८१ टक्के आहे.\nगावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, ग्रामपंचायतीतर्फे पाहिली जाते. गावात येण्यासाठी बोईसर बस स्थानकातून नियमित बससेवा उपलब्ध आहे.\nआंबेढे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात सुमडी, गारगाव, चिंचरे, आकेगव्हाण, नानिवळी, बरहानपूर, सोमटे, मेंढवण, आकोली, रावते, खानिवडे ही गावे आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०२० रोजी ०८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/10/Civil-judicial-powers-to-the-committee-appointed-on-Deshmukh.html", "date_download": "2021-06-24T00:48:46Z", "digest": "sha1:WD3C7AWQ5UYP66RH4ETAHE6U3NO3LTY7", "length": 6763, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " देशमुखांवर नेमलेल्या समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार - महा एमटीबी", "raw_content": "देशमुखांवर नेमलेल्या समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाघीश के. यु. चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती. मात्र आता या चौकशी समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले असून, गृहविभागाने नुकतीच तशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.\n३ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाने ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. कैलास उत्तमचंद चांदीवाल या एक सदस्य चौकशी समितीस चौकशी आयोग अधिनियम १९५२नुसार, अधिकार बहाल करण्यात येत आहेत, असे म्हटले आहे. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे पत्र, २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे अनिल देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती सध्या चौकशी करत आहे. दरम्यान या समितीस आपल्या शिफारशी देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. समितीला परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य आढळल्यास, या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा इतर संस्थेकडे सोपवण्याबाबतची शिफारस समिती करू शकणार आहे. तसेच अशी प्रकरणे उद्भवू नयेत यासंदर्भात गृहविभागाला काही सूचना आपल्या शिफारशीत समिती करणार आहे.\nआयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी के���ेल्या आरोपांवर सरकारने निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केल्यानंतर, या समितीला कोणतेही अधिकार नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले आहेत. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना, त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता, त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही. कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nपरमबीर सिंग अनिल देशमुखदिवाणी न्यायालयीन अधिकार MAHAVIKAS AAGHADIANIL DESHMUKH", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/13/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-06-23T23:46:49Z", "digest": "sha1:VJPMYTRJX2Y63XM3A5ONOG6WSWYCJZF5", "length": 5567, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अॅपलची फोल्डेबल आयफोनची तयारी सुरू - Majha Paper", "raw_content": "\nअॅपलची फोल्डेबल आयफोनची तयारी सुरू\nतंत्र - विज्ञान, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अॅपल, एलजी, फोल्डेबल आयफोन / October 13, 2017 October 13, 2017\nसॅमसंगने २०१८ मध्ये त्यांचा फ्लॅगशीप गॅलेक्सी टेन फोल्डेबल स्क्रिनसह लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी अॅपलनेही एलजी डिस्प्लेच्या सहकार्याने फोल्डेबल आयफोन आणण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. कोरियन वेबसाईट इन्व्हेंटर च्या रिपोर्टनुसार अॅपलने सॅमसंग ऐवजी एलजी बरोबर भागीदारी करण्यासाठी प्राधान्य दिले असून आपल्या फोनचे डिझाईन लीक तर होणार नाही ना अशी काळजी अॅपलला लागली आहे.\nगुरूवारी द बेल ने दिलेल्या रिपोर्टनुसार एलजीने आयफोनसाठी नवे मॉडे��� फोल्डेबल ओएलईडी स्क्रीनसह बनविण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे. २०२० पासून या फोनचे उत्पादन सुरू केले जाईल असेही सांगितले जात आहे. सॅमसंग सध्या अॅपलच्या आयफोन टेनसाठी ओएलईडी पॅनल पुरवित आहे मात्र ही भागीदारी मोडून अॅपल एलजी सोबत नवीन घरोबा करण्याच्या विचारात आहे. तसेच एलजी अॅपलसोबत दीर्घकाळ एलसीडी भागीदार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/chawand-bhuyar/", "date_download": "2021-06-23T23:04:48Z", "digest": "sha1:GAD6YCIFCQPPPO36QBNY6XFJUOJJTHUB", "length": 22572, "nlines": 58, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "एक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा. | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nJune 28, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, किल्ले, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nमित्रांनो गडकोट, सह्याद्री व निसर्ग भटकंती हे आता तर नियमितचेच सोबती झाले आहेत. त्यात गडकोट म्हणजे प्रत्येक वेळी नवनवीन अविष्कार दाखवणारा जादूगारच आहे असे वाटते. कारण खुप काही शिकायला व अनुभवायला येथे गेल्यावर मिळाले. परंतु यासाठी आपणाकडे वेळ असायला हवा. जुन्नर तालुक्यातील असलेल्या सात किल्यांवर जवळपास चार वर्षे अनेक वेळा निरीक्षणे करण्याची संधी मिळाली व त्याबाबतीत लिहिण्याचा व मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या दृष्टिकोणातून केला. यावर अनेक वाचक मित्रांनी चांगल्या प्रतीक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून नोंदविल्याने एक प्रकारे मला आपण प्रोत्साहीत करून पुन्हा पुन्हा लिहिण्यासाठी निश्चितच बळ दिले. वाचक मित्रांनो आपल्याच माध्यमातून अनेक विविध पैलूंवर मला अभ्यास करण्याचा व जोपासण्याचा छंद जडला. आता कालचेच उदाहरण द्यायचे झाले तर संध्याकाळी 4:30 वाजता एक व्यक्ति घरी आली. भटकंती बाबत अनेक विषयावर चर्चा झाली. याच चर्चेत एक विषय निघाला किल्ले चावंडच्या बाबतीत. चावंडवर तसा मी अनेक वेळा गेलो व त्यावर वेळोवेळी लिहिले पण परंतु विषय होता तो किल्ले चावंडवर असलेल्या भुयाराबाबत. दोन वेळा येथे जाण्याचा योग पण आला परंतु या भुयारात पाणी असल्याने हे नक्की काय असेल हे सांगणे कठीण होते. आमच्या गप्पा चालू होत्या. संध्याकाळचे रमेश बरोबर गप्पा मारत मारत 5:30 कधी झाले समजलेच नाही. रमेशला सहज प्रश्न केला जाऊयात का आता चावंडला भुयारात शिरण्यासाठी तो पण हो म्हटला. मग काय तो पण हो म्हटला. मग काय वेळ, काळ याकडे आम्ही थोडेच लक्ष देणार होतो. दूचाकी घेऊन आम्ही निघालो चावंडच्या दिशेने. आकाशात पावसाच्या ढगांनी खुप गर्दी केली होती. कुठल्याही क्षणी मेघराज्याचे आगमन होणार होते. मेघराज्या कितपत साथ देईल सांगणे कठीण होते. 30 मिनिटांत किल्ले चावंडच्या उत्तर पायथ्याशी पोहचलो. हलकी बुंदाबांदी सुरू झाली होती. आम्ही छायाचित्रे व चित्रांकण करत झपझप किल्ला सर करू लागलो. अर्धा किल्ला सर करून कच्या पाऊलवाटेने पश्चिमेकडे धाव घेतली. कारण आता मेघराजाणे कोपण्यास सुरूवात केली होती. भीती होती ती फक्त वरून पावसामुळे स्लाईड होणाऱ्या दगडधोंड्यांची. (मित्रांनो येथे निश्चितच सांगू इच्छितो की प्रथम चांगला पाऊस सुरू झाला की सह्याद्रीची भटकंती किमान 15 ते 20 दिवस तरी थांबवावी, कारण या कालावधीत कडे कोसळण्याचा जास्तीत जास्त खतरा असतो.) झपझप पावले उचलत या भुयाराच्या निवा-याला आम्ही सुरक्षित पोहचलो. आता कितीही पाऊस झाला तरी आम्हाला कसलीच भीती नव्हती, की वरून कडा कोसळला तरी ते भुयार गाडण्याची भीती नव्हती.\nबाहेर पाऊस पडत होता व आमचा भुयारात घुसण्याचा खेळ सुरू होता. साधारण 4×3 फुट उंची,रूंदी असलेल्या या भुयारात प्रवेश बसुन सरकत सुरू झाला. विजेरी सोबतच होती. आतमध्ये किती लांबवर जावे लागणार हे साधारण 25 फुट आतमध्ये गेल्यावर समजणार होते, कारण या ठिकाणाहून उजवीकडे भुयार कोरले गेले होते. जुन्नर तालुक्यातील आकरा भुयारांचे निरीक्षण पाहता हे भुयार व त्याची रचना वेगळीच दिसत होती. कारण अडीच अडीच फुटावर प्रथमतः तीन स्टेप व नंतर पुढे सपाट भाग दिसत होता. आम्ही काळजीपुर्वक पुढे सरकत होतो. भिंतीवर वेगळ्या प्रजातीची पाल निदर्शनास पडली होती. आम्ही पुढे जसजसे सरकत होतो ती पण पुढे प��ढे सरकत आम्हाला रस्ता दाखवत होती. तुडुंब पाण्याने भरलेले हे भुयार कोरडे झाले होते.\nविजेरीचा लांबवर केलेल्या प्रकाशात अचानकच एक ठिकाणी काहीतरी चमकत होते. काय असावे सांगणे कठीण. पुढे भयानक शांतता व गडद अंधार होता. पाठीमागून भुयाराच्या तोंडातून पडणा-या उजेडानेपण आता आमची साथ सोडली होती. गरमीच्या उकाड्याने शरीरातून घामाच्या धारा फुटू लागल्या होत्या. भुयाराच्या उजव्या वळणावर आम्ही थोडी विश्रांती म्हणुन थांबलो होतो. भुयाराचा आकार थोडा कमी झाला होता. आत मध्ये फक्त शिरताना एवढा त्रास होत होता तर हे कोरताना कोरणाराचे काय झाले असेल त्याने कोणत्या उजेडात हे कोरले असेल त्याने कोणत्या उजेडात हे कोरले असेल आता तर माझ्याकडे विजेरी आहे त्यावेळी भुयारात प्रदुषण होऊ नये म्हणून काय असेल आता तर माझ्याकडे विजेरी आहे त्यावेळी भुयारात प्रदुषण होऊ नये म्हणून काय असेल हे कोरताना उजेडासाठी व कोरण्यासाठी काय वापरले असेल हे कोरताना उजेडासाठी व कोरण्यासाठी काय वापरले असेल हे नक्की माणसानेच कोरले असेल का हे नक्की माणसानेच कोरले असेल का जर माणसाने कोरले असेल तर ऑक्सिजनची आतमध्ये तरतुद असेल का जर माणसाने कोरले असेल तर ऑक्सिजनची आतमध्ये तरतुद असेल का असे विविध प्रश्न या दोन मिनिटांच्या विश्रांतीत काहूर माजून गेले. पुढे काय आहे हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. रमेश आणि मी काळजी घेत पुढे सरकत होतो.\nआता तर पुढे आणि पाठीमागे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या काळोखात फक्त आणि फक्त आमच्या घेत व सोडत असलेल्या श्वास व उश्चवासाचाच आवाज येत होता. सरकताना होणारा आवाज छातीतून निघणा-या ठोक्यांच्या आवाजाशी जणू स्पर्धा करत आहे की काय असे वाटत होते. विजेरीत चमकणारे ती वस्तु जवळच होती. ती खुप सुरेख व सुंदर होती. ती मी आज प्रथमतःच या आकारात पाहत होतो. कदाचीत ही नवीन संशोधनाचा भाग असू शकेल असे वाटत होते. ही वस्तू म्हणजे एक बेडूक नावाचा जीव होता. त्याचा एक डोळा चमकताना दिसत होता. जवळ जाताच त्याने उडी मारली असे अनेक बेडूक आमच्या आगमनाची वाट पाहत होते. भुयारात ओलावा सुरु झाला होता. पुढे भुयाराचा तोंड बंद होते परंतु उजव्या व डाव्या बाजूला पुन्हा मार्ग कोरलेले होते. साधारण आम्ही 40 ते 45 फुट आतमध्ये होतो. उजव्या व डाव्या बाजूला हे भुयार जेथे वळण घेते त्या ठिकाणी मी सरक�� सरकत पोहचलो होतो. दोन्ही बाजूंनी हा मार्ग पाण्याने तुडुंब भरलेला दिसत होता. आमचा प्रवास येथेच संपणार होता. येथून माघार घ्यावी लागणार होती ती पुढल्या वर्षी पुन्हा येथे एकदा येण्यासाठी व पुढील संशोधनासाठी.\nआम्ही माघारी फिरलो होतो. एक रमेश दुसर्‍या रमेशला विचारत होता सर हे नक्की काय असेल ओ\nसोबत असलेल्या रमेशला सरकताना होणा-या त्रासापेक्षा उत्सुकतेची जास्त ओढ दिसून येत होती. तो पण कमालीचा भटक्या बहाद्दर गेली 15 वर्ष याच सह्याद्रीच्या कुशीत फिरतोय. मला तर येथे भटकंती करताना फक्त पाच वर्षे झाली परंतु या बहाद्दराने तर चालून चालून सह्याद्रीची चाळणच केलीय असे तो सांगतो.\nमी म्हटलं बाहेर पडल्यावर तुला सांगतो. परतीचा भुयारातील प्रवास दहा मिनिटांतच उरकला. वरूणराजा येथील निसर्गाची भेट घेऊन निघून गेला होता. आम्ही सुरक्षित बाहेर पडलो होतो. चालता चालता मी रमेशला सांगू लागलो. हा भुयारी मार्ग सध्यातरी पाण्यासाठी कोरण्यात आला असावा असे वाटते. कारण त्यावेळी तीन गोष्टींना प्राधान्य दिले जायचे. अन्न, पाणी व निवारा. यामध्ये सर्वात महत्वाचे असे ते पाणी व स्वसुरक्षितता. जंगली श्वापदांपासून बचाव करायचा असेल तर मनुष्य डोंगर भागात अशी ठिकाणे शोधायचा की त्या ठिकाणी या वरील तीन गोष्टी सहज मिळविणे शक्य असे. भरपूर वाढलेल्या जंगलात कंदमुळे तर मोठ्या प्रमाणावर भेटून भुक भागविली जायची परंतु उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून भटकंती सुरू व्हायची व श्वापदांपासून मनुष्याची शिकार व्हायची, त्यामुळे अशी सुरक्षितता जेथे असेल त्याठिकाणी नंतर पाण्याच्या टाक्या खोदण्यात आल्या असाव्यात. नंतरच्या काळात शत्रुं पासून किल्यांवर असलेल्या पाणी साठ्यावर विषप्रयोग केला जात असे व पाणी सप्लाय बंद केली जात असे त्यावेळी या गुप्त पाणी साठ्यांचा वापर करून किल्ले अबाधित ठेवण्यास मदत मिळत असे, की पिण्याच्या पाण्याची गरज अगदी भर उन्हाळ्यात सुद्धा पुर्ण होत असे. पुन्हा पाणी आटल्यावर या भुयाराच्या इतिहासाला कलाटणी मिळेल का हा प्रश्न भेडसावू लागला.\nअंधार पडू लागला होता. अनेक शंका कुशंका मनात घेऊन आमचा परतीचा प्रवास दुचाकीवरून जुन्नरच्या दिशेने गड उतार होऊन सुरु झाला होता.\nमित्रांनो या भुयारातील थरार पाहण्यासाठी आमचा YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.\nलेख व छा��ाचित्र – श्री रमेश खरमाळे\n← दुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\tएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा. →\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF-242/", "date_download": "2021-06-24T00:43:12Z", "digest": "sha1:NTHPNHD4PQHNFG6NUKRJSK4HL6GKIO5T", "length": 18686, "nlines": 136, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 46 – पत्रलेखन - 'आये, काळजीत नगं काळजात रहा.' ☆ श्री सुजित कदम - साहित्य एवं कला विमर्श मराठी आलेख", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 46 – पत्रलेखन – ‘आये, काळजीत नगं काळजात रहा.’ ☆ श्री सुजित कदम\n(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है आज प्रस्तुत है उनका एक समसामयिक भावनात्मक “पत्रलेखन – ‘आये, काळजीत नगं काळजात रहा.’” आज प्रस्तुत है उनका एक समसामयिक भावनात्मक “पत्रलेखन – ‘आये, काळजीत नगं काळजात रहा.’” आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं\n☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #46 ☆\n☆ पत्रलेखन – ‘आये, काळजीत नगं काळजात रहा.’☆\nकोरोनाच्या संकटामुळे भयभीत झालेल्या गावाकडील आईस , शहरात कामधंद्यासाठी आलेल्या एका तरूणाने पत्रलेखनातून दिलेला हा बोलका दिलासा जरूर वाचा.\n‘आये, काळजीत नगं काळजात रहा.’\nआये. . पत्र लिवतोय तुला. . . जरा निवांत बसून वाच. शेरात कामधंद्यासाठी आल्या पासून आज येळ मिळाला बघ तुला पत्र लिवायला. आधी डोळं पूस. मलाबी हिकडं रडायला येतया.\nआये . . तू काळजी.करू नकोस मी बरा आहे सध्या शहरात सगळं काही बंद आहे. त्या कोरोना इषाणू मुळं.आये तुझी माया मला कळतीया.परं गावाकडं प्रवास करून येताना ह्या कोरोनाचा धोका जास्त हा��े बघ. ह्यो साथीचा रोग आहे. ‘माणसान माणसाला टाळल तर ह्याची लागण हुणार नाय आसं जाणकार सांगत्यात.’\nआये ,आमच्या कामगारांची मालकानं हाॅटेल मध्येच रहायची सोय केली हाय बघ. जेवना ची काय बी आबाळ होत नाय तवा काळजी करू नगस. माझा इचार करू नगंस. पगार पाणी माझं चालू रहाणार हाय . हिथं शेरात एका हाॅटेलात आमी चार पाच जणं राह्यतोया.आक्षी चारा छावणीत राह्यलाय वानी वाटतयं बघ . चहा, नाश्ता, जेवण सारं बैजवार अन येळच्या येळी मिळतया. आये तू माझी काळजी करू नगंस.\nआये तू बी थोडं दिस घरीच थांब .शेताकडं जाताना तोंडाला एखाद फडकं बांधून जात जा. बा ला बी सांग. जनावरांना चारापानी दिल्यावर , घरात येताना हात साबनान चांगलं धू.. .तोंडावर रूमाल बांधून राह्य. हळद घालून दूध दे समद्यास्नी. सकाळी फक्कड आल आन गवती चहा घालून चाय दे समद्यास्नी. हसू येतय नवं अशीच हसत राह्य. आये ही येळ काळजी करण्याची नाय तर सोताची काळजी घेण्याची हाय. म्या हिथं माझी काळजी घेतोया.तकडं तुमीबी जीवाला जपा. खोकला, सर्दी जास्त दिस अंगावर काढू नगं.\nआये.. मी गाव सोडून\nपाणी का दाटून आलं होत\nआज खरंच गावाकडची खूप आठवण येतेय\nकधी हरवून गेलो कळलंच नाही\nपण आता परिस्थिती समोर\nनक्की कुठे जावं कळत नही…\nमाझी अवस्था तुह्या किसना सारखी झालीया\nत्याला जन्म देणारी देवकी पण हवीय\nआणि संभाळणारी यशोदा सुध्दा.\nआये ,हिथं तुझ्या वानी राधा मावशी हाय आमच्या जेवणाची काळजी घ्यायला.मलाबी सध्या निस्तं बसून रहावं लागतया. मनात नगं नगं त्ये इचार येत्यात.वाटत आत्ता उठावं. . . आनं मिळेल त्या वाहनानं गाव गाठावं आनं तुला येऊन भेटावं. परं आये तुच म्हनती नव्हं “हातचं सोडून पळत्या पाठी धावायचं नाय” आये ,आक्षी खरं हाय तुझं. त्यो कोराना (त्ये महामारी सावट ) जसं आलं तसं निघून बी जाईल. आपून त्याच्या पासून दूर राह्यचं हाय. त्यांन मरणाच्या भितीनं सा-या जगाला नाचवलय. पर आये त्याला काय धिंगाणा घालायचा त्यो घालू द्येत. आपून त्या नाचात सामिल हुयाचं नाय. दुरूनच तमाशा पघायचा आन सोताला जपायचं ह्ये ध्यानात ठेवलंय.\nआये. . समजून घेशील नव्हं म्या हिथं सुखरूप हाय. , ‘काळजीत नगं काळजात रहा,,’ ह्ये तुझं बोल ध्यानात ठ्येवलय. तू दिलेली गोधडी काळीज म्हणून पांघरलीया. लई आठवणी जाग्या झाल्यात बघ. आता एकटं वाटत नाय . आये ह्ये कोरीनाचं सावट दूर झालं की भेटू आपण तवर सोत्ताची , बा ची आन धाकल्या भावडांची काळजी घेऊ, घेशील नव्हं. म्या इथं सुखरूप हाय ध्यानात ठेव. पत्र लवकरच तुला मिळंल. तवा रडू नगं. सावर सोताला. नमस्कार करतो. आये असाच आशिर्वाद राहू दे.\nमराठी आलेख#e-abhivyakti, #मराठी-आलेख, #साप्ताहिक_स्तम्भ\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtra24.news.blog/2020/07/01/corona_updates/", "date_download": "2021-06-24T01:04:48Z", "digest": "sha1:STJNV44PVDWZOUEELKL7BJB2VI3OLL6D", "length": 9322, "nlines": 54, "source_domain": "maharashtra24.news.blog", "title": "नांदेड – खानापूर परिसराला कोरोनाचा विळखा… – Maharashtra Updates", "raw_content": "\nनांदेड – खानापूर परिसराला कोरोनाचा विळखा…\nकिरकटवाडी (पुणे) : लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आणखी 14 तर खानापूर मध्ये काल पुन्हा 7 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने नांदेड ते खानापूर या परिसरातील आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. या पैकी 19 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नांदेड येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून देण्यात आली. खानापूर येथील रुग्णसंख्या तीनच दिवसात 25 झाली आहे.\nनांदेड सिटी येथे राहणाऱ्या व पुणे शहरात बँकेत नोकरी करणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर घरीच होम आयसोलेशनमध्ये खासगी रुग्णालयामार्फत उपचार सुरु आहेत.\nनांदेड सिटी मधीलच आणखी एका 63 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी डोळ्यांच्या दवाखान्यात गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी ताप व खोकला जाणवू लागल्याने खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक काशिनाथ खुडे यांच्याकडून देण्यात आली.\nनांदेड सिटी मधीलच एकाच घरातील चौघांसह अन्य एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड मधील घाडगे ईस्टेट मधील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नांदेड सिटीसह नांदेड मधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली आहे. किरकटवाडीतील अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या ‘त्या’ महिलेच्या कुटुंबातील तिचा 15 वर्षांचा मुलगा व 75 वर्षांचा सासरा यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवणे येथे स्लाइडिंग खिडक्या बनवण्याचे दुकान असणाऱ्या किरकटवाडीतील 40 वर्षीय व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तर किरकटवाडी फाट्याजवळील एका रिक्षाचालकाच्या मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.\nखडकवासला येथील पॉझिटिव्ह आलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर महानगरपालिकेत चालक म्हणून नोकरी करणाऱ्या कोल्हेवाडी येथील 53 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली. खानापूर येथील 18 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील काही व्यक्तींचे अहवाल येणे बाकी होते त्यातील आणखी सात पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या 25 झाली आहे. नांदेड ते खानापूरपर्यंत झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. नागरिक व व्यावसायिक यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींवर प्रशासनाकडूनही कडक कारवाई झाल्याशिवाय रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालणे शक्य होणार नाही.\nदरम्यान हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तब्बल अकरा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बंदोबस्त तैनात करताना व पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज पार पाडताना पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांची मोठी धावपळ होताना दिसत आहे. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सिंहगड व खडकवासला धरण पर्यटकांसाठी बंद असल्याने त्याठिकाणीही पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे.\n80 कोटी लोकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य आणि डाळ\nमहाराष्��्रातील ५ कोटी जनतेला ‘आर्सेनिक अल्बम’ व ‘आयुर्वेदिक औषधे’ मोफत देणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/mukhvttyaancn-jg/pnb5hwta", "date_download": "2021-06-23T23:32:46Z", "digest": "sha1:5ZJACSU53KEULC6GOOSJLC76NKPUFKUT", "length": 38120, "nlines": 359, "source_domain": "storymirror.com", "title": "मुखवट्यांचं जग | Marathi Tragedy Story | Manisha Awekar", "raw_content": "\nमीनलला कितीही लवकर उठवा कधीच उठायची नाही पहिल्या हाकेला आणि मग अर्धा/पाऊण तासात भरभर आवरुन नोकरीला जायची. \"अगं इथे ठीक आहे कधीच उठायची नाही पहिल्या हाकेला आणि मग अर्धा/पाऊण तासात भरभर आवरुन नोकरीला जायची. \"अगं इथे ठीक आहे सासरी काय करणार तूसासरी काय करणार तू\"असं आईने म्हटल्यावर आईच्या गळ्यात हात टाकून म्हणे\"अगं आई आम्ही डबे आणू\"असं आईने म्हटल्यावर आईच्या गळ्यात हात टाकून म्हणे\"अगं आई आम्ही डबे आणूमला जपणारा,माझ्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार हवा आहे. उगीच मला कामवाली बाई बनवणारा नकोय\" असे म्हटल्यावर दोघींच्या हसण्यात विषय विरुन जायचा .\nआजही आसेच झाले. ९ला निघायचे तर बाईसाहेब साडेआठ वाजता उठल्या . झटपट आवरुन रवाना पण चार्जिंगला लावलेला मोबाईल कोण घेणार पण चार्जिंगला लावलेला मोबाईल कोण घेणार \"अशी विसराळू आहे नं ही मुलगी \"अशी विसराळू आहे नं ही मुलगीकसं होणार हिचं कुणास ठाऊक कसं होणार हिचं कुणास ठाऊक \"तेवढ्यात फोनवर2/3 मेसेजसचा आवाज आला पण whatsapp माझीपर्सनल गोष्ट आहे\"असे तिने स्पष्ट सांगितल्याने सुनीता त्या फंदात पडली नाही. पूर्वी एकदाच इंग्रजी मेसेज आहेत असे सांगितले तर \"आई तू माझ्या फोनच्या फंदात पडत जाऊ नकोस असे जोरात सांगितल्याने ती नाराज झाली. काय करणार\"तेवढ्यात फोनवर2/3 मेसेजसचा आवाज आला पण whatsapp माझीपर्सनल गोष्ट आहे\"असे तिने स्पष्ट सांगितल्याने सुनीता त्या फंदात पडली नाही. पूर्वी एकदाच इंग्रजी मेसेज आहेत असे सांगितले तर \"आई तू माझ्या फोनच्या फंदात पडत जाऊ नकोस असे जोरात सांगितल्याने ती नाराज झाली. काय करणारआपलेच दात नि आपलेच ओठआपलेच दात नि आपलेच ओठफोनची बेल वाजली. ती घ्यायला गेली पण फोनला हात लावायचे धैर्य होईना. एकदा तिने बजावले नाफोनची बेल वाजली. ती घ्यायला गेली पण फोनला हात लावायचे धैर्य होईना. एकदा तिने बजावले नामग कशाला ह्या फंदात पडायचेमग कशाला ह्या फंदात पडायचेपुढे दर दहा मिनिटांत तिनदा फोन वाजला. आता मात्र तिला रहावेना. नाव बघित��े 'जॉर्ज' हा जॉर्ज कोणपुढे दर दहा मिनिटांत तिनदा फोन वाजला. आता मात्र तिला रहावेना. नाव बघितले 'जॉर्ज' हा जॉर्ज कोण तिला अपार उत्सुकता वाटली. मीनल खूपच बडबाडी. आपल्या मित्रमैत्रिणींचे किस्से आईला फार रंगवून सांगायची . तीही आईचे नाते विसरुन तिची मैत्रिण होऊन सर्व काही ऐकण्यात रंगून जायच्या .\nहा जॉर्ज कोण तिच्या मनाला हा गूढ प्रश्न चांगलाच सतावत होता.आता मात्र फोन वाजल्यावर त्यांना रहावेना. त्यांनी हँल्लो म्हणताच \" फोन घेता येत नाही काकिती वेळा फोन करायचा मीकिती वेळा फोन करायचा मी\"दम भरलेला दमदार आवाज\"दम भरलेला दमदार आवाज तिने कसेबसे \"मी तिची आई बोलतीय\"सांगितल्यावर \"ओह तिने कसेबसे \"मी तिची आई बोलतीय\"सांगितल्यावर \"ओहआई तुम्ही होयvery very sorry मला वाटले मीनलच आहेपलीकडचा आवाज एकदम मृदु झाल्याने तिला खूपच छान वाटले .एवढ्यात तिकडून फोन ठेवला गेला. तिला वाटले आपण कोण तुम्ही कुठे रहाता असे विचारले असते तर.........पण..पण...तो दमदार ऐकूनच ती धास्तावली त्यामुळे पुढचे सगळे राहिलेच. काही विचारायचे धाडसच नाही झाले. इतक्या कशा आपण घाबरटतो बोलला दमदार....पण मीनलसाठी.....आपण का त्याचा एवढा धसका घेतलातो बोलला दमदार....पण मीनलसाठी.....आपण का त्याचा एवढा धसका घेतलाबघू आता मीनल आल्यावरबघू आता मीनल आल्यावर काहीतरी गनिमी कावा केला पाहिजे ,तिच्या मनातले काढून घ्यायला . तो तिचा मित्रही आसेल. काय आपण वेडे आहोत . मीनल खरंच खूप सुंदर काहीतरी गनिमी कावा केला पाहिजे ,तिच्या मनातले काढून घ्यायला . तो तिचा मित्रही आसेल. काय आपण वेडे आहोत . मीनल खरंच खूप सुंदर नावाप्रमाणेच मासोळीसारखे सुंदर भावपूर्ण डोळे, गोरा वर्ण,सडपातळ बांधा ,अभ्यासात व extra actvities मधे हुशार त्यामुळे तिला मित् मैत्रिणी खूप . सर्वांची माहिती होती तिला पण हा जॉर्ज कसा माहित नाही आपल्याला.....तिला हक्काने दम भरणारा.....\nतेवढ्यात बेल वाजली. शेजारच्या ज्योतीताई पहिली आवराआवर झाल्या\"काय म्हणतायअहो तुमचा फोन किती वेळ वाजत होता\" \"अहो मी आंघोळीला गेले होते ना म्हणून \"असं म्हणून सुनीताने सारवासारवी केली .\"अहो माझा भाचा आला आहे ना इथे,सध्या मुली बघतोय. मला मीनलचे स्थळ मिळतेजुळते वाटले म्हणून सुचवते आहे हो\" \"आहो बरं झालं की,तिची पत्रिका देते आणि जमले की कार्यक्रम करु\" \"अहो ती नव्या जमान्यातली सुधारक मंडळी अहो तुमचा फोन किती वे��� वाजत होता\" \"अहो मी आंघोळीला गेले होते ना म्हणून \"असं म्हणून सुनीताने सारवासारवी केली .\"अहो माझा भाचा आला आहे ना इथे,सध्या मुली बघतोय. मला मीनलचे स्थळ मिळतेजुळते वाटले म्हणून सुचवते आहे हो\" \"आहो बरं झालं की,तिची पत्रिका देते आणि जमले की कार्यक्रम करु\" \"अहो ती नव्या जमान्यातली सुधारक मंडळी त्यांना पत्रिका वगैरे काही बघायची नाही आपण direct कार्यक्रमच ठरवून टाकू बघायचा\"\nसुनीता खूष झाली. जॉर्जचे भूततिच्या मानगुटीवरुन उतरले. मीनल आल्याआल्याच तिने स्थळाची माहिती सांगितली\" direct दाखवायचाच कार्यक्रम करु म्हणतायत\"असे म्हटल्यावर मीनल हरखून जाण्याऐवजीजराशी गंभीरच झाली. \"अगं तुझा मोबाईल विसरला होता बघ. बरेच फोन येऊन गेलेत जॉर्जचे\"\nत्याचे नाव आईच्या तोंडून ऐकल्यावर ती गर्भगळितच झाली. \"आई तुला कसे कळले त्याचा फोनमी तर तुला फोनच्या भानगडीत पडू नको म्हटले होते नामी तर तुला फोनच्या भानगडीत पडू नको म्हटले होते ना\" \"अगं 2/3फोन सोडले पण नंतर वाटले काही अर्जंट असले किंवा तुला काही.........\"असे म्हणताच मीनलखो खो हसू लागली . अगं मला काय होतंय बाहेर तू फारच भित्रीभागूबाई आहेस\"मीनल हसू लागल्याने सुनीताचा मूड बदलला आणि जॉर्जचा विषय तसाच अधांतरी राहिला\nदाखवायचा कार्यक्रम आहे सांगितल्यावर मीनल जरा चिडूनच म्हणाली\"आई मला नाही असे आयुष्याचे निर्णय तासाभरात घेता येत. माझा जोडीदार माझ्या मतांशी मिळतेजुळते घेण्याइतका flexible आहे का नाहीएकमेकांच्या आवडीनिवडी मँच होतात का नाही एकत्र रहाणार का वेगळे एकमेकांच्या आवडीनिवडी मँच होतात का नाही एकत्र रहाणार का वेगळे हे सर्व प्रश्न अधांतरीच रहातात. \"अगं लग्नानंतर तू जाणार अमेरिकेला. तुला कुठे ह्या सर्व लोकांत रहायचे आहे हे सर्व प्रश्न अधांतरीच रहातात. \"अगं लग्नानंतर तू जाणार अमेरिकेला. तुला कुठे ह्या सर्व लोकांत रहायचे आहे एकमेकांनी एकमेकांशी मिळतेजुळते घेण्यातच संसाराची गोडी आसते . आम्ही नाही का असेच पसंत केले एकमेकांना एकमेकांनी एकमेकांशी मिळतेजुळते घेण्यातच संसाराची गोडी आसते . आम्ही नाही का असेच पसंत केले एकमेकांना \"अगं आई संसारात तूच तर मिळतेजुळते घेतलेस. बाबा कधी करताता Adjust\"अगं आई संसारात तूच तर मिळतेजुळते घेतलेस. बाबा कधी करताता Adjust मला मन मारुन नाही संसार करायचा. माझ्या आवडीचा पसंतीचाच जोडीदार आवडेल मला.\nअशा जुगलबंदीनंतर दाखवायचा कार्यक्रम झाला . सांगूनही मीनलने साडी नेसली नाही की मोठ्या माणसांना वाकून नमस्कार केला नाही. प्रश्न विचारल्यावर जेवढ्यास तेवढीच उत्तरे दिली. त्यांच्या घरातल्यांनी चहाचा ट्रे हातात दिल्यावर तिने तो नाराजीनेच धरला. मी काय वेटर आहे का आशा अविर्भावात\nतरीही आश्चर्य म्हणजे तिकडून होकार आला.. आई बाबा तर खूपच खूष झाले. साखरपुड्याचीही बोलणी सुरु झाली. लग्न ठरतंय म्हटल्यावर मुली किती उमलल्यासारख्या दिसतात . पण मीनल गप्पगप्पच होती.\n\"आई मला मुलगा व त्याच्या घरचे पुराणमतवादी वाटतात गंत्या मुलाने प्रश्न तरी किती जुजबी विचारले. \"अमेरिकेत रहायची तयारी आहे नात्या मुलाने प्रश्न तरी किती जुजबी विचारले. \"अमेरिकेत रहायची तयारी आहे ना शाकाहारी का मांसाहारी \n\"मी काय ह्याच्या घरची स्वयंपपाकाची बाईच होणार आहे जशी\n\"अगं थांब थांब मीनल,तशी पद्धतच आहे विचारायची नसला येत तरी त्यावेळी मुलगी ठोकून देते येतो म्हणून \"\"आई मला हे स्थळ पसंत नाही असे स्पष्ट बोलताच सुनीता व सुनील हादरले. हा नवमतवाद नाहीतर त्याच्यामागे दुसरेच काही काळेबेरे असावे असे त्यांना वाटले .\n[9/2, 10:33 PM] Manisha Awekar: पुन्हा जॉर्जचे भूत सुनीताच्या डोक्यावर बसले. तिने फोनबाबत सर्व काही सुनीलला सांगितले . \"आगं कलाकलानेच घ्यायला हवे तिच्या. ती एकुलती एक मुलगी ना बहीण ना भाऊ ना बहीण ना भाऊ कोणाकडून मनातले विचारणारजरा सबूरीने घे बरंका\nही सबूरी सुनीता सुनीलला खूपच महागात पडली. एके दिवशी मीनल घरी आलीच नाहीवाट बघून फोन करुन दोघेही कंटाळले. फोन स्विच आॉफमीनलच्या नकळत सुनीलने जॉर्जचा फोन नं घेतला होता . त्याचाही फोन स्विच अॉफमीनलच्या नकळत सुनीलने जॉर्जचा फोन नं घेतला होता . त्याचाही फोन स्विच अॉफदोघांच्याही डोळ्याला डोळा नव्हता रात्र सरता सरत नव्हती. जन्मापासून जिला वाढवले लहानाचे मोठे केले तिने असे करावेदोघांच्याही डोळ्याला डोळा नव्हता रात्र सरता सरत नव्हती. जन्मापासून जिला वाढवले लहानाचे मोठे केले तिने असे करावेघरात निदान काही बोलायचे . ती भांडलीअसती तरी चालले असते पण असे मूकपणे जाणे त्यांच्या काळजाला लागले .\nतेवढ्यात बेल वाजली. आता सकाळीसकाळीच कोण आलेदार उघडताच कृष्णवर्णीय तरुणाबरोबर मीनलला बघून दोघे गर्भगळित झाले. \"आई बाबा हा जॉर्ज . आम्ही लग्न करणार आहोत. आम्��ी दोघेही समानविचारांचे,एकमेकांना स्वातंत्र्य देणारे घेणारे आहोत . जॉर्ज हुशार आहे. तो cultural survey साठी इथे काही काळ आलाय. त्याच्या सर्व्हेला मी मदत केली. आई बाबांच्या डोळ्यांना धारा लागल्या . ज्या घरातसाखरपुड्याचा माहोल......तिथे आता भयाण शांतता पसरली.\nखूप विनवण्या करुनही मीनल तिच्या निर्णयावर ठाम राहिली . \"अगं लग्न तरी इथे करुनजा. आम्हांला तू एकुलती एक मुलगी \" पण दोघेही तिकडेच लग्न करण्याच्या निर्णयावर ठामशेवटी आई बाबांनीच तिच्यासाठी केलेले दागिने लग्नाची साडी आसे तिला बळेबळे दिले .\nविमानतळावर मात्र मीनलला भडभडून आले. आई बाबा तुम्ही काहीही काळजी करु नका मी स्थिरस्थावर झाल्यावर सहा महिन्यात तुम्हांला बोलावून घेईन . जॉर्जनेही त्यांना अमेरिकेत यायचे निमंत्रण दिले . चला जावई एवढा तरी चांगला आहे. आपल्याला या म्हणतोय 'अशी मनाची समजूत घालत दोघे साश्रु नयनांनी घरी आले.\nती गेली अमेरिकेला पण इथल्या लोकांना आई बाबांनाच तोंड द्यावे लागले . आमची मुलगी पळून गेली नाही,सांगूनसवरुन तिचा चॉईस असलेल्या मुलाबरोबर गेली . फक्त तिकडे लग्न करणार आहेत इतकेच\nआठ दिवसांत दोघांच्या लग्नाचे फोटो आले तो कृष्णवर्णीय आणि त्याचे नातेवाईकही तसेच त्या सर्वांत मीनलच एकटी गोरी उठून दिसली पण जरा बावरलेलीच दिसलीतिच्या ओळखीचे कोणीच नव्हते . तिचा सगळा हवाला जॉर्जवरच\nजॉर्ज सकाळीच आठ वाजता कामावर जाई आणि संध्याकाळी सात वाजता परत येई. आपण ज्याच्याशी लग्न करतोय त्याची नोकरी किती वेळाची असेल हा विचारच तिने केला नव्हता. शिवाय इथे सर्वच असे टाइमिंग घेतातअसे त्याने सांगितल्याने तिला वाटले हा आहे हुशार . काम करायचे वयच आहे त्याचे. आपण इथल्या वातावरणाशी मिळतेजुळते घेतले पाहिजे. त्याच्या कामाच्या वेळात आपण काय करायचेहा विचार तिच्या डोक्यातच आला नाहीसाधे वाचायला काय आणावे असेही तिच्या मनात आले नाही. जॉर्ज तिला घरात सर्व काही आणून देई मदत करत असे. तिला त्यांच्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवी. वरणभात भाजी पोळी खाणाया-मीनलला पिझ्झा बर्गर मांचुरियन मेक्सिकन चॉपी वगैरे पदार्थ नवे कधी न खाल्लेलेआणि खरे तर न आवडणारे होते पण आता लग्न झाले असल्याने आपलेच दात नि आपलेच ओठ अशी स्थिती\n[7/2/2018, 10:02 PM] Manisha Awekar: एक दिवस ती खूप कंटाळली. तिला काही खायची इच्छाही होईनाजरा जॉर्जशी बोलल्यावर बरे वाटेल म्हणून तिने फोन लावला. बराच वेळ कोणी उचलेनाजरा जॉर्जशी बोलल्यावर बरे वाटेल म्हणून तिने फोन लावला. बराच वेळ कोणी उचलेनाती धास्तावली. एका बाईनेच फोन उचलला. \"हँल्लो मीनल......असे बोलून गडगडाटी हसायला सुरवात केली. \"Your name please \"असे विचारल्यावर तरअजूनच जोरात हसायला लागली . तिने जॉर्जला फोन दिला व देतानाच\"Tell her who am I\"असे म्हणाली पण ते चुकार शब्द इकडे मीनललाही ऐकू आले. नंतर जॉर्ज बोललाच नाही.\nमीनल आंतर्बाह्य हादरली. \"हँल्लो मीनल म्हणणारी कोण असेल बरंगडगडाटी हसणारी कोण असेलगडगडाटी हसणारी कोण असेलतिने आपली ओळख जॉर्जला का करुन द्यायला सांगितलीतिने आपली ओळख जॉर्जला का करुन द्यायला सांगितलीइथे मैत्रिण बरोबर असली तरमोकळेपणाने ओळख करुन दिली जाते. मग असे का व्हावेइथे मैत्रिण बरोबर असली तरमोकळेपणाने ओळख करुन दिली जाते. मग असे का व्हावेजॉर्जही काहीच का बोलला नाहीजॉर्जही काहीच का बोलला नाहीप्रश्न पिच्छा सोडत नव्हते एरव्ही जरा अडचण येईस्तोवर आई बाबांची ढाल पुढे असे पण तीच स्वतःहून धाडस करुन इथे आल्याने ती आई बाबांना काय सांगणारप्रश्न पिच्छा सोडत नव्हते एरव्ही जरा अडचण येईस्तोवर आई बाबांची ढाल पुढे असे पण तीच स्वतःहून धाडस करुन इथे आल्याने ती आई बाबांना काय सांगणारतिला काय करावे काहीच सुचत नव्हते .\nहा देश वेगळा चालिरिती वेगळ्या पद्धती वेगळ्या,आपणही जरा सबूरीने घ्यावे असे म्हणूनतिने जॉर्जलाही काही विचारायचे टाळले. जॉर्जही गप्पगप्पच होता अॉफिसमधे काम खूप होते म्हणून बोललो नाही अशी साखरपेरणीही केली. \"तुला कंटाळा आला असेल तर आपण फिरुन येऊ दोन दिवस वीकएंडला\"असे तो म्हटल्यावर ती हरखून गेली .\nदोघे फिरायलि बाहेर पडले. झकास निसर्ग ,झकास मूड मग काय दोघेही प्रेमाच्या भरात सर्व दुनिया विसरले. मनातली सर्व किल्मिषे दूर झाली. आल्यावर आई बाबांना भरभरुन फोन केला आई बाबाही खूष झाले. लेकीने हट्टाने लग्न केलं तरी छान चाललंय म्हटल्यावर त्यांनाही समाधान वाटले .\nअसेच दिवस गेले. एक दिवस अचानक बँग घेऊन मीनलला एकटीलाच बघून दोघेही आश्चर्यचकित झाले. मीनल हंबरडा फोडून रडायला लागल्यावरत्यांच्या हातापायाला कंप सुटून मस्तक गरगरु लागते .प्रसंगावधान राखून आईने स्वतः पाणी पिऊन त्या दोघांनाही पाणी दिले. \"आई बाबा मी काय करु होमी पुरती फसले होमी पुरती फसले होत्याची एक प्��ेयसी आधीपासूनचीच होती. मी आवडले म्हणून माझ्याशी लग्न केले सांगा एका म्यानात दोन तलवारी कशा रहायच्यात्याची एक प्रेयसी आधीपासूनचीच होती. मी आवडले म्हणून माझ्याशी लग्न केले सांगा एका म्यानात दोन तलवारी कशा रहायच्याजाब विचारायचीही सोय नाही . Live in relationship असे त्यांचे मोकाट वागणे चालू आहे. \"हे खपवून घ्यायचे असेल तर रहा\"असे निर्दयीपणे त्याने सांगितले. मला डोळ्यादेखत सगळे सहन करणे अशक्य झाले तेव्हा घटस्फोट देऊन माझ्या तोंडावर तिकीट फेकून मला हाकलून दिले. मला तेव्हा समजले की त्याला लग्न तिकडे का करायचे होते जाब विचारायचीही सोय नाही . Live in relationship असे त्यांचे मोकाट वागणे चालू आहे. \"हे खपवून घ्यायचे असेल तर रहा\"असे निर्दयीपणे त्याने सांगितले. मला डोळ्यादेखत सगळे सहन करणे अशक्य झाले तेव्हा घटस्फोट देऊन माझ्या तोंडावर तिकीट फेकून मला हाकलून दिले. मला तेव्हा समजले की त्याला लग्न तिकडे का करायचे होते मी काय खेळणं आहेमी काय खेळणं आहेआवडलं खेळलं,कंटाळा आला सोडून दिलंआवडलं खेळलं,कंटाळा आला सोडून दिलंमी जितीजागती त्याची लग्नाची बायको समोर असल्याचीही त्या दोघांना चाड नव्हती \"\"इकडे सगळं असंच असतं\"अशी मुर्दाड बतावणीही केली\n\"आई बाबा माझे डोळे पुरते उघडले आहेत. आता मला आधी माझ्या पायावर उभे रहायचे आहे. प्रेमाचा नकली बंगलामनातून जाळून टाकायचा आहे. प्रेमानी मी आंधळी झाले होते . हे मुखवट्यांचं जग फार फसवं असतं हो. आता दुनिया कशी आहे चांगलं समजलंय मला. आई बाबा मी तुमची अनंत अपराधी आहे मी खूप चुकले मला क्षमा करा\nआई बाबांनी डोळे पुसले. त्यांना जाणवले की जे ऐकायला इतके भयानक वाटले अशा महाभयंकर दिव्यातूनजाऊनही किती पटकन सावरली आहे मीनल\n\"एकेक वेळ असते प्रेमात फसायचीही वाटच फार निसरडी आहे जाऊ दे मीनल जे झालं ते झालं आता पुढचे आयुष्य सजगपणे आणि सकारात्मकतेने जग. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी\"\nआई बाबांच्या आश्वासक शब्दांनी मीनलला उभारी आली. त्या दोघांना ती हलकेच बिलगली.\nमीच गौरी मीच ...\nमीच गौरी मीच ...\nक्षण एक पुरे ...\nक्षण एक पुरे ...\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nगोदाक्का नामक स्त्रिच्या आयुष्यातील अवचित प्रसंगाचे चित्रण गोदाक्का नामक स्त्रिच्या आयुष्यातील अवचित प्रसंगाचे चित्रण\nएका इमानद���र पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nआजची सामाजिक परिस्थिती आणि जगण्याचा अवकाश चिंचोळा होणे यातील खंत आजची सामाजिक परिस्थिती आणि जगण्याचा अवकाश चिंचोळा होणे यातील खंत\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nहमसुन हमसुन इथे रडतो रे पाण्याचा दुष्काळ मानवा काय पेरून ठेवलस रे, तू या पृथ्वीवर कश्याला आलास धरनीव... हमसुन हमसुन इथे रडतो रे पाण्याचा दुष्काळ मानवा काय पेरून ठेवलस रे, तू या पृथ्वीव...\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणा���. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/25/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-24T00:05:05Z", "digest": "sha1:BMVCMQUPLO4FT6SXNELLIEAOVR2XUZCO", "length": 8713, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अयोध्येतील राममंदिर बनेल जगातील आठवे आश्चर्य - Majha Paper", "raw_content": "\nअयोध्येतील राममंदिर बनेल जगातील आठवे आश्चर्य\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अयोध्या, चंद्रकांत सोमपुरा, नकाशा, राममंदिर / February 25, 2020 February 25, 2020\nअयोध्येत बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागी सर्वोच्च न्यायालयांच्या निकालानंतर उभारले जाणारे राममंदिर हे जगातील आठवे आश्चर्य असेल असे संकेत दिले गेले आहेत. हे मंदिर मक्का मदिना आणि व्हेटिकन सिटीपेक्षा अधिक मोठ्या जागेत उभारले जाणार असून रामलला ला मौल्यवान रत्नांनी सजविले जाणार आहे. तसेच गर्भगृह सोन्याचे बनविले जाणार आहे असे सांगितले जात आहे. रामलालाच्या नावाने स्टेट बँकेत एक खाते उघडले जात आहे. ज्यांना देणगी द्यायची आहे ते भाविक या खात्यात रक्कम जमा करू शकणार आहेत.\nरामजन्मभूमी न्यास ट्रस्टची पहिली बैठक नुकतीच पार पडल्याने आता राममंदिर उभारणीचा मुहूर्त लवकरच काढला जाईल असे सूचित केले गेले आहे. हे मंदिर स्थापत्याचा बेजोड नमुना असेल आणि एकावेळी २० हजार भाविक येथे आरती करू शकतील. नागर शैलीत मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. मंदिराचा आराखडा विश्वहिंदू परिषदेचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांच्या सांगण्यानुसार १९८७ सालीच बनविला गेला आहे. त्यात काही बदल हवे असल्यास त्याचा निर्णय नवीन ट्रस्ट घेणार आहे.\nपूर्वीच्या आराखड्याप्रमाणे मंदिर ६० एकर जागेत उभारले जाणार होते आता ते १०० एकर जागेत उभारण्याचा विचार सुरु आहे. मंदिर दोन किंवा तीन मजली असेल आणि रामललाची मूर्ती एकाच ठिकाणी असेल. मंदिर बांधकामासाठी १०० कोटी रु. खर्च अपेक्षित आहे. दोन वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.\nया मंदिराचा आराखडा गुजराथच्या पालीताणा येथील चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केला असून त्याच्या घरातील १६ पिढ्या गेली कित्येक वर्षे देशविदेशात भव्य मंदिर बांधकाम करत आहेत. स्वतः चंद्रकांत यांनी हिंदू, जैन आणि स्वामीनारायण संप्रदायाची १०० हून अधिक मंदिरे बांधली आहेत. १९९७ मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ आर्किटेक्ट पुरस्कार दिला गेला असून गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड नोंदविलेले लंडनचे पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर त्यांनीच बांधले आहे.\nअयोध्येतील राममंदिरात प्रत्यक्ष राममंदिराचा आकार भगवान विष्णूच्या आवडत्या अष्टकोनी प्रकारात असेल. या मंदिर बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. मंदिर २४० फुट लांब, १४५ फुट रुंद आणि १४१ फुट उंच असेल. पहिल्या मजल्यावर रामाचा दरबार असेल. या मंदिर प्रांगणात अन्य ५ मंदिरे असतील आणि चार प्रवेशद्वार असतील असे समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/he-was-going-hospital-his-sick-wife-and-time-came-across-263552", "date_download": "2021-06-24T01:23:13Z", "digest": "sha1:7EY5HTH6FCHXZLY7UKR646Z6HRR7XCWH", "length": 16330, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजारी पत्नीला घेऊन ते जात होते दवाखान्यात, अन्‌ काळ आला आडवा", "raw_content": "\nतालुक्‍यातील कावली येथील माजी सरपंच राजेंद्र गुलाब तितरे (वय 56) व त्यांच्या पत्नी रजनी तितरे (वय 50) हे दोघे दुचाकीने (एमएच 27-आर 2101) धामणगाव येथून यवतमाळ येथे रुग्णालयात जात होते. दरम्यान, यवतमाळजवळील करळगाव घाटात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिप्परने (एमएच 29-टी 1658) दुचाकीला जोरदार धडक दिली.\nआजारी पत्नीला घेऊन ते जात होते दवाखान्यात, अन्‌ काळ आला आडवा\nधामणगावरेल्वे (जि. अमरावती) : आजारी पत्नीला डॉक्‍टरांकडे दाखविण्यासाठी धामणगाव येथून यवतमाळ येथील रुग्णालयात दुचाकीने जात असताना टिप्परने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार माजी सरपंच यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.19) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.\nभरधाव टिप्परची दुचाकीला धडक\nतालुक्‍यातील कावली येथील माजी सरपंच राजेंद्र गुलाब तितरे (वय 56) व त्यांच्या पत्नी रजनी तितरे (वय 50) हे दोघे दुचाकीने (एमएच 27-आर 2101) धामणगाव येथून यवतमाळ येथे रुग्णालयात जात होते. दरम्यान, यवतमाळजवळील करळगाव घाटात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिप्परने (एमएच 29-टी 1658) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार राजेंद्र तितरे व त्यांच्या पत्नी रजनी तितरे दोघेही दूर फेकले गेले. राजेंद्र तितरे यांना डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी रजनी यांचा उपचारादरम्यान यवतमाळ येथील डॉ. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक धनंजय सहारे करीत आहेत. मृत राजेंद्र तितरे व रजनी तितरे यांच्या पश्‍चात मुलगा अविनाश व बराच मोठा आप्त परिवार आहे.\nअवश्‍य वाचा- अंकिताला जाळणाऱ्या आरोपीने कारागृहात केला आत्महत्येचा प्रयत्न ​\nकावलीचे माजी सरपंच राजेंद्र तितरे व रजनी तितरे यांच्यावर कावली येथे उद्या, गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nमाझ्या प्रेमाचा स्वीकार कर, नाही तर तुला जाळतो; त्याने दिली धमकी\nयवतमाळ : तरुणी महाविद्यालयामध्ये मैत्रिणींसोबत बोलत उभी असताना एका तरुणाने अचानक येऊन तिचा हात पकडला. मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रेमाचा स्वीकार न केल्यास मी तुला हिंगणघाटमधील घटनेप्रमाणे जाळून मारणार, अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी येथील एका महाविद्यालयामधील सायक\nपुसद जिल्हानिर्मितीचा प्रश्‍न विधानपरिषदेत गुंजला\nपुसद(यवतमाळ) : भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा निर्माण करणार का या लक्षवेधी प्रश्‍नाने आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रथमच विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठविला. आतापर्यंत जनतेने आवाज उठविला होता, मात्र लोकप्रतिनिधींनी प्रथमच सभागृहात आवाज उ\nरात्री शहरात घातली गस्त, पहाटे पुढे आली ही धक्कादायक घटना...\nयवतमाळ : शहर पोलिस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबलने रात्री शहरात पॅट्रोलिंग करून कर्तव्य बजावले. मात्र ठाण्यात परत येताच त्याने खाकी वर्दीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. ७) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.\nदीड कोटींचा तूर घोटाळा करून तो झाला होता फरार...मग घडले असे\nयवतमाळ : रंजित रामराव राठोड (रा. तोरणाळा, ता. दारव्हा) याने शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी केली होती. त्यानंतर ती तूर त्याने नाफेडला जास्त भावात विकली. यामुळे शासनाची 1 कोटी 41 लाख 82 हजार 863 रुपयांची फसवणूक करण्यात आली.\nअमरावती विभागातून मुंबई एपीएमसीवर यांनी मारली बाजी\nयवतमाळ : सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सोमवारी (ता. दोन) मुंबई येथे झाली. मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडी पॅनेलचे वर्चस्व दिसले.\n गावगाड्याच्या सिंहासनावर 'ती'ला संधी\nसोलापूर : आगामी पाच वर्षांत राज्यातील 24 हजार 972 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती- जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील तब्बल 12 हजार 517 महिलांना सरपंच पदाची संधी मिळणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.\nबाजारपेठा सामसूम; गर्दी पांगविण्यासाठी पोलिस उतरले रस्त्यावर\nयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात सोमवार, (ता.23) पहाटे पाचपासून कलम-144 (संचारबंदी) चे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा\nमैत्रिणीचा बापच झाला हैवान, शाळेत जाताना साधली संधी मग...\nमुळावा/पोफाळी (जि. यवतमाळ) : गुरुवारी (ता. 12) रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थिनी गौरी ही शाळेत जाण्यासाठी निघाली. परंतु ती शाळेत पोहोचलीच नाही. आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून जिवे मारले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी दिली, त्याच दिवशी शुक्रवारी\nवाळूच्या टिप्परचे नि��ंत्रण सुटले अन् घडली ही घटना...\nदिग्रस (जि. यवतमाळ) : घाटंजी तालुक्‍यातील शिवर घाटातून वाळूने भरलेला ट्रक दिग्रसकडे येताना आर्णी-दिग्रस रस्त्यावरील लाख फाट्याजवळ उलटला. या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात शनिवारी (ता. 21 मार्च) सकाळी साडेपाचच्या स\nही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे... यवतमाळ, वर्धा कडकडीत बंद\nयवतमाळ : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनानुसार सकाळपासून जनता कर्फ्युला जिल्हावासींची साथ मिळत आहे. आज सकाळपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य असल्याने स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/10/beware-of-tea-drinkers-it-may-be-difficult-to-drink-tea-in-a-few-days-.html", "date_download": "2021-06-24T01:09:05Z", "digest": "sha1:CSV2V7Z2RT6J3L43UZJUTGUHFCNDJ4LH", "length": 3139, "nlines": 10, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " कोरोना तुमच्या कपातला चहासुद्धा पळवणार! - महा एमटीबी", "raw_content": "कोरोना तुमच्या कपातला चहासुद्धा पळवणार\nगुवाहाटी : 'नॉर्थ इस्टर्न टी असोसिएशन'ने आसाम सरकारकडे चहा कामगारांची त्वरीत लसीकरण करण्याची मागणी केली आहे. इथे काम करणाऱ्या एकूण ५०५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चहाचे मळेही या कारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.\nयाचा परिणाम थेट देशातील चहा व्यापारावर होण्याची भीती असल्याने लसीकरणाची मागणी लावून धरली जात आहे.\nकोरोनापासून चहा कामगारांना संरक्षण द्यायला हवे त्यासाठी त्यांचे त्वरित लसीकरण करायला हवे असे, 'नॉर्थ इस्टर्न टी\nअसोसिएशन'चे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कामगारांना कोरोना संसर्ग झाल्याने काहींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.\nकोरोनाची साखळी इथे तुटली नाही तर येत्या काळात चहाप्रेमींना चहापासून वंचित रहावे लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आसामच्या बहुतांश भागात लसीकरण झालेले नाही. त्यामूळे कोरोनाचे संक्रमण फोफावले आहे. गतवर्षी सर्वकाही बंद असताना शेती व्यवसाय चालू होता. संपूर्ण देशाला शेतीचे महत्त्व कळले होते. आता पुन्हा एकदा तिच परिस्थिती उद्भवली आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, ���हाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/health/increase-your-oxygen-level-with-this-exercise-at-home-446176.html", "date_download": "2021-06-23T23:47:18Z", "digest": "sha1:KOZN2HEGDZJ7ST7CICF5RFFEOZX72IJX", "length": 14191, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto | Health Care | घरबसल्या या व्यायामांनी वाढवा आपली ऑक्सिजन लेव्हल\nकोरोना विषाणूमुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्याविषयी बरीच चर्चा होते. डॉक्टर घरी ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा व्यायाम देखील लोकांना सांगत आहेत आणि जर आपण आपले ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल ठेवू इच्छित असाल तर तुम्ही घरी एक्साईज करू शकता. (Increase your oxygen level with this exercise at home)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nप्रोन पोझिशनिंग - या व्यायामामध्ये आपल्याला पोटावर झोपावे लागेल आणि त्यानंतर आपल्या पोटानुसार आपल्याला खालच्या ओटीपोटावर उशी ठेवावी लागेल. आपल्या पोटावर अधइक जोर पडणार नाही इतक्या खालीही उशी ठेवू नका. एक उशी छातीच्या वरच्या भागावर ठेवा आणि झोपा.\nचेस्ट वॉल स्ट्रेचिंग - चेस्ट वॉल स्ट्रेचिंग एक्सरसाइजही ऑक्सिजन लेवल वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. ही एक्सरसाईज आपण उभे राहून आणि आपले हात 90 अंशापर्यंत पसरवून देखील करू शकता.\n90/90 ब्रिदिंग एक्सरसाईज - या व्यायामामध्ये आपल्याला जमिनीवर झोपावे लागेल आणि त्यानंतर आपले पाय खुर्चीवर ठेवू शकता किंवा भिंतीचा आधार घेऊ शकता. यानंतर, एक हात छातीवर आणि एक हात पोटावर ठेवा आणि पोट फुगवा. यानंतर, आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे.\nक्वाड्रोपॅड ब्रिदिंग - आपण फोटोत दिल्याप्रमाणे पोझिशनमध्ये या. यानंतर, संपूर्ण श्वास घ्या आणि त्या स्थितीत 3 सेकंद थांबा आणि सामान्य स्थितीत परत येताना पुन्हा श्वास घ्या. हे 10 वेळा करा. लक्षात ठेवा की ही एक्सरसाईज प्रथम एखाद्या तज्ज्ञाच्या देखरेखीखाली करा.\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\n‘हे’ आसनं करा निरोगी राहा\nHealth Care : दररोज सकाळी मुठभर शेंगदाणे खा आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करा\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nउत्तम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ड्रॅगन फळ; अशाप्रकारे करा या फळाचे सेवन\nलाईफस्टाईल 22 hours ago\nपावसाळी आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि आजारांना दूर पळवा\nलाईफस्टाईल 22 hours ago\nGinger Side Effects : आल्याचे दुष्परिण���म; ज्याबद्दल फारच कमी लोकांना आहे माहिती\nलाईफस्टाईल 1 day ago\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/topic/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/page/2/", "date_download": "2021-06-23T23:06:49Z", "digest": "sha1:CEOGS3HJP5BXUNXJ3NQZQYV6DLJN2C5Y", "length": 85705, "nlines": 218, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "ऐतिहासिक वास्तू पुरावे | निसर्गरम्य जुन्नर… | Page 2", "raw_content": "\nCategory Archives: ऐतिहासिक वास्तू पुरावे\nनिसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.\nApril 28, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग, पुरातन मंदिरे, महत्वाची माहिती, श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक)प्रविण खरमाळे\nनिसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.\nहिंगणे दप्तर खंड तिसरा या भारत संशोधक मंडळाने जी बखर लिहीली त्या पुस्तकात ज्या गावच्या ऐतिहासिक मंदिराच्या खर्चाचा उल्लेख मिळतो ते मंदीर म्हणजे जुन्नर तालुक्यातील उब्रज गावचे महालक्ष्मी मंदिर. या गावचा ऐतिहासिक वारसा सुरू होतो ते येथील पुष्पावती व कुकडी नदीच्या संगमाने. येथील धरणात लुप्त झाले ते संगमेश्वराचे मंदिर. येथील ऐतिहासिक वारसा पाहता नवीन गावातील शनि व हनुमान मंदिराच्या समोर असलेली विरघळ लक्ष वेधते. गावकरी या वीरघळीचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी करतात ऐकून नवल वाटले. ते कसे विचारले असता सांगतात, पुर्वी पासून जर दुष्काळी परिस्थिती उद्भवली की या मुर्तीला पालथे घातले की त्यावर एक वजन ठेवतात. पाऊस पडला की त्या ठेवलेल्या वजनाचा इतकी शेरणी वाटतात म्हणे. विशेष म्हणजे उब्रज गाव एकच होते परंतु येडगाव धरण बांधण्यात आले व येथील गावाचे विभाजन झाले व दोन ठिकाणी विस्तारीत झाले. म्हणून येथे उंब्रज 1 व 2 अशी गावे पहावयास मिळतात. परंतु आजही गावच्या खुना व येथील मंदिरे जशास तशी आहेत. येथील विर नावाचे दगडी शिल्प परीसरात लक्ष वेधून घेते. महालक्ष्मी मंदिर पेशवेकालीन असून खुप काही येथे अभ्यास करण्यासाठी गोष्टी पहावयास मिळतात.\nयाच गावातून पुर्व पट्यातील आणे व इतर 10 गावांना येथुनच पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील इतर चार धरणांचे पाणी या येडगाव धरणात आणले जाते. येथील परीसर पाहता आपण बाहेर देशात आहोत की काय असा भास होतो. या परीसरात विषयी जास्त काही लिहीता फक्त छायाचित्रेच येथील सुंदरता सांगून जातात. येथील मळगंगा मंदिराच्या आवारातील वडाचे झाड जवळपास 400 वर्ष जुने असुन आजही ते सुरक्षित आहे. जो एकदा या परिसरास भेट देईल तो निश्चितच वारंवार या परीसराच्या दर्शनास गेल्या शिवाय राहणार नाही. विविध पक्षी या परीसरात विहार करत असल्याने एक विशिष्ट संगिताची धुन पक्षांच्या वानितुन ऐकावयास मिळते.\nयेथील गद्य गळेचा इतिहास स्थानिकांकडून ऐकून नवलच वाटले. सांगतात जर पाठीची शिर भरली असेल तर या दगडावर झोपल्यावर व्यवस्थित होते व आराम मिळतो. याच गावाला लागुन येडगाव धरणभि���त लाभली असल्याने येथील परीसर नेहमीच हिरवाईचा शालू पांघरलेला दिसतो. संपूर्ण परीसरास उसाचे अच्छादन पहावयास मिळते.\nया जुन्या उंब्रज गावचा एक पर्यटन म्हणून जर विकास केला गेला तर निश्चितच येथील तरूण व तरूणींना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील फक्त गरज आहे ती एक चांगल्या प्रकारच्या पर्यटन विकासीत आराखड्याची व गावकर्यांच्या सहभागाची. की ज्यांच्या माध्यमातून साकार होईल एक विकसीत पर्यटन स्थळ. या विकासासाठी मराठाबाणा फेम अशोकजी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती भक्तभवन बांधून सुरूवात झाली आहेच.\nया परिसराचा अभ्यास करण्याची संधी डाॅ.राहूल हांडे व महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून प्राप्त झाली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. सर्व छायाचित्रे उंब्रज ग्रामस्थांना समर्पित करतो कारण तो आपला अनमोल ठेवा आहे.\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nश्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .+\nजुन्नर तालुक्यातील भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव\nApril 8, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nजुन्नर तालुक्यातील भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव.\nआज श्री.रामनवमी उत्सव देशात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. याच दिवशी जुन्नर तालुक्यातील माझ्या खोडद गावचे ग्रामदैवत माता जगदंबा यात्रोत्सव असल्याने मी खोडद गावलाच होतो. वर्षातून एकदा सर्व मित्रमंडळीना एकत्र भेटण्याची नामी संधी म्हणजे ग्रामीण यात्रोत्सवच. गावातील इतरत्र नोकरी कामधंदा करणारे मित्र या दिवशी हमखास येणार व भुतकाळातील घडलेल्या घटनांना पुन्हा एकदा उजाळा याच माध्यमातून मिळत असतो.\nश्री. राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला व आम्ही मित्र मंडळी नारायणगड पायथ्याशी असलेल्या भुयाराच्या शोधात निघालो मित्र सुभाष कुचिक, राजकुमार डोंगरे, मी व सोबतीला भाऊ कुचिक होतो. राजकुमारच्या घरी सरबत घेऊन निघालो. वाटेत सुभाष ने भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव पाहून जाऊया बोलला. मग काय चारचाकी थेट तेथेच उभी राहिली जेथे बारव होती.\nअडचणीत शिरलो. बारव अनेक टणटणीच्या झुडपांनी वेढलेली होती. आत मध्ये जाणे कठीणच होते. तीथे साफ सफाई करत आम्ही आत शिरलो. पुरातन मार्ग गाडलेला होता त्य���ची स्वच्छता करत करत जवळपास 30/35 पाय-याची स्वच्छता केली. दोन वेशि पार करून विहीरीत प्रवेश केला. लिंबाच्या वृक्षामुळे पश्चिम भिंतीची जवळपास सर्वच पडझड झालेली होती. परंतु प्रवेश करणारा मार्ग जवळपास तीस फुट खोल बांधत नेला असून दोन कमांनी विटांनी कमान आकार देऊन अप्रतिम साकार केल्या आहेत.\nजुन्नर तालुक्यातील एवढी सुरेख व सुंदर विहीर मला दुसरीकडे अद्याप पहावयास मिळाली नाही. मी वडगाव ग्रामस्थ बंधूंना विनंती करेल की या विहीरीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जावीत व आपल्या गावाला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जगासमोर एक पर्यटनाला चालना म्हणुन पुढे यावा.\n(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nविकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.\nठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा.\nApril 7, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, पुरातन मंदिरे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा.\nबालाजींची येथील अप्रतिम मुर्ती\nमित्रांनो चार वर्षे झाली जुन्नरची भटकंती करतोय व दिसणारा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा “निसर्गरम्य जुन्नर तालुका ” या पेजच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता वैयक्तिक जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. खरेतर कुटूंबाच्या सहकार्यामुळेच हे शक्य होतय. फक्त जुन्नर तालुक्यातच ऐतिहासिक वारस्याचे जाळे प्रचंड मोठे असून ते सध्या अस्तव्यस्त स्वरूपात आढळुन येते. ते पुन्हा पुर्ववत माहीतीच्या स्वरूपात विनता येईल का यासाठी माझा नियमित प्रयत्न असतो. कधीकधी एकाच ठिकाणची माहिती घ्यायची झाली तर वीस वीस दिवस लागतात. कधी कधी तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीने समाधान झाले नाही तर त्यासाठी विशेष तज्ञ व्यक्तींना त्रास देऊन माहिती घ्यावी लागते. अर्थात अशा तज्ञ व्यक्तिंचा अशिर्वाद नेहमीच पाठीवर असताना कोठे अडचण जाणवत नाही हे माझे मोठे भाग्यच. आज जी माहिती मिळाली ती कदाचित आपणास माहीत आहे की नाही हे सांगणे कठीण. परंतु जे काही ऐकले ते मात्र वाचताना आपल्या विचारांना कोड्यात टाकण्या सारखे निश्चितच आहे. मी तर अनेक वेळा विचार केला की हे खरोखरच सत्य असेल का यासाठी माझा नियमित प्रयत्न असतो. कधीकधी एकाच ठिकाणची माहिती घ्यायची झाली तर वीस वीस दिवस लागतात. कधी कधी तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीने समाधान झाले नाही तर त्यासाठी विशेष तज्ञ व्यक्तींना त्रास देऊन माहिती घ्यावी लागते. अर्थात अशा तज्ञ व्यक्तिंचा अशिर्वाद नेहमीच पाठीवर असताना कोठे अडचण जाणवत नाही हे माझे मोठे भाग्यच. आज जी माहिती मिळाली ती कदाचित आपणास माहीत आहे की नाही हे सांगणे कठीण. परंतु जे काही ऐकले ते मात्र वाचताना आपल्या विचारांना कोड्यात टाकण्या सारखे निश्चितच आहे. मी तर अनेक वेळा विचार केला की हे खरोखरच सत्य असेल का परंतु शक्यता नाकारता येत नाही हेच मला वाटले.\nजुन्नर शहर एका भातखळ्या तलावाच्या किनारी व किल्ले शिवनेरीच्या दक्षिण पायथ्यालगत वसले होते. आजही त्याचे भक्कम पुरावे आपणास तेथे पहावयास मिळतात. मग प्रश्न असा पडतो की सर्वच गाव तेथून दुसरीकडे का गेले असावे तीच कथा पुढे ऐकावयास मिळाली.\nरोगराई व आकस्मिक मृत्यूचे तांडव या भातखळ्या ठिकाणी चालू झाले होते. संपूर्ण परिसर झाडाझुपांनी वेढलेला होता. जागेचा दोष म्हणून काही कुटूंबांनी येथून निघता पाय घेतला होता. जो तेथे राहील तो संकटाच्या भोव-यातच फिरत राहत असे. कुकडी माईचे पाणी येथे उपजिवीकेसाठी जवळ आहे म्हणून लोक (नविन सध्याचे जुन्नर) आहे येथेच झोपडय़ा करू लागले. एक एक करून सर्वजण तेथून नवीन जागी सध्याचे जुन्नर या ठिकाणी स्थलांतरित झाले. मग गावचा देव तेथे कसा राहणार म्हणून गावक-यांनी तो उचलून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणे ती शिळा उचललीच नाही. अथक प्रयत्न केले सर्व व्यर्थ गेले. एकदिवस एका ठाकराच्या स्वप्नात “हा बालाजी” देव गेला व त्यास दृष्टांत दिला, की मला घेऊन जायचे असेल तर नंदी असलेल्या बैलगाडीत घेऊन जा. त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती मला उचलतील व गाडीत ठेवतील. ती गाडी ज्या ठिकाणी थांबेल तेथेच माझे मंदिर बांधण्यात यावे.\nत्या ठाकराने घडलेला प्रकार सर्व ग्रामस्थांना सांगितला. अगदी दृष्टांताप्रमाणेच सर्व काही केले. अगदी अलगतच दोन व्यक्तींनी ती मुर्ती उचलली व बैलगाडीत ठेवली व ती गाडी न हाकता बैले चालू लागली. व बैले आज मंदिर आहे त्या ठिका���ी थांबली. व त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले तो कालखंड होता दिडशे वर्षा पुर्वीचा. ठाकराला दृष्टांत दिला म्हणून मंदिराचे नाव ठाकुरद्वार मंदिर असे देण्यात आले. आहे की नाही कथा विचार करण्यासारखी\nआज जेव्हा मी मंदिर दर्शनासाठी गेलो तर मंदिराच्या दक्षिणेस सती मंदिर, विहिर व समाधी आहे. पश्चिमेस कल्याणपेठ लेंडीनाला आहे. पुर्वेस भास्कर घाट व स्मशान तर उत्तरेस कुकडी नदी. संपूर्ण परिसर शेतीने व हिरवाईचा शालू पांघरलेला आहे. सतीमंदिरांची रचना तर खास आकर्षित करते. येथील दक्षिणेला खोदलेली विहीर फक्त आणि फक्त देवस्नानासाठीच बांधली गेली असल्याचे समजले. यावर मोट किंवा कातडी चमड्याची वस्तू वापरणे बंदी होती. अनेक समाधीस्थळे ठिकठिकाणी विखुरलेली दिसतात. संपूर्ण परिसर सध्या विटभट्यांच्या विळख्याने व्यापलेला आहे. येथील मंदिराची रचना पेशवेकालीन ओळखली जाते व कातळातील मुर्तीची रचना ही मुर्तीकाराने जेंव्हा मुर्ती साकारायला घेतली तेंव्हा त्याच्या समोर इ.स.दुसऱ्या , तिसऱ्या शतकातील लेणीमधील पद्मपाणी यांच्या मुर्त्या नजरेसमोर ठेवून बनविली असावी. अशा मुर्त्या 16 व्या 17 व्या शतकातील भगवान बालाजी ,विष्णु ,केशव ,हरी ,,म्हणूनच महाराष्ट्रात अशा मुर्त्या ओळखल्या जातात अनेक जून्या मंदिरात ह्या पाहयला मिळतात.मुर्तीच्या खालच्या हातात चक्र आणी गदा स्पष्टपणे दिसत आहेत. हीच आठ फुटाची मुर्ती बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे भव्य मंदिरात आहे. मित्रांनो कधी जुन्नर मध्ये असाल तर या मंदिरास धावती भेट द्यायला विसरू नका.\nया माहीती साठी मला श्री.राजेंद्र दामोदर वैष्णव (पुजारी), आशोक भिकू डोके (वैष्णव साधू संप्रदाय शितलगिरी महाराज), लेखक – महेंद्र शेगावकर ,लेखक अशुतोष बापट व लेखक प्र.के घाणेकर सर यांचे शुभाशिर्वाद लाभले त्यांचा मी खुप खुप ऋणी आहे.\n(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nविकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.\nजुन्नर तालुक्यातील पारूंडे गावातील राजा भरताचे दगडी शिल्प.\nMarch 19, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nजुन्नर तालुक्यातील पारूंडे गावातील राजा भरताचे दगडी शिल्प.\nभारत हे आपल्या देशाला नाव कोणत्या राजाच्या नावामुळे दिले गेले हे आपणास माहीत असेलच. तो राजा म्हणजे भरत. भरत राजांचा शौक आपणास ठाऊक आहे का नसेल तर सांगतो की त्यांना सिंहाबरोबर खेळायला आवडत असे. त्यामुळे याबाबत पण त्यांची किर्ती जगभर पसरलेली होती. सिंहाबरोबर राजा भरताचे खेळताना दर्शविणारे हेच ते दगडीशिल्प आपणास जुन्नर तालुक्यात एकमेव पारूंडे गावातील ब्रम्हनाथाच्या मंदिरासमोर झाडाखाली पहावयास मिळते. कधी गेलात तर निश्चितच पहा. माझी पारूंडे ग्रामस्थांना विनंती असेल की या शिल्पाचा दर्जो लक्षात घेता. यास पवित्र जागेवर संवर्धित करून एक उच्च दर्जा व मानसन्मान मिळेल व उन, वारा व पाऊस यापासून त्याचे संरक्षण होईल अशा ठिकाणी जोपासण्यात यावे.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत\nमाजी सैनिक संघ जुन्नर.\nशेवटचा श्वास घेत असलेल्या किल्ले शिवनेरीच्या लेण्या.\nMarch 18, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, किल्ले, महत्वाची माहिती, लेणीप्रविण खरमाळे\nशेवटचा श्वास घेत असलेल्या किल्ले शिवनेरीच्या लेण्या.\nअतिशय दुर्लक्षित या किल्ले शिवनेरीच्या असलेल्या लेण्या आपण कदाचित आज प्रथमच पाहत असाल यात शंकाच नाही. जवळपास 99% पर्यटक या लेण्यांचे लोकेशन सांगुही शकणार नाहीत. त्यामुळे अभ्यासक येथे पोहचणे शक्य नाहीत. परंतु या लेणी एवढ्या सोप्या ठिकाणी आहेत की येथे अगदी पंधरा मिनिटांतच पोहचता येते. या लेण्यांकडे जर या पाच वर्षांत लक्ष दिले गेले नाही तर येथील ऐतिहासिक सुंदरतेला निश्चितच आपणास मुकावे लागले.\nश्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्शाने पावन असलेला किल्ला अर्थात किल्ले शिवनेरी व याच शिवनेरीचे अंग असलेल्या या लेण्या. यांचे संवर्धन करणे म्हणजे येथील इतिहास जीवंत ठेवणे आवश्यक आहे.\nमित्रांनो ही पोस्ट जेवढे शक्य आहे तेवढी शेअर करा फक्त या लेण्यांना पुन्हा नवजीवन देण्यासाठी. कारण आपण फोटो पाहिले तर लक्षात येईल की या लेण्यांची एवढी दुरावस्था झालेली आहे की त्या अगदी शेवटचा श्वास घेतानाच अनुभव येतो.\nश्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय बोला व पोस्ट शेअर करा.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री.रमेश गणपत खरमाळे\nअविस्मरणीय दौरा प्र के घाणेकर आणि आशुतोष बापट\nMarch 18, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, किल्ले, निसर्ग खजिना, लेणीप्रविण खरमाळे\nदोन दिवस दौऱ्यावर जाण्याचा योग मनोज सरांमुळे नुकताच जुळुन आला. हा दौरा जीवनातील विविध ठिकाणच्या पैलुंवर प्रकाश टाकणारा ठरणार होता. कारण सोबतीला म्हणण्यापेक्षा संगत लाभणार होती ती दोन दिग्गज लेखक – प्र. के घाणेकर सर आणि अशुतोष बापट सर यांची. जुन्नर तालुक्यातील विविधता त्यांना दाखविण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्याने कमी वेळात भरपूर काही त्यांना दाखविणे हे ध्येय माझे होते परंतु हे दाखवत असताना त्यांच्या संपूर्ण ज्ञानाचे सिंतोडे कानी कसे पडतील हेही माझ्या सारख्या मानसाला खुप काही शिकवून जाणारे होते.\nत्यांचा प्रवास पुण्यनगरीतुन सुरू झाला तो शिवजन्मभुमीपर्यंत. मी पण खुप अतुरतेने त्यांची वाट पाहत होतो. घरी नाष्टा करून निघू त्यांना फोनवर बोललो होतो. वेळ कमी आहे म्हणून सर बोलले फक्त चहा घेऊ व नाष्टा आपण कुठेतरी वनात करू असे बोलले. सर घरी पोहचले व चहा घेऊन आम्ही निघालो. प्रथम दर्शी त्यांना त्यांना जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील “बोलके दगड” पहायचे होते. सरांची या 70 वर्षे वयातील धडपड पाहून तर मी चकीतच झालो. प्रत्येक दगड वाजतो कसा हे ते स्वतः पाहत होते. येथील संगिताचा लाभ घेत आम्ही दुर्गवाडीतील माता दुर्गादेवी परिसरात पोहचलो. माता दुर्गेचे दर्शन घेत डोंगरावर चढायला सुरूवात केली. डोंगर माथ्यावरील वाजणा-या दगडांच्या सुरांचा आवाज घेत व हिरवाईने नटलेला परीसर न्याहाळत पुन्हा कोकणडा दर्शन घेत दुर्गवाडीतील जंगलात भोजणाचा अस्वाद घेतला. नंतर हातवीज गावाला भेट देत पुन्हा परतीला लागलो. शिंदे गावातील माता पार्वती व शंकर मुर्ती यांचा अभ्यास करत आपटाळे येथुन उद्ध्वस्त माणकेश्वर मंदिरास भेट दिली. पुढे नाणेघाट येथील भोरांड्याच्या दारातून खाली प्रवास सुरू केला तो नाणेघाट मार्गे वर येण्यासाठी परंतु आमचा बेत वाट न मिळाल्याने फसला व पुन्हा परतीला लागलो. आता पारूंडे वैष्णवधाम मंदिर पहायचे होते. तेथे पोहचलो. आरतीची तयारी झाली होती. तेथील दगडी शिल्पे सरांच्या तोंडून बोल�� होती. प्रत्येक शिल्पाची विचार विविधता दोघे दिग्गज अगदी सहज सांगत होते. सोबतीला येथे सरपंच जयेश पुंडे होते.आरती दर्शन घेत PWD रेस्ट हाऊस मध्ये सरांची विश्रांतीची व्यवस्था केली होती तेथे पोहोचलो. घरीच मासवडीच्या जेवणाचा बेत आखला होता. मग फ्रेश होऊन आम्ही गप्पा गोष्टी मारत जेवणाला आरंभ केला. सोबतीला श्री विनायक खोत सर आले होते. दुसऱ्या दिवशी फिरतीचा कार्यक्रम जेवतानाच ठरला. सकाळी 6:30 निघायचे होते. जेवण आटपून थोड्या गप्पा गोष्टी मारत सर्वजण विश्रांतीला मार्गस्थ झाले.\nदिवसभर थकल्यामुळे झोप लवकरच लागली. सकाळी लवकर उठून पुन्हा प्रवास सुरू केला. सुलेमान लेणी समुह, पाताळेश्वर, मानमोडी लेणी समुह या सर्वांचा अभ्यास करत चावंडला जायचे होते. सोबतीला खोत सर,विनायक साळुंके व संकेत साळुंके येणार होते. त्यांना जुन्नरमधुन घेऊन चावंडला निघालो. 1978 चा चावंड व आत्ताचा चावंड पाहताना घाणेकर सरांना खुप काही वेगळेपण जाणवले. दोघांनाही येथील हा चावंड वेगळ्याच रूपात दिसला. येथील सर्व काही वेगळेच आहे असे सर सांगत होते. तर बापट सर बोलत होते की चावंड हा पुर्वीचा किल्ला नसून खुप मोठे तीर्थक्षेत्र असावे असे सांगत होते. नंतर त्याचा वापर किल्ला म्हणून केला गेला असावा.\nदुपारचे जेवण आता पाच वाचता घरी होणार होते. आम्ही परतीला लागलो होतो. परंतु चावंड या दोन दिग्गजांच्या मनात काही वेगळेच घर करून गेला होता. घरी पोहोचलो. हुलग्याच्या बनवलेल्या शिंगोळी जेवनाचा आस्वाद घेत सर पुन्हा पुन्यनगरीकडे रवाना झाले. सर बोलत होते. आज पाय चेपून घ्यायला हवेत तर बापट सरांना विनोदाने सांगत होते तुझा पण बोलुन बोलून घसा दुखत असेल तर संध्याकाळी झोपताना गळा चेपून घे रे बाबा….\nहा दौरा माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय होता. कारण खुप काही शिकायला मिळाले. सरांच्या माध्यमातून जुन्नरचा इतिहास पुस्तक रूपाने जगासमोर निश्चितच येईल यात शंकाच नाही.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री.रमेश गणपत खरमाळे\nमाजी सैनिक संघ जुन्नर.\nमानमोडी लेणी गटातील अंबा अंबिका लेणी समुह जुन्नर\nMarch 17, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग खजिना, लेणीप्रविण खरमाळे\nमानमोडी लेणी गटातील अंबा अंबिका लेणी समुह जुन्नर\nजुन्नर शहराच्या दक्षिणेला व खोर��� वस्तीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या धामणखेल खंडोबा डोंगरात मोठा लेणीसमूह दिसतो तो म्हणजे “मानमोडी लेणी” समूह. हा समुह तीन भागात व्यापलेला असून पुर्वेकडील भागाला “#भिमाशंकर_लेणी” समुहाने ओळखले जाते. मध्यंतरी असलेला लेणी समूह “#अंबा_अंबिका_लेणी” समुहाने ओळखला जातो तर पश्चिमेला असलेल्या लेणी समुहास “#भुतलेणी” म्हणुन ओळखले जाते. या तीन गटांना मिळून #माणमोडी_लेणी म्हणुन संबोधण्यात येते. विशेष म्हणजे या सर्व लेण्यांची निर्मीती ही 2200 वर्षाची असून बौद्ध कालीन आहे. त्याच पैकी एक लेणी समुह म्हणजे #अंबा_अंबिका लेणी होय. येथील लेण्यांपैकी एका लेणीत अंदाजे इ.स.च्या ६ ते ८ व्या शतकात जैनांनी आपल्या देवता कोरलेल्या दिसतात. त्यात श्री पार्श्वनाथ आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या देवी अंबिकाचे अंकन केलेले दिसते.\nयेथीलच एका लेणी समुहात पुढे एका चैत्यगृहाचे पाषाण ढेसूळ लागल्याने काम अर्धवट राहिलेले आहे. व जवळच शेजारच्या दोन छोट्या लेण्यांच्या बाहेर ब्राह्मी लिपी मधील सुबक अक्षरे असलेला शिलालेख आहे. भृगुकच्छ अर्थात भडोच इथल्या ‘बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित (बुधमितस आणि बुधरखितस) नावाच्या दोन भावांनी ह्या लेणीसाठी दान दिलेले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचे राहिले म्हणून ते मधल्या ओळीत छोट्या अक्षरात लिहिलेले आहे \nया लेणीचा संदर्भ काही महाभारतातील अंबा- आंबिकाशी जोडतात म्हणून त्यांचे नाव जोडले गेले असावे. त्यामुळे या ठिकाणी हिंदू, बौद्ध व जैन धर्मीय बांधवांचे दर्शनासाठी ऐक्य पहावयास मिळते.\nहा संपूर्ण लेणी समूह पाहण्यासाठी एक तास पुरेसा ठरतो. पाण्याची एक बाटली सोबत ठेवावी. मध्यम चढाई असल्याने दमछाक होत नाही. सध्या परदेशी पर्यटकांना या लेण्या आकर्षित करत असून त्या महत्वपूर्ण माणल्या जात आहेत. येथे विशेष काळजी घ्यावी ती येथील असलेल्या मधमाशांपासूनच. अनेक पर्यटकांवर त्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे आपण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.\nलेख लिहीताना काही चुका झाल्या असतील तर माझे स्वतःचे अपूरे ज्ञान म्हणून समजून घ्याल ही प्रार्थना. आपण माझ्या चुकांवर पांघरूण न घालता कमेंट्स मध्ये निश्चितच लिहा जेणेकरून सत्य वाचकां समोर राहील. धन्यवाद.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री. रमेश गणपत खरमाळे\nमाजी सैनिक संघ जुन्नर.\nसोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.\nMarch 16, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग खजिना, पुरातन मंदिरे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nसोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.\n(व्हिडीओच्या माध्यमातून हे दृष्य पहायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा व आनंद घ्या.\nअनेकदा आपण जुन्नर तालुक्यातील हेमाडपंती मंदिर #कुकडेश्वरास भेट दिलीच असेल. हे #कुकडेश्वर मंदिर कुकडी नदीच्या दक्षिण\nकिना-यावर सुंदर अशा आखिव व रेखिव दगडीशिल्पांच्या तोडीत बांधलेले आपणास पहावयास मिळते. विशेष म्हणजे नाशिकच्या त्रंबकेश्वरामंदिरापासून ते खेडच्या भिमाशंकर मंदिरापर्यंत पसरलेल्या अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील बालाघाट रांगेत जवळपास अशी बारा महाराष्ट्रातील जोतीर्लिंगाची रचना नदी किनारी केलेली पहावयास मिळते. त्याच पैकी असलेले येथील कुकडी नदीच्या काठावरील कुकडेश्वर मंदिर आहे.\n#जुन्नर -आपटाळे – चावंड – कुकडेश्वर असा येथे जवळपास 17 कि.मी प्रवास करून पोहचता येते. हे मंदिर भु- लगत असल्याने येथपर्यंत चारचाकी प्रवास करणे सहज शक्य आहे. हा परीसर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला असल्याने येथील सुंदरतेचे वर्णन कोणत्या शब्दात व्यक्त करावे हेच कळत नाही.\nयाच मंदिराच्या पश्चिमेस एक दक्षिणोत्तर पसरलेली एक डोंगर रांग निदर्शनास पडते. याच डोंगराच्या मध्यभागी आपणास कुकडी नदिचे उगमस्थान असून येथे पोहचण्यासाठी पुर – शिरोलीमध्ये गाडी पार्क करून चढण्याचा सोपा मार्ग मिळतो. पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे कारण खुप दमछाक करणारी येथील जंगलवाट आहे. साधारण तासा भरात आपण येथे पोहचतो. जाताना निसर्गाच्या विविधतेचे दर्शन घडतेच. सध्या करवंदाच्या जाळ्या भरगोस फळांनी लगडलेल्या असून करवंदाच्या फुलांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळलेला असल्याने आपणास चालताना तो गंध जाणवतो. विविध वृक्ष व वेलींणी हा परीसर व्याप्त असल्याने विविध पक्षी व प्राणी यांचा हा स्वर्गच आहे की काय असा भास होतो.\nकातळकड्यात उंचीवर कोरलेली येथे लेणी असून यामध्ये बसण्यासाठी ओटे कोरलेले आहेत.दोन लहान मोठे शिवलिंग असून पश्चिम भिंतीवर कातळातच एक मुर्ती कोरलेली आहे. साधारण पाच बाय अडीच फुट लांबी व रूंदिची एक टाकी कोरलेली असून तीची खोली स���धारण पाच फुट असावी. याच टाकीच्या पश्चिम व दक्षिण किना-यात डोंगरातुन पाण्याची सतत वाहत असलेली नैसर्गिक धार टाकीत पडते व ती पुढे खाली दरीत जाते. याच ठिकाणास सोनतीर्थ संबोधतात. ही सतत वाहणाऱ्या पाण्याची धार वर्षभर वाहत असल्याने कुकडी नदिचे उगमस्थान दर्शवित आहे. येथील दर्शन घेतल्यानंतर निसर्ग लावण्याचा अनुभव घेण्यासाठी आपणास खाली न उतरता आलेली वाट डोंगर माथ्यावर घेऊन जाते. आपल्याला थकवा जाणवत नसेल तर निश्चितच डोंगर माथ्यावरून ढाकोबा, किल्ले जिवधन, किल्ले चावंड, व-हाडी डोंगररांग, शंभू डोंगर, कुकडेश्वर मंदिर परीसर, माणिकडोह धरण, उच्छिलचा तलाव अशी अनेक निसर्गाने नटलेली दृश्य पहावयास मिळतात. परंतु यासाठी वेळ मात्र जास्त लागतो.\nयाठिकाणच्या सुंदर सोनतीर्थास कधी भेट द्यावयाची झालीच तर नक्कीच वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.\nआमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nव युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.\nलेख/छायाचित्र श्री. रमेश गणपत खरमाळे\nमाजी सैनिक संघ जुन्नर.\nखिरेश्वरच्या जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड दर्शनासाठी जाताना काय पहाल.\nDecember 29, 2017 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग खजिना, पुरातन मंदिरे, महत्वाची माहिती, श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक)प्रविण खरमाळे\nखिरेश्वरच्या जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड दर्शनासाठी जाताना काय पहाल.\nजुन्नरहुन आज लवकरच निघालो होतो. त्यामुळे सकाळचे सुर्योदयाचे विहंगम दृश्य पिंपळगाव जोग धरणाच्या भिंतीवरून सुर्यदेवतेच्या प्रतिबिंबासह धरणाच्या अथंग पसरलेल्या पुर्वेकडील पाण्यात पाहायला मिळत होते. अंगाला जाणवणारी बोचरी थंडी, जलाशय परिसरात थव्याने विहार करणारे पक्षी, धरणाच्या पाण्याच्या लाटांचा होणारा मंजुळ आवाज व पक्षांच्या गाण्यांचे कानावर ऐकु येणारे मधुर स्वर सर्व काही आनंद देणारे होते.\nमी, अक्षय व ओंकार खिरेश्वरकडे हे दृश्य डोळ्यांमधे साठवत चारचाकिमधुन चाललो होतो. समोरच हरिश्चंद्र गड रांगेचे चारचाकीच्या समोरच्या काचेतून दिसणारे दृश्य पाहून असे वाटत होते की जणू ती सिनेरीच काचेवर लावली आहे की काय खिरेश्वर मध्ये दत्ता बहुर्ले व त्याचा मित्र चिंतामण गाईड म्हणून येणार होते. कारण आजपर्यंत कधीही कुणीही न गेलेल्या अवघड व चित्तथरारक ठिकाणी अनुभव घ्यायला जायचे होते. समोरच चिंतामण चे ऐश्वर्या हाॅटेल होत. हाॅटेल छोटसच परंतू कुटुंबाची उपजिविका यावरच त्याची चालते. माणुसकीला जपणारा चिंतामण चारचाकी पाहताच पळत आला. कारण दत्ताने त्यास सांगितले होते कि आज सरांबरोबर आपणास भ्रमंतीला जायचय. चारचाकी पार्क केली व आम्ही खाली उतरलो. दत्ता पोहचला नव्हता. तोपर्यंत चिंतामणने नाष्ट्याला गरमागरम पोहे केले. दत्ता पण पोहचला. चहा नाश्ता करत आमचे जुन्नर दरवाजाने जाण्याची तयारी झाली परंतु त्या रस्त्याने जायचे हे फक्त चिंतामणलाच माहीत. दत्ता पण या रस्त्याने एकदाच गेलेला. चिंतामणला हाॅटेलची ऑर्डर असल्याने येणे शक्य नव्हते. त्यामुळे दत्ता व आम्ही निघालो. एक जिवघेण्या मार्गाकडे. जायचे कसे माहित नव्हते परंतु निघालो मात्र नक्की.\nखुप मोठी रिस्क आज मी घेणार होतो. पुर्वजांनी अशा मोठ्या रिस्क घेतल्याने आपणास आज खुप काही शिकायला मिळते. म्हणूनच एक चान्स घ्यायचाच व तेथील ऐतिहासिक व नैसर्गिक खुणा पहायच्याच व ते पण फक्त आणि फक्त एकट्यानेच हा निर्धार मनात होता. आज पर्यंत खिरेश्वर गावातील एकाही व्यक्तीने येथे जाण्याचे धाडस केले नव्हते. जुन्नर तालुक्यातुन येथे कुणी कधी गेल्याचे ऐकण्यात नाही व यावर कुणी काही लिहिले हे पण वाचनात नाही असे खिरेश्वर ग्रामस्थ सांगतात. ते म्हणतात फक्त तेथे जायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो. अशा ठिकाणी मला जायचे होते.\nआमचा प्रवास जंगलवाटा तुडवत सुरू झाला तो हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या जुन्नर दरवाज्याने. माझ्या निरीक्षणातुन एक गोष्ट लक्षात आली की हरिश्चंद्र गडावर पुर्वी जाण्यासाठी मुख्य वाट म्हणजे हाच जुन्नर दरवाजा होय. कारण या वाटेवर कोरलेले पायरीमार्ग,हाताच्या बोटांच्या सपोर्ट साठी कातळात कोरलेल्या खोबण्या, घळीतील पाण्याचे टाके, विशिष्ट पद्धतीने खडकात कोरलेल्या पायर्‍या व घळीतील पायरीमार्गावर असलेल्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराचे दगडी शिल्प खुप काही सांगुन गेले. ही घळ जेथे संपते ते ठिकाण म्हणजेच हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याचा पायथा होय, म्हणुन या मार्गाला खुप महत्व. दुसरा संदर्भ म्हणजे जुन्नर तालुक्यातील असलेले सात किल्ले याच मार्गाने जवळचे. लवकरात लवकर व कुणाच्या निदर्शनास न येता छुप्यामार्गाने येथे पोहचण्याची ही वाट असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असो\nपाऊल वाटा झपझप तुडवत व मार्ग काढत आम्ही आता तीन चढाईचे टप्पे चढून वर आलो होतो. घड्याळात 10 वाजले होते. उजव्या हाताला ज्या ठिकाणी जायचे होते तो भाग दिसत होता. परंतु राॅकपॅच अवघड वाटत होता. आमच्या कडे कोणतेही चढाईचे साधन नव्हते. सोबत पाण्याच्या बाटल्या व न्याहरीची शिदोरी होती. कॅमेरा व ट्रायपाॅड बगलेत अडकवलेले होते. एक राॅकपॅच दत्ताने बोट करून दाखवत बोलला येथुन आपण चढूया. मी हो म्हटले व चढण्यास प्रारंभ केला. मध्यभागापर्यंत काहीच वाटले नाही परंतु तेथुन पुढे प्रसंग खुपच अवघड होता. दत्ताला सांगत होतो तुम्ही चढू नका. परंतु त्यांनी ऐकले नाही व तेथेच थरथर कापु लागले. त्यांना धिर देत देत सपोर्ट करत कसेबसे थोड्या सपाटीवर पोहचलो. जवळपास एकतास आमचा येथे खर्च झाला. त्या डोंगरावर चढण्यासाठी कुठून जागा मिळते का ते मी त्यांना तेथेच थांबवत शोधू लागलो. डोंगराचा पुर्व, दक्षिण व पश्चिम भाग संपूर्ण पायाखाली घालत. चढाई मार्ग शोधु लागलो परंतु यश काही प्राप्त झाले नाही. खुप खिन्न व निराश झालो. कडेकपारीने जुन्नर दरवाजाकडे मित्रांना पुढे या आवाज देत चालू लागलो.\nते तिघे वाळलेल्या कारव्यांमधून मार्ग काढत घळीच्या वाटेकडे येत होते. मला आता जंगली जनावरांचा मार्ग मिळाला होता. मी पटपट चालू लागलो. घळीतील अर्धी वाट चढून मित्रांची वाट पाहू लागलो. बसल्या बसल्या मला पुरातन कोरीव खुणा उजव्या हाताला दिसुन आल्या. त्यांचा मागोवा घेत घेत मी पुन्हा अवघड कड्याकडे चालु लागलो. अतिशय निसरडी वाट व जवळपास 300 फुट शेजारी खोल दरी. परंतु प्रयत्न सोडायचे नाही हाच निश्चय मनी. आता एका अवघड राॅकपॅच जवळ आलो होतो.\nतेथुन वर जवळपास पन्नास फुट वर चढायचे होते. चढता येईल का हा विचार करत असताना खाली दरीत उतरण्याचा एक पायरीमार्ग दिसु लागला. काळाच्या ओघात तो पुसला गेला होता. खडकात कोरलेल्या पायर्‍या होत्या. हाताच्या बोटांच्या सपोर्ट खोबण्या मात्र चांगल्या स्थितीत होत्या. वर वळुन पाहीले तर दहा बारा खोबण्या निदर्शनास आल्या. थोडा धीर आला. त्या खोबण्यांच्या मदतीने वर चढायला सुरुवात केली. चढणे अवघड होते परंतु भक्कम व विश्वासु सपोर्ट त्या खोबण्यांचा होता. मित्रांचा आवाज कानी येत होता सर तुम्ही कोठे आहेत. मी आवाज दिला तेथेच घळीत बसून रहा. मला तुमच्या पर्यंत यायला कमीत कमी दिड, दोन तास ल���गतील. मी कोठे आहे हे त्यांना समजने शक्य नव्हते. परंतु त्या घळीत त्यांना आवाज मात्र पोहचला होता. मी आता एका सपाट भागावर आलो होतो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी दक्षिणेकडे चालू लागलो व पुढे पन्नास फुटावर जावून अचानकपणे थांबलो. गगनात मावेनासा झालेला आनंद क्षणात नाहीसा झाला. समोरचे दृश्य खुप भयानक होत. पुढे एक फुट रूंद एवढीच जागा होती. ज्या ठिकाणाची उत्सुकता होती त्या ठिकाणी पोहचता येईल का हा प्रश्न होता. मी एकटाच होतो. सटकलो तर त्या कड्याला माझे नाव दिले जाईल हे मात्र नक्की. काय करावे सुचेना. पुर्वेकडे खिरेश्वर दृश्य, दक्षिणेकडे माळशेजघाट दृश्य तर पश्चिमेला तारामती शिखर दृश्य फक्त मान 180 डिग्री फिरवली की दिसत होते.दोन, तीन हजारहून जास्त खोल दर्या दोन्ही बाजूला राक्षसी रूपात दिसत होत्या. दृश्य मात्र लाजवाब परंतु भयानक रूपात. क्षणात स्वर्गात मी अवतरल्याचा भास मला झाला. येथुन परतायचे नाही हाच मी निर्णय घेतला. घोड्याच्या पाठीवर दोन बाजुला पाय सोडून बसावे तसा मी त्या दोन्ही बाजुला पाय खाली सोडत तीन हजार फुट खोल दरी असलेल्या कातळ भिंतीवर बसलो. हळु हळु पुढे सरकू लागलो. पुढे दहा फुट खोल कातळाच्या नैसर्गिक खाचेत उतरायचे होते. तेथपर्यंत अगदी धाडसाने उतरलो. या ठिकाणी तर जागा फक्त अर्धाफुट पेक्षाही कमी होती, परंतु भिती न बाळगण्याचे कारण म्हणजे येथील असलेला पक्का व भरोसेमंद खडक होता. येथुन पण मला ज्या ठिकाणाची उत्सुकता होती ते ठिकाण दिसत नव्हते. पुन्हा मनाचे खच्चीकरण झाले. आता खिरेश्वर बाजुने जवळपास पंचवीस फुट खोल उतरायचे होते. मार्ग अवघड होताच. फसलोच तर हेलिकॉप्टर शिवाय सुटका होणे नाही हे मात्र नक्की लक्षात येत होते. आणि सटकलोच तर खिरेश्वर गावात समाधी बनणार हे ही तीतकेच खरे होते.\nआता आर या पार हाच पर्याय होता. धाडस करत मी खाली पंचवीस फुट उतरलो. व त्या कातळ कड्याचा आधार घेत समोरचे दृश्य पाहून नाचू लागलो. समोरच्या दृश्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे असे शब्दच सुचेनासे झाले. माझे ध्येय माझ्या समोर होते. परतीच्या मार्गाला काय वाढून ठेवलंय सर्व काही विसरून गेलो होतो. वाचताना वाचक निश्चितच माझी तुलना वेडा, सटकू किंवा अन्य काही करतील यात शंकाच नाही. परंतु मी जे काही पहात होतो अनुभवत होतो ते मात्र माझ्या जीवनात काही वेगळच होत. माझ्या समो��� एक निसर्ग निर्मित जवळपास 35 ते चाळीस फुट लांबीचा पिस्तुल पुल होता. तो 2200 वर्षापासुन येथे असावा कारण येथील दृश्य पाहण्यासाठी कातळात कोरलेला मार्ग आजही दिसून येत आहे. कदाचित तो मार्ग आज चांगल्या स्थितीत असता तर जगातील लाखो पर्यटक येथील दृश्य पहायला निश्चितच आकृष्ट झाले असते. व जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावचा इतिहास काही वेगळाच असता. मित्रांनो हे क्षण व हे निसर्ग वैभव मनाच्या कोपऱ्यात व सोबत असलेल्या कॅमेरात टिपायचे थोडेच विसरेल बर. हे तुमच्या पर्यंत पोचायलाच पाहिजे हा माझा नेहमीचा निर्धार असतो. मला माहित नव्हते कि मी माघारी पोहचेल की नाही परंतु ते कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करने गरजेचे होते. (हा थ्रिल प्रसंग आपण माझ्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या यूट्युब चायनलवर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सब्स्क्राईब करायला विसरू नका व इतर आपल्या मित्रमंडळीना पाहण्यासाठी शेर करायला विसरू नका.\nमाझी एकाग्रता व एकनिष्ठता माझ्या कामी आली व आपले सर्वांचे “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” पेजला असलेल्या अशिर्वादाने मी अतिशय जीवघेण्या प्रसंगातून मित्रांपाशी घळीत सुखरूप 2:00 वाजता पोहचलो. (आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये) पुन्हा जुन्नर दरवाजाने चढण्यास सुरूवात केली. या जुन्नर दरवाजा मध्ये कोरलेल्या पायर्‍या काळाच्या ओघात व अतिवृष्टीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याने लुप्त होत गेल्याने त्यांचे अवशेष मात्र पहावयास मिळतात. तसे जुन्नर दरवाजाने चढणे अवघड नाही. वर चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचे रमणीय दृश्य दिसते. बालेकिल्ल्यावर दगडी तटबंदी पाण्याच्या टाक्या पाहता येथे 25 ते 30 जण येथे राहत असावेत असे येथील राहण्यासाठीचे बांधकाम अवशेषांवरून समजते.\nबालेकिल्ल्यावर सध्या नवतरूणांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थापण्य केलेली प्रतिमा फारच सुरेख दिसत होती परंतु त्यावर छत असणे गरजेचे वाटले. यानंतर तारामती शिखर, गणेश लेणी व मंदिर परीसर भ्रमंती करत व दर्शन घेत कोकणकड्याचे अलौकिकतेचे डोळेभरून सौंदर्य पाहत परतीला लागलो.\nएकदिवसीय हा प्रवास अगदीच दमछाक करतो परंतु निसर्ग सौंदर्य मात्र ही दमछाक क्षणात विसरण्यास भाग पाडते. पुन्हा जुन्नर दरवाजातून उतरताना सुर्यास्ताचे मावळतीचे विलोभनीय दृश्य “महाबळेश्वर “च्या सुर्यास्ताच्या ठिकाणाची आठवण करून देते. अगदी हुबेहुब सुर्य या ठिकाणाहून नभात लुप्त होताना दिसतो हे मात्र पाहण्यासारखे आहे. पुन्हा उतरणीला लागलो व त्या अंधुक प्रकाशात उतरणीच्या वाटेवर सरकत सरकत डोंगर पायथ्याशी पोहचलो. खिरेश्वर गावातील विजेचे दिवे जवळ जवळ येऊ लागले होते. त्या माळराणावरच्या कुसळीगवतावर पडणार्‍या पावलांचा आवाज घेत घेत चारचाकी पार्क केली तेथे पोहोचलो. चिंतामणीने पुन्हा ब्लॅक टी चा आग्रह केला. त्याला नाराज न करता चहाची चुस्की घेतली. घराच्या वाटेकडे लक्ष लागले होते. दत्ताचे आभार मानत पिंपळगाव धरणाच्या भिंतीवरील वरखाली असलेल्या रस्त्याने हळु हळु जुन्नरच्या दिशेने वाटचाल केली. ती विसावा घेण्यासाठी.\nलेख / छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nजुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nDecember 1, 2017 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग खजिना, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nजुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nमी याबाबतीत संपूर्ण माहिती देणार आहेच परंतु\nजो कुणी प्रथम हे भुयार ओळखेल त्या पर्यटकाचा फेसबुक प्रोफाईल फोटो पेजवर अभिनंदन म्हणुन टाकण्यात येईल.\nकमेंट्स मध्ये या भुयाराचे करेक्ट लोकेशन लेणी किंवा किल्यावर कोठे आहे ते सांगणे गरजेचे आहे. तसेच पोस्ट शेर करणे आवश्यक आहे.\nछायाचित्रे :- श्री.खरमाळे रमेश\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी स��पदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2020/10/18/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97-2/", "date_download": "2021-06-23T22:57:58Z", "digest": "sha1:4LI57O4DFB6Y7D5NWDM3IITWGN3XORIN", "length": 10404, "nlines": 87, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "नांदेड:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक मंगळवारपासून तीन दिवस नांदेड दौर्‍यावर – Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nनांदेड:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक मंगळवारपासून तीन दिवस नांदेड दौर्‍यावर\nनांदेड ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक श्री अविनाश आदिक आणि श्री रवींद्र तौर हे पक्षनिरीक्षक दि. 20, 21 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. तर दि. 22 ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक श्री. अविनाश आदिक आणि श्री. रवींद्र तौर हे दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नांदेड येथे मुक्कामाला येणार असून शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. दि. 20 ऑक���टोबर मंगळवार रोजी कंधार येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 10 ते 11.30 या वेळेत लोहा आणि कंधार तालुक्यातील पदाधिकार्‍यांची व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. तसेच याच दिवशी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात 12.30 ते 2 या वेळेत मुखेड तालुक्यातील कार्यकर्तेे, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील.\nमुखेड येथून निघाल्यानंतर देगलूर येथे शासकीय विश्रामगृहात 4 ते 5.30 या वेळात कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात 6.30 ते 7 या वेळेत नायगाव आणि बिलोली या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. दि. 21 ऑक्टोबर रोजी बुधवारी नांदेड येथून हदगावकडे ते रवाना होतील. हदगाव येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 10 ते 11.30 या वेळेत हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. दुपारी 1 वाजता माहूर शासकीय विश्रामगृह येथे पोहचून 1 ते 3 या दरम्यान माहूर व किनवट तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.\nत्यानंतर भोकर येथे त्यांचे 5 वाजता आगमन होईल. 5 ते 6.30 या वेळेत भोकर येथील शासकीय विश्रामगृहात भोकर, उमरी, धर्माबाद या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबर रोजी गुरूवारी सकाळी 9 ते 12 या वेळात शासकीय विश्रामगृह नांदेड येथे नांदेड, अर्धापूर, मुदखेड व इतर सर्वच तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उपलब्ध असतील. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्षनिरीक्षकांशी भेटताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे बंधनकारक आहे.\nदोन्ही पक्षनिरीक्षक प्रत्येक तालुक्यामध्ये जावून पक्षसंघटनाबाबत आढावा घेतील व कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांच्या भेटी घेवून चर्चा करतील. या दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पक्षनिरीक्षकांच्या या दौर्‍यात सर्व फ्रंटचे पदाधिकारी व इतर सेलचे पदाधिकारी तसेच प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या सूचना मांडाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री व नांदेड जिल्ह्याचे प्रभारी जयप्रकाश दांडेगावकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा नांदेड ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांनी आवाहन केले आहे.\nयूपी: हिंदू से शादी करने पर मुस्लिम महिला की पिटाई, सिर मुंडवाया\nमुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)\nवसीम रिजवी पर रेप का आरोप, जांच में जुटी पुलिस\nमस्जिद विध्वंस : बाराबंकी के पूर्व एसडीएम को हाईकोर्ट का नोटिस\nऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला साहित्य भेट\nयूपी शिया वक्फ़ बोर्ड के पूर्व अध्यक्ष वसीम रिज़वी पर महिला ने लगाया रेप का आरोप\nयूपी के गांव में बच्ची से दुष्कर्म, हत्या; आरोपी गिरफ्तार\n'जिस्म-2' में शुद्ध वासना दिखाने जा रही हूं : पूजा भट्ट\nPrevious Entry ट्विटर ने जम्मू-कश्मीर को बताया चीन का हिस्सा \nNext Entry कोलकाता नाइट राइडर्स ने सनराइज़र्स हैदराबाद का हराया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2018/8/3/Article-on-Memories-of-sanghgeet.html", "date_download": "2021-06-24T00:29:17Z", "digest": "sha1:VYUN5B7DE4KKPUN4F6IBKGUKODH62RSD", "length": 20963, "nlines": 37, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " ‘क्यों चक्र चलाना भूल गये...?’ - महा एमटीबी महा एमटीबी - ‘क्यों चक्र चलाना भूल गये...?’", "raw_content": "‘क्यों चक्र चलाना भूल गये...\n‘निज गौरव को निज वैभव को, क्यो हिंदू बहादुर भूल गये.’ ६६ वर्षांपूर्वी हे गीत मी गात होतो, तेव्हा माझे वय सहा वर्षांचे होते. तेव्हा ‘निज वैभव’ म्हणजे काय आणि ‘निज गौरव’ म्हणजे काय, काही कळत नव्हते. ‘हिंदू बहादुर’ म्हणजे कोण, हेदेखील कळत नव्हतं. या गोष्टी कळण्याचे ते वय नव्हते. असे असले तरी संघगीतात गेयता असते, त्याला उत्तम चाल असते, त्यामुळे ते आपण गुणगुणत बसतो. लहानपणी जे आपण ऐकतो. त्याचा ठसा चिरकाल मनावर उमटलेला असतो. ते विसरता येत नाही. वय वाढत गेले की, विस्मरणाचा रोग सुरू होतो. बालवयात फक्त स्मरणाचा अनुराग असतो.\nसंघ शाखेत जाऊन मला आता जवळजवळ ६६ वर्षे झाली आहेत. संघ परिभाषेत माझे संघवय ६६ वर्ष आहे. या ६६ वर्षांत संघाच्या सहा उत्सवातील गुरुपौर्णिमेचा उत्सव हा चुकविता येत नाही. आणीबाणीच्या काळात मी कारागृहात होतो, शाखा बंद होत्या, पण त्या काळातही गुरुपौर्णिमेचा उत्सव झालाच. त्याचे स्वरूप थोडे बदलले. यावर्षी प्रथेप्रमाणे मी माझ्या वस्तीतील शाखेत गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी गेलो आणि शिशु असताना म्हणजे जवजवळ ६६ वर्षांपूर्वी जे गीत मी शाखेत गायले, ते गीत पुन��हा ऐकायला मिळाले. असे काही घडले की, मनुष्यस्वभावाप्रमाणे आपण भूतकाळात रमून जातो. जुन्या सिनेमातील गाण्याविषयी असेच असते. ते गाणे ऐकले की, आपल्याला भूतकाळ आठवू लागतो. त्या गाण्याबरोबर असंख्य आठवणी मनापुढे नाचू लागतात आणि आपण त्यात रंगून जातो. नव्या पिढीतील तरुण-तरुणी विचारतात,”काय जुनी गाणी ऐकत बसता” मी ते का ऐकतो हे त्यांना समजत नाही आणि मलाही समजून सांगता येत नाही.\nगीत होते -‘निज गौरव को निज वैभव को, क्यो हिंदू बहादुर भूल गये.’ ६६ वर्षांपूर्वी हे गीत मी गात होतो, तेव्हा माझे वय सहा वर्षांचे होते. तेव्हा ‘निज वैभव’ म्हणजे काय आणि ‘निज गौरव’ म्हणजे काय, काही कळत नव्हते. ‘हिंदू बहादुर’ म्हणजे कोण, हेदेखील कळत नव्हतं. या गोष्टी कळण्याचे ते वय नव्हते. असे असले तरी संघगीतात गेयता असते, त्याला उत्तम चाल असते, त्यामुळे ते आपण गुणगुणत बसतो. लहानपणी जे आपण ऐकतो. त्याचा ठसा चिरकाल मनावर उमटलेला असतो. ते विसरता येत नाही. वय वाढत गेले की, विस्मरणाचा रोग सुरू होतो. बालवयात फक्त स्मरणाचा अनुराग असतो. या गीताने मला अंधेरीतील माझ्या शाखेत नेले. तेव्हा माझी शाखा अंधेरी पश्चिमेला आमराईत लागत असे. तेव्हा मी गुंदवली गावात राहत होतो. घर ते शाखा दोन किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागे. तेव्हा त्याचे काही वाटत नसे. चालण्याची तेव्हा सर्वांनाच सवय होती. तेव्हाचे अंधेरी स्टेशन, अंधेरी पश्चिमेला स्टेशनवरच असलेली आंब्याची झाडे, आंब्याच्या दिवसात त्यांना लागणारे आंबे, रेल्वेलाईनला समांतर शाखेकडे जाणारा रस्ता, रस्त्यावरील भलेमोठे पिंपळाचे झाड, त्याखालून जाताना आम्ही मुद्दाम जोराने पाय आपटत असे आणि त्याचा आवाज नंतर घुमत असे आणि आमच्या शाखेचे तेव्हाचे मुख्य शिक्षक निळकंठ जुहूकर, अशा सर्व आठवणी दाटून आल्या. जुहूकरांची तर आठवण आणि प्रतिमा मनात न पुसण्याइतकी बसलेली आहे. तेव्हा ते मला माझ्या बोबड्या बोलण्यावरून खूप चिडवत असत आणि आजही कधी भेटले की, गमतीने त्या आठवणी ते काढतातच.\nआता गीताचा अर्थ समजण्याचे वय झाले. गीताची पहिली ओळ संपल्यानंतर दुसरी ओळ सुरू होते -\n‘उपदेश दिया जो गीता में, क्यों सुनना सुनाना भूल गये’ आणि यानंतर लगेच पुढच्या कडव्याला सुरुवात होते. पुढचे कडवे असे आहे -\n‘रावण ने सिया चुराई थी,\nहनुमंत ने लंका जलाई थी,\nअब लाखों सीता हरी गयी,\nक्यो लंका जल��ा भूल गये’\nहे गीत कोणी रचले, त्याचे साल कोणते, याची मला माहिती नाही. संघगीतांच्या पुस्तकात कवीचे नावही नसते आणि ते कोणत्या साली रचले, त्याचे सालही नसते. गीत संघाचे असते, कवीचे नसते. त्यामुळे कवीचे नाव नसते. गणवेश मी, माझ्या पैशाने खरेदी करतो, पण बोलताना म्हणतो की, “हा संघाचा गणवेश आहे.” म्हणजे, माझा नाही. याला म्हणतात,‘संघ संस्कार.’\nगीतातल्या शब्दांवरून आणि त्यातील भावावरून हे लक्षात येते की, या गीताला फाळणीची पार्श्वभूमी आहे. १९४६ ते ४७ या वर्षात देशात भयानक दंगे झालेले आहेत. नौखालीचा दंगा, गांधीजींच्या पदयात्रेमुळे चर्चेत आला. १९४७ साली देशाची फाळणी झाली. पाकिस्तानात आणि पूर्व पाकिस्तानात हिंदूंच्या कत्तली झाल्या. हजारो स्त्रिया पळविल्या गेल्या. हिंदू समाजावर झालेला हा अतिशय भीषण अशा प्रकारचा आघात होता. यापूर्वी महम्मद बीन कासीम, नादिर शहा, बाबर, औरंगजेब, टिपू यांनी हिंदू समाजावर असेच अत्याचार केले, परंतु त्याचा कहर १९४७ च्या फाळणीत झाला. म्हणून गीतातील ओळ आठवण करून देते की, एका सीतेला रावणाने पळविले, त्याचा सूड म्हणून हनुमंताने लंकेला आग लावली आणि आता लाखो सीतांचे हरण झाले आणि आपण सर्व लंकेला आग लावण्याचेच विसरून गेलो. घरात रडत बसलो. ही व्यथा, या ओळीतून काव्य आणि गेयता घेऊन फार जबरदस्तपणे येते.\n‘गीता का पाठ पढाया था,\nअर्जुन को वीर बनाया था,\nक्यो रास रचाना याद रहा,\nक्यों चक्र चलाना भूल गये...\nहा रडवेपणा, कायरता आमच्यात का आली कारण आम्ही गीतेला विसरलो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने युद्ध करण्यास उठविले. त्याला त्याच्या क्षात्र धर्माची आठवण करून दिली. “रडत राहण्यासाठी, अपमान सहन करण्यासाठी, आपले हक्काचे सोडण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही. उठ, धनुष्य हातात घे आणि लढायला सिद्ध हो. काका, मामा, गुरू, आजोबा, भाऊ, कशाचाही विचार करू नकोस, हे सर्व अधर्मी आहेत. त्यांनी भयानक पापे केलेली आहेत, ते आपल्या पापानेच मेले आहेत, तू फक्त निमित्तमात्र हो आणि सर्वांना खलास करून टाक. हा क्षात्रधर्म आहे. तो हिंदू बहादुर विसरले.”\nया कडव्यातील दुसरी ओळ आठवण करून देते की, आम्ही श्रीकृष्णाची रासलीला जीवंत ठेवली आहे, तिचे विस्मरण आम्हाला झाले नाही, आम्हाला विस्मरण झाले ते, सुदर्शन चक्राचे. रासक्रीडा, प्रेमभक्तीचा एक आविष्कार असेल, परंतु ती क्षात्रधर्माचा बळी देऊन जर आपण करायला लागलो, तर आपली अवस्था शक्तीहिन गलितगात्र झालेल्या माणसासारखी होईल. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे, रासलीला तेव्हाच खेळली पाहिजे, जेव्हा एका हातात सुदर्शन असेल, ते पेलण्याची ताकद बोटांमध्ये असेल, ते सोडण्याचे सामर्थ्य शरीरात असेल, सोडण्याचा आदेश देण्यास मन खंबीर असेल आणि ते कशासाठी सोडायचे याचा सारासार विचार करणारी बुद्धी स्थिर असेल.\nगीताचे तिसरे कडवे सुरू होते-\n‘राणा ने राह दिखाई थी,\nशिवराज ने भी अपनाई थी\nजिस राह पे बंदा वीर चला,\nउस राह पे चलना भूल गये’\nराजस्थानच्या राणा संघाने मुस्लीम आक्रमकांचा जबरदस्त प्रतिकार केला. असं म्हणतात की, त्यांच्या शरीरावर ऐंशीहून अधिक जखमा झाल्या होत्या, पण हा शूरवीर शरण गेला नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणार्या शिवरायांचे काय कौतुक करावे आपली वाणी आणि लेखणी त्यासाठी तोकडी पडते. रायगडावर त्यांनी हिंदू सिंहासन निर्माण केले. ते चक्र सोडायला विसरले नाहीत आणि लंकादहनाचा संदेशही विसरले नाहीत. त्याच मार्गावरून बंदा बैरागीदेखील निघाला. गुरुपुत्रांच्या हत्येचा बदला त्याने घेतला. गुरुपुत्रांना ठार करणाऱ्या यवनांना त्याने कंठस्नान घातले. ही आपली पराक्रमाची गाथा आहे आणि आपल्या क्षात्रतेजाचा प्रवास आहे. तो प्रवास १९४७ च्या फाळणीमध्ये का थांबला गेला आपली वाणी आणि लेखणी त्यासाठी तोकडी पडते. रायगडावर त्यांनी हिंदू सिंहासन निर्माण केले. ते चक्र सोडायला विसरले नाहीत आणि लंकादहनाचा संदेशही विसरले नाहीत. त्याच मार्गावरून बंदा बैरागीदेखील निघाला. गुरुपुत्रांच्या हत्येचा बदला त्याने घेतला. गुरुपुत्रांना ठार करणाऱ्या यवनांना त्याने कंठस्नान घातले. ही आपली पराक्रमाची गाथा आहे आणि आपल्या क्षात्रतेजाचा प्रवास आहे. तो प्रवास १९४७ च्या फाळणीमध्ये का थांबला गेला त्या मार्गावरून चालण्याचे आपण का विसरलो त्या मार्गावरून चालण्याचे आपण का विसरलो आणि म्हणून त्याची आठवण करून देणारे ध्रुवपद येत राहते-\n‘निज गौरव को निज वैभव को,\nक्यों हिंदू बहादुर भूल गये’\nगीताचे शेवटचे कडवे आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे -\n‘केशव की है ललकार यही,\nभारतमाता की पुकार यही,\nजिस गोद में जीवन पाया है,\nक्यों मान बढाना भूल गये’\nझालं ते झालं, आता त्याचा शोक करत बसण्यात काही अर्थ नाही, आता आपण आपलाच उद्धार करण्यासाठी कंबर कसून तयार झाले पाहिजे. केशव म्हणजे केशव बळीराम हेडगेवार. त्यांनी काय सांगितले, “हिंदुस्थान हिंदूंचा आहे, हिंदू म्हणून हिंदुस्थानच्या उत्थान आणि पतनास मीच जबाबदार आहे. मी जेव्हा सामर्थ्यसंपन्न होतो, तेव्हा ही माझी भारतमाता सुवर्णभूमी झाली, वैभवसंपन्न झाली आणि जेव्हा मी दुर्बळ झालो तेव्हा माझ्या भारतमातेचे सर्व वैभव लयास गेले. ते वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर केशवाने ललकारी दिली आहे - उठा जागे व्हा शक्ती संघटनेतच असते, स्वतःला दुर्बळ समजू नका, आपण प्रत्येकजण हनुमंताचे अंश आहोत, सुदर्शनधारी श्रीकृष्णाचे वंशज आहोत आणि छत्रपती शिवरायांचे अनुगामी आहोत.”\nभारतमातेचीदेखील हीच आर्त हाक आहे. तिचे सांगणे आहे की, “तुम्ही सर्व माझी संतान आहात, माझ्याच अंगाखांद्यावर बागडता, माझ्यातूनच तुमचे भरणपोषण होते, कसल्या जातीच्या कृत्रिम भिंती तुम्ही उभ्या केल्या आहेत, भेदांचे अडसर उभे केले आहेत, ती आपली ओळख म्हणून मारामार्या करता, सोडून द्या, हे लाजिरवाणे जिणे आणि जागवा एकच जाणीव, आम्ही पुत्र भारताचे” उत्सवातून आल्यानंतर पूर्ण दिवसभर हे गीत माझ्या मनात सतत गुणगुणत राहिले आणि डोके त्याच्या अर्थाचा शोध घेत राहिले. त्या दिवशी तरी इतर सर्व विषय डोक्यातूनही गेले आणि मनातूनही गेले. फक्त एक ओळ सतत येत राहिली की, ‘निज गौरव को निज वैभव को, क्यों हिंदू बहादुर भूल गये’ आणि या विस्मरणाचे परिणाम आजूबाजूला सतत दिसू लागतात, तेव्हा अस्वस्थ व्हायला होते आणि मग ही अस्वस्थताच स्वस्थ बसू देत नाही. ती कार्यप्रवण करीत राहते. शिशुपणात गायलेल्या एका संघगीताचे हे अद्भुत सामर्थ्य आहे.\nहिंदू भगवान श्रीकृष्णछत्रपती शिवाजीहिंदू बहादुर Hindu Lord Sri Krishna Chhatrapati Shivaji Hindu Bahadur", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2019/2/13/Article-on-Bangladesh-economy-growing-faster-than-Pakistan.html", "date_download": "2021-06-23T23:16:05Z", "digest": "sha1:PSUCVFS3EP2H2Y6U67TP4WF7SAXUJNCQ", "length": 10702, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " कालाय तस्मै नमः। - महा एमटीबी महा एमटीबी - कालाय तस्मै नमः।", "raw_content": "\nएका जन्मात प्रारंभीच्या काळात केलेल्या दुष्कृत्यांची फळं त्याच जन्मात उत्तरार्धात भोगावी लागतात, हे सिद्ध करू शकणारी असंख्य उदाहरणं आपल्या आजूबाजूला सापडतील. हे तत्त्व जसं व्यक्तीला लागू होईल, तसंच ते व्यक्तीसमूहांना, समाजांनाही लागू होईल. उदाहरणार्थ, भारतीय उपखंड आणि त्यातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांचा विचार करता येईल. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. परंतु, भारताची फाळणी होऊन भारताच्या पूर्व आणि पश्चिमेत पाकिस्तान नावाचं नवं राष्ट्र जन्माला घातलं गेलं. ज्या सिंधू नदीवरून ‘हिंदू’ शब्द निर्माण झाला, ती सिंधू नदी भारतात न राहता ‘परराष्ट्रा’त गेलेली आपल्याला पाहावी लागली. हे दुःख उराशी बाळगून आपण स्वातंत्र्योत्तर वाटचाल सुरू केली आणि आज २०१९ मध्ये या भूप्रदेशाची जी काही परिस्थिती बनली आहे, ती पुरेशी बोलकी आहे. दोन वेगळी राष्ट्रं निर्माण झाली. त्यामुळे आतातरी ही दोन्ही राष्ट्रं स्वतंत्रपणे, शांततेत वाटचाल करतील आणि १५० वर्षं पारतंत्र्य भोगणाऱ्या येथील जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतील, अशी आशा होती. पाकिस्तानने जन्म घेताच ही आशा फोल ठरवली. पाकिस्तानच्या वेडाचारातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला, हा सारा इतिहास आपणास ठाऊक आहेच. पुढे या वेडाचाराने टोक गाठले आणि त्याची परिणती बांगलादेशाच्या निर्मितीत झाली.\nपाकिस्तान हे राष्ट्र भांडून निर्माण केलं गेलं आणि त्या राष्ट्रांतर्गत यादवी माजून पुन्हा बांगलादेश हा नवा देश निर्माण झाला आणि तोही भारताच्या हस्तक्षेपातून. या घटनेला आता जवळपास ४८ वर्षं झाली आहेत. बांगलादेश म्हणजे तेव्हाचा पूर्व पाकिस्तान हा त्यावेळचा मागास, अविकसित प्रदेश. तेव्हाच्या अविभाजित पाकिस्तानातील पंजाब, सिंध हे प्रांत सधन आणि विकसित मानले जात आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे एक बजबजपुरी त्यात राजकीय, प्रशासकीय, आर्थिक आणि सर्वच बाबतीत पूर्व पाकिस्तानला सापत्न वागणूक मिळे. अगदी तेथील बंगाली भाषाही पाकिस्तानमध्ये तुच्छ ठरवली गेली. यातून बंगाली अस्मिता जागी झाली आणि भीषण यादवीनंतर, लष्कराकडून झालेल्या अनन्वित अत्याचारानंतरही ‘बांगलादेश’ जन्माला आला. आज ४८ वर्षानंतर हाच बांगलादेश पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि पाकिस्तान हा दिवसेंदिवस अराजकाच्या दिशेने रसातळाला बुडत चालला आहे.\nताज्या अहवालांनुसार, बांगलादेशने पाकिस्तानच्या तुलनेत आर्थिक क्षेत्रासह शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रांसह अनेक बाबतीत मोठी झेप घेतली आहे. बांगलादेशाचा गेल्यावर्षीचा विकासदर हा ७.८ टक्के हो���ा जो पाकिस्तानहून (५.८) बराच जास्त होता. बांगलादेशाकडे असलेला परकीय चलनाचा साठा हादेखील ३२ अब्ज डॉलर्सच्या आसपास होता जो पाकिस्तानच्या (८ अब्ज डॉलर्स) जवळपास चौपट होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, २०२१ पर्यंत बांगलादेशची अर्थव्यवस्था ही ३२२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. व्यक्तीच्या जीवनमानाच्या विविध निर्देशांकातहीबांगलादेश पाकच्या पुढे आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वसामान्य आयुर्मान हे ७२ वर्षं आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे ६६. बालमृत्यूदर, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर, साक्षरता, रोजगार आदी अनेक बाबतींत पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशने लक्षणीय प्रगती केली आहे. या उदाहरणांसह आणखी अशी अनेक उदाहरणं देता येतील, ज्यातून बांगलादेश हा पाकच्या पुढे जात असल्याचं सिद्ध करता येईल. याचा अर्थ बांगलादेशात सारे काही आलबेल आहे, असं नक्कीच नाही. बांगलादेशाच्या समस्याही जटील आहेत, तेथील धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे, तेथील अल्पसंख्यांकांवर विशेषत: हिंदूंवर होणारे अत्याचारही संतापजनक आहेत. मात्र, पाकिस्तानच्या तुलनेत ते काहीच नाहीत.\nस्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारली, अंगिकारली. जागतिक स्तरावर मोठमोठे नेते भारतात लोकशाही टिकण्याबाबत एकेकाळी शंका व्यक्त करत होते आणि भारताने गेल्या सात दशकांत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि असंख्य क्षेत्रात केलेल्या वाटचालीने आज जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे पाकिस्तानने जन्मल्यापासून भारतद्वेष केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केली. त्याचे परिणाम आज तो देश भोगतो आहे. भारताशी स्पर्धा तर लांबची गोष्ट, बांगलादेशही पाकिस्तानला मागे टाकतो आहे. त्यामुळे एकप्रकारे काळाचं एक वर्तुळ या तीन देशांनी पूर्ण केलं आहे, असं नक्कीच म्हणता येईल.\nबांगलादेश पाकिस्तान अर्थव्यवस्था भारत बांगलादेशची अर्थव्यवस्था Bangaladesh Pakistan Economy India Bangladesh economy", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_973.html", "date_download": "2021-06-24T00:25:41Z", "digest": "sha1:UGOMEALDATN4UCQCONNOMEOUL3ABWJTQ", "length": 13774, "nlines": 90, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कोरोनाची दुसरी लाट ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमास्क, सोशल डिस्टंसिंग, स���नीटायझरचा वापर अत्यंत महत्वपूर्ण\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत घराघरात सॅनिटायझरचा वापर झाला. आता कोणीच आणि सॅनीटायझर खरेदी करीत नाही किंवा वापरत नाही. यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर, मास्क,सॅनीटायझर सोशल डिस्टंसिंगचे पालन व प्रत्येकाला कोरोनाची लस टोचून घ्यावी लागणार आहे.\nराज्य सरकार कोविडबाबत गंभीर नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. परंतु मुख्य समस्या म्हणजे आपले धार्मिक कार्यक्रम. उदाहरणार्थ, कुंभमेळा सरकार हवे असले तरीही नियंत्रित करू शकत नाही. तुम्ही पहा, क्रिकेट सामन्यांमध्येही सरकारने थोडीशी सवलत दिली होती, पण परिस्थिती बदलल्यामुळे त्यावरही बंदी घातली गेली. कधीकधी सरकारला काही तातडीच्या गोष्टी कराव्या लागतात, ही समस्या केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला त्रास देणारी आहे.\nकोरोनावर नियंत्रण आणायचे असेल तर, तर यासाठी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली म्हणजे जास्तीत जास्त लोक लसीचा लाभ घेतात. दुसरा म्हणजे मास्क घालून बाहेर पडा. शक्य तितक्या लवकर लस लोकांपर्यंत पोहोचायला हवी. हे काम सरकारचे आहे आणि यात कोणतीही शंका नाही की ते हे काम व्यवस्थित करत आहेत.\nमहाराष्ट्रातील नागरीकांच्या मनातुन कोविडची भीती लोकांच्या मनातून संपली आहे. , कोविड संपला नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. तथापि, लोक थकलेले आहेत, कोविडच्या नावाने कंटाळले आहेत. लोकांनी असे म्हणायला सुरुवात केली आहे की काय घडणार आहे, 95 टक्के जनतेला सौम्य कोविड आहे.आपण त्यातून बाहेर येऊ. लोकांना वाटत आहे की जर ते कोविड पॉजेटिव्ह येतील तेव्हा च तेव्हा पाहिले जाईल.आता लस कशाला घ्यायची.\nअमरावती, अकोला आणि यवतमाळ येथे कोविड19 चा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन विचारात आहे, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या सहा दिवसांत कोविडची 5000 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्रात कोविड संक्रमणाची दुसरी लाट आली असं म्हणावे लागेल.\nमहाराष्ट्र, पंजाब, केरळ आणि दक्षिणेकडील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत कोविड -19 च्या संसर्गाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अलिकडच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात एकट्या कोरोनव्हायरसची 60 टक्के प्रकरणे देशात आढळली आहेत.आणखी एक चिंतेची बाब म्ह��जे या वेळी शहरी भागात तसेच ग्रामीण भागातही कोरोना संक्रमणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, त्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारचीही झोप उडाली आहे. गावे हा देशासाठी एक मोठा धोका मानला जाऊ शकतो.अमरावती, अकोला आणि यवतमाळ येथे कोविड19 चा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन विचारात आहे, तर वाशिम आणि वर्धामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या सहा दिवसांत कोविडची 5000 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्रात कोविड संक्रमणाची दुसरी लाट वाढण्यामागील कारणं शोधण्याची आवश्यकता आहे.\nकोविड 19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे अनलॉकिंग ,ज्याला आपण दुसरी लाट म्हणू शकतो. जिथे जिथे अनलॉकिंग झाली आहे, मग ते यूके, अमेरिका किंवा भारत असो तिथे कोविडची दुसरी लाट आली आहे. यात कोणतेही विशिष्ट कारण शोधण्याची गरज नाही. दुसरी लाट भारतात येणार होती, जुन्या विषाणूपासून आली पाहिजे आणि अनलॉक केल्यामुळेच आली आहे.यामागे कोणतेही तिसरे कारण नाही. भारतात कोविडची ही दुसरी लाट चांगली चिन्हे नाहीत.\nबदलत्या हवामानामुळे किंवा बीएमसी किंवा सरकारच्या दुर्लक्षामुळे कोविड 19 ची दुसरी लाट आली असं म्हणता येणार नाही कारण अर्थव्यवस्थेला अनलॉक करणे आवश्यक होते. तथापि, जनतेने निष्काळजीपणा केला. म्हणजे मास्क न घालणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे ,लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव फाइव्ह स्टार हॉटेल गेले असता काळजी न घेणे आणि तिथे सॅनीटाइजर ची व्यवस्था नसणे. सरकार किंवा बीएमसी किती काम करणार . जर आपण मास्क घातला नसेल तर, जर आपण सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर दुसरी लाट येणारच . दुसरी लाट पहिल्या लहरीपेक्षा अधिक प्राणघातक असू शकते ही देखील चिंतेची बाब आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/blog-post_69.html", "date_download": "2021-06-24T00:56:41Z", "digest": "sha1:CEH3H3BP5YFFQI2D7M65XQNRNKJYQZHD", "length": 6470, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nजिल्ह्यातील कोरोना स्थिती हाताबाहेर\nअहमदनगर ः नगर शहर व जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. काल तर जिल्ह्यात उच्च्यांकी कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरात रुग्णांना हॉस्पिटल मिळत नाही ,तर ऑक्सिजनचा तुटवडा, व्हेंटीलेटरची कमतरता, रेमेडिसीवर रुग्णांना मिळत नाही. खाजगी हॉस्पिटल रुग्णांना दाखल करून घेत नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने जो जिल्ह्यासाठी कोटा ठरवून दिला आहे त्या मानाने नगर जिल्ह्याची कोरोना परिस्थिती पाहता दिलेला कोटा कमी पडत आहे. त्यामध्ये तातडीने वाढ करून त्वरित पावले उचलावीत असे आवाहन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमद��रांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/blog-post_389.html", "date_download": "2021-06-24T00:14:26Z", "digest": "sha1:KR5BBPBWKS2MQUPLZCTHGBAPCLPE5WWF", "length": 12572, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "काँग्रेसचा महापौर करायचा तर आमदारांशी पंगा कशाला घेता : बाळासाहेब भुजबळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar काँग्रेसचा महापौर करायचा तर आमदारांशी पंगा कशाला घेता : बाळासाहेब भुजबळ\nकाँग्रेसचा महापौर करायचा तर आमदारांशी पंगा कशाला घेता : बाळासाहेब भुजबळ\nकाँग्रेसचा महापौर करायचा तर आमदारांशी पंगा कशाला घेता : बाळासाहेब भुजबळ\nनगर : नगरचा आगामी महापौर काँग्रेस पक्षाचा व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष पदावर असताना ना बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती आणि त्यांची अपेक्षाच आजही आहे त्यादृष्टीने पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी पत्नी नगरसेविका सौ शीला चव्हाण यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली.पक्षाच्या दृष्टीने या दोन्ही घटना सुखद असून एका प्रसंगी श्री.चव्हाण आणि आ.संग्राम जगताप तसेच काँग्रेस चे नगरसेवक यांच्यात सुसंवाद झाला हा दुग्धशर्करा योग.या चर्चेच्या वेळी मी उपस्थित होतो. महापौर निवडणुकीची व्यूहरचना सुरू असताना आज काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे आ. जगताप यांच्याशी विवाद करण्याचा प्रयत्न योग्य आहे का असा सवाल शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांनी पक्षश्रेष्ठींना केला आहे.\nएकीकडे आमदार जगताप यांनी आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीने काँग्रेसला महापौरपदासाठी सहकार्य द्यावे असा ���राव करतात आणि ठराव करताना काँग्रेसचे संबंधित नगरसेवकांनाही डावलतात. म न पा तील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी म न पा काँग्रेस गटनेते व संबंधित काँग्रेस नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करणे गरजेचे आहे पण तशी बैठक अद्याप झालेली नाही असे नमूद करून श्री.भुजबळ म्हणाले ,एकीकडे सहकार्य मागणे आणि दुसरीकडे विवाद करणे यामुळे ना.बाळासाहेब थोरात यांच्या अपेक्षेप्रमाणे पक्षाच्या सौ.शीला चव्हाण यांना महापौर पद मिळेल का असा सवाल उपस्थित होतो.\nश्री दीप चव्हाण यांना यापूर्वी नगरपालिका असतांना नगराध्यक्ष करण्याच्या प्रयत्नात प्रामुख्याने तत्कालीन काँग्रेस नेते ब्रिजलाल सारडा , स्व.कृष्णा जाधव उस्मानशेठ चमडेवाले यांचा पुढाकार होता.तत्कालीन पालिकेत आ.अरुण काका जगताप यांच्या गटाचे संख्याबळ त्यावेळीही मोठे होते.सारडा यांच्या सूचनेवरून आमदार जगताप यांनी श्री चव्हाण यांना पाठिंबा देऊन नगराध्यक्ष पदावर विराजमान केले होते. त्याची पुनरावृत्ती आज होऊ शकते व शीला चव्हाण महापौर पदावर येऊ शकतात पण त्यासाठी काँग्रेसच्या नगर शहर जिल्हाध्यक्षांनी विवाद करण्याऐवजी सुसंवाद करण्याची गरज आहे.पक्षाच्या हिताला बाधा आणणारी कृती करणाऱ्या किरण काळे यांच्यावर खरतर निलंबनाची कारवाई करावी जेणेकरून दीप चव्हाण काँग्रेस नगरसेवकांसह आ.संग्राम जगताप यांच्या संपर्कात आहेत त्यांच्यात सुसंवाद आहे तो कायम राहील आणि शहरातील काँग्रेस पक्षातील दुफळीही नष्ट होऊन नामदार थोरात यांचे नेतृत्व मानणारे सर्व कार्यकर्ते पुन्हा एकत्र येतील आणि पक्षाला पुन्हा नगरमध्ये वैभव प्राप्त होईल असा विश्वास श्री भुजबळ यांनी व्यक्त केला.\nआज पक्षात जी दुफळी आहे ती श्री किरण काळे आणि त्यांना पाठीशी घालणारे जे कोणी असतील त्यांची ही कृती आहे.त्यामुळे ना.थोरात यांच्या कार्यकर्त्यांमधील दुफळी तशीच ठेवायची की पक्षहीत पहायचे याचा निर्णय संबंधितांनी घ्यावा असे निवेदन श्री भुजबळ यांच्यासह प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर ,शहर सरचिटणीस अभिजीत कांबळे ,शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार व रवि सूर्यवंशी ,अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान ,भिंगार महिला काँग्रेस अध्यक्षा मार्गारेट जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले ,ना.बाळासाहेब थोरात आदींना पाठवले आहे.\nटीम नगरी दवंडी at May 31, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_698.html", "date_download": "2021-06-23T23:44:57Z", "digest": "sha1:WKEMP7MYFKU2S3QYO3KLAIAYODA72BPN", "length": 5707, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "नगरच्या हनीट्रॅप प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे", "raw_content": "\nHomeCrimeनगरच्या हनीट्रॅप प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे\nनगरच्या हनीट्रॅप प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे\nअहमदनगर- नगर तालुक्यातील बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले असून, या प्रकरणात हिंगणगावचा व्यावसायिक व रेकॉर्डवरील गुन्हेगार बापू सोनवणे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.\nसोनवणे हा हायप्रोफाईल लोकांची नावे संबंधित महिलेला सूचवित होता. त्यानुसार सदर महिला संबंधितांना जाळ्यात ओढत होती. पोलिसांनी सोनवणे याच्या मुसक्या आवळतानाच त्याची आलिशान फॉरच्युनर गाडीदेखील जप्त केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे.\nजखणगाव शेजारील एका प्रतिष्ठीत गावच्या नागरिकाशी शरीरसंबंध ठेऊन, त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय महिलेसह एकास पोलिसांनी आधीच अटक कली आहे. या महिलेला हायप्रोफाईल लोकांची नावे सूचविणारा तिसरा आरोपी बापू सोनवणे याला गुरुवारी तालुका पोलिसांनी जेरबंद करत, त्याचा कसून तपास सुरु केला आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहितीसुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहे.\nनगरमधील बहुचर्चित हनीट्रॅपमध्ये बाळ बोठे या कथीत पत्रकाराच्या संपर्कात जखणगाव येथील ही कथीत महिला संपर्कात होती. याच महिलेशी बोठे याची जवळीक होती आणि त्यातूनच रेखा जरे आणि बोठे यांची अनेकदा भांडणे झाल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे जखणगाव येथील ही कथीत महिला हनीट्रॅप अनेक वर्षांपासून करत असल्याचेही समोर आले आहे. याच महिलेच्या संपर्कातून अनेकांचा ट्रॅप करण्यात आला.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/chahul/", "date_download": "2021-06-24T00:40:08Z", "digest": "sha1:2PDXJFRT6WYBRTWMSEAHMONBJYYRTN6R", "length": 9483, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "निर्मलाची ‘चाहूल’ लवकरच कलर्स मराठीवर | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी निर्मलाची ‘चाहूल’ लवकरच कलर्स मराठीवर\nनिर्मलाची ‘चाहूल’ लवकरच कलर्स मराठीवर\non: January 29, 2017 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nआरव जिंदल निर्मित ‘��ुफोरिया प्रॉडक्शन्स’च्या ‘चाहूल’ मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांची उत्कंठा ताणणाऱ्या ‘निर्मला’च्या सत्याचा उलगडा लवकरच यात होणार आहे.\nएखाद्यावर जीवापाड प्रेम असेल तर ते प्रेम कधी संपत नाही अगदी आयुष्य संपलं तरीही. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेला सर्जेराव भोसले, आपली होणारी बायको जेनीसमवेत मायदेशी भवानीपूरला परततो. जेव्हापासून सर्जेराव घरी आलाय तेव्हापासून अचानकच काही अगम्य गोष्टी घडू लागल्या आहेत. जेनीला सतत होणारे भास.. भोसले कुटुंबावर पसरलेले भीतीचे सावट आणि ‘निर्मला’ विषयीच्या रहस्यामुळे सारेच भांबावून गेले होते. पण आता भयप्रद अनामिक हुरहूर लावणारी ही ‘निर्मला’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.\n‘निर्मला’… ही ‘निर्मला’ नक्की आहे तरी कोण.. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सर्जेरावाची ही बालमैत्रीण अचानक कुठे गायब झाली या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सर्जेरावाची ही बालमैत्रीण अचानक कुठे गायब झाली तिच्या वडिलांनासुद्धा ती नेमकी कुठे आहे हे माहित नसताना, ती बबनबरोबर पळून गेल्याच्या वावड्याही गावात ऐकायला मिळतात. नेमकी कोण आहे ही ‘निर्मला’ तिच्या वडिलांनासुद्धा ती नेमकी कुठे आहे हे माहित नसताना, ती बबनबरोबर पळून गेल्याच्या वावड्याही गावात ऐकायला मिळतात. नेमकी कोण आहे ही ‘निर्मला’, जेनीला तिचे भास का होतात, जेनीला तिचे भास का होतात, तिच्या गायब होण्यात सर्जेरावाचा काही संबंध आहे का, तिच्या गायब होण्यात सर्जेरावाचा काही संबंध आहे का, भोसले कुटुंब सर्जेरावापासून काही लपवत तर नाहीत, भोसले कुटुंब सर्जेरावापासून काही लपवत तर नाहीत या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल आपल्याला ‘चाहूल’च्या येत्या काही विशेष भागांत पहायला मिळणार आहे.\n‘युफोरिया प्रॉडक्शन्स’च्या ‘कलर्स’ मराठीवरील ‘चाहूल’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. आरव जिंदल आणि विनोद माणिकराव निर्मित ‘चाहूल’ मालिकेला ग्रामीण भागासोबत शहरी भागातदेखील मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभला असून निर्मात्यांना प्रेक्षकांकडून सोशल साईट्सवर मोठ्या संख्येने सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.विनोद माणिकराव दिग्दर्शित ‘चाहूल’ मध्ये निर्मालाचे सत्य कलर्स मराठीवर सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. पहायला विसरू नका.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2015/09/12/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-06-23T23:11:46Z", "digest": "sha1:LMDRPVLKRTZPTKLAYYDNKSCUCNKRW56A", "length": 15271, "nlines": 291, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "पोळा | वसुधालय", "raw_content": "\nब्लॉग वाचक यांना नमस्कार \nमाझी चुलत बहिण सौ ज्योत्स्ना खेरडे\nयांनी एका पोळा च्या ब्लॉग ला प्रतिक्रिया दिली आहे.\nती आज मी कॉपी पेस्ट करीत आहे.\nॐ आनंदराव काका व सौ इंदिरा काकू\nयावर आपले मत नोंदवा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्��ा ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« ऑगस्ट ऑक्टोबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/1833", "date_download": "2021-06-24T01:05:18Z", "digest": "sha1:3TF62PO4G4QJVB33TY5VT27XLATDF3SW", "length": 3080, "nlines": 55, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपांडुरंग आरती संग्रह (Marathi)\nपांडुरंग हे विठ्ठल, विठोबाचे एक नाव आहे. मूळ ठिकाण पंढरपूरला दक्षिणकाशी म्हणतात. पांडुरंग कृष्ण अवतार आहे. READ ON NEW WEBSITE\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \nमहात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड\nगणेश पुराण - क्रीडा खंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/butterfly-around-house-pratik-more-283274", "date_download": "2021-06-24T00:27:02Z", "digest": "sha1:VRH5M2QSECPN7CL6PU5C7NSGIQ3DWHCR", "length": 18312, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फुलपाखरे येती दारी", "raw_content": "\nप्रतीकच्या घराभोवती पिंगा घालणारी फुलपाखरं हा परिसरातील अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो आहे. फुलपाखरांच्या अधिवासासाठी अनुकूल ठरणाऱ्या वनस्पती प्रतीकने घराभोवती लावल्या आहेत.\nकोकणातील संगमेश्वर तालुक्‍यातील देवरुख गावातल्या प्रतीक मोरेच्या घराभोवती फुलपाखरांची वर्दळ असते. प्रतीकने त्यांच्या संवर्धनासाठी अनुकूल झाडं लावली आहेत. या अधिवासातील फुलपाखरांचं निरीक्षण, नोंदी, छायाचित्रण, चित्रफिती वगैरेमध्ये प्रतीक गढलेला असतो.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nप्रतीकच्या घराभोवती पिंगा घालणारी फुलपाखरं हा परिसरातील अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो आहे. फुलपाखरांच्या अधिवासासाठी अनुकूल ठरणाऱ्या वनस्पती प्रतीकने घराभोवती लावल्या आहेत. तो म्हणाला, \"\"सह्याद्री पर्वतरांगेजवळील देवरुख गाव म्हणजे मुबलक जैवविविधतेचा भाग. गेल्या काही वर्षांत मात्र इथली समृद्ध जैवविविधता धोक्‍यात आली आहे. तिच्या संदर्भात फारसा अभ्यास तसंच नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. मित्रांबरोबर इथल्या देवालयांमध्ये भटकंती करताना लक्षात आलं की, महाधनेशसारखे इथले कित्येक पक्षी व फुलपाखरंही प्रदेशनिष्ठ आहेत. यांच्या नोंदी ठेवण्यासाठी आम्हाला आढळणाऱ्या प्रजातींची छायाचित्रं काढून ती समाजमाध्यमात प्रसारित करू लागलो.''\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रतीकने असंही सांगितलं की, फुलपाखरांचं सर्वेक्षण केलं, तेव्हा जाणवलं की, सुमारे दीडशे प्रकारच्या प्रजाती निव्वळ फुलपाखरांच्या आहेत. मात्र त्या सर्वांच्या नोंदी राष्ट्रीय पातळीवरील अधिकृत माहितीकोशात नाहीत. त्यानंतर घराभोवती फुलपाखरांना पोषक अशी बाग उभी केली. सोनचाफा, उंबर, लिंबू अशी काही झाडं फुलपाखरांसाठी \"होस्ट प्लॅंट्‌स' ठरतात. यावर फुलपाखराच्या मादीने घातलेल्या अंड्यांमधून बाहेर येणाऱ्या अळ्यांना उपयुक्त अन्नपुरवठा होतो. अळी, सुरवंट व नंतर पूर्ण वाढून कोशातून बाहेर येणारं फुलपाखरू या अवस्थांसाठी ही झाडं लागतात. याचप्रमाणे उडणाऱ्या फुलपाखरांना जीवनक्रम चालवण्यासाठी मधुरस पुरवायला पॅगोडा फ्लॉवर, तगर, घाणेरी यांसारख्या झाडांची गरज असते. मी ही झाडं तीन वर्षांपूर्वी घराभोवती लावली. हळूहळू फुलपाखरांची संख्या वाढत इथं त्यांचा अधिवास निर्माण झाला. आपण रानात फुलपाखरांच्या मागं धावण्यापेक्षा त्यांनाच आपल्या दारी आणूया असं ठरवलं. आता त्यांचं मनसोक्त निरीक्षण, अभ्यास, नोंदी व छायाचित्रणाचा आनंद घेतो आहे. आमच्या भागात खवले मांजराची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. ती रोखण्यासाठी जनजागृती आणि शिकाऱ्यांना उपजीविकेसाठी मधुमक्षिका पालन, रानमेवा आणि वनौषधींच्या माध्यमातून मार्ग शोधण्याची धडपड चाललेली आहे. बिबटे, रानगवे आदी वन्यप्राणी वस्तीत शिरकाव करत अ��ल्याने माणूस आणि वन्यजीवांदरम्यान निर्माण झालेला संघर्ष मिटविण्याचे उपायही मित्राबरोबर शोधत आहे.\n\"कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही\"\nनवी मुंबई : कोकणात अनेकदा जत्रा लागत असतात. एका जत्रेत दूकान नाही मिळाले तर दुसऱ्या जत्रेत जावून दूकान लावायचे असे काम काही नगरसेवक करीत आहेत. त्यामुळे कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही, आम्ही आहोत तिथेच आहोत. अशा शब्दात आमदार गणेश नाईक यांनी पक्षांतर करणाऱ्या नगरस\n\"शिवसेना जिल्हाप्रमुखांना खिशात घेवून फिरण्यासाठी सात जन्म लागतील\"\nसावंतवाडी - कुठल्याही गोष्टीवर राजकारण करणे हा शिवसेनेचा धर्म नाही; मात्र आठवडा बाजारावर नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकारण करत आहेत ते त्यांनी थांबवावे. माजी खासदार निलेश राणे यांना ते खिशात घेऊन फिरत असतील; मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना खिशात घेऊन फिरण्यासाठी परब यांना सात जन\nकोरोनामुळे फ्रोजन निर्यातीला बसणार मोठा फटका...\nरत्नागिरी : कोरोनामुळे दोन महिन्यांत कोकण किनारपट्टीतून मासे निर्यात सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटेल. त्यामुळे मासे निर्यातीला २००० कोटींचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या निर्यातीवर परिणाम सुरू झाला असून हा फटका मोठा असेल, असा अंदाज रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्‍स्पोर्टचे मॅनेजिंग डायर\n#MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....\nमुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.\n‘ते ’एटीएमच्या माध्यमातून करायचे फसवणूक\nपालघर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वसईत अटक करण्यात आली. राजवीर हसमुख भट (वय २८) आणि जितेंद्र तिवारी (३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५३ एटीएम कार्ड आणि काही रोख रक्कम असा ४ ल\nकुडावळेत खरीपात भातलावणी महोत्सव\nदाभोळ ( रत्नागिरी ) - भात पीक हे कोकणातील महत्वाचे पीक आहे. कोकणामध्ये बरेचसे भाताखालचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. येत्या खरीप हंगामात दापोली तालुक्‍यातील कुडावळे येथे भात लावणी ���होत्सव आयोजित करण्यात येणार आहे. एकही क्षेत्र लागवडीविना राहणार नाही, यासाठी बियाणे, औजारे यांची प्रात्यक्षिक\nकोकणी शेतकऱ्यांनी फायद्यासाठी `हे` करावे....\nदाभोळ ( रत्नागिरी) - शेतीमध्ये आज बरेचजण संघटितरितीने काम न करता एक एकट्याने काम करत आहे. त्यामुळे शेतीतून उत्पादित केलेला माल तसेच शेतीपूरक व्यवसायातून तयार केलेल्या उत्पादनांना बाजारामध्ये योग्य भाव मिळणे शक्‍य होत नाही. यासाठी कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध उत्पादनांचा कोकणा\n\"चंदगड'च्या सागरचा राष्ट्रपतींकडून सन्मान\nचंदगड : सागर वसंत कांबळे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा तो एक सदस्य. कोकण सीमेवरील इनाम म्हाळुंगे या छोट्या खेड्यात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. चित्रकला ही त्याची \"पॅशन'. त्यामुळे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होऊनही तो कोल्हापूरच्या कलानिकेतनची पायरी चढला. पुढे मुंबईच्या जे. जे. स्कू\nअर्थसंकल्प २०२० : अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळाले \nमुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली, आमदार निधी दोन कोटी वरुन तीन कोटी करण्यात आला आहे. तसेच विविध योजनासाठी निधीं\nठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संचारबंदीच्या आवाहनाला ठाण्यात रविवारी (ता. 22) सर्वत्र 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटेपासूनच संपूर्ण शहर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे रविवारी ठाणे शहर कर्फ्यूचे \"ठाणे' बनले होते. इतिहासात नोंद व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/04/organizing-maharashtra-health-hackathon-through-state-innovation-society/", "date_download": "2021-06-24T01:03:55Z", "digest": "sha1:CIKYO25WDEM6RPHSI3SJBK3BOVBAR7RG", "length": 9487, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉनचे आयोजन - Majha Paper", "raw_content": "\nराज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉनचे आयोजन\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन, राज्य नाविन्यता सोसायटी / April 4, 2021 April 4, 2021\nमुंबई : शासकीय विभागात येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांन�� प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन उपक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रथमच राबविला जाणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नागरिक यात सहभागी होण्यास पात्र असतील. विविध क्षेत्रातील अनुभवी, व्यावसायिक, शैक्षणिक तज्ञ आणि कौशल्यप्रधान असलेले सर्व नागरिक अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२१ आहे.\nहॅकॅथॉन हा एक असा उपक्रम आहे ज्यात विशिष्ट समस्यांवर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा एक संघ बनवून मर्यादित कालावधीत नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना शोधण्यात येतात. आरोग्य विभागातील विविध वैविध्यपूर्ण दृष्टिकोनातून व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उपाययोजना शोधण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग केला जाऊ शकतो. या उपक्रमात सहभागासाठी प्रभावशाली उपाययोजनेकरीता अर्जदारांची वचनबद्धता आणि सहयोग करण्याची तयारी सर्वात महत्त्वाचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक नाही. इंजिनियरिंग, औषध क्षेत्र, डिझाइन, जीवन विज्ञान, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातील समस्या सोडवणाऱ्यांनी यात विशेषत: सहभाग घ्यावा. नवउद्योजक, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार, उद्योजक आणि राज्य सरकार यांच्यासाठी एक सहयोगात्मक व्यासपीठ बनविणे तसेच तरुणांमध्ये नाविन्यपूर्ण विचारसरणी निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nप्रत्येक ट्रॅकमधील सर्वोत्कृष्ट कल्पनांना पुरावा संकल्पना विकसित करण्यासाठी मार्गदर्शन, प्री-इनक्युबेशन ऑफर, गुंतवणूकदारांपुढे सादरीकरणाची संधी, ५ हजार डॉलरपर्यंत क्लाऊड क्रेडिट असे विविध फायदे मिळणार आहेत. ट्रॅक अ मध्ये लसीकरण (Vaccination & Immunization), ट्रॅक ब मध्ये परवडणाऱ्या दरात रोगनिदानाची उपकरणे (Affordable Diagnostic Tools), ट्रॅक क मध्ये प्रतिसादात्मक अत्यावश्यक सेवा (Responsive Emergency Services), ट्रॅक ड मध्ये नवजात बालकांची काळजी सुधारण्यासाठी वैद्यकीय उपकरणे (Medical Devices Improving Neonatal Care) असे हॅकॅथॉन ट्रॅक्स आहेत.\n२३ एप्रिल २०२१, शुक्रवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता की नोटस् सत्र, हॅकिंग मेडिसिनची प्रस्तावना तर रात्री ८ वाजता समस्या सादरीकरण, २४ एप्रिल २०२१, शनिवार रोजी सकाळी ९ वाजता मार्गदर्शन सत्र, सकाळी १० वाजता कार्यसंघ नोंदणी तर सायंकाळी ७ वाजता सादरीकरणाचा सर��व होईल. २५ एप्रिल २०२१, रविवार रोजी सकाळी १० वाजता अंतिम सादरीकरण, सकाळी ११ वाजता अंतिम सादरीकरणाचा परिक्षकांद्वारे आढावा तर दुपारी २ वाजता पुरस्कार आणि बक्षीसे वितरण होईल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Nagar_75.html", "date_download": "2021-06-24T00:02:33Z", "digest": "sha1:SKWD4WLA23ITHXQBVUTSRCRCLTPFT5K5", "length": 7053, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "निधी मिळविण्यात आ. जगतापांना यश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar निधी मिळविण्यात आ. जगतापांना यश.\nनिधी मिळविण्यात आ. जगतापांना यश.\nनिधी मिळविण्यात आ. जगतापांना यश.\nरस्त्यासाठी मिळाले 5 कोटी.\nअहमदनगर ः रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसरातील नागरिकांनी रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली होती. आठ कोटी 50 लाख रुपयांचा निधी त्यासाठी आवश्यक आहे.हा निधी मिळावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे. नगरमधील आगरकर मळा परिसरात असलेल्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळविण्यामध्ये आमदार संग्राम जगताप यशस्वी झाले आहेत. आयुर्वेद ते काटवण खंडोबा या रस्त्याचे काम प्रशासकीय कारवाई नंतर लगेचच सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ’ठोक अनुदान’ या लेखाशी शिर्षातर्गत पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित साडेतीन कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे.कोठी, बालिकाश्रम रोडनंतर आता नगर शहरामध्ये आयुर्वेद ते काटवन खंडोबा रस्ता रोल मॉडेल होणार आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडा���न आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/11/blog-post_8.html", "date_download": "2021-06-24T00:59:24Z", "digest": "sha1:OIQULVNOHD4HYLUAVBG2GRLHPNSSE4EV", "length": 4689, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "विधान परिषद निवडणूक २०२० पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची गुरूवारी बैठक", "raw_content": "\nHomeMaharashtraविधान परिषद निवडणूक २०२० पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची गुरूवारी बैठक\nविधान परिषद निवडणूक २०२० पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची गुरूवारी बैठक\nपुणे, - भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक निवडणूक २०२० जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार ०३-पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचा पुणे विभागाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.\nत्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी दिनांक ५ नोव्हेंबर, २०२० रोजी दुपारी ४.३० वा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ यांच्याकडे (कौन्सिल हॉल) आयोजित करण्यात आली आहे.\nसर्व राजकीय पक्षांच���या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सौरभ राव विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ यांनी केले आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/blue-cut-1-56-progressive-multi-coatin-shorter-corridor-122mm-optical-lens-product/", "date_download": "2021-06-23T23:11:21Z", "digest": "sha1:LTN5RMP35SAX7PLHJKI26BUCVK7IGW3D", "length": 19658, "nlines": 275, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चीन ब्लू कट 1.56 प्रगतीशील मल्टी कोटिन शॉर्ट कॉरिडोर 12 + 2 मिमी ऑप्टिकल लेन्स फॅक्टरी आणि उत्पादक | किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\nब्लू कट 1.56 प्रगतीशील मल्टी कोटिन शॉर्ट कॉरिडोर 12 + 2 मिमी ऑप्टिकल लेन्स\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: ब्लू कट, यूव्ही 420\nकॉरिडोर: 12 + 2 मिमी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार अंतर्गत पिशवी, पुठ्ठा बाहेर, निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 5000 पीआर, 10 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 5000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल लेन्स एआर कोटिंग.\nअपवर्तक सूचकांक कॉरिडॉर लांबी कोटिंग अबे मूल्य\n1.56 12 + 2 मिमी एचसी, एचएमसी 42\nविशिष्ट गुरुत्व संसर्ग मोनोमर उर्जा श्रेणी\nब्लू कट लेन्सचे फायदे\nब्लू कट लेन्स आपल्या डोळ्यास उंच उर्जा निळ्या प्रकाशाच्या प्रदर्शनापासून अवरोधित करणे आणि त्यांचे संरक्षण करणे आहे. ब्लू कट लेन्स 100% अतिनील आणि 40% निळा प्रकाश प्रभावीपणे अवरोधित करते, रेटिनोपैथीची घटना कमी करते आणि सुधारित व्हिज्युअल परफॉरमन्स आणि डोळा संरक्षण प्रदान करते, ज्यामुळे परिधानकर्त्यांना रंगाची धारणा न बदलता किंवा विकृत न करता स्पष्ट आणि तीक्ष्ण दृष्टीचा अतिरिक्त फायदा घेता येतो.\n- प्रगतिशील लेन्ससह, आपल्याकडे एकापेक्षा जास्त जोडी चष्मा असणे आवश्यक नाही. आपल्याला आपले वाचन आणि नियमित चष्मा दरम्यान अदलाबदल करण्याची आवश्यकता नाही.\n--- पुरोगाम्यांसह दृष्टी असणे नैसर्गिक वाटेल. जर आपण काहीतरी अगदी जवळ असलेल्या गोष्टीकडे पहात स्विच केले तर आपल्याला बायफोकल किंवा ट्रायफोकल्ससारखे \"जंप\" मिळणार नाही. म्हणून आपण वाहन चालवत असल्यास, आपण आपल्या डॅशबोर्डकडे, रस्त्यावर किंवा गुळगुळीत संक्रमणासह अंतराच्या चिन्हाकडे पाहू शकता.\n--- ते नियमित चष्मासारखे दिसतात. एका अभ्यासानुसार, पारंपारिक बायफोकल घातलेल्या लोकांना प्रयत्न करण्यासाठी पुरोगामी लेन्स देण्यात आले. अभ्यासाचे लेखक म्हणाले की बर्‍याचदा स्विच चांगला झाला.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, कार्यशील आणि आपल्या दृष्टीचे दान वाढवा\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\nमागील: 1.56 फोटो ग्रे सिंगल व्हिजन लेन्स अँटी ब्लू लाइट एआर कोटिंग एनके 55 मटेरियल\nपुढे: अँटी ब्लू लाइट 1.61 एमआर -8 सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स एचएमसी\n1.56 विनामूल्य फॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटो ग्रे लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिडोर फोटोोग्रे लेन्स\nब्लॉको 1.56 एचसी फोटो प्रोग्रेसिव्ह\nएसएफ 1.56 फोटोक्रोमिक प्रोग्रेसिव्ह एचएमसी\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप ...\n1.56 फोटो ग्रे सिंगल व्हिजन लेन्स अँटी ब्लू एल ...\nअँटी ब्लू लाइट 1.61 एमआर -8 सिंगल व्हिजन ऑप्टिकल ...\nअँटी ब्लू लाइट 1.67 एमआर 7 एएसपी यूव्ही 420 सिंगल व्हि ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष��ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/ayushmann-khurranas-doctor-g-shooting-schedule-of-mp-and-up-postponed-128488492.html", "date_download": "2021-06-24T00:17:36Z", "digest": "sha1:US5NOLM32QHENQEEV3AKWJIXBL2PFB4T", "length": 8095, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ayushmann Khurrana's 'Doctor G' Shooting Schedule Of MP And UP Postponed | आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’चे MP आणि UP मध्ये होणारे शूटिंग पुढे ढकलले, इंदूरमध्ये होणार होते 20-25 दिवस चित्रीकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाच्या दुस-या लाटेचे साइड इफेक्ट:आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’चे MP आणि UP मध्ये होणारे शूटिंग पुढे ढकलले, इंदूरमध्ये होणार होते 20-25 दिवस चित्रीकरण\nइंदूर, भोपाळ आणि अलाहाबादमध्येही होणार होेते नियोजित चित्रपटांचे शूटिंग\nअभिनेत्री कृती खरवंदा असणार मुख्य भूमिकेत\nमहिनाभर लाेकेशनच्या शोधात होती टीम\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे. कारगिल आणि मनालीसारखे भाग सोडले तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंडसह प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरांत निर्मात्यांना आपल्या चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले आहे. आता या यादीत आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’चाही समावेश झाला आहे. हा चित्रपट मध्य एप्रिलपासून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात शूट होणार होता. मात्र तसे होऊ शकले नाही. चित्रपटाच्या सूत्रानुसार, या चित्रपटात आतापर्यंत रकुल प्रीत सिंहलाच घेण्यात आले होते. आता यात कृती खरवंदालाही घेण्यात आल्याची बातमी आहे.\nइंदूरमध्ये घराचे आणि उत्तर प्रदेशात रुग्णालयाचे शूटिंग\nइंदूरमध्ये घराचा भाग आणि उत्तर प्रदेशात रुग्णालयाचे शूटिंग होणार होते. यासाठी दिग्दर्शक अनुभूती कश्यपच्या टीमने इंदूरच्या सात डझनपेक्षा जास्त घरांचा शोध घेतला होता. कथेत त्या घराचेही महत्त्व आहे, जेथे मुख्य पात्र राहते. पूर्ण घटनाक्रम घर आणि रुग्णालयामध्ये चालतो. चित्रपटातील मुख्य पात्राच्या घराचे शूटिंग इंदूर आणि रुगणालयाच्या भागाचे शूटिंग उत्तर प्रदेशात होणार होते. तेथे अलाहाबादमध्ये रुग्णालयाचे सीन चित्रित करणार होते. मात्र कोरोनामुळे सर्वच परिस्थिती बदलली आहे. आता एखाद्या स्टुडिओलाच रुग्णालयाचे रूप देण्यात येईल.\nइंदूरमध्ये कृतीसोबत 20-25 दिवसांचे शूटिंग करणार होता आयुष्मान\nशूटिंग संचालक हर्ष देवने सांगितले, “आमची पूर्ण तयारी झाली होती. इंदूरमध्ये 20 ते 25 दिवसांचे शूटिंग होणार होते. त्यानंतर भोपाळ आणि शेवटी अलाहाबादमध्ये शूटिंगचा विचार होता. संबंधित विभागाकडून शूटिंगची परवानगीदेखील मिळाली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रॉडक्शन हाऊसने शूटिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी आयुष्मान खुराणा आणि कृती खरवंदा इंदूरला जाणार होते. तेथे मुख्य पात्राचे घर आणि कुटुंबातील पात्राचे शूटिंग होणार होते.\nरकुल किंवा कृतीसाेबत हाेणार आयुष्मानचे रोमांटिक अँगल शूट\nदिग्दर्शक अनुभूती कश्यप आणि त्यांची टीम मागील डिसेंबरपासूनच लाेकेशनचा शोध आणि प्री-प्रॉडक्शनवर काम करत होती. 15 एप्रिलपासून शूटिंग सुरू करणार होते, मात्र आता शूटिंग कधी सुरू होणार याचे उत्तर कुणाकडेच नाही.दुसरीकडे चित्रपटात कृती खरबंदा असणार की नाही यावर कुणीही अधिकृत माहिती दिली नाही. स्वत: कृतीनेदेखील या विषयावर मौन बाळगले आहे. आयुष्मान खुराणाचा रकुल प्रीत सिंह आणि कृतीपैकी कुणासोबत रोमँटिक अँगल राहील हे पाहणे रंजक ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/house-fire-in-jamner-taluka-the-couple-died-on-the-spot-128485155.html", "date_download": "2021-06-23T23:31:39Z", "digest": "sha1:46WSOCGUWXXNXD53PLJBKYYRXCHQGX4Z", "length": 4219, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "House fire in Jamner taluka; The couple died on the spot | जामनेर तालुक्यामध्ये घराला आग; दांपत्याचा होरपळून मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजामनेर:जामनेर तालुक्यामध्ये घराला आग; दांपत्याचा होरपळून मृत्यू\nशेजारीपाजारी गाढ झोपेत असल्याने कुणालाही आगीची घटना लक्षात आली नाही\nमध्यरात्रीनंतर अचानक घराला आग लागून दांपत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गारखेडा (ता.जामनेर) येथे मंगळवारी पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास घडली. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने मित्राकडे झोपायला गेलेला दांपत्याचा तरुण मुलगा या दुर्घटनेत बचावला. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.\nउत्तम चौधरी (४८) व वैशाली चौधरी (४२) अशी मृतांची नावे आहेत. शेजारीपाजारी गाढ झोपेत असल्याने कुणालाही आगीची घटना लवकर लक्षात आली नाही. मध्यरात्रीनंतर पावणेतीन वाजता चौधरी यांच्या घरासमोर राहणारे सरपंच अशोक पाटील व त्यांच्याकडे आलेले त्यांचे जावई किरण चौधरी यांना धुराच्या वासाने जाग आली. दोघांनी बाहेर येऊन घराला आग लागल्याचे पाहुन त्यांनी आरडाओरड करताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. मात्र, तोपर्यंत चौधरी दांपत्याचा होरपळून मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह पाहून मुलगा मनोज व इतर नातेवाइकांनी आक्रोश केला. तहसीलदार अरुण शेवाळे व पोलिस निरक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF-282/", "date_download": "2021-06-24T00:49:22Z", "digest": "sha1:CY467XQVGSPQACDNHMQQPLHKSDPMTABG", "length": 12606, "nlines": 142, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 58 ☆ फुलं ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे - साहित्य एवं कला विमर्श मराठी कविता", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 58 ☆ फुलं ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे\nश्री अशोक श्रीपाद भांबुरे\n(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “फुलं” आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “फुलं”\n☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 58 ☆\nहसतात फुलं, डोलतात फुलं\nकाट्यांच्या सोबतीत वाढतात फुलं\nनिरागस नि कोमल असतात फुलं\nरोजच रंगपंचमी खेळतात फुलं\nभेटेल त्याला आनंद वाटतात फुलं…\nकळ्या फुलतात, यवंनात आलेल्या मुलींसारख्या\nकुणी एखादा घरी घेऊन जातो फुलं\nघर सुवासानं भरून टाकावं म्हणून\nकुणी त्यांना देवाच्या पायावर वाहतो\nतर कुणी माळतो प्रेयसीच्या केसात\nकुणी फुलांच्या शय्येवर पोहूडतात\nएखादा करंटा मनगटावर बांधून\nघेऊन जातो त्यांना कोठीवर\nपायदळी तुडवली जातात फुलं\nकुणाच्याही अंतयात्रेवर उधळली जातात फुलं\nसारा आसमंत दरवळू टाकतात फुलं\nतरीही नशिबावर कुठं चिडतात फुलं…\n© अशोक श्रीपाद भांबुरे\nधनकवडी, पुणे ४११ ०४३.\nमराठी कविता#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्���ी मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tribute-to-20-soldiers/", "date_download": "2021-06-23T23:05:39Z", "digest": "sha1:SFQI3OBVRJHSYOY5LPGKXZGPPLK5TSBN", "length": 3209, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tribute to 20 soldiers Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : भाजपकडून सर्वसाधारण सभा तहकूब; विरोधकांची कोरोनावरील चर्चेची मागणी फेटाळली\nएमपीसी न्यूज - जिवावर उद्धार होऊन आम्हीही सर्वसाधारण सभेला आलो आहोत. त्यामुळे कोरोनावर चर्चा करा, अशी विरोधी पक्षांची मागणी भाजपने फेटाळून लावली. कोरोनाचे संकट असल्याने सभा चालविणे बरोबर होणार नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातर���फे मांडण्यात…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/mini-all-3-tracks-magnetic-stripe-card-reader.html", "date_download": "2021-06-23T23:33:30Z", "digest": "sha1:VHKHRH6MKCUGBQJDDU4YNUBC7XLYUVVV", "length": 18182, "nlines": 210, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "मिनी सर्व 3 ट्रॅक चुंबकीय पट्टी कार्ड वाचक उत्पादक आणि कारखाना - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > कार्ड वाचक > चुंबकीय कार्ड वाचक > मिनी सर्व 3 ट्रॅक चुंबकीय पट्टी कार्ड वाचक\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nमिनी सर्व 3 ट्रॅक चुंबकीय पट्टी कार्ड वाचक\nमिनी सर्व 3 ट्रॅक चुंबकीय पट्टी कार्ड वाचक आहे मिनी युएसबी चुंबकीय पट्टी कार्ड वाचक समर्थन वाचन ट्रॅक १/२/२०१ चुंबकीय कार्ड, तो आहे लोकप्रिय वापरले मध्ये stकिंवाeâ € ˜s सदस्यता प्रणाली, करू शकता व्हा मध्येtergrated सह किओस्क किंवा पॉस प्रणाली म्हणून चांगले म्हणून व्यापकपणे वापरले म्हणून फ्लीट व्यवस्थापन जीपीएस ट्रॅकर घटक.\nमिनी सर्व 3 ट्रॅक मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड रीडर परिचय\nएमएसआर 8 mini हे मिनी यूएसबी मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड रीडर वाचन ट्रॅकचे समर्थन करते २/२// मॅग्नेटिक कार्ड ट्रॅकर घटक.\nमिनी सर्व 3 ट्रॅक मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड रीडर वैशिष्ट्य\nविंडोज, अँड्रॉइड सिस्टमशी सुसंगत.\n-सर्व 3 ट्रॅक 75/210 बीपीआय वर सेट होऊ शकतात;\n-यूएसबी किंवा सीरियल इंटरफेस किंवा सानुकूलित.\n-सर्वकाळ सेवा जीवन (500,000 कार्ड पास).\n98 मिमी (एल) x 34 मिमी (डब्ल्यू) x 30 मिमी (एच)\n+ 5 व्हीव्ही -% 5%\n30 एमए (जास्तीत जास्त)\nस्थान रेकॉर्डिंग घनता ट्रॅक\nआयएसओ 1 (आयएटीए) 210 बीपीआय\nआयएसओ 2 (एबीए) 75 बीपीआय आयएसओ 3 (एमआयएनटीएस) 210 बीपीआय\n3 मिमी खेळपट्टी, 8 पिन महिला प्रकार आरएस 232 बंदर\nप्लास्टिक 0.76  ± 0.08 मिमी\n10 ~ 150 सेमी / सेकंद\n500,000 कार्ड पास (1 पास: एक स्वाइप)\n0.5% पेक्षा कमी (जेएसई चाचणी कार्ड)\nसंचयन:-30 ° से ते + 70 ° से ऑपरेटिंगः -20 ° से ते + 60 डिग्री सेल्सियस\nयूएसबी, आरएस 232, टीटीएल पर्याय\nचीन मध्ये तयार केलेले\nगरम टॅग्ज: मिनी सर्व 3 ट्रॅक चुंबकीय पट्टी कार्ड वाचक, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, कारखाना, केले मध्ये चीन, स्वस्त, सवलत, कमी किंमत, उपाय प्रदाता, स्वस्त उपाय, उंच गुणवत्ता\nmifare वाचक लेखकवायरलेस कार्ड वाचकचिप कार्ड वाचक लेखकमोबाईल कार्ड वाचकजमा कार्ड वाचकमोबाईल जमा कार्ड वाचकब्लूटूथ कार्ड वाचक\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nकॉम्बो चुंबकीय आयसी चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक\nचुंबकीय आरएफआयडी संपर्कहीन कार्ड वाचक लेखक\nसर्व 3 ट्रॅक हिको चुंबकीय कार्ड वाचक लेखक एन्कोडर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nहँडहेल्ड देय पॉस प्रणाली टर्मिनल\n6.0 इंच 4 जी स्मार्ट अँड्रॉइड पॉस प्रिंटर\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/ranbhir-rushi-kapoor-yanchi-hi-iccha-purn-karu-shkla-nahi/", "date_download": "2021-06-24T00:49:24Z", "digest": "sha1:5KSK5N7DTXMP7NITRW5YQXQDUN6IKTBM", "length": 7828, "nlines": 78, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "ऋषी कपूर यांची ‘ही’ इच्छा पूर्ण करु शकला नाही रणबीर – NEWS UPDATE", "raw_content": "\nऋषी कपूर यांची ‘ही’ इच्छा पूर्ण करु शकला नाही रणबीर\nऋषी कपूर यांची ‘ही’ इच्छा पूर्ण करु शकला नाही रणबीर\nमागील दोन दिवस हे बॉलिवूड साठी काळे दिवस ठरले आहेत. याच दोन दिवसात बॉलिवूड ने दोन दिगग्ज गमावले त्यात एक म्हणजे आपल्या अप्रतिम आणि उत्तुंग अभिनयाने आपली वेगळी छाप सोडणारे इरफान खान आणि जेष्ठ सदाबहार अभिनेते ऋषी कपूर.\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते.\nत्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी एका मुलारखतीमध्ये त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. पण आता त्यांची ही इच्छा रणबीर पूर्ण करु शकला नाही असे म्हटले जात आहे.\nऋषी कपूर हे रणबीरच्या लग्नाबाबत अतिशय उत्साही होते. त्यांना एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘त्या दोघांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. मला माझ्या मरणाआधी रणबीरचे लग्न पहायची इच्छा आहे’ असे त्यांनी म्हटले होते.\n‘जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा मी २७ वर्षांचा होतो आणि रणबीर आता ३५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याने लग्नाचा विचार करायला हवा. रणबीर त्याला आवडत असलेल्या मुलीशी लग्न करु शकतो आणि माझा त्याला पाठिंबा असेल.\nजेव्हा कधी रणबीर लग्नासाठी तयार होईल मला आनंदच होईल. त्याच्या आनंदात माझा आनंद आहे. मला मरणाआधी माझ्या ���ातवंडांसोबत देखील वेळ घालवयचा आहे’ असे ऋषी कपूर यांनी शेवटी म्हटले होते.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/11/11/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2021-06-23T23:42:26Z", "digest": "sha1:LG7YYU3YNOJN5I3VIYQD4BDIIISFL6FW", "length": 15054, "nlines": 288, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "रांगोळी सरस्वती जोडी ! वसुधा चिवटे ! | वसुधालय", "raw_content": "\nसहा चि सरस्वती रांगोळी \nअकरा टिपके देऊन सहा बाजूने एक पर्यंत करणे \nमध्ये गोल टिपका देऊन आठ बाजूने पाच टिपके देणे मध्ये पाच रेषा करणे त्या जुळविणे \nयावर आपले मत नोंदवा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« ऑक्टोबर डिसेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/aai-kuthe-ky-krte-fame-marathi-actress-ashwini-mahangade-father-lost-father-due-to-corona-facebook-post-viral-nrst-131614/", "date_download": "2021-06-24T00:12:02Z", "digest": "sha1:NEXNX2UDAYPFV62O326TICXIXBQ3CXEX", "length": 13740, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "aai kuthe ky krte fame marathi actress Ashwini mahangade father lost father due to corona facebook post viral nrst | 'नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ......', अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, फेसबुकवरील पोस्टने चाहत्यांच्या डोळ्यात तरळलं पाणी! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, ���ानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nकोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला‘नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ……’, अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, फेसबुकवरील पोस्टने चाहत्यांच्या डोळ्यात तरळलं पाणी\n“नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझी ताकद, माझा पाठीराखा, माझा बापमाणूस” अशा शब्दात अश्विनीने वडिलांचे वर्णन केलं आहे.\nस्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावरही दुःखद प्रसंग ओढावला. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे निधन झाले. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला” अशा शब्दात अश्विनीने फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.\n“कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला… कधी कधी स्वतःचे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करत राहिले आणि मलाही तेच शिकवले. गेले १५ दिवस कोरोनाशी वाघासारखे लढले, पण अखेरीस ही झुंज अपयशी ठरली. काळाने घाला घातला आणि आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले, समाजासाठी काही केले नाही, तर आपले आयुष्य निरर्थक” “नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझी ताकद, माझा पाठीराखा, माझा बापमाणूस” अशा शब्दात अश्विनीने वडिलांचे वर्णन केलं आहे.\nअभिनेत्री अश्विनी महांगडेने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थाही ती चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत. अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामूल्य जेवणाची व्यवस्था सुरु ���ेली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही तिने नागरिकांना मदत केली होती. आजही ती कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी तप्तरतेने काम करते.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/amey-khopkar-shared-sanjay-dutta-and-sanjay-narvekar-memories-of-vastav-movie-nrst-140660/", "date_download": "2021-06-24T00:20:05Z", "digest": "sha1:BYTLHZ6XZG4TYXFD6W26GUQRNPQETTGS", "length": 13139, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "amey khopkar shared sanjay dutta and sanjay narvekar memories of vastav movie nrst | देढफुट्या आणि रघुभाईची पहिली भेट, अमेय खोपकरांनी शेअर केली 'वास्तव'ची आठवण! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा म���ठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nआठवणीतलं 'वास्तव'देढफुट्या आणि रघुभाईची पहिली भेट, अमेय खोपकरांनी शेअर केली ‘वास्तव’ची आठवण\n१९९८ साली प्रदर्शित झालेल्या वास्तव चित्रपटात अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होता तर अभिनेता संजच नार्वेकरने चित्रपटात देढफुट्याची भूमिका साकारली होती.\nसध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन सुपरस्टार अभिनेते आहेत. एक मराठीचित्रपटसृष्टीतला सुपरस्टार संजय नार्वेकर आणि दुसरा बॉलिवूडचा सुपरस्टार संजूभाई म्हणजे संजय दत्त. या दोघांचा वास्तव चित्रपटातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.\n१९९८ साली प्रदर्शित झालेल्या वास्तव चित्रपटात अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होता तर अभिनेता संजच नार्वेकरने चित्रपटात देढफुट्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या भूमिकेने संजय नार्वेकरला वेगळी ओळख दिली.\nदेढफुट्या आणि रघुभाईची पहिली भेट\nमाझा जिवलग मित्र संजय नार्वेकरच्या आयुष्यातली अविस्मरणीय भूमिका ‘देढफुट्या’.\n‘वास्तव’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन संजय पहिल्यांदा आमने-सामने आले तो दुर्मिळ क्षण.@duttsanjay @manjrekarmahesh 👍🏽 pic.twitter.com/XnWu2FZcLI\nअमेय खोपकर यांनी हा वास्तव चित्रपटातील दोन सुपस्टार संजय यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ते लिहीतात, माझा जिवलग मित्र संजय नार्वेकरच्या आयुष्यातली अविस्मरणीय भूमिका ‘देढफुट्या’. ‘वास्तव’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन संजय पहिल्यांदा आमने-सामने आले तो दुर्मिळ क्षण. १९९८ ला याच दिवशी झाली होती ही भेट.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/lifestyle-photos/drink-these-healthy-drinks-after-a-workout-456663.html", "date_download": "2021-06-24T00:55:00Z", "digest": "sha1:2VDKZH3G56EXVD2PE7JIELYNZJQFSCBX", "length": 11997, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nEnergy Drink : वर्कआउट केल्यानंतर थकवा येतो मग ‘हे’ पाच हेल्दी ड्रिंक्स प्या \nपालकचा रस पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसंत्राच्या रसात व्हिटॅमिन सी जास्त असते. हे शरीर उत्साही करते. म्हणून, वर्कआउटनंतर आपण संत्रीचा रस घेतला पाहिजे.\nपालकचा रस पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. वर्कआउटनंतर आपण पालकचा रस घेतला पाहिजे.\nथकवा जाणवल्यानंतर चॉकलेट शेक पिला पाहिज���. चॉकलेट शेक थकवा कमी करण्यास मदत करते.\nगाजरचा रस पोषक तत्वांनी समृद्ध असतो. गाजरचा रस शरीराला ताजे ठेवण्याचे काम करतो.\nवर्कआउटनंतर आपण केळी किंवा केळी शेक घेऊ शकता. यामुळे शरीरात ऊर्जा मिळते.\nHealth Care : दररोज सकाळी मुठभर शेंगदाणे खा आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास 5 पेय प्या आणि वजन कमी करा\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nदररोज सकाळी प्या मनुके आणि जिऱ्याचे पाणी, वजन होईल कमी\nउत्तम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ड्रॅगन फळ; अशाप्रकारे करा या फळाचे सेवन\nलाईफस्टाईल 23 hours ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्��ात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/udabai-holkar-waghmare-wada-palace-khadki/", "date_download": "2021-06-23T23:05:47Z", "digest": "sha1:OPCHL53JQOMJ2AGF2KB3DRZF3UK2S3AB", "length": 16973, "nlines": 56, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव) | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nश्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव)\nMay 8, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nश्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव)\nमंचर मधील #पिंपळगाव फाट्यावरून जवळच सात कि.मी अंतरावर पिंपळगावला पोहचता येते. येथुन घोड नदि ओलांडली की आपण खडकी येतो. सतराव्या शतकातील पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा असलेले मोठे प्रवेशद्वार आपल्या डाव्या हाताला निदर्शनास पडते. याच वेशीतुन आपण मुख्य गावठाणात आपण प्रवेश करतो. मुळातच खडकी गाव घोड नदि माईच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले असल्याने येथील नैसर्गिक सुंदरता पाहण्यायोग्य असुन हा भु -भाग कृषी प्रधान आहे. #खडकी गावच्या ऐतिहासिक वास्तूचे कागदोपत्री पुरावे मला पहावयास मिळाले नाही परंतु दोन ठिकाणी कोरलेले शिलालेख व वाड्याच्या मुख्य प्रवेश व्दारावर कोरलेले दगडी शिल्प खुप काही सांगुन जातात. व हेच खरे येथील ऐतिहासिक वास्तूचे भक्कम पुरावे म्हणता येतील. या वाड्याच्या भिंती व प्रवेशद्वार पहाता हा निश्चितच भुईकोट किल्ला असल्याचा भास होतो. कारण या वाड्याचा विस्तार खुप मोठा असल्याच्या खुणा आपणास जागो जागी निदर्शनास येतात. येथील असलेला वाडा व नदीवर बांधण्यात आलेला जवळपास अर्धा कि.मी लांबीचा घाट आपले विशेष लक्ष वेधून घेतो. येथील इतिहास म्हणजे हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला असे गावक-यांकडून सांगितले जाते.\nश्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या श्रीमंत उदाबाई होळकर यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांच्याशी झाला होता. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी कन्या श्रीमंत उदाबाई हीस माहेरची चोळीबांगडी म्हणून हा वाडा व जमीन आई वडिलांनाई बक्षीस स्वरुपात मुलीला देऊन टाकली. त्यामुळे आज आपणास वास्तु दिसता त्या होळकर कालीन वास्तू शिलालेखाच्या माध्यमातून असल्याचे समजते.याच काळातील बांधलेले महादेव मंदिर, त्यामधील घुंगरमाळेने सजवलेला नंदी ,लक्ष्मी नारायण मंदिर ,काळ भैरनाथ मंदिर व भैरवाची जिर्ण झालेली मुर्ती, राममंदिर ,बिरोबा मंदिर कि ज्या मंदिरास नुकताच क दर्जा प्राप्त झाला आहे अशी विविध मंदिरे याच वाड्यात पहावयास मिळतात.\nश्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांचे नातू अवचितराव वाघमारे – पाटील( श्रीमंत उदाबाई आणि बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांचे पुत्र ) यांनी पितृ उध्दरातीर्थ बांधलेली समाधी तर आखिवरेखीव शिल्पांत उभारलेली असून हि समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुनाच असल्याचे दर्शन घडते. या समाधी नक्षी कामामध्ये मध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून समाधीस्थलावर होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो. छत्रीनूमा समाधीवर असलेल्या शिलालेखाचा उल्लेख पुढील प्रमाणे सहज वाचता येतो. श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द ( वडील ) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे .येथील प्रवेशद्वार वरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो, कि ज्याची रचना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी घोड नदीवर केलेली असून या घाटाचे सौंदर्य आपणास पिंपळगावातील उत्तरेकडील नदिकाठावरून न्याहाळता येते. या परिसरात असलेले दगडी तोडतील कोरीव मोठे मोठे तीन नंदी खास आकर्षण ठरतात.नदीघाट वेशीतुन आपणास पायरी मार्गाने एका वेशीतुन नदी पात्रता उतरता येते. याच वेशीवर होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो. हा नदीघाट खूपच भव्य दिव्य व निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.\nयेथील होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला असल्य��ने येथील नष्ट होत चाललेल्या वास्तुंना संवर्धित करणे खुप गरजेचे आहे. खडकी ग्रामस्थ बंधूंनी वेळीच योग्य पाऊले उचलली तर निश्चितच आंबेगाव तालुक्यातील उच्च दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणुन खडकी गाव लवकरच उदयास येईल. बोटींगसाठी हा परीसर उत्तम असून खडकी आणि पिंपळगाव ग्रामस्थांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. की जेणेकरून खुप मोठ्या प्रमाणात येथे रोजगार संधी उपलब्ध होईल. येथील परिसराची भटकंती करताना मला श्री बाळासाहेब पोखरकर (निवृत्त अभियंता जिल्हा परिषद पुणे) सध्या ते रोटरी क्लब मंचर उत्तर पुणे जिल्ह्यातील उपप्रांतपाल म्हणून कार्यरत असून त्यांनी रोटरी परिवारातर्फे अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवत त्यांनी ट्रेकिंग , भटकंती , पोहणे याबाबतची प्रचंड आवड जोपासलेली असून त्यांची मला खुप मदत झाली त्याबद्दल खुप खुप आभार.आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)लिंक https://goo.gl/3usx1G\nलेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\n← नांगरदरा ट्रेक एक वेगळीच पर्वणी.\tअप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे. →\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शो�� किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B8", "date_download": "2021-06-23T23:33:45Z", "digest": "sha1:Z3UU54N5I5SINCVHF53CWDXGJBGWUKJL", "length": 10098, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वांद्रे टर्मिनस - विकिपीडिया", "raw_content": "\nवांद्रे रेल्वे स्थानक याच्याशी गल्लत करू नका.\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nवांद्रे टर्मिनस (नामभेद: बांद्रा टर्मिनस) हे मुंबई महानगरातील एक प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे. हे मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण ६ रेल्वे टर्मिनसपैकी एक आहे (इतर चार: मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनस आणि दादर टर्मिनस). पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी विकेंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून 'वांद्रे टर्मिनस' इ.स. १९९० च्या दशकात विकसित करण्यात आले. प्रामुख्याने पश्चिम रेल्वेवरील गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारताकडे ये-जा करणाऱ्या गाड्या येथून सुटतात.\nमुंबईतील महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांशी संबंधित वांद्रे-कुर्ला संकुल, तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांपासून जवळ असल्यामुळे वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील प्रमुख स्थानक आहे.\nवांद्रे टर्मिनस हे वांद्रे रेल्वे स्थानकापासून १ किमी अंतरावर असून मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील सर्व जलद आणि धिम्या लोकल वांद्रे रेल्वे स्थानक येथे थांबतात. मध्य रेलवेच्या लोकल मार्गावरील टिळक नगर ह�� स्थानक वांद्रे टर्मिनसला चिकटून आहे. वांद्याला थांबणाऱ्या लोकल सेवेची उपलब्धता उत्तम असून साधारण दर ३ मिनिटांनी चर्चगेट आणि बोरीवली स्थानकांकडे जाणाऱ्या लोकल गाड्या वांद्रे येथे मिळू शकतात. याव्यतिरिक्त वांद्रे स्थानक हार्बर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाशी जोडले असून दर १५ मिनिटांनी वांद्रे-व्हीटी लोकल उपलब्ध आहेत. तथापि, सकाळी आणि सायंकाळी लोकलगाड्यांना जीवघेणी गर्दी असते.\nबेस्ट परिवहन सेवेची वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे पश्चिम ही दोन बसस्थानके वांद्रे टर्मिनसशी संलग्न आहेत. रेल्वे स्टेशनवरून साधारण पहाटे ४.३० ते रात्री १ पर्यंत लोकल मिळतात आणि सकाळी ५:३० ते रात्री ११:३० /१२:०० पर्यंत बससेवा उपलब्ध असते. शहराच्या अंतर्भागात जाण्यासाठी रिक्षासुद्धा उपलब्ध असतात.\nमुंबईमधील पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडून धावतो. तसेच इ.स. २०१० पासून कार्यान्वित झालेल्या वांद्रे-वरळी सागरी महामार्गामुळे वरळीपासून वांद्रे टर्मिनसचे अंतर कमी झाले आहे.\nवांद्रे रेल्वे टर्मिनसवरून सुटणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन]\nमहाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस - वांद्रे ते हजरत निजामुद्दीन\nगरीब रथ एक्सप्रेस -वांद्रे ते दिल्ली सराय रोहिला\nस्वराज एक्सप्रेस - वांद्रे ते जम्मू तावी\nसूर्यनगरी एक्सप्रेस - वांद्रे ते जोधपूर\nराणकपूर एक्सप्रेस - वांद्रे ते बिकानेर\nकच्छ एक्सप्रेस - वांद्रे ते भुज\nसयाजीनगरी एक्सप्रेस - वांद्रे ते भुज\nपश्चिम एक्सप्रेस - वांद्रे ते अमृतसर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१९ रोजी १९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-24T00:15:40Z", "digest": "sha1:HNOYVSW5ISI6DSXRRT5MYAJGDNBZ35HE", "length": 12536, "nlines": 85, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "पती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातुन ज’खमेमुळे सिरीज बाहेर झाला आणि बायको इकडे दुसऱ्याच क्रिकेटर सोबत पार्टी करतेय एन्जॉय.. – NEWS UPDATE", "raw_content": "\nपती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातुन ज’खमेमुळे सिरीज बाहेर झाला आणि बायको इकडे दुसऱ्याच क्रिकेटर सोबत पार्टी करतेय एन्जॉय..\nपती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातुन ज’खमेमुळे सिरीज बाहेर झाला आणि बायको इकडे दुसऱ्याच क्रिकेटर सोबत पार्टी करतेय एन्जॉय..\nसध्या सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे, ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडिया 8 विकेटवरच थांबली. टीम इंडियाला हा पराभव पचवता आला नाही तोपर्यंत आणखी एक वाईट बातमी पुढे आली आहे.\nबातमी अशी आहे की मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. पहिल्या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज शमी जखमी झाला आहे. त्यानंतरच्या तीन कसोटी सामने तो खेळणार नाही, असा शमीने निर्णय घेतला.\nया बातमीनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे.कारण पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता या बातमीने राहिलेल्या कसोटी सामन्यांच्या निकालावर चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच सोशल मीडियावर शमीची पत्नी बर्थडे पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे.\nतिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इरफानच्या मुलाचा वाढदिवसाचे फोटो शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद तर आता जगजाहीर आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगपासून ते घरगुती हिं-साचारापर्यंत अनेक गं-भीर आ-रोप केले आहेत.\nकोलकातामधील एका न्या’यालयाने तर मोहम्मद शमीवर ख’टलाही दाख’ल केला आहे. मोहम्मद शमीपासून वेगळं झाल्यानंतर हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. इरफान पठाणचा मुलगा इमरानचा शनिवारी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. या बर्थ डे पार्टीला हसीन जहाँ देखील उपस्थित होती.\nयावेळी हसीन जहाँने इरफानला काही प्रश्नही विचारले आणि त्याची इरफानने अगदी हलक्यापुलक्या स्टाइलने उत्तरही दिली. हसीन जहाँने कार्यक्रमातील काही फोटो पोस्ट केलेत त्यात ती सुद्धा काहीतरी बोलताना दिसत आहे. हसीन जहाँने या पार्टी मधील काही फोटो शेअर केलेत. यामध्ये हसीन जहाँनसोबतच इरफान, त्याचा मुलगा इमरान आणि पत्नीही दिसत आहे.\nमात्र हसीन जहाँ सध्या या फोटोवरुन सोशल मिडियावर चांगलीच ट्रो-ल होताना दिसत आहे. हसीन जहाँने इन्स्ताग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये इरफानच्या नावाचं स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. तिने इरफान पठाणचं अडनाव चुकवले आहे. अनेकांनी यावरुन हसीन जहाँला ट्रो’ल केलं आहे.\nतिला नाव नीट लिहिण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे. यापूर्वीही हसीन जहाँने शेअर केलेल्या न्यूड फोटोवरुन ती ट्रो-ल झाली होती. हा फोटो शेअर करताना हसीन जहाँ मोहम्मद शमीवर निशाणा साधला होता. “काल तू काहीच नव्हतास तेव्हा मी शुद्ध होती”.\n“आज तू काहीतरी झाला आहेस तर मी अशुद्ध झाली आहे”. असत्याचा पडदा टाकून सत्य लपवलं जाऊ शकत नाही. मगरीचे अश्रू काही दिवसांसाठीच सोबत देतात असे हसीन जहाँने पोस्टमध्ये लिहिले होते. पण आता आलेले तिचे पार्टीचे फोटोज चांगलेच वादात सापडले आहेत. अनेक लोकांनी तिला सुनावले आहे.\nइकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्याचे निकाल भारतासाठी अत्यंत लाजीरवाणी झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताची कामगिरी चांगली झाली नाही.\nया सामन्यात भारताच्या दुसर्‍या डावाच्या वेळी मोहम्मद शमीच्या मनगटावर पेट कमिन्सचा एक चेंडू लागला. त्यानंतर शमीच्या हातात गं-भीर जखम झाल्याने त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी त्याला रुग्णालयात नेले होते. यानंतर शमीने उर्वरित सामने खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.\nसांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…\nहिट असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत अक्षयने कधीच एकत्र केले नाही काम, म्हणाला अभिनेत्रीच्या ‘या’ वाईट गोष्टीमुळे….\nसिध्दूच्या मुलीला पाहिलत का दिसती इतकी बोल्ड आणि हॉ’ट की, आलीया आणि कॅटरिनालाही टाकेल मागे..\n“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…\n90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..\n‘पप्पा, लवकर घरी प��त या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2013/12/11/%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2021-06-24T00:20:14Z", "digest": "sha1:E7MZMCPV62MWDIOZF2MAZELIR3EVWTXG", "length": 18150, "nlines": 312, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "फूलं यांची रांगोळी | वसुधालय", "raw_content": "\nभवानी मंडप येथे रिक्षा करून गेले. देऊळ येथे जातांना बाहेर चप्पल काढली\nआत देऊळ येथे जाण्यासाठी कुक कुक मशीन मधून जावे लागते आता गेले.\nमुख दर्शन येथे गणपती चे दर्शन घेतले. देवी श्री महालक्ष्मी चे दर्शन घेतले\nचौक येथे बसले परत दर्शन घेतले\nदत्त यांचे दर्शन घेतले. साक्षी गणपती चे दर्शन घेतले. विठोबा चे दर्शन घेतले\nतेथे पण बसले बराचं वेळ सर्व करण्यात लागला.\nपरत बाहेर पडले येतांना कुक कुक येथून दुसरा रस्ता आहे तेथून बाहेर पडले चप्पल\nघातलि. येथे सहसा चप्पल चोरी ला जात नाहीत\nमहाव्दार येथे आले. कांही आणायचे नसल्याने\nनुसती पांढरी फुलं पाचं ५ रुपये ला घेतली अबोली पाचं ५ रुपये ची घेतली\nदोन्ही मिळून १० दहा रुपये झाले.\nरिक्षा करून घरी आले.\nघरी आल्यानंतर वाटलं फुल याची रांगोळी काढू वेग वेगळ्या फूलं लावली\nसर्व करतांना किती मन लावून कामं केल आहे. देव दर्शन फुल रिक्षा व\nफूलं याची रांगोळी सर्व होतांना घडतांना वेळ व मन कसे करून घेते \nआश्र्चर्य आश्चर्य व भरून येते ह्या वय मध्ये पण \nपुण्य नगरी वर्तमान पत्र बुधवार , तारीख दिनांक ११ डिसेंबर २०१३ ला\n११ . १२ . १३ चा आज जल्लोष\nअसे छापून आले आहे\nमी पण तारीख दिनांक ११ . १२ . १३ ला ब्लॉग केला आहे\nआणि सहज चं भवानी मंडप महाव्दार फूल रिक्षा\nफुलं यांची रांगोळी आली आहे\nआणि हो श्री महालक्ष्मी चे गहू पेरलेले || श्री यंत्र || आले आहे\nकोल्हापुर करवीर चं महत्व महत्व पुर्वक वैशिष्ठ \nदिनांक तारीख ११ . १२ . १३ ला आले आहे\n२०१३ या चा वर्षी आकडा ३६५ व्या दिवस तील आकडा\nआज ३ . ४ . ५ दिवस आला आहे.\nअसा पण दुर्मिळ योग आज आला अहे.\nमला स्वत : ला खुप हलकं वाटतं आहे लिहितांना\nआपोआप कोल्हापुर आले आहे याचे महत्व \nयावर आपले मत नोंदवा\nतिखट मीठ पुरी व ताक याची कडी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« नोव्हेंबर जानेवारी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/04/blog-post30_30.html", "date_download": "2021-06-23T23:19:31Z", "digest": "sha1:RIWXCMLA7M6UU26WMGABSMTB4MWWKXAT", "length": 6733, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "प्राथमिक शिक्षक बँक व एल.आय.सी.कपाती बंदबाबत शिक्षण समितीने फेरविचार करावा ; शिक्षक परिषदेची मागणी", "raw_content": "\nHomePoliticsप्राथमिक शिक्षक बँक व एल.आय.सी.कपाती बंदबाबत शिक्षण समितीने फेरविचार करावा ; शिक्षक परिषदेची मागणी\nप्राथमिक शिक्षक बँक व एल.आय.सी.कपाती बंदबाबत शिक्षण समितीने फेरविचार करावा ; शिक्षक परिषदेची मागणी\nअहमदनगर दि.३०: अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक व एल.आय.सी.कपाती बंदबाबत शिक्षण समितीने फेरविचार करावा अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या आशयाचे निवेदन आज शिक्षक परिषदेने अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य. कार्यकारी अधिकारी शिवराज पाटीलसाहेब व शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांना इमेलद्वारे केले आहे.\nअशा प्रकारची मागणी जि.प. अध्यक्षा राजश्रीताई घुले व उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके व सर्व सन्माननीय सदस्य शिक्षण समिती यांना समक्ष भेटून देखील परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करणार आहोत.शिक्षक बँकेचे सभासद हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. म्हणून जिल्हा परिषद ही शिक्षकांची मातृसंस्था आहे.अशा परिस्थितीत जिल्हा परिषद व शिक्षक बँकेतील संघर्षात बँकेचा हप्ता तहकूब राहील्यामुळे जिल्हयातील कर्जदार ८ ते ९ हजार शिक्षक सभासदांना नाहक अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. तरी यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या दृष्टीने सर्व संघटनांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. बँक जिल्हयातील ११ हजार शिक्षकांची कामधेनू आहे. ती टिकली पाहीजे व वाढली पाहिजे.\nया उद्देशाने शिक्षक परिषद सर्व संघटनासोबत आहे.\nनिवेदनावर परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले, उपाध्यक्ष संजय शेळके, राजेंद्र जायभाय , जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे, आर पी रहाणे, राम निकम, श्रीकृष्ण खेडकर, नागेश लगड, संजय म्हस्के,दत्ता गमे, गणेश वाघ,गणपत सहाणे, राजू इनामदार, मिनाक्षी तांबे, शशी सावंत,प्रल्हाद गजभीव, बाळासाहेब मगर, सुनिल पवळे, रविंद्र आरगडे,सुभाष गरूड,मिलींद तनपुरे,तुषार तुपे,कल्याण राऊत,भिमराज उगलमुगले,बाळासाहेब रोहोकले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पित���पुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://ahmdngr.com/archives/508", "date_download": "2021-06-23T23:32:06Z", "digest": "sha1:RXDH3FBHS5RDLFXBZZ7PTBU754P34QM6", "length": 10013, "nlines": 71, "source_domain": "ahmdngr.com", "title": "होम आयसोलेशनमध्ये घ्यावयाची काळजी – AHMDNGR", "raw_content": "\nहोम आयसोलेशनमध्ये घ्यावयाची काळजी\nप्रकाश केसरी 10 May 2021 Leave a Comment on होम आयसोलेशनमध्ये घ्यावयाची काळजी\n‘होम आयसोलेशन’मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी काय करावं\n‘होम आयसोलेशन’मध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.\nया सूचना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या पण, लक्षणं नसलेल्या (asymptomatic) आणि ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा जास्त असलेल्या रुग्णांसाठी आहेत.\nभारतात कोव्हिड-19 च्या त्सुनामीत रुग्णांची संख्या प्रचंड वाढलीये. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास 85 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत.\n😷’होम आयसोलेशन’ मध्ये कोणते रुग्ण राहू शकतात\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचे 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. पण, यातील बहुतांश रुग्णांना लक्षणं नाहीत. हे रुग्ण घरीच ‘होम आयसोलेशन’ मध्ये उपचार घेऊन बरे होतात.\n▪️सौम्य संसर्ग किंवा लक्षणं नसलेले कोरोनाग्रस्त\n▪️रुग्णांच्या घरी स्वत:ला विलगीकरण करण्याची सोय पाहिजे\n▪️रुग्णांची काळजी घेणारे 24 तास उपलब्ध पाहिजेत. नातेवाईक आणि रुग्णालय यांच्यात संपर्क महत्त्वाचा\n▪️हृदयरोग, मधूमेह, उच्चरक्तदाब, किडनीविकार, यकृताचा त्रास अशा सहव्याधींनी ग्रस्त 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सल्ल्याने घरी उपचार घेऊ शकतात\n▪️HIV, अवयव प्रत्यारोपण, कॅन्सरचे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’ मध्ये राहू नये. उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच रुग्ण घरीच उपचार घेऊ शकतात\n▪️कोरोना रुग्णांची काळजी घेणारे आणि संपर्कात आलेल्यांनी कोरोना प्रतिबंध उपचार म्हणून हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन औषध घ्याव.\n😷’होम आयसोलेशन’ मध्ये असलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी\n▪️घरीच उपचार घेत असलेल्या कोरोनारुग्णांपासून कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे रग्णांनी योग्य काळजी घेतली पाहिजे अशी सूचना आरोग्य विभागाने केली आहे.\n▪️रुग्णाने एका खोलीत, कुटुंबातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींपासून दूर रहावं\n▪️हवा खेळती राहील अशा खोलीत राहावं. ताजी हवा आत येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात\n▪️ट्रिपल लेअर मास्क कायम घालावा. मास्क 8 तासांनी किंवा ओला झाल्यास बदला\n▪️रुग्णाची काळजी घेणाऱ्यांनी रुग्णाच्या खोलीत जाताना N-95 मास्क घालावा\n▪️सोडियम हायड्रोक्लोराईडने मास्कचं निर्जंतुकीकरण केल्यानंतर मास्क फेकून द्यावा\n▪️शरीरातील पाण्याची पातळी योग्य रहावी यासाठी भरपूर पाणी प्यावं, आराम करावा\n▪️रुग्णांनी आपल्या वस्तू इतरांसोबत शेअर करू नयेत\n▪️हात वारंवार साबण, सॅनिटायझरने किमान 40 सेकंद धुवावेत\n▪️ज्या गोष्टींवर वारंवार स्पर्श केला जातो अशा गोष्टींचं निर्जंतुकीकरण करावं\n😷स्वत:ची तपासणी कशी करावी\n▪️पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेव्हल तपासावी. ऑक्सिजनची पातळी 95 पेक्षा जास्त असेल तर सामान्य आहे. ऑक्सिजन 95 पेक्षा कमी असेल तर तात्काळ डॉक्टरांना संपर्क करावा.\n▪️पल्स ऑक्सिमीटर वापरण्याआधी आणि नंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत.\n▪️घरी थर्मल गन असेल तर हातापासून 6 इंच दूर ठेवून शरीराचं तापमान मोजावं. शरीराचं तापमान 100.4 (38) पेक्षा जास्त असेल तर ताप असल्याचं समजावं.\n😷मॉनिटरिंग चार्ट कसा तयार करावा\n▪️दर चार तासांनी शरीरांचं तापमान, हृदयाचे ठोके, ऑक्सिजनची पातळी, श्वास घेण्यास त्रास होतोय का नाही याचा एक चार्ट तयार करावा.\n😷रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी सूचना-\n▪️कोरोनारुग्णाच्या खोलीत जाताना ट्रिपल लेअर मास्क किंवा शक्यतो N-95 मास्क वापरा\n▪️मास्कच्या समोरील बाजूला स्पर्ष करू नये\n▪️मास्क ओलं झाल्यास तातडीने बदलावं\n▪️रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांनी चेहरा, नाक किंवा तोंडाला हात लावू नये\n▪️रुग्णाची मदत करताना हातात ग्लोव्ज घालावेत\n▪️सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांवर उपचार –\n▪️रुग्णांनी डॉक्टरांसोबत संपर्कात रहावं\n▪️सहव्याधींनी ग्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेत रहा\n▪️कोमट पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा वाफ घ्या\n▪️डॉक्टरांना दिलेली औषध वेळेवर घेत रहा\nमराठा आरक्षणाची 40 वर्षे →\n← कोविडपश्चात होणारे आजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/devendra-fadanvis/", "date_download": "2021-06-23T23:37:35Z", "digest": "sha1:5EH3KESTI7KTLHVJSO6VGLTYEDPXMH5L", "length": 10815, "nlines": 91, "source_domain": "aajdinank.com", "title": "Devendra Fadanvis Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nदूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होइपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार महायुतीच्या बैठकीत निर्णय\nमुंबई, 12 ऑगस्ट 2020 दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून पुढील टप्प्यात\n फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर\nमुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना मृतांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न राज्य\nपश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र राजकारण\nचीनने 1962 नंतरही बळकावला भारताचा भूभाग ,शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान\nसातारा,भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल\nआरोग्य महाराष्ट्र मुंबई राजकारण\nमुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीसांचे पत्र\nमुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णालयात होत असणारे मृत्यू, रुग्ण आणि मृतांची झपाट्याने वाढणारी संख्या या सगळ्याचे\nआरोग्य महाराष्ट्र मुंबई राजका���ण\nअखेर सत्य पुढे आलेच…कोरोनाच्या मृतांचे लपवलेले आकडे अखेर समोर आलेच- फडणवीस\nमुंबई: महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले आहेत. मात्र, आता या प्रक्रियेला फेरतपासणीचे गोंडस नाव देण्यात\nअर्थदिनांक कोकण चक्रीवादळ महाराष्ट्र मुंबई राजकारण\nकोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप\nनिसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत चर्चा करण्यासाठी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/report-says-chinese-scientists-discussed-weaponising-sars-coronaviruses-5-years-before-pandemic-news-and-live-updates-128477553.html", "date_download": "2021-06-24T01:05:27Z", "digest": "sha1:X2SODOHSTZDZEBBQZLHMIOKNK3K7WU4C", "length": 5468, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Report Says । Chinese Scientists Discussed । Weaponising SARS Coronaviruses । 5 Years Before Pandemic; news and live updates | चीन कोरोना व्हायरसवर 2015 पासून करत आहे संशोधन; याचा जैविक शस्त्र म्हणून करायचे होते वापर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑस्ट्रेलियन माध्यमांचा दावा:चीन कोरोना व्हायरसवर 2015 पासून करत आहे संशोधन; याचा जैविक शस्त्र म्हणून करायचे होते वापर\nचीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.\nकोरोना व्हायरस 2020 मध्ये अचानकपणे आला नसून चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अवहालानुसार, चीनी सैन्य 6 वर्षांपूर्वी कोविड-19 व्हायरसला जैविक शस्त्र म्हणून वापरण्याचा कट रचत होता. या अहवालात चीनमधील एका शोधनिबंधाचा आधार घेतला असून त्यामध्ये चीन सार्स व्हायरसच्या मदतीने जैविक शस्त्र बनवत असल्याचे नमूद केले आहे.\nअहवालानुसार, चिनी शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी हे 2015 मध्येच कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा करीत होते. त्यावेळी चिनी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचा तिसर्‍या महायुद्धात जैविक शस्त्र म्हणून वापर केले जाईल असे म्हटले होते. त्यासोबतच त्याला योग्य प्रकारे हाताळत त्या व्हायरसचे महामारीत कसे रुपांतरन करता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.\nचीन प्रत्येक वेळी तपासापासून माघार घेतोय\nकोरोना व्हायरसच्या तपासणीबाबतचा मुद्दा जेंव्हा समोर येतो तेंव्हा चीन प्रत्येक वेळी माघार घेत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस कोणत्याही वटवाघुळच्या बाजारातून पसरलेले नाही.\nकारण हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. रॉबर्ट यांनी चिनी रिसर्च पेपरवर सखोल अभ्यास केल्यावर म्हटले आहे की, हे संशोधन पेपर एकदम बरोबर असून आम्ही नेहमी चीनच्या रिसर्च पेपरवर अभ्यास करत राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/ya-marathi-kalakarni-kelay-2da-lagn/", "date_download": "2021-06-23T23:48:56Z", "digest": "sha1:HZU32EW2XVPBKOX46WZUFBCU4TAP2JHL", "length": 13849, "nlines": 86, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "मराठीतील ‘या’ 7 दिग्गज कलाकारांनी केलंय दोनदा लग्न, जाणून घ्या – NEWS UPDATE", "raw_content": "\n��राठीतील ‘या’ 7 दिग्गज कलाकारांनी केलंय दोनदा लग्न, जाणून घ्या\nमराठीतील ‘या’ 7 दिग्गज कलाकारांनी केलंय दोनदा लग्न, जाणून घ्या\nमराठी चित्रपट सृष्टीत काही असे अभिनेते आहेत की, ज्यांना आपला संसार अर्ध्यावर सोडवा लागला. आपल्या पार्टनरसोबत घरगुती कारणावरून झालेल्या कुरबुरीमुळे या अभिनेत्यांनी एकदा नव्हे तर दोनदा लग्न केले. यात जुन्या अभिनेत्यांचा देखील यात समावेश आहे.\nआम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच अभिनेत्याबद्दल व दिग्दर्शकाबद्दल सांगणार आहोत की ज्यांनी एकदा नव्हे तर दोनदा लग्न केली आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे अभिनेते…\n१. अशोक सराफ : अशोक सराफ हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेले आघाडीचे नाव. अशोक सराफ म्हटले की, आपल्याला त्यांच्या पत्नी म्हणून निवेदिता सराफ जोशी दिसतात. मात्र, अशोक सराफ यांचे याआधी देखील एक लग्न झाले होते. हे ऐकून आपल्याला धक्का बसेल.\nअशोक सराफ यांनी रंजनासोबत पहिला संसार थाटला होता. मात्र, काही काळच हा संसार टिकला. काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अशोक सराफ यांनी निवेदिता यांच्या सोबत लग्न केले.\n२ .महेश मांजरेकर : मराठी चित्रपट सृष्टीसाठी हे आघाडीचे नाव आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शक, अभिनेता यासोबत लेखक देखील आहेत. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काही वर्षांपूर्वी आलेला त्यांचा आई हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी काही वर्षापूर्वी मी शिवाजीराजे भोसले सारखा दर्जेदार चित्रपट केला होता.\nतसेच काकस्पर्श या चित्रपटाची देखील त्यांची चर्चा झाली होती. या चित्रपटात त्यांच्या पत्नीने देखील भूमिका केली होती. त्यांचे नाव मेधा असे आहे. मात्र, आधी महेश मांजरेकर यांनी दीपा यांच्याशी लग्न केले होते. आता महेश मांजरेकर आणि मेधा यांची जोडी आहे.\n३. स्वप्निल जोशी : मराठी चित्रपट सृष्टीतील हे आघाडीचे नाव आहे. स्वप्निलने आपल्या बाल मैत्रिणी सोबत लग्न केले होते. मात्र, हा विवाह केवळ चार वर्षे टिकला. स्वप्नील याच्या आधीच्या पत्नीचे नाव अपर्णा जोशी, असे होते. मात्र, तिच्यासोबत त्याने घटस्फोट घेतल्यानंतर औरंगाबाद येथील लीना आराध्यॆसोबत लग्न केले. दोघे आता सुखी संसार करत आहेत.\n४. शशांक केतकर : काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर होणार सुन मी या घरची ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतून शशांक केतकर याने चांगले काम केले होते. त्याआधी त्याने काही नाटकांमध्ये काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला या मालिकेतून ओळख मिळाली.\nया मालिकेत तेजश्री प्रधान हिने जान्हवी नावाचे पात्र रंगवले होते. ते प्रचंड गाजले होते. या सेटवर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, केवळ सहा महिन्यातच त्यांचा संसार मोडला. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शशांक केतकर याने प्रियंका ढवळेसोबत लग्न केले.\n५. पियुष रानडे : पियुष रानडे हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी गाजलेले नाव असून त्याने अनेक मालिकाचित्रपटातून काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने शलमिका टोलवे सोबत लग्न केले होते. मात्र , अवघ्या काही महिन्यातच दोघांमध्ये पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रीतसर घटस्फोट घेतल्यानंतर पियुष रानडे यांनी मयुरी वाघ येतो सोबत लग्न केले.\n६. राहुल महाजन : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा हा मुलगा. खऱ्या अर्थाने प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यावरच राहुल महाजन आणि महाजन कुटुंबीयांची सर्वांना ओळख झाली. राहुल महाजन याने दोन लग्न केलेले होते.\nमात्र, दोन्ही लग्न त्याचे अपयशी ठरले. सुरुवातीला त्याने श्वेता सिंगसोबत लग्न केले. मात्र, हा संसार काही दिवस टिकला. त्यानंतर त्याने डिंपी गांगुली सोबत लग्न केले. मात्र, हा संसार देखील टिकला नसल्याचे सांगण्यात येते..\n७. अमोल पालेकर: मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये गाजलेले आघाडीचे नाव. अमोल पालेकर यांनी ऐंशीच्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक हिंदी चित्रपट दिले. त्यानंतर त्यांनी मराठीतही काही वैविध्यपूर्ण असे प्रयोग केले. मात्र, वैयक्तिक आयुष्यात त्यांचे दोन लग्न झाल्याचे पाहायला मिळते.\nअमोल पालेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव चित्रा पालेकर असे होते. मात्र, काही वर्षातच त्यांचा संसार संपुष्टात आला. त्यानंतर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी लग्न केले आहे. अमोल हे समाजकार्यासाठी देखील आहेत.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेल��� पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/latur-latest-news-without-reason-not-demand-remdesivir-injection", "date_download": "2021-06-24T01:18:18Z", "digest": "sha1:4LAIWX5F3BEJNISDAOR7WDBFVN3ZK2EU", "length": 16179, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'रुग्णांनी निष्कारण रेमडिसिव्हिरची मागणी करु नये'", "raw_content": "\n'रुग्णांनी निष्कारण रेमडिसिव्हिरची मागणी करु नये'\nलातूर : लातूर जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. लातूर मधील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात रुग्णासाठी जागा नाही. एक ही बेड रिकामा नाही त्यात भर म्हणून जिल्हाभरातून अत्यवस्थ रुग्ण लातुरात पाठवले जात आहे. गरजू गंभीर रुग्णांनाच रेमडिसिव्हिरचा वापर केला जातो. इतर कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रेमडिसिव्हिरची मागणी करू नये, असे आवाहन आयएएम संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांनी केले. कोरोनाचा काळ संपला असे गृहीत धरुन कंपन्यांनी इंजेक्शन रेमडिसिवीर उत्पादन डिसेंबर जानेवारी मध्ये थांबवण्यात आले होते.\nमात्र कोरोनाची साथ दुप्पट वेगाने पसरत आहे. शासनाने ठरवू�� दिल्याप्रमाणेच आपल्याला रुग्णांची देखभाल करावी लागते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी गरज नसताना इंजेक्शनची मागणी करु नये आणि इकडून तिकडे पळापळ करु नये. शासनाला या उपचाराचा सल्ला देणारे कोविड टास्क फोर्स आहे. सध्या परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे. पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दोन्ही महाविद्यालयाचे अधिष्ठाता सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.\nइंजेक्शनच्या वापरावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी फक्त आपल्या घरातून बाहेर पडू नये, हात धूत राहणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क बांधणे या गोष्टीचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आयएमए ही संघटना या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. ही वेळ एकमेकांना दोष देण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याची आहे. प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nसंधी करिअरच्या... : बारावीनंतर पशुवैद्यकीय शाखा\nबारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील करिअर म्हणजे सामान्यतः विद्यार्थी आणि पालकांसमोर वैद्यकशास्त्र, दंतवैद्यकशास्त्र, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पॅरामेडिकल यासारखेच पर्याय येतात. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात चाललेला वैद्यकीय शिक्षणाचा खर्च पाहता एका अत्यंत उत्तम आणि अल्पखर्चिक अशा पर्यायाच\nफुफ्फुसाच्या आरोग्यासाठी घरातल्या घरात फक्त सहा मिनिटे चाला\nनामपूर (जि.नाशिक) : कोरोनाकाळात फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराची काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता घरगुती चालण्याची चाचणी कर\nवैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या परीक्षांची तारीख ठरली मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nनाशिक : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या (medical examination) परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी (ता.१९) मुंबईला मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्‍य विज\nॲन्टिजेन रॅपिड टेस्टसाठी चक्क 10 रुपये आकारणी\nसिडको (नाशिक) : सिडकोतील अचानक चौकातील महापालिकेच्या शहर��� प्राथमिक आरोग्य (health center) केंद्रात ॲन्टिजेन रॅपिड टेस्टसाठी (antigen rapid test) प्रतिरुग्ण दहा रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रारदार पुढे आले असून वैद्यकीय अधिकारी (medical offi\n तुटलेला हात पुन्हा रुग्णाच्या शरीराला जोडला\nमुंबई: मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी एका तरुणाच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या तरुणाचा हात शरीरापासून वेगळा झाला होता. ११ तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तरुणाचा हात पुन्हा शरीराला जोडून दिला. मुंबईच्या जे जे रुग्णालयातील प्लास्टिक सर्जननी किमया केली. शरीरापा\nजून महिन्यात वैद्यकीय विभागात भरती\nनाशिक : पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा (corona first and second wave) सामना करणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला (medical department) शासनाने अत्यावश्‍यक पदे भरण्यास मंजुरी दिल्याने दिलासा मिळाला आहे. (Recruitment-in-medical-department-in-month-of-June)\nअनुरागची अँजिओप्लास्टी; हृदयविकाराचा आला होता झटका\nमुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक, निर्मात आणि अभिनेता अनुराग कश्यपची (anurag kashyap ) अँजिओप्लास्टी (angioplasty) झाली आहे. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिग्दर्शनाच्या बाबत आपले वेगळ\nह्रदयरोगाने ग्रस्त एका महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात\nमुंबई: हृदय विकारामुळे गंभीर आजारी असलेल्या दोन महिन्यांच्या बाळाने कोविड-19 वर यशस्वी मात केली आहे. नंदुरबारमध्ये स्थायिक असलेल्या अगरवाल कुटुंबाला कन्यारत्न झाला. पण, अवघ्या एका महिन्यात या बाळाला ह्रदय विकार असल्याचे समोर आले. त्यानंतर नातेवाईकांना या बाळाला मुंबईच्या कोकिलाबेन धी\nCoronavirus| ‘रेमडेसिव्हिर’साठी नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात, अधिकारी वैतागले\nलातूर: कोरोना बाधित गरजू रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसंदर्भात सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या हातात घेतले आहे. प्रशासनामार्फतच आता औषध विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. पण, पुरवठा कमी असल्याने समन्यायी पद्धतीने त्याचा पुरवठा केला जात आहे. आता रुग्णाचे नातेवाईक\n''फडणवीसांचे कृत्य मानवतेच्या विरोधातील''; प्रियांका गांधींनी शेअर केला VIDEO\nनवी दिल्ली- देशात लोक रेमडे��िव्हीर इंजेक्शनसाठी आकांत करीत असताना महाराष्ट्रात जबाबदारीच्या पदावर राहिलेले भाजपचे नेते या इंजेक्शनच्या साठेबाजीला मदत करीत आहेत. त्यांचे हे कृत्य मानवतेच्या विरोधातील आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-24T00:18:13Z", "digest": "sha1:NTSCTWV6BYVGTHC7L2CC6HIE2VV3RPO5", "length": 11783, "nlines": 80, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "हॉट आणि सुंदर असूनही बॉलिवूडमध्ये ‘हा’ वाईट अनुभव आल्यामुळे ‘या; अभिनेत्रीने बॉलीवुड सोडून थेट साऊथच्या चित्रपट सृष्टीत ठेवले पाऊल… – NEWS UPDATE", "raw_content": "\nहॉट आणि सुंदर असूनही बॉलिवूडमध्ये ‘हा’ वाईट अनुभव आल्यामुळे ‘या; अभिनेत्रीने बॉलीवुड सोडून थेट साऊथच्या चित्रपट सृष्टीत ठेवले पाऊल…\nहॉट आणि सुंदर असूनही बॉलिवूडमध्ये ‘हा’ वाईट अनुभव आल्यामुळे ‘या; अभिनेत्रीने बॉलीवुड सोडून थेट साऊथच्या चित्रपट सृष्टीत ठेवले पाऊल…\nबॉलीवुड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या स्वतःच्या हिमतीवर प्रसिद्ध होण्यास योग्य ठरल्या आहेत. काही अशा अभिनेत्री ज्या फेमस होऊन देखील त्यांना बॉलीवुड मध्ये पुढील चित्रपट देण्यात आले नाही. त्यापैकीच ही एक अभिनेत्री आहेत जी कमी दिवसातच यश संपादन करून देखील तिला बॉलीवुड मधून जास्तीचे सिनेमे देण्याचं धाडस कोणी केले नाही.\nदिसायला इतकी सुंदर आणि हॉट असल्याने या अभिनेत्रीला बॉलीवुड मध्ये अधिक चित्रपट मिळण्याची अपेक्षा या अभिनेत्रीला होती. परंतु बॉलिवुडमधील घराणेशाही च्या तत्वामुळे या अभिनेत्रीला बॉलीवुड मधून पायउतार व्हावे लागले आहे.\nआपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत तीच नाव आहे उर्वशी रौतेला. बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चाहत्यांचे मनात एकच वेगळीच जागा निर्माण केली आहे. प्रसिद्ध होऊन आपले नाव अगदी कमी दिवसांत सर्वात पुढे नेऊन ठेवणारी ही अभिनेत्री बॉलीवुड मध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिका करताना आपल्याला दिसून आलेली आहे.\nसध्या तिला बॉलीवुड मध्ये काम मिळत नसल्याने तिने बॉलीवुड व्यतिरिक्त तेलगू फिल्म इंडस्ट्री मधून काम करण्याचे ठरविले आहे. उर्वशी ही ��ुवा अभिनेत्री असून तिला बरेच दिवसापासून बॉलीवुड मधून काम करण्यास संधी मिळाली नाही. युवा अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या पुढच्या चित्रपटात एका नवीन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे आणि हैदराबादमध्ये तिचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे. उर्वशीने चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nउर्वशीच्या या थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन भारद्वाज करत आहेत. चित्रपटाचा निर्माता संपत नंदी आहे. उर्वशीने ऑगस्टमध्येच या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तिला आवडली म्हणून तिने या चित्रपटा साठी साईन केले असल्याचे तिने जाहीर केले होते. उर्वाशिने सोशल मीडियावर लिहिले की संपत नंदी यांनी हा सिनेमा तिला डोळ्या समोर ठेऊन आणि लक्षात ठेवून लिहिला आहे.\nउर्वशी सांगते की जेव्हा तिने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास सुरूवात केली, तेव्हा तिने हे सर्व एकाच वेळी वाचले. तिला पटकथा आवडली म्हणून तिने लगेचच या चित्रपटाला हो म्हणून सांगितले. मुळात हा तेलगू चित्रपट असेल पण हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांना आवडण्यासाठी हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होईल.\nउर्वशी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे, परंतु तिचा हा तेलगू भाषेचा पहिलाच चित्रपट असेल. यापूर्वी तिने 2015 साली “मिस्टर ऐरावत” या कन्नड चित्रपटातही काम केले आहे. ओटीटीवर रिलीज झालेल्या उर्वशीच्या आधीच्या ‘व्हर्जिन भानुप्रिया’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nया विनोदी नाटक चित्रपटात ती भानुप्रिया या निर्दोष मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे जी तिच्या तोलामोलाच्या दबावाखाली तिच्या कुमारिकेला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. या चित्रपटात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली ��र्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/nAGAR_92.html", "date_download": "2021-06-24T00:07:11Z", "digest": "sha1:UIEMCDSYKP6INNNRU52EWTH47KPTHHJS", "length": 15804, "nlines": 100, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कोरोना चाचणी करा, आता घरातच! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकोरोना चाचणी करा, आता घरातच\nकोरोना चाचणी करा, आता घरातच\nदिलासादायक ः होम बेस्ड टेस्टिंग किटला आयसीएमआरची मान्यता\nकोरोनायुध्दात हाती आलं आता नवीन शस्त्र\nकसा वापर करावा ः-\n(मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीच्या युजर मॅन्युअलनुसार)\nनेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2 से 4 सेमी आतपर्यंत टाकावे.\nत्यानंतर नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा फिरवावे.\nस्वॅब आधीपासून भरलेल्या ट्यूबमध्ये टाकावा आणि उरलेला स्वॅब तोडून टाकावा.\nट्यूबचे झाकण बंद करावे.\nटेस्ट कार्डवर ट्यूब दाबून एकामागून एक दोन थेंब टाकावेत.\nचाचणी अहवालासाठी 15 मिनिटं वाट पाहावी.\n20 मिनिटांनंतर येणारा निकाल अवैध मानला जाईल.\nटेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा टेस्ट सेक्शन. जर बार केवळ कंट्रोल सेक्शन ‘उ’वर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. जर बार कंट्रोल सेक्शन ‘उ’ आणि स्ट सेक्शन ‘ढ’ या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.\nहे टेस्ट किट एका आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल. हे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी आम्हाला पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. आम्ही त्याची किंमत प्रतिकिट 250 रुपये ठेवली आहे. यात कर समाविष्ट आहे. किट वापरण्यास सोपे आणि जैविक कचरा निर्माण करणारे नसेल, असे त्याचे डिझाईन केले आहे. किटसोबत येणार्‍या सेफ्टी बॅगेत टाकून तुम्ही ते डिस्पोज करु (कचर्‍यात टाकू) शकता. टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी 5 से 7 मिनिटांची वेळ लागेल, तर निगेटिव्ह येण्यासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटांचा वेळ लागेल. टेस्ट किटच्या पाऊचमध्ये आधीच भरलेली एक्स्ट्रॅक्शन ट्यूब, नेझल स्वॅब, एक टेस्ट कार्ड आणि सेफ्टी बॅग असेल. याशिवाय टेस्ट करणार्‍या व्यक्तीला आपल्या फोनमध्ये मायलॅब कोविसेल्फ अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. कोरोना पॉझिटिव्ह येणार्‍या सर्व व्यक्तींना होम आयसोलेशन, खउचठ आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं पालन करुन काळजी घ्यावी लागेल.\n- हसमुख रवाले, एमडी मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमीटेड\nया निर्णयामुळे आता कोणालाही अवघ्या 250 रुपयात घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट (ठअढ) आणून कोव्हिड चाचणी करता येईल. विशेष म्हणजे फक्त 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे. खउचठ ने मात्र विनाकारण चाचणी न करण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत किंवा ज्या व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपंर्कात आली आहेत, त्यांनीच या किटचा वापर करावा, असा सल्ला या कंपनीने दिला आहे. ठअढ चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना कोरोनाबाधित म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तर लक्षणं असूनही (सिम्पटमॅटिक) ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांना कोरोना संशयित मानलं जाईल. ते स्वतःची आरटी-पीसीआर टेस्ट करु शकणार आहे.\nपुणे : कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धामध्ये एक नवीन शस्त्र सापडले आहे. होय. कोरोना चाचणीसाठी आता काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण घरी स्वतःची चाचणी घेण्यास सक्षम असाल. या होम बेस्ड टेस्टिंग किटला आयसीएमआरने मान्यताही दिली आहे. आयसीएमआरने मंजूर केलेले किट म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट. या किटच्या माध्यमातून लोक घरी त्यांच्या नाकातून कोरोनाची चाचणी घेण्यासाठी नमुने घेण��यास सक्षम असतील. सध्या गृह चाचणी केवळ लक्षणांतील रुग्णांसाठीच आहे, त्या व्यतिरिक्त जे पुष्टी केलेल्या प्रकरणात थेट संपर्कात आले आहेत. ते हे चाचणी किट वापरु शकणार आहेत.\nहोम टेस्टिंग किट बनवणार्‍या कंपनीने दिलेली मार्गदर्शकतत्वे पाळावी लागतील. यासाठी मोबाईल अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल स्टोअर वरुन डाऊनलोड करावे लागतील. या अ‍ॅपद्वारे आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक अहवाल प्राप्त होतील. जे होम टेस्टिंग करतात. त्यांना टेस्ट स्ट्रिप पिक्चर घ्यावा लागेल आणि त्याच फोनवरून फोटो घ्यावा ज्यावर मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड केला जाईल. मोबाइल फोनचा डेटा आयसीएमआरच्या चाचणी पोर्टलवर थेट साठविला जाईल. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह या चाचणीद्वारे येईल त्यांना पॉझिटिव्ह मानले जाईल आणि त्यांना कोणतीही चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.\nमार्गदर्शक सूचनाानुसार जे लोक पॉझिटिव्ह असतील त्यांना घरातील होम क्वारंटाईन संदर्भात आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागतील. लक्षणांसह रुग्णांचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल त्यांना आरटीपीसीआर चाचणी घेणे आवश्यक आहे. तथापि, या काळात लोकांची ओळख सार्वजनिक केली जाणार नाही. आरपीटीसीआर चाचणीचा निकाल लागेपर्यंत सर्व रॅपिड अँटीजेन निगेटिव्ह लक्षणात्मक लोक सस्पेक्टेड कोविड प्रकरण मानले जाईल आणि त्यांना होम क्वारंटाईन रहावे लागेल.\nहोम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी चध ङ-इ ऊखडउजतएठध डजङणढखजछ ङढऊ पुणे कंपनीच्या गृह पृथक्करण चाचणी किटसाठी परवानगी देण्यात आली आहे. उजतखडएङऋ असे या किटचे नाव आहे. या किटमधून लोकांना नाकातील (नेजल) स्वॅब घ्यावा लागेल.\nटीम नगरी दवंडी at May 20, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/shweta-tiwaris-ex-husband-abhinav-accuses-her-of-abandoning-son-reyaansh-for-khatron-ke-khiladi-11-128474811.html", "date_download": "2021-06-24T00:44:25Z", "digest": "sha1:3WFITLF72RDOHLEJKMEDG3Q6XQDULER4", "length": 6607, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shweta Tiwari's Ex husband Abhinav Accuses Her Of Abandoning Son Reyaansh For Khatron Ke Khiladi 11 | अभिनव कोहली म्हणाला - माझ्या मुलाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेऊन दक्षिण आफ्रिकेला गेली श्वेता, तिच्याविरोधात हायकोर्टात जाईल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्वेता तिवारीच्या एक्स-हसबंडचा आरोप:अभिनव कोहली म्हणाला - माझ्या मुलाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेऊन दक्षिण आफ्रिकेला गेली श्वेता, तिच्याविरोधात हायकोर्टात जाईल\nअभिनवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत.\nअभिनेत्री श्वेता तिवारी खतरों के खिलाडीच्या 11 व्या पर्वासाठी सर्व स्पर्धकांसह दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये पोहोचली आहे. दरम्यान श्वेताचा दुसरा पती अभिनव कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत श्वेतावर काही गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत श्वेता माझा मुलगा रेयांशला मुंबईतील एका हॉटेलमध्ये सोडून केपटाऊनला निघून गेली आहे, असे अभिनव म्हणाला आहे.\nमुलाला एका हॉटेलमध्ये सोडून निघून गेली श्वेता\nअभिनवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात त्याने मुलगा रेयांशबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अभिनव या व्हिडिओत म्हणाला, 'श्वेता खतरों के खिलाडीसाठी साउथ अफ्रिकेला गेलीय. काही दिवसांपूर्वीच तिने रेयांशला घेऊन शोसाठी अफ्रिकेला जाण्यासाठी विचारले होते. मात्र काल मी तिच्या अफ्रिकेला जाण्याच्या पोस्ट पाहिल्��ा. जर ती अफ्रिकेला गेलीय तर माझा मुलगा कुठेय' असा सवाल विचारत श्वेताने आमच्या मुलाला हॉटेलमध्ये एकट्याला ठेवल्याचा आरोप त्याने केलाय.\nमी माझ्या मुलाला शोधतोय\nअभिनव पुढे म्हणाला, 'आताच पोलिस स्टेशनला गेलो होतो. मात्र फार उपयोग झाला नाही. त्यांनी सांगितलं चिल्ड्रन वेलफेअर कमिटीमध्ये जा. सगळीकडून उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत. मी फक्त माझ्या मुलाला शोधतोय. हॉटेलांमध्ये जाऊन त्याचा फोटो दाखवून माझा मुलगा इथे आहे का विचारत आहे.'\nमुलगा सापडला नाही तर श्वेताविरोधात हायकोर्टात जाईल\nअभिनव कोहली म्हणाला की, जर त्याला त्याचा मुलगा मिळाला नाही, तर तो श्वेताविरोधात हायकोर्टात जाईल. त्याने सांगितले की, दोन दिवसांपासून त्याचा मुलगा आजारी आहे. पण अशा स्थितीतही श्वेता मुलाला सोडून शोसाठी गेली आहे.\nमुलाच्या कस्टडीवरुन सुरु आहेत वाद\nश्वेता तिवारीने 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले होते. 2019 मध्ये दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहे. श्वेता आणि अभिनय ब-याच काळापासून मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी कोर्टात भांडत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/bengaluru-police-sub-inspector-teach-children-of-migrant-workers-mhkk-478230.html", "date_download": "2021-06-24T00:11:44Z", "digest": "sha1:76M6RVE36FU2TYUF5KOE3OW4ELLYDDV2", "length": 17567, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Real Hero! मजुरांच्या मुलांना मोफत शिक्षणत देतोय 'हा' पोलीस अधिकारी Bengaluru police Sub-Inspector teach children of migrant workers mhkk | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधीं���ी भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\n मजुरांच्या मुलांना मोफत शिक्षणत देतोय 'हा' पोलीस अधिकारी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nतुमच्यातही गूढ गोष्टींचा शोध घेण्याची जिद्द आहे का मग 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये करा करिअर; जाणून घ्या\nOnline अभ्यासासाठी आंबे विकणाऱ्या चिमुरडीच्या हातात अखेर पडला मोबाइल, News18 लोकमत डिजिटलच्या बातमीचा सुखद इम्पॅक्ट\nमहावितरणच्या 'या' पदभरतीसाठी अर्ज केलात का लगेच करा अप्लाय; अवघे दोन दिवस शिल्ल्क\n CDAC मुंबई इथे तब्बल 51 जागांसाठी पदभरती; लगेचच करा अप्लाय\n मजुरांच्या मुलांना मोफत शिक्षणत देतोय 'हा' पोलीस अधिकारी\nऑनलाइन शिक्षण शक्य नाही अशा मुलांना पोलीस अधिकारी आपल्या ड्युटीनंतर वेळ काढून रोज शिक्षणाचे धडे देत आहेत.\nबंगळुरू, 08 सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या महासंकटात अनेक मजुरांचे कामधंदे बंद पडले. जिथे खायची भ्रांत अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण घेणं तर फक्त कोसो दूरची गोष्ट आहे अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून एका पोलीस अधिकाऱ्यानं पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या महासंकटात देवासारखे वेगवेगळ्या रुपानं पोलीस धावून आले. आता मजुरांच्या मुलांसाठी देखील पोलीस उप-निरीक्षक मदतीला आले आहेत.\nकर्नाटक राज्यातील बंगळुरू इथल्या अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात पोलीस उप-निरीक्षक शांथप्पा जीदमनव्वर हे मजुरांच्या मुलांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी त्यांना शिकवतात.\n लाखो रुपयांची नोकरी सोडली, नक्षलग्रस्त भागात मुलांना शिकवतंय हे दाम्पत्य\nज्या मजुरांची मुलं स्मार्टफोन घेऊ शकत नाहीत. ज्यांना ऑनलाइन शिक्षण शक्य नाही अशा मुलांना पोलीस अधिकारी आपल्या ड्युटीनंतर वेळ काढून रोज शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या या कामाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. तर स्थानिक लोकांनी रियल हिरो आणि रियल सिंघम असंही नाव दिलं आहे.\nयाआधीही सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मदत केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. शांथप्पा ड्यूटीवर जाण्यापूर्वी मुलांना शिक��तात. ते रस्त्याच्या कडेला बोर्ड घेतात आणि मुलांना जमिनीवर ठेवून त्यांना विनामूल्य शिक्षण देतात. मुलांनी मोलमजुरी अडकू नये किंवा सुविधा मिळत नाही म्हणून त्यांचं वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पोलीस उप-निरीक्षक आपल्या कार्यासोबतच हे कार्य अगदी नियमितपणे पार पडत आहेत.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/11/28/Article-on-RSS-Surendra-Thatte.html", "date_download": "2021-06-24T00:08:30Z", "digest": "sha1:WMF2LLDCPNBFID7TC4WW2WXMIGLA36RZ", "length": 21949, "nlines": 17, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " असामान्य - महा एमटीबी", "raw_content": "\nसुरेंद्र थत्ते यांना २८ नोव्हेंबर, २०२० रोजी देवाज्ञा झाली. ही बातमी ऐकल्यानंतर क्षणभर मी सुन्न झालो. गेले अनेक दिवस माझ्या मनात या ना त्या प्रकारे त्यांची आठवण येत होती. त्यांना फोन केला पाहिजे, असेही वाटत होते. पण, गेल्या चार-पाच महिन्यांत सा. ‘विवेक’चे इतके विषय मागे लागले आहेत की, त्या विषयात गुंतल्यानंतर फोन करण्याचे राहून जायचे. त्यांच्याशी मला शेवटचे बोलता आले नाही, याची खंत मला दीर्घकाळ सोबत करीत राहील.\nसुरेंद्र थत्ते आणि माझा संबंध १९७२ साली आला. तेव्हा ते मुंबई महानगराचे महाविद्यालयीन विद्यार्थीप्रमुख म्हणून संघाची जबाबदारी पार पाडीत होते. मी, तेव्हा पार्ले नगराचा महाविद्यालयीन विद्यार्थीप्रमुख होतो. सुरेंद्र थत्ते बीई झाले होते. नंतर ते दोन-तीन वर्षे संघाचे पूर्णवेळ काम करू लागले. तेव्हा ते गिरगावात राहत. महानगरभर त्यांचा प्रवास होई. त्यांच्या प्रवासात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बैठका, कार्यक्रम आणि त्यांचा बौद्धिक वर्ग होत असे. बैठक घेण्याची त्य��ंची स्वतंत्र शैली होती आणि त्यांचा बौद्धिक वर्गदेखील लहान-सहान किश्शांनी भरलेला असे. मिश्किलता हा त्यांच्या व्यक्तित्त्वाचा अविभाज्य गुण होता. बैठकीचे गंभीर वातावरण त्यांच्या हलक्या-फुलक्या विनोदाने खेळीमेळीचे होऊन जात असे. नंतर आणीबाणीचा कालखंड सुरू झाला. आणीबाणीच्या कालखंडात त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी आली आणि काही काळ त्यांचा माझा संबंध स्थगित झाला. आणीबाणी उठल्यानंतर मी गोरेगाव भागाचा कार्यवाह झालो. आणि एक-दोन वर्षांतच सुरेंद्र थत्ते बोरिवली येथे विश्रामयोग येथे राहायला आले. काही वर्षांनंतर मीदेखील बोरिवलीला राहायला गेलो. म्हणजे त्यांच्या घराजवळच माझे घर झाले.\nमहानगराचे काम माझ्याकडे आल्यानंतर सुरेंद्र थत्ते हेदेखील महानगर कार्यकर्ते म्हणून आमच्या टीममध्ये आले. तेव्हा त्यांच्याकडे बालविभागाची जबाबदारी होती. ही जबाबदारीदेखील त्यांनी त्यांच्या हसतखेळत शैलीत उत्तम प्रकारे पार पाडली. बालांची शिबिरे तेव्हा वेगळी होत. डिसेंबर महिन्यातील शिबिरांची व्यवस्था उभी करणे, शिबिराचे तंबू उभे करणे, अशी सगळी कामे स्वयंसेवकच करीत असत. सुरेंद्र थत्ते या सर्व कामांची देखरेख करीत. बालांचे शिबीर कार्यक्रम आणि संख्येच्या दृष्टीने यशस्वी होत असत. बॉम्बे सेंटरला त्यांचा वर्कशॉप होता. इलेक्ट्रानिक क्षेत्रातील उपकरणांचा व्यवसाय ते करीत असत. त्याचे ज्ञान मला काही नसल्यामुळे त्याविषयी मी काही लिहू शकत नाही. व्यवसाय किती वाढवायचा याची एक मर्यादा त्यांनी आखून घेतली होती. संघकामाला वेळ द्यावा लगतो आणि तो रोज द्यावा लागतो. महिन्यातून एक-दोन दिवस दिले असे चालत नाही. संघकामासाठी प्रवास करावा लागतो. तो बहुतेक स्वखर्चाने करावा लागतो. संघकामाला वेळ भरपूर राहील, एवढीच त्यांनी व्यवसायाची वाढ केली. त्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता व्यवसायाची शंभरपट वाढ करण्याची होती. पण, ठरवून त्यांनी ते केले नाही. बाहेरच्या जगतात याला ‘त्याग’ म्हणतात, संघात असली भाषा कुणी करीत नाही. संघकाम राष्ट्रकाम आहे आणि ते करणे म्हणजे कर्तव्य आहे. कर्तव्यात कसला आला त्याग\nया दृष्टीने सुरेंद्र थत्ते न बोलताच सर्वांना आदर्श कार्यकर्ते झाले. असा जो कार्यकर्ता असतो, त्याचे बोलणे ऐकणारे कार्यकर्ते फार गंभीरपणे घेत असतात. त्याच्या बोलण्या आणि वागण्यात त्य���ची न दिसणारी तपस्या उभी असते. त्याचा प्रभाव सहजपणे ऐकणार्‍याच्या मनावर आणि बुद्धीवर होत असतो. त्यांच्या संपर्कात जे जे आले, ते नंतर फार मोठे कार्यकर्ते झाले आहेत. भाजपचे दिवंगत संघटनमंत्री शरद कुलकर्णी हे त्यांचे जवळचे मित्र झाले. शरद कुलकर्णी आणि सुरेंद्र थत्ते या दोन्ही कार्यकर्त्यांत एक समान गुण होता. तो म्हणजे, विनोद करण्यात आणि विनोदी किस्से सांगण्यात दोघेही वस्तादच होते. असे कार्यकर्ते आपल्या भोवती तरुणांचा गट उभा करतात.\nत्यांनी उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शरद कुलकर्णी, कनक त्रिवेदी, प्रमोद बापट, नंदा दोखले आणि गिरगावातील अन्य कितीतरी कार्यकर्ते यांची नावे घ्यावे लागतील. संघातील कार्यकर्ता बौद्धिक वर्ग ऐकून उभा राहत नाही. या कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत आणि पारिवारीक संबंध निर्माण करावे लागतात. मी, बोरिवलीला राहत असताना ते माझ्या घरी वारंवार येत. म्हाडातील माझे घर एका खोलीचे होते. पारिवारीक अडीअडचणीची ते दखल घेत आणि अबोलपणे त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत. असे अनेक विषय इतके व्यक्तिगत आहेत की, ते लिहिणेही अवघड आहे. असे जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी त्यांच्या संपर्कात येणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांशी निर्माण केले. संघभाव कसा जगायचा असतो, हे त्यांनी जगून दाखविले.\nसंघकार्यकर्त्यांचा परिवार संघमय होतो, असे सर्वांच्या बाबतीत घडत नाही. काही कार्यकर्त्यांच्या घरात पत्नी, आई, मुले, संघाची होत नाहीत. त्यांचा कार्यकर्त्यांच्या कामाला विरोध सुरू होतो. सुरेंद्र थत्ते यांचे घर याला पूर्णपणे अपवाद होते. त्यांची आई राष्ट्र सेविका समितीचे काम करीत असे. पत्नी सुहासदेखील स्त्रीशक्तीच्या कामात सहभाग देत असत. त्याही इंजिनिअर आहेत आणि सुरेंद्रबरोबर वर्कशॉपमध्ये त्याही काम करीत असत. मुलगी जान्हवी तीन वर्षे समितीची प्रचारिका म्हणून नंदुरबार जिल्ह्यात गेली आणि मुलगा मिलिंद चार वर्षे संघप्रचारक म्हणून काम करीत राहिला. संघ परिवार कसा असतो, याचा चालताबोलता आदर्श म्हणजे सुरेंद्र थत्ते यांचे घर. त्यांच्या घरात पाऊल ठेवल्याबरोबर संघाची स्पंदने किंवा ‘मॅग्नेटिक व्हेव’ पाऊल ठेवणार्‍याच्या शरीरात संचार करीत. माझा हाच अनुभव आहे. आलेल्या कार्यकर्त्यांची आत्मीय भावनेने चौकशी, त्याचे स्वागत, चहापान, हे सगळे करण्यात कसली���ी कृत्रिमता नसे. अशा प्रकारचे पारिवारीक जीवन उभे करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. परिवारातील प्रत्येक घटकाचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असते. विचार आवडीनिवडी स्वतंत्र असतात. असा सर्वांच्या मनात संघभाव नित्याचा जागृत ठेवणे हे खरोखरच कठीण काम आहे.\nभटके-विमुक्तांचे काम सुरू झाले. यमगरवाडीला प्रकल्प उभा राहिला. प्रारंभीच्या सात-आठ वर्षांत प्रकल्पात मुले वाढू लागली आणि त्यांचे निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, असे सगळे खर्चाचे विषय आ वासून उभे राहत गेले. सा. ‘विवेक’मधून या प्रकल्पाला अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन येऊ लागले. एकदा सुरेंद्र थत्ते मला म्हणाले, “मला यमगरवाडीला यायचे आहे आणि देणगी द्यायची आहे.” ते यमगरवाडीला आले आणि त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली. व्यवसायातील एका कामामुळे त्यांना मोठे धन प्राप्त झाले, देणगी रूपाने ते त्यांनी प्रकल्पाला देऊन टाकले. त्यावेळेला प्रकल्पाला पैशाची जबरदस्त गरज होती. त्यावेळेस त्यांनी हे धन दिले. त्याचे मोल करता येणार नाही. अशा धनातून चारचाकी गाडी घ्यावी, सुखासीन जीवन जगावे, असा विचार त्यांच्या कधी मनात आला नाही. वयाची साठी झाल्यानंतर 60 हजार रुपयांची देणगी त्यांनी कल्याण आश्रमाला दिली.\nनंतर मी, सा.‘विवेक’चे काम बघू लागलो. सा.‘विवेक’ची तेव्हाची आर्थिक स्थिती जेमतेम होती. रोजच्या व्यावहारिक भाषेत सांगायचे, तर सा. ‘विवेक’ तेव्हा गरिबीत होता. संपादकीय काम करीत असताना तत्कालिक घडामोडींविषयी भरपूर वाचन करावे लागते. मला ‘टाईम्स’ साप्ताहिक हवे होते. त्याची वर्गणी कैक हजारात होती. सा. ‘विवेक’ची क्षमता वर्गणी भरण्याची नव्हती. मी, सुरेंद्र थत्ते यांना सांगितले, त्यांनी दोन वर्षांची वर्गणी भरून टाकली आणि दर सप्ताहाला ‘टाईम्स’ माझ्याकडे येऊ लागला. आज सा.‘विवेक’ची अशी स्थिती राहिली नाही. सा.‘विवेक’ला या स्थितीला आणण्यामध्ये ज्या असंख्य संघकार्यकर्त्यांनी धनटॉनिक दिले आहे, त्यात सुरेंद्र थत्ते यांची गणना करावी लागते.\nअसे काम त्यांनी सा.‘विवेक’च्याच बाबतीत केले असे नाही. जागतिकीकरणाचा विषय सुरू झाल्यानंतर नवीन आर्थिक धोरण सुरू झाले. मुंबईतील अनेक कारखाने बंद झाले. त्यात काम करणारे अनेक संघकार्यकर्ते बेरोजगार झाले. सुरेंद्र थत्ते अशा कार्यकर्त्यांची यादी घेऊन असत आणि त्यांचे पुनर्वसन कसे ���ोईल याची चिंता करीत असत. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी या काळात आर्थिक साहाय्य केले. अशा सर्व विविध गुणांमुळे त्यांची प्रतिमा सर्वांना हवाहवासा वाटणार्‍या कार्यकर्त्यात झाली. अशी स्वयंसेवकमान्यता मिळविणे हीदेखील साधी गोष्ट नव्हती.\nनंतर त्यांच्याकडे प्रातांचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी आली. सर्व महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास सुरू झाला. तो कालखंड संघविचारांची समाजमान्यता वाढीचा कालखंड आहे. संघविचाराची माणसे राजसत्तेत येऊ लागली होती. सत्तेची अनुकूलता कार्याला मिळू लागली होती. नवनवीन प्रश्न उभे राहत गेले. त्या प्रश्नांना भिडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना उभ्या कराव्या लागल्या. पारंपरिक रचनेतून नवीन रचनेत जायचे आहे, याला ‘संधिकाल’ म्हणतात. सुरेंद्र थत्ते यांनी बदलत्या परिस्थितीची आव्हाने समजून घेतली आणि कालानुरूप ज्या जबाबदार्‍या आल्या, त्याही त्यांनी पार पाडल्या. संघशरणतेला त्यांनी कुठेही बाधा निर्माण होऊ दिली नाही.\nसुरेंद्र थत्ते तसे असामान्य गुणांचे कार्यकर्ते होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरसांपासून ते बाल स्वयंसेकापर्यंत ते सहजपणे संवाद करू शकत असत. त्यांची संवादशैली, त्यांचे नर्म विनोद, कार्यकर्त्यांची सलगी देणे, सगळेच काही असामान्य होते. असामान्य असूनही ते कधी अलौकिक झाले नाहीत. सामान्य कार्यकर्त्याला कधी असे वाटले नाही की, सुरेंद्र थत्ते कुणीतरी मोठा माणूस आहे, त्याच्याशी कसे बोलावे, हा संकोच त्यांच्याबाबतीत कधी निर्माण झाला नाही. शेवटी एका वाक्यात सांगायचे तर सुरेंद्र थत्ते, सुरेंद्र थत्ते होते. त्यांच्यासारखे तेच होते.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nरा. स्व. संघ सुरेंद्र थत्ते मुंबई नाशिक महाराष्ट्र RSS Surendra Thatte Mumbai Nashik Maharashtra", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_197.html", "date_download": "2021-06-23T23:01:56Z", "digest": "sha1:QFYMUBWYQJY7MIQVEIOLF7D266SW45UA", "length": 9295, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "सायकलवर निघालेल्या जिल्हाधिकारी यांनाच महिला कॉन्स्टेबलनं अडवून म्हणाल्या 'तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई' ; जिल्हाधिकारी तपासणी मोहिमत घडली घटना", "raw_content": "\nHomeMaharashtra सायकलवर निघालेल्या जिल्हाधिकारी यांनाच म��िला कॉन्स्टेबलनं अडवून म्हणाल्या 'तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई' ; जिल्हाधिकारी तपासणी मोहिमत घडली घटना\nसायकलवर निघालेल्या जिल्हाधिकारी यांनाच महिला कॉन्स्टेबलनं अडवून म्हणाल्या 'तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई' ; जिल्हाधिकारी तपासणी मोहिमत घडली घटना\nराजस्थान - राज्यातील भीलवाडा येथे लॉकडाऊनबाबत काय परिस्थिती आहे हे तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी नकाते हे सायकलवरून कोणताही बंदोबस्त न घेता फिरत होते, यादरम्यान सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकारी यांना रस्त्यामध्येच एका महिला कॉन्स्टेबलनं अडवून म्हणाली, कुठं निघालाय भाई पण, काही वेळेने वस्तुस्थितीची समोर येताच ती कॉन्स्टेबल महिला घाबरल्याचे जिल्हाधिकारी तपासणी मोहिमत घडली. नाहीतर आपल्या येथील जिल्हाधिकारी पहा.. अनेकांना अजून नाव ही माहिती नाही.\nसमजलेली माहिती अशी की, वस्त्रनगरी भीलवाडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारे लॉकडाउन कालावधीत लॉकडाऊनमध्ये बंदोबस्त तसेच वास्तव काय आहे हे तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी नकाते हे सायकलवरून कोणताही बंदोबस्त न घेता फिरत होते. परंतु या कलावधीत त्यांना चांगलाच अनुभव आला, तो असा सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकारी नकाते यांना रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलनं थाबवले. कॉन्स्टेबल महिलेनं सायकलवर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं कुठं निघालाय हे तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी नकाते हे सायकलवरून कोणताही बंदोबस्त न घेता फिरत होते. परंतु या कलावधीत त्यांना चांगलाच अनुभव आला, तो असा सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकारी नकाते यांना रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलनं थाबवले. कॉन्स्टेबल महिलेनं सायकलवर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं कुठं निघालाय मात्र, त्यानंतर वस्तुस्थितीची माहिती झाल्यानंतर ती कॉन्स्टेबल महिला थोडीशी घाबरली, मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट कॉन्स्टेबलच्या कामाचं कौतुक करत 'वेरी गुड' असे म्हणत तुम्ही नेहमी अशा पद्धतीनं सावध असायला हवं, असे म्हटले.\nमंगळवारी जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते यांनी शहरातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी सकाळीच सायकलवरून प्रस्थान केले. जिल्हाधिकारी शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, परंतु ते सायकलवरून फिरत असल्याची त्या��ना कल्पना नव्हती. या कालावधीत गुलमंडी परिसरातील ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामींनी टी-शर्ट परिधान केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना ओळखलंच नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता अडवून चौकशी केली. महिला पोलिसाच्या तत्परतेमुळं जिल्हाधिकाऱ्यांनाही थांबावंच लागलं.\n👉महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारलं, तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई. तेवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मागून येणाऱ्या बंदूकधारक कर्मचारी म्हटला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात... हे सर आहेत. तेवढ्यात जिल्हाधिकारीही सामान्यपणे म्हणाले की, मी डीएम आहे. या प्रकारामुळं काही वेळ महिला कॉन्स्टेबल घाबरून गेल्या. परंतु, जिल्हाधिकारी नकाते यांनी महिला कॉन्स्टेबलसोबत घडलेला हा प्रसंग अगदी सहजतेनं घेत, तिच्या कामाच्या तत्परतेचं कौतुक केले आणि त्यांनी पुढे विविध ठिकाणी जाऊन पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला.\nलॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/street-pigs/", "date_download": "2021-06-23T23:40:21Z", "digest": "sha1:NG37FQHWPG5QWFNQJM2ICKWND3457LMM", "length": 3545, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "street pigs Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri news: महापालिका सोमवारपासून भटकी डुकरे पकडण्याची मोहीम राबविणार\nPune : डुकरे पकडण्याच्या कारवाईविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा\nएमपीसी न्यूज- पुणे, पिंपरी-चिंचवड मधील डुकरे पकडण्याच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम आणि डुक्कर पालन व्यवसाय मालक मंचाने दिला आहे. डुकरे पकडण्याची कारवाई नियमांना धरून नसल्याने…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai-desh/new-form-corona-thought-pose-greater-risk-young-people-390297", "date_download": "2021-06-24T00:23:58Z", "digest": "sha1:7TNRO7HXXWVPZQSHKS3JBNMIXQFKYBOL", "length": 16554, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोविडच्या नव्या रुपाचा तरुणांना जास्त धोका असणार?", "raw_content": "\nकोरोनाच्या या नव्या रूपाचा तरूणांना जास्त धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nकोविडच्या नव्या रुपाचा तरुणांना जास्त धोका असणार\nमुंबई: कोरोनाने विषाणूने बदललेल्या रुपामुळे ब्रिटनमध्ये व्हायरसचा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या या नव्या रूपाचा तरूणांना जास्त धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकारने या व्हायरसबाबत धोक्याची सूचना दिली असून मागच्या एका महिन्यात ब्रिटनमधून भारतात आलेल्या लोकांच्या तपासणीवर लक्ष दिले जाणार आहे. भारतासह इतर 40 देशांमध्ये ब्रिटनमधून येत असलेली विमानं रोखण्यात आली आहेत.\nनीती आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचे नवे रूप खूप संक्रामक असून वेगाने पसरत आहे. युरोपीय सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस तरूणांना जास्त प्रमाणात प्रभावित करू शकतो. वैज्ञानिकांनी या नवीन व्हायरसच्या स्ट्रेनचे नाव बी.1.1.7. असं ठेवलं आहे.\nमुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nदरम्यान पॉल यांनी सांगितले की, ''भारतात कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. आतापर्यंत उपलब्ध असलेले आकडे, विश्लेषण यांच्या आधारावर या नवीन व्हायरसला घाबरण्याची आवश्यकता नाही असं दिसून येत आहे. पण तरिही आधीपेक्षा जास्त सावधगिरी आता बाळगावी लागणार आहे. ''\nहेही वाचा- मोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवस��नेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\n''व्हायरसच्या नवीन रूपात झालेला बदल लक्षात घेता कोरोनाच्या गाईडलाईन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खासकरून ज्या देशात लसीकणाला सुरूवात झाली आहे. त्या देशात या व्हायरसच्या स्ट्रेनचा काहीही परिणाम होणार नाही असा अंदाज लावला जात आहे.'' असे ही त्यांनी पुढे सांगितले आहे.\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nकोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...\nकोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे.\nघाबरू नका, जाणून घ्या... असा' पसरतो पसरतो व्हायरस...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\nकोरोनाच्या भीतीमुळे अर्नाळा किनाऱ्यावर शुकशुकाट\nनालासोपारा : कोरोना व्हायरसचा वसई-विरारमधील पर्यटनाला फटका बसला आहे. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात; पण कोरोनाच्या भीतीने समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर तर पर्यटकच नसल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकही चिंतेत दिसत होते.\n१९८१ मध्येच कोरोनाबद्दल 'या' पुस्तकात लिहिली गेली माहिती..\nमुंबई : संपूर्ण जगभरात 'कोरोना' नावाचा व्हायरस पसरत चालला आहे. चीनच्या वूहान शहरातून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली असं म्हंटलं जातं. त्यानंतर संपूर्ण चीनमध्ये यामुळे तब्बल ३००० पेक्षा जास्त लोकांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. आता हा भयंकर व्हायरस संपूर्ण जगभरात पसरत चालला आहे. भारतातही\nअवघ्या ४ दिवसात मुंबईच्या नव्या आयुक्तांनी आधीचे 'हे' निर्णय बदलले...\nमुंबई: मुंबईचे नवे पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे पदभार स्वीकारल्यापासून महत्वाचे निर्णय घेत आहेत. २९ फेब्रुवारीला परमबीर सिंह यांनी संजय बर्वे यांच्याकडून पोलिस आयुक्त पदाचे सूत्रं हाती घेतले होते. यानंतर आता लगेचच ऍक्शनमध्ये येत परमबीर सिंह यांनी संजय बर्वे यांनी घेतलेले २ निर्णय तत्काळ माग\nकोरोनासाठी 'मास्क' ऐवजी 'रुमाल' वापरावा का \nमुंबई : कोरोना व्हायरस जगात पसरत चालला आहे. भारतातही आता कोरोनाचे तब्बल २९ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कऐवजी स्वच्छ र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiecards.com/sms/sms09/marathi_sms/maitriche_sms.htm", "date_download": "2021-06-24T01:01:06Z", "digest": "sha1:XBJRP5CZM4ECF7TDTOEIT2IPII4G3NWV", "length": 7201, "nlines": 28, "source_domain": "marathiecards.com", "title": "Welcome to shreeyoginfo.com (Marathi, Love, diwali, Greetings, Wallpaper,free mobile ringtones, free sms)", "raw_content": "\nप्रेमाचे एस.एम.एस.१ प्रेमाचे एस.एम.एस.२ प्रेमाचे एस.एम.एस. ३\nप्रेमभंग एस.एम.एस.१ प्रेमभंग एस.एम.एस.२ मैत्रीचे एस.एम.एस.\nमजेदार एस.एम.एस.१ मजेदार एस.एम.एस.२ नववर्षासाठी एस.एम.एस.\n१ जगासाठी तू कुणीतरी असशील पण माझ्यासाठी तू सारं जग आहेस तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वस्व.\n२ धरती आकाशासाठी सूर्य प्रकाशासाठी तू फ़क्त माझ्यासाठी तू सारं जग आहेस तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वस्व.\n३ पोर्णिमेच्या रात्री चांदण्याचा सडा देशील का मला मौनिचा घडा जीवनात असलीस तर गैरसमज कधी करु नकोस आपल्यात भांडाण झालं तर मैत्री कधी विसरु नकोस.\n४ निसर्गाला रंग हवा असतो फ़ुलाला गंध हवा असतो व्यक्ती ही एकटी कशी राहणार तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो.\n५ तारे तर चमकत सारेच आहेत त्यातील चांदणी आहेस तू एक मैत्री तर सगळेच करत आहेत परंतु निभवत आहेत कोणीतरी\n६ मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासा.मनाची कळी उमलताना पडलेला पहिला थेंब.मैत्री म्हणजे दोन जीवनामधला सेतू.मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.\n७ मैत्री म्हणजे आभाळाला पडलेले स्वप्न.मैत्रीम्हणजे नवरत्नांच्या हारामधील रत्न.मैत्री म्हणजे वेलीवर असलेले फ़ूल.मैत्री म्हणजे दोन मन जोडणारा सेतू.मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.\n८ चंद्राला जशी चांदण्याची साथ समुद्राच्या लाटांना किना-याची साथ मला हवी आहे तुझ्यासारख्या मैत्रीची साथ.\n९ मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवे.\n१० पवित्र हे माझे प्रेम अर्थ वेगळा काढू नकोस उठता बसता आठवण येते ती हिरावून घेऊ नकोस उत्त्र मजला देशील का.....माझ्याशी मैत्री करशील का \n११ मैत्री........नको फ़ुलासारखी - क्षणभर सुगंध देणारी नको सूर्यासारखी-सतत तापलेली नको सावलीसारखी-कायम पाठलाग करणारी मैत्री....हवी अश्रूं सारखी सुख-दुःखात समान साथ देणारी.\n१२ तुझ्या मैत्रीबद्दल लिहिताना शब्द फ़िके पडतात आणि बोलायला गेलं तर भावना ओठाशी अडतात.\n१३ तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शितलता असावी चांदण्यासारखी आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.\n१४ मैत्री ही एक फ़ुलाप्रमाणे असते ती फ़ुलवावी तशी फ़ुलते पण त्या फ़ुलाच्या पाकळ्या गळू न देणे आपल्या हातात असते.\n१५ मैत्रीत तुझ्या बहरलेली प्रीत आहे मैत्रीत तुझ्या मधुर असे गीत आहे मैत्रीत तुझ्या जीवेनाची रीत आहे म्हणूनच तू माझी मनमित आहे.\n१६ मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फ़क्त तुमची आणि माझी.\n१७ माणसाने स्वप्ने पाहावीत,भरभरुन पाहावीत परंतु स्वप्नपूर्तीची गळ मात्र घालू नये कारण्पाणी कितीही उथळ असेल तरी ती पार बुडून जातात आणि उरते फ़क्त एकटेपण.\n१८ एक भाषा अशी आहे ना लिपी,ना शब्द,ना उच्चार,ना स्वर,आपल्यालाच त्याची जाणीव आहे आपलीच मैत्री हेच खरं विश्व आहे तुझी आणि माझी मैत्री अशी असावी,काटा तुला टोवला तरी,कळ मला यावी \n१९ तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी,कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी मी आनंदात असताना हसू तुझे असावे,तू दुःखात असताना आसू माझे असावे,मी एकाकी असताना सोबत तुझी असावी,तू मूक असताना शब्द माझे असावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://meghaumesh.blogspot.com/2012/01/blog-post_20.html", "date_download": "2021-06-23T23:18:48Z", "digest": "sha1:VDJMK75JDOML4JPZZFRNIK4GTV7XS52U", "length": 35504, "nlines": 174, "source_domain": "meghaumesh.blogspot.com", "title": "माझे ब्लॉग माझे विश्व: मोठी माणसं", "raw_content": "माझे ब्लॉग माझे विश्व\nपहाटचे चार वाजले असतेल. सगळं गाव शांत झोपलेलं व्हत. सगळीकड शांतता व्हती. अचानक, एकाएकी शिरपाच्या घराजवळचा हापसा खटा-खटा वाजू लागतो त्या आवाजात पहाटची शांतता भंग होते.\nहापप्स्याचा आवाज कानी पडताच दररोज सकाळ होऊस्तोर झोपणारा शिरपा आज खडबडून जागा व्हतो. आपल्या बायकोच्या नावानं बोंब मारीत शिरपा कश्या - बश्या कपड्याच्या घड्या घालतो. शिरपाच्या घड्या घालणं झाला तरी आणखी शिरपा ची बायको उठलेली दिसत नाही. तसा शिरपाच तिच्या अंगावरचं गोदाड ओढून बाजूला फेकतो, तशी रकमा वैतागून शिरपावर खेकसते, ' काय लावलंय हे झोपू द्या कि थोडा वेळ झोपू द्या कि थोडा वेळ\n'आग उठ कि तांबडं फुटलंय'\n काय याद लागलय म्हते मी', खोपटा बाहीर डोकावत रकमा म्हणते व पुन्हा गोदाड घेऊन झोपू लागते'.\n' आता उठतीस का घालू कंबरडात लाथ ' शीरपाचा पार चढतो.\n'आता ग बया, लैच ताव आलाय कि काय इशेष काम हाय व्हयं एवढ्या लकवर काय इशेष काम हाय व्हयं एवढ्या लकवर\n'राती सांगितलेलं इसरलीस व्हयं लगेच. आग मालकाच्या पोरीचं लगीन नाही व्हयं ' - शिरपा पुन्हा एकदा आठवण करून देतो.\nरकमा आता उठून कपड्याच्या घड्या घालत म्हणते, 'मालकाच्या पोरीचच हाय नव्ह लगीन, तुमचं तर नाय न मग उगच ��ाय नाचाय्लात रातर पसून मग उगच काय नाचाय्लात रातर पसून \n'आग मालकाच्या घरचं काम म्हणजे आपल्याच घरचं काम, तसं मालकाच्या घरचं लगीन म्हणजे आपलंच ...'\n'आपलंच लगीन म्हणा कि .......' शीरपाचं बोलन संपायच्या आत रकमा बोलते.\n\"तसं नाही ग ... पर .. बर जाउदी, आत्ता ते नाही कळायचं तुला' .. जा घागर घेऊन ये उगच नसत्या चौकश्या करू नगस' शिरपा.\n'घागर ... अन हित्क्या पहाटच पाणी आणायचं काय म्हते मी \n'मग आज काही धा-ईस घागरीन घाग्णार नाही धा-ईस टीपाड लागत्याल, लई लोक येणार हाय म्हनं लग्नाला' - शिरपा तोर्यात बोलतो. रकमा घागर काढून देते.\n'घरी दोन चार खेपा आणि आदी \n एक घागर बी मिळणार नाय ..... मालकाच्या घरी लगीन हाय तवा सार पाणी तिकडं' असं ऐटीत सांगत, रकमाच बजावणं धुडकावून लावत शिरपा घागरी उचलतो आणि निघून जातो. रकमा बिचारी नवर्याच्या त्या भोळ्या निरागस आणि निस्वार्थी आनंदाकड पाहताच राहते.\nशिरपा घागरी घेऊन सरळ हप्स्यावर जातो. तिथ दामू वारीक पाणी हापसत असतो.\nघागरी हप्स्यावर ठेऊन शिरपा उभा राहतो.\n'काय शिर्प्या आज हित्क्या बिगीन ' - दाम्याला दमच निघत नाही.\n'व्हय, जरा लवकरच आलोय' शिरपा आटोपत घेतो.\n' माहित असूनहि सवयी प्रमान चौकशी केल्यावाचून दाम्याला चैन पडत नाही.\n'लगीन हाय नव्ह मालकाच्या घरी \n'मंग तू एकटाच पाणी टाकणार व्हय \n'जादा पैसं दिलं अस्तेल मालकानं.'\n'जादा नाय बा, जादा काय म्हून पगार देतोय कि महिन्याला एकशे-ईस रुपये' शिरपा छातीठोक सांगतो.\n'मंग पांगरुन तरी करील कि लेकीच लगीन हाय तेच्या ... आन तू बी जुना गडी तेंचा खर कि नाय लेकीच लगीन हाय तेच्या ... आन तू बी जुना गडी तेंचा खर कि नाय \n आन ते कश्या पाई मी काय पाव्हना हाय तेंचा पर तसा माझा मालक लई मोठ्या मनाचा. मला कन्दि बी इसरत नाही बग रातीच बाजाउन सांगितलं मला म्हनला, ' उद्या रानातल काम बंद उद्या त्वा फकस्त घरचं काम बघायच.' शिरपा छाती फुगउन सांगतो.\n' व्हय, व्हय, पर पांगरुन करायला पाहिजेत बग नाहीतर पगार काय काम केल्यावर कोणबी देतायाच कि... आर सरपंचाचा बाप मेलता तवा हज्यामतीला गेल्तो म्या सरपंचान काय झ्याक पांगरुन केले म्हणतोस मला,' दाम्या पुन्हा पुन्हा शिर्पाला कपड्यांविषयी सांगून त्याच्या मनात आश्या जागृत करतो. तसा शिरपाचा हि चेहरा टवटवउ लागतो. त्याला आशा वाटू लागते.\nशिरपा दुपार पस्तोर पाटलाच्या घरी पाणी भरतो आणि पाणी भरून झाल्यावर दुपारी घरी येतो. रकमा घरात सयपाक करीत असते. आल्या आल्या शिर्पाला विचारते, 'आत्ता आलात व्हयं, सकाळधरन जेवान नाय का काय नाय, वाट बगून डोळ शिन्ल, घरी पाणी बी नाय टाकलं. म्याच आणल पाणी आन हेव उशीर झाला सयपाकाला, चला जेवान करून घ्या आता.'\n येड लागलंय व्हयं तुला आग मी तिथच जेवीन कि आज, मालकाच्या घरी लगीन हाय माझ्या. घरी जेवलो तर मालक काय म्हणील आग मी तिथच जेवीन कि आज, मालकाच्या घरी लगीन हाय माझ्या. घरी जेवलो तर मालक काय म्हणील ' शिरपा फुशारीन सांगतो.\n'आसं व्हयं. मग सकाळी जेव्लाच आसाल माल्काच्यात तवाच तर पोट येवढं वरी आलंय.' शिर्पाच्या खपाट्या पोटाकड आणि उतरलेल्या चेहर्याकड बगत रकमा विचारते.\n'ह्या, आता दुपारीच जेवान हाय, आत्ताच तर कुठ पाणी झालंय, जरा पाणी देतीस का पियाला ' घाम पुसत शिरपा हुकुम सडतो.\n'का माल्कान नाही दिलं पाणी, मालकाच्या घरी तर. धा-ईस टिपाड भरलात नव्ह तुमी \n'आत्ता तिथ कुमाला येळ हाय \nसमदीकड नुसती गडबड चालली हाय बग, नुसता गोंधळ च हाय समदा, काय लोक बी आलंय भरमसाट, तरी वराड राह्यलाय आणखी यायचं. मालक तर सारखा येरजार्या घालतंय, हिकडून तिकडं अन तिकडून हिकडं., रक्मान दिलेला पाण्याचा तांब्या तोंडाला लावतो.\n'पार म्या म्हणते थोडसं खावा पोटाला तिथ लई उशीर व्हईल., रकमा समजावते.\n'नग-नग,' आस म्हणून शिरपा उठतो आणि पुन्हा काही आठवल्यागत खाली बसतो.\n' ये रकमा, तेव दाम्या म्हणीत व्हता मालक पान्घूरण बी करल आपल्याला.' दाम्याच बोलणं शिरपा चांगलाच मनावर घेतो.\n'याड तर नाही लागलं तुमाला, तुमी काय जावई हाय व्हयं पाटलाच म्हण पान्घूरण करल ' आसं म्हणत रकमा शिर्पाकड पाहून हसू लागते, शिरपा हिरमुसतो त्याचा चेहरा पार सुकून जातो. ....\nतो पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा रकमावर खेकसून मालकाच्या मोठ्या मनाचं गुणगान करीत वाड्याकड निघतो.\nदररोज हिथ-तीथ थांबणार शिरपा आज झर झर पावलं टाकीत सरळ वाड्याची वाट धरतो.\nशिरपाचा हा उत्साह पाहून गावातील लोक विचारित \" काय शिरप्या लई पळतुयास आर जरा टेक कि मर्दा तंबाकू देतो.\"\nपण शिरपा न थांबता पुढ बघून सगळ्याना एकच उत्तर देत होता, \"नग - नग ... जरा गडबडीत हाय.... मालकाच्या घरी लगीन हाय नव्ह आज .\"\nआस शिरपा आज दिवसभर धावपळीत होता त्याला हि त्यातच आनंद वाटत होता. सांगायच्या आधी काम उचलायचा. आता उन उतरलं होतं. सगळे लोक नवरदेवाच्या वर्हाडाची वाट पाहत होते तेवढ्यात वर्हाड आल्याची बात���ी समजते. सगळे लोक वेशिकड धावतात. वाजत - गाजत वर्हाड गावात येत. शिरपा आता उगच घाबरून गेल्यासारखा इकड-तिकडं पळत होतां. कधी मालकाच्या मग तर कधी वर्हाडाच्या मागं. शिरपाचा उत्साह ओसंडून वाहत होतां. सगळे आपापल्या कामात दंग होते. शिरपाही प्रत्येक कामात पुढच होतां.\nथोड्या वेळाने वर्हाड शाळेकड रवाना झालं. लग्नाच्या आधी आहेर चढवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. बऱ्याच पाहुण्यांना आहेर चढत होते. शिरपा सर्वांच्या पुढ जाऊन उभा होता. आहेराचे ताट पुढ देत होता. देता देता हळूच ताटातील कपड्यान्कड त्याची नजर झेप घेत होती. कधी हळूच एखादी घडी चाचपून पाहत होता. त्या भारी भारी कपड्यात तो स्वतः चे कपडे शोधत होता. एकामागून एक ताट येत होते... रिकामे होऊन जात होते. आहेराच्या कार्यक्रमान बराच वेळ घेतला त्यामुळे हा कार्यक्रम आटोपता घेतला आणि सर्वच लोक लग्न लावण्यासाठी मंडपात गोळा झाले. थोडस निराश होऊन शिरपान अक्षदाच टोपलं उचललं आणि अक्षदा वाटू लागला. अक्षदा वाटत वाटत शिर्पाच्या मनात पुन्हा - पुन्हा प्रश्न उभे राहत होते .... माझ्या पांघरूनाच काय झालं आसल ... मालक इसरला तर नसलं ... ... मालक इसरला तर नसलं ... तशी गडबड होतीच कि मना .... \nइकड अक्षदा वाटायच्या कधी संपल्या .... मंगलअस्टक कधी झाल्या आणि लग्न कधी लागलं हे हि शिरपाला समजलं नाही. जेव्हा फटके आणि आद्ल्यांचे आवाज झाले तेव्हा शिरपा शुद्धीवर आला. तोप्ल्यातले चिमुटभर दाने हातात घेतले आणि नवरा - नवरीकड फेकले.\nलग्न पार पडलं सगळे लोक जेवायला बसले शिपाकड कुणाच हि लक्ष नव्हत... तो बिचारा सकाळ पासून उपाशीच होता. पाव्हणे जेवायला बसले होते. वाढेकरी वाढत होते. चापात्याच टोपलं आजून जाग्यावरच होत, त्याच्यासाठी वाढणारा कुणी दिसत नव्हता. शिरपा पुढ आला आन त्यानं टोपलं उचललं. वाढायला सुरवात करणार तेवढ्यात कुणीतरी त्याच्या गालात आवाज केला. त्या इसमाचे पाचीच्या पाची बोटं शिरपाच्या गालावर उमटले.\n\" चल चल बाजूला हो ... बघतोस काय ... आर काही इचार तरी करायचास जातीचा ..... थोडीशी मोकळीक दिली कि लगेच डोक्यावरच चढलास कि .... लोकं खेटर घालतील कि आमाला .... चल हो बाजूला\" आस म्हणत त्या इसमानं शिरपला बाजूला ओढलं. शिरपाच्या हातातलं टोपलं खाली पडल तश्या आणखी दोन लाथा शिरपाच्या पेकाटात पडल्या. आधीच सकाळ पासूनचा उपाशी त्यात हा पोटात आणि पाटीत मार. शिरपा पार अर्धमेला ���ाला. टाकल्या जागेवर बसून राहिला. डोक्यात पुन्हा विचारांचं काहूर माजलं ..... काय झालं आणि कश्यासाठी झालं ..... आर काही इचार तरी करायचास जातीचा ..... थोडीशी मोकळीक दिली कि लगेच डोक्यावरच चढलास कि .... लोकं खेटर घालतील कि आमाला .... चल हो बाजूला\" आस म्हणत त्या इसमानं शिरपला बाजूला ओढलं. शिरपाच्या हातातलं टोपलं खाली पडल तश्या आणखी दोन लाथा शिरपाच्या पेकाटात पडल्या. आधीच सकाळ पासूनचा उपाशी त्यात हा पोटात आणि पाटीत मार. शिरपा पार अर्धमेला झाला. टाकल्या जागेवर बसून राहिला. डोक्यात पुन्हा विचारांचं काहूर माजलं ..... काय झालं आणि कश्यासाठी झालं ..... .... माझं पाणी चाललं ... मग भाकर वाढली तर कुठ बिघडलं .... \n....... पर नाही माझच चुकलं, आता पास्तूर आस कधी झालंय का .... मग म्याच का उचललं आसल ते टोपलं .... मग म्याच का उचललं आसल ते टोपलं .... मालक माझा हाय म्हणून ... मालक माझा हाय म्हणून ... पण हे लोकं, हे काय म्हणले असते मला. ... पण हे लोकं, हे काय म्हणले असते मला. ... माझ्या मालकाला ... हो खरच माझंच चुकलं.\nपंगती मागून पंगती उठत होत्या .... शिरपाचा मालक पाहुण्यांना आग्रहाने धरून आणून जेऊ घालत होता. पाहुण्यांचे जेवण झाले. गावातल्या लोकांचे झाले ... घरच्यांचे झाले. ..... दरच्यांचे झाले ... एवढंच काय वाढनार्यांचे झाले.... शिरपाच्या वस्तीतले महार-मांग आले वाढण घेऊन गेले .... पण शिरपा आजून उपाशीच होता. त्याच्याकड कुणाचच लक्ष नव्हत. त्याची नजर त्याच्या मालकाला शोधात होती. पण कश्याचा मालक शेवटपर्यंत शिर्पाकड कुणाचंच लक्ष गेलं नाही त्याला कुणीच जेव म्हणलं नाही. शिरपा निराश होऊन तीथच बसून राहिला. शेवटची पंगत उठली आणि कुणीतरी शिरपाला पाहिलं आणि आवाज दिला, \" ये शिरप्या आर हिकडं ये. \"\nशिरपा तो आनंदानं उठला. दहा हत्तीच बळ त्याच्या अंगात आलं. तो धावत पळत त्या बोलाव्नाराकड गेला, \" काय झालं आण्णा, कुणी बोलीव्लय .... मालकांनी \n काय जेवायचं हाय व्हय आणखीन एकदा, म्हनं कुणी बोलीव्लय मालकांनी .... ते पात्र कुणी उचलायचे .... .... ते पात्र कुणी उचलायचे .... म्या का तुझ्या बा न म्या का तुझ्या बा न .... जा उचल ते पात्र \" आण्णा नावाच्या इसमाने फर्मावलं आणि तो निघून गेला.\nशिरपाचा धीर सुटला. पोटाला पीळ देऊन त्यानं कशी तरी पात्र उचलली आणि अंधारात वाट काढीत काढीत सरळ घरचा रस्ता धरला. पोटात कावले बोंब मारीत होते. पायात तर चालायला त्राण कसलं ते नव्हतंच.\nउठत बसत कसा तरी शिरपा घरी आला. खोपटाच दर ढकललं. मनात विचार केला, आता सरळ रकमाला उठवावं आन शिळ पाकं काय आसल ते खाऊन घ्यावं ... शिरपा रकमा जवळ आला. पण पुन्हा थांबला.... मनात आलं रक्माला काय सांगायचं .... मालकानं एवढ्या मोठ्या लग्नात जेवयला सुद्धा घातलं नाही म्हणून. .... नाही नाही यानं तर मालकाची बदनामीच होयील... आज पाणी पिऊनच झोपलेलं बरं.\nअसा विचार करून शिरपा माठा जवळ आला.... हळूच माठ उघडून पाणी घेतलं. ढसा ढसा दोन तांबे पाणी पिऊन शिरपा अडवा झाला.\nअर्धी रात्र उलटून चालली होती. शिरपाला डोळा लागत नव्हता. भूकेन त्याचं शरीर तळमळत होतं तर ... मन निराश होवून बंड करून उठत होतं .... नाही नाही ते विचार मनात येत होते. ज्या मालकासाठी आपण एवढं केलं त्यानं आपल्याला साध जेवायला सुद्धा विचारलं नाही. आशीच असतात का हि मोठी माणसं, लहानांची त्यानं काहीच किंमत नसते .... मनात विचार येत होते प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होतां... पण शिरपाच अंतर्मन त्याला वेगळंच सांगत होतं, ते म्हणत होतं, \"हीच का तुझी स्वामिभक्ती .... वर्षानुवर्ष ज्याची चाकरी केलीस, ज्याची भाकरी खाल्लीस ... त्याच्यावरच उलटलास ... मनात विचार येत होते प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होतां... पण शिरपाच अंतर्मन त्याला वेगळंच सांगत होतं, ते म्हणत होतं, \"हीच का तुझी स्वामिभक्ती .... वर्षानुवर्ष ज्याची चाकरी केलीस, ज्याची भाकरी खाल्लीस ... त्याच्यावरच उलटलास ... ते हि एकाच दिवसात ... फक्त स्वार्थासाठी बदनाम करतोस त्याला ... ते हि एकाच दिवसात ... फक्त स्वार्थासाठी बदनाम करतोस त्याला ... नाही शिरपा नाही तू चुकतो आहेस ... विचार कर विचार ....\nअंतर्मनाने सल्ला दिला. शिरपाला तो पटला मनाची भूक भागली ... पण पोटाची भूक ... पोटाचं काय ... पोटाची भूक भागवायलाच हवी होती. शिरपा पुन्हा उठला. हळूच भाकरीची दुरडी काढली. भाकर काढून घेतली आणि पाणी घ्याला उठला. पाणी घेतलं आणि बसतानाच भरलेला तांब्या हातातून खाली पडला. रकमा धडपडून जागी झाली. पाहते तर नवरा मांजरावणी डोळे मिटून भाकरीचा घास मोडत होतां. शिरपाची अवस्था पाहूनच रकमान सगळा प्रकार ओळखला काही हि न बोलताच ती उठली शिरपाच्या भाकरीवर पिठलं वाढलं आन शेजारी येऊन बसली. शिरपा खाली मान घालून जेवत होतां.\n\"तुमी लइच मनाला लावून घेतलेलं दिसतंय ... आव कितीबी केलं तरी मला तेव मला आन नोकर तेव नोकरच बगा\" - रकमा शिरपाला समजा��ते.\n\"आग तसं नाही ग ...... मालक नाही तसं ... पर बाकीची लोक .... मालक तर लई गडबडीत होत बग ... नाहीतर मला आस उपाशी पाठवलं असत व्हय त्यांनी \" - शिरपा मालका विरुद्ध काहीही ऐकायला तयार नव्हता.\n\" बर ते जाउद्या तुम्ही जेवा आता .. \" - रकमा\nशिरपा पुन्हा पुढ बघून जेऊ लागतो ... तेवढ्यात खोपाटाच्या बाहेरून आवाज येतो - \"शिरपा ... शिरपा \n\"एवढ्या राती कोण आसल ...\n लई गुदगुल्या होत असत्यात त्याला ... उघड दार जा ... \" - शिरपा\nरकमा खोपाटाच दार उघडते, हातातला कंदील वर धरते आणि दंगच होते ..... दारात पाटील उभे असतात .... शिरपाचे मालक ...\n इतक्या राती आन आमच्या घरी ... \n\"मालक ... ' शिरपाला हि आश्चर्य वाटत ताट लपउन तो बाहेर येतो. दारात खरच पाटलाला पाहून तोही दंग होतो ... मनातून थोडा घाबरतो हि ... 'उगाच हात लावला म्या भाकरीच्या तोप्ल्याला... '\nशिरपा फक्त 'आ' वासून माल्काकड पाहत राहतो.\n\"आर घरात घेशील का नाय \n व्हय व्हय... या मधी या मालक \"\nपाटील खोपाटात येतात ... भाकरीची दुरडी आणि शेजारी दडवलेल ताट पाहून सर्व प्रकार पाटलाच्या ध्यानात येतो.\n\" हे र काय शिरपा, लेका माझ्या घरी सगळं गाव जेऊन गेला आन तू उपाशी .... आर म्या जेव म्हणलं नाही म्हणून काय झालं ... घरच्या माणसाला काय जेवायच सांगावं लागतं व्हय \" - पाटील शिरपाच्या जवळ जाऊन म्हणतात. शिरपाच्या डोळ्यात पाणी येतं\n\"मालक चुकलो मी ... ओळखलं नाही मी तुम्हाला ... \" शिरपा पाटलाचे पाय धरतो.\n\" आर आर उठ तू चुकला नाहीस ... चुकलो तो मीच .... लगीन घाईत मी एवढ मोठं काम पार पडलं पार माझ्या घरचाच माणूस उपाशी राहिला कि .... शिरपा मला माफ कर ... चुकलं माझं\". पाटील शिरपा पुढं वाकतात. हे पाहून शिरपाला काय बोलाव हेच समजत नाही... ज्या माणसाच्या समोर भले भले माना झुकावतात तो आपल्या समोर आपल्याला माफी मागतोय नाही नाही हे शक्य नाही. क्षणभर शिरपा गोंधळून जातो आणि नंतर पाटलाच्या पायावर पडून रडू लागतो.\nरकमा हे सर्व पाहून शरमिंदी होते. पाटील शिरपाला उठवतात आणि म्हणतात ..., \" शिरपा झालं ते विसरून जा .... उद्या तुम्ही दोघ जोडीनं वाड्यावर या तुमचा आहेर वाट बघतोय तुमची\"\n\"आहेर .... आमचा आहेर \" - रकमा\n\"व्हय पोरी ... आग शिरपा म्हणजे मला घरचाच आहे ...... घरचं पाहिलं कार्य होतं तवा त्याला त्याचं मान नगं व्हय मिळायला... शिरपा येतो आता मी ... आन हो जेऊनच जायच बरका उद्या ..... \" - येवढं बोलून पाटील खोपाटा बाहेर पडतात. अंधारात ते दिसेनासे होतात. शिरपा त्यांची पाठमोऱ्या कोलोखात गढून गेलेल्या आकृतीला पाहताच राहतो आणि सहज त्याच्या तोंडून शब्द निघून जातात ... \" मोठी माणसं .... खरच मोठी असत्यात .... धानन अन मनान बी .... देवान धन द्यावं तर मन बी आसाच मोठं द्यावं \nPosted by खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही at 23:16\nअशी पाखरे येती ...\nखास काही माझ्या वाचनात आलेले खास काही\nसात जन्म असतात का \nआई असं का ग केलंस\nतरुण मुलागा आणि त्याचे वडील\n>>> श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन <<...\nएक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता, व...\nनिरपराध अनुभव कथा .............\nदोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nचार दिवस माझे.. माझ्यासाठी\nपु ल was excellent ह्यांचे काही मजेदार किस्से\nबाई मी तुम्हाला विसरलो नाही....\nहे बाणेदार उत्तर देणारा..............\nअशाही दोघांची प्रेम कहाणी.\nवाईट गोष्टी विसरा आणि पुढे चालत राहा…\nमरून जावंसं वाटतंय’ ......कधी असा विचारआलाय का आप...\nफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..................\nएक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण...\n तिला ही इच्छा मरण हवं आहे \nऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा .......... .............\nहे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार ...\nएक सत्य कथा एकदा जरूर वाचा ....\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/sushant-karu-shakto-tr-me-ka-nhi/", "date_download": "2021-06-23T23:23:40Z", "digest": "sha1:PGNU64H7Y3QJMTQLNKXKKV7YIW2QL6XV", "length": 8329, "nlines": 78, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "“सुशांत करू शकतो मग मी का नाही?”; असं म्हणत दहावीच्या विद्यार्थ्याची संपवली आपली जीवनयात्रा – NEWS UPDATE", "raw_content": "\n“सुशांत करू शकतो मग मी का नाही”; असं म्हणत दहावीच्या विद्यार्थ्याची संपवली आपली जीवनयात्रा\n“सुशांत करू शकतो मग मी का नाही”; असं म्हणत दहावीच्या विद्यार्थ्याची संपवली आपली जीवनयात्रा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. अशातच उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले आहे. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्याने सुशांतच्या जाण्याची बातमी पहिल्यानंतर असं टोकाचं पाऊल उचललं.\n‘जर अभिनेता सुशांत सिंह राजपूत असे करू शकतो, तर मी का नाही’, असं या विद्यार्थ्याने म्हटलं होतं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ माजली आहे.\nदहावीच्या या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत आ���ली जीवनयात्रा संपवली. त्याआधी त्या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहत त्याने हे पाऊल का उचललं याबाबत खुलासा केला आहे. आपल्यात तृतीयपंथीयांसारखी लक्षणं आहेत. आपला चेहरा मुलींसारखा दिसतो. त्यामुळे लोक अनेकदा यावरून मस्करी करतात. आता मला देखील स्वतःवर संशय येऊ लागला आहे.\nत्यामुळे माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. मी आत्महत्या नाही केली तर माझ्या वडिलांना लोकांचे टोमणे ऐकावे लागतील. त्यामुळे माझं मरणं गरजेचं असल्याचं लिहत विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं.\nदरम्यान, आपल्या मृत्यूसाठी विद्यार्थ्याने कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. मृत विद्यार्थ्यांच्या लहान भावाने पोलिसांना सांगितलं कि, आम्ही दोघेही टीव्ही बघत असतांना सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली होती. त्यावेळी मोठा भाऊ म्हणाला, सुशांत सारखं आपण दोघंही असं फासावर लटकायला हवं.\nइतका मोठा अभिनेता आत्महत्या करू शकतो तर आपण का नाही. असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने म्हटलं असल्याचं लहान भावाने वडिलांना सांगितलं. पोलिसांनी या घटनेबाबत चौकशी सुरू केली आहे.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप ज���ंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/twinkel-n-akshay-samor-thevli-hoti-hi-at/", "date_download": "2021-06-24T00:05:02Z", "digest": "sha1:3PHC2BFZTYAQAVZSNFPMPCV6RKVN2WDQ", "length": 7555, "nlines": 77, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "ट्विंकलनं दुसऱ्या बाळासाठी अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ विचित्र अट, असा झाला खुलासा – NEWS UPDATE", "raw_content": "\nट्विंकलनं दुसऱ्या बाळासाठी अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ विचित्र अट, असा झाला खुलासा\nट्विंकलनं दुसऱ्या बाळासाठी अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ विचित्र अट, असा झाला खुलासा\nबॉलिवूडच्या आयडियल कपल पैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. एकीकडे अक्षय हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे तर दुसरीकडे ट्विंकल ही एक उत्तम लेखिका आण प्रोड्युसर आहे. याशिवाय तिच्या उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आहे हे तर सर्वांनाच माहित आहे.\nया दोघांनी दोन गोड मुलं सुद्धा आहे आरव आणि नितारा पण आरवच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळासाठी ट्विंकलनं अक्षय कुमारसमोर एक विचित्र अट ठेवली होती ज्यामुळे तो हैराण झाला होता. एका मुलाखतीत ट्विंकलनं याचा खुलासा स्वतःच केला.\nअक्षय आणि ट्विंकलचा हा किस्सा खरं तर खूप जुना आहे. जेव्हा अक्षय आणि ट्विंकल खन्नानं करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी धम्माल तर केलीच मात्र यासोबतच ट्विंकलनं या एपिसोडमध्ये दुसऱ्या बाळासाठी अक्षय कुमार समोर जी अट ठेवली होती त्याचा खुलासा केला.\nयाबद्दल बोलताना ट्विंकल म्हणाली, आरवच्या जन्मानंतर मी अक्षयला सांगितलं होतं जोपर्यंत ते एखादा सेंसिबल आणि चांगला सिनेमा करत नाही तो पर्यंत मी दुसऱ्या बाळाचा विचार करणार नाही. जेव्हा हा खुलासा ट्विंकलनं करणच्या शोमध्ये केला त्यावेळी तो सुद्धा हैराण झाला.\nत्यावर अक्षय म्हणाला, तुला समजलंच असेल की, अशावेळी माझ्यावर काय वेळ आली असेल. आता अक्षय आणि ट्विंकलला दोन मुलं आहेत. मुलाचं नाव आरव तर मुलीचं नाव नितारा आहे.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/campaign-rally-was-organized-kudal-where-shahsikant-shinde-warned-many-people", "date_download": "2021-06-24T00:02:16Z", "digest": "sha1:KECVGS6YGGCNGNXZZF4P7INMN33R4OPJ", "length": 21242, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे", "raw_content": "\nकुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारसभेत शशिकांत शिंदे बाेलत हाेते. त्यावेळी त्यांनी वेळप्रसंगी भाऊ, मित्र, सहकारी कोणाचीही तमा बाळगणार नाही, असा स्पष्ट अनेकांना सूचक इशाराही दिला.\nआता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे\nकुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक पवार यांचा विजय निश्‍चित असून शशिकांत शिंदेंची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ही लढाई केवळ दीपक पवारांची नसून माझी, किंबहुना राष्ट्रवादी पक्षाची आहे. त्यामुळे दीपक पवारांचा ऐतिहासिक विजय करून शरद पवार यांना वाढदिवसाची भेट द्या, असे भावनिक आवाहन जावलीचे माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी ई - सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nकुडाळ (ता. जावळी) येथे कुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शशिकांत शिंदे यांनी विधानसभेच्या पराभवानंतर प्रथमच जावलीत येऊन जाहिररित्या त्यांची व राष्ट्रवादीची भूमिका परखडपणे मांडली.\nजरुर वाचा - आता पुढची धाव पुण्यात \nशिंदे म्हणाले, \"\"दीपक पवारांनी सत्ताधारी पक्षाला व पदाला लाथ मारून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाकडून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे जावलीतील विकासकामांसाठी यानिमित्ताने तगडा नेता लाभणार आहे. मी आजपर्यंत पक्षाच्या भूमिकेशी तडजोड केलेली नाही, यापुढेही करणार नाही. वेळप्रसंगी भाऊ, मित्र, सहकारी कोणाचीही तमा बाळगणार नाही, असा स्पष्ट शब्द देत त्यांनी अनेकांना सूचक इशाराही दिला.\nहेही वाचा - आंबेडकर अनुयायी सुखलोलूप तर नेते दुकानदारीत मश्गूल : आठवले\nविरोधकांकडून माझ्या भूमिकेबाबत शंकेचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. पक्षाच्या विरोधात जर कोणी, काही करत असेल तर त्याच्या विरोधात मला उभं राहावंच लागेल. शरद पवारांनी माझ्या राजकीय वाटचालीसाठी मनापासून ताकद देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे माझा नेता माझे योग्य पुनर्वसन करणारच आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनीही नव्या जोशाने कामाला लागावे.''\nतालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी अजित पवारांशी बोलून जरंडेश्वर कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा देणार आहे.\nअवश्य वाचा - ताई तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत\nयावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जावलीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, कुडाळचे उपसरपंच गणपत कुंभार, सुधीर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nआता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत\nशशिकांत शिंदे यांनी जावळीत तुफान फटकेबाजी केली. भाषणात बोलताना \"देर आए, दुरुस्त आए...' असे सांगत त्यांनी जावळी तालुक्‍यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतची भूमिकाही स्पष्ट करताना त्यांनी आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत, असे सांगितले. त्यांच्या या विधानाची चर्चा मात्र तालुक्‍यात चांगलीच रंगली आहे.\nत्यामुळे आगामी काळात तालुक्‍यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा संघर्ष पाहावयास मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसेच या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या उसाचा, कामगारांचा, साखर कारखान्याचा विषय हातात घेऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत: पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसंजय काकडे घालणार 'घड्याळ'; पवारांकडून निमंत्रण असल्याची माहिती\nपुणे : राज्यसभेतील भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे. जळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्यात ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.\nअमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती\nमुंबई : ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काल भाजपमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेशमधल्या २१ आमदारांनीही त्यांच्यासोबत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मात्र असलं तरी भाजपनं अजूनही मध्यप्रदेशमध्ये सत्तास्थापनेचा दावा केला नाहीये. त्यामुळे\nठाकरे सरकाराचा भाजपला धक्का; पाणी प्रश्न पेटणार \nसातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना कायद्यात बदल करून बारामतीकडे वळवलेले नीरा देवघर धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा आदेश फडणवीस सरकारने काढला होता. आता फडणवीस सरकारचा निर्णयात ठाकरे सरकाराने बदल करुन पुन्हा पाणी बारामतीलाही दिले आहे. या निर्णयामुळे भाजपला विशेषतः माढ्याचे खासद\nपब्लीक सब जानती है; पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम : शशिकांत शिंदे\nसातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला वा पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात पक्ष कुठेही कमी पडणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अलीकडच्या काळात सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्य�� र\n\"मी शिवसेनेचाच' म्हणणाऱ्या सोलापूर झेडपी अध्यक्षांची झाली पंचाईत \nसोलापूर : राज्यात मुख्यमंत्रीपदापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. राज्यात यशस्वी झालेला हा राजकिय प्रयोग मात्र सोलापूर जिल्हा परिषदेत मात्र यशस्वी होऊ शकला नाही. सोलापुरातील शिवसेनेच्या सदस्यांनी विशेषत\nरेणू शर्माच्या अडचणी वाढणार धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार\nमुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांचे\nमुख्यमंत्र्यांना नारळ देऊन...कोणी केले असं वक्तव्य, जाणून घ्या\nमुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. मात्र मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nशिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास\nसातारा : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (रविवार) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मतदारसंघातील कामा संदर्भात भेट घेतली. दरम्यान 'सरकारानामा'च्या प्रतिनिधींस आमची भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती, असे सांगून अधिक भाष्य करण्यास शिवेंद्रसिंहराजेंनी (Shiv\n''आर.आर.पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रुप अनिल देशमुखांनी बदलले''\nमुंबई: ज्या राष्ट्रवादी काँ��्रेसच्या, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिलांचे संसार तसेच तरुण पिढी वाचविण्यासाठी डान्स बारवर बंदी आणली त्याच पक्षाचे हे वेगळे रुप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत दिसत आहे, असा टोला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/1/9/Article-on-US-capitol-violence-and-Democratic-image.html", "date_download": "2021-06-24T01:04:59Z", "digest": "sha1:PON423SXEKGDBGZPPAODQBYOTAKIUKUV", "length": 19623, "nlines": 12, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " ...आणि 'लिबर्टी' लज्जीत झाली! - महा एमटीबी", "raw_content": "...आणि 'लिबर्टी' लज्जीत झाली\nज्या ज्या कुणी अमेरिकेच्या मूल्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना एकजुटीने अमेरिकन जनतेने चिरडून टाकले आहे. मग तो हिटलर असेल किंवा जपान असेल किंवा ओसामा बीन लादेन असेल, ही जीवनमूल्ये अमेरिकेने प्राणापलीकडे जपलेली आहेत. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' त्याचे प्रतीक आहे. ट्रम्प समर्थकांच्या हल्ल्याने ती लज्जीत झाली.\nअमेरिकेची संसद 'कॅपिटॉल' या संसदेच्या इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी दि. ६ जानेवारी, २०२१ रोजी हल्ला केला. या बातमीने अमेरिकेबरोबर सारे जगही हादरले. अमेरिकेच्या लोकशाही राजवटीचा इतिहास २३० वर्षांहून अधिक काळाचा आहे. राजेशाही किंवा सुलतानशाही यांची राजवट ३०० ते ५०० वर्षे टिकल्याचा इतिहास आहे. या राजवटी बळाचा वापर करून चालविल्या गेल्या. राज्यातील लोकांना संपत्तीचाच काय; पण जगण्याचादेखील अधिकार नव्हता. इंग्लंड आणि युरोपातील देशांमध्ये राजेशाही लोकांनी उलथून टाकल्या आणि लोकच राजे झाले. जिथे लोक राजे असतात, त्या राजवटीला 'लोकशाही' म्हणतात. लिखित संविधान तयार करून घटनात्मक लोकशाही शासनपद्धती जगात सर्वप्रथम अमेरिकेने निर्माण केली. राज्यशास्त्रातील अमेरिकेचा हा सगळ्यात मोठा शोध आहे. १७७६ पासून अमेरिकेत स्वातंत्र्ययुद्धाला प्रारंभ झाला. तेव्हाची अमेरिका अतिशय लहान होती. फक्त १३ वसाहती होत्या. नंतर त्यांना राज्याचा दर्जा मिळाला. (आज अमेरिकेत ५० राज्ये आहेत) १३ राज्यांच्या समूहाची अमेरिका तयार झाली. हे अत्यंत कठीण काम होते. ते अमेरिकेने, घटनाकारांनी आणि जनतेने करून दाखविले. प्रारंभापासून जॉर्ज वॉशिंग्टन, जेम्स मॅडिसन, अलेक्झांडर हॅमिल्टन इत्यादी महान राष्ट्रपुरुषांनी एक भूमिका सातत्याने मांडली. आपल्य�� प्रजासत्ताकाचे भवितव्य जनतेच्या हातातच आहे. आपले भवितव्य कुणीही राजनेता ठरवू शकत नाही-तो कितीही महान असला तरीही आपल्या भाषेत सांगायचे तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. म्हणून अमेरिकेच्या राज्यघटनेचे पहिले शब्द आहेत, ' We the People of the United States' अमेरिकेच्या लोकशाहीच्या रक्षणाची सर्व जबाबदारी जनतेवर टाकण्यात आलेली आहे.\nजून १७८९ मध्ये जेम्स मॅडिसन यांचे अमेरिकेच्या काँग्रेसपुढे (ज्या काँग्रेस भवनावर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला) भाषण झाले. त्यात ते म्हणाले की, “आपल्या संविधानाचे प्रारंभीचे शब्द 'आम्ही अमेरिकेचे लोक' असे टाकण्याचे कारण असे की, सर्व शक्तीचा उगम मूलतः हा जनतेतून होतो आणि जनतेकडूनच शक्ती घेतली जाते. जे शासन अस्तित्वात येते, त्या शासनाने लोकहितासाठी कार्य केले पाहिजे. लोकहित, जीवनाचा अधिकार, लिबर्टीचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार, यात समावलेला आहे. लोकांकडे हस्तांतरित न होणारे, पुसून न टाकता येणारे, काढून न घेता येणारा एक अधिकार आहे. तो म्हणजे अस्तित्वात असलेले शासन सुधारण्याचा आणि त्यात परिवर्तन करून आणण्याचा.” जेम्स मॅडिसन यांच्या विचाराप्रमाणे अमेरिकेची शहाणी जनता वागत आली आहे. या जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांचे शासन कुचकामी ठरवून बदलले आहे. ट्रम्प यांना ही गोष्ट आवडलेली नाही. ते हुकूमशहाप्रमाणे वागू पाहतात. असली हुकूमशाही अमेरिकन जनता स्वीकारीत नाही. या संदर्भात जॉर्ज वॉशिंग्टन यांनी जो इशारा दिला आहे, तो लोक विसरलेली नाहीत. जॉर्ज वॉशिंग्टन म्हणतात की, “धोकादायक हुकूमशाहीचा उगम वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या देशात भयानक पद्धतीने झालेला आहे. तो होण्याचे कारण असे की, एका गटाने दुसर्या गटावर सूडबुद्धीच्या भावनेने वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हुकूमशाहीचा जन्म होतो. असे जर घडत राहिले, तर कायमस्वरूपाची जुलूमशाही संस्थागत रूपाने अस्तित्वात येऊ शकते.” जॉर्ज वॉशिंग्टन यांनी जणूकाही २३० वर्षांपूर्वी 'ट्रम्पगिरी'चे भाकित केलेले दिसते.\nन्यूयॉर्कच्या समुद्रात 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' आहे. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' ही अमेरिकेची जागतिक ओळख आहे. हा भव्य पुतळा फ्रेंच नागरिकांनी आपल्या स्नेहाचे प्रतीक म्हणून अमेरिकेला दिलेला आहे. या पुतळ्याचा अर्थ काय होतो अमेरिकेचा इतिहास म्हणजे 'लिबर्टी'चा इतिह��स आहे. ही 'लिबर्टी' म्हणजे तरी काय अमेरिकेचा इतिहास म्हणजे 'लिबर्टी'चा इतिहास आहे. ही 'लिबर्टी' म्हणजे तरी काय 'लिबर्टी'चा एक अर्थ होतो, स्वातंत्र्य. त्यासाठी इंग्रजीमध्ये 'फ्रीडम' हा शब्द आहे. 'लिबर्टी'च्याऐवजी तो शब्द कुणी वापरत नाही. 'लिबर्टी'चे अमेरिकेच्या दृष्टीने तीन अर्थ होतात. पहिला अर्थ जीवन जगण्याचा मुक्त अधिकार. कुणालाही कुणाचेही जीवन समाप्त करता येणार नाही. राज्यसत्तेला तर मुळीच करता येणार नाही. दुसरा अर्थ होतो, भाषण, लेखन, संचार, विचार आणि उपासनेचे स्वातंत्र्य, कुणाचाही आवाज बंद करता येणार नाही. कुणाच्याही लेखणीवर बंधने घालता येणार नाही आणि कुणावरही उपासना पद्धती लादता येणार नाही. आणि तिसरा अर्थ होतो, स्वतःचे जीवन सुखी करण्याचा मार्ग शोधण्याचे प्रत्येकाला अमर्याद स्वातंत्र्य. 'Life, Liberty and the pursuit of Happiness' ही अमेरिकेची मूल्य परंपरा आहे. ट्रम्प समर्थकांनी 'कॅपिटॉल'वर हल्ला करून या मूल्य परंपरेवरच हल्ला केला आहे. हल्ला करणारे संघटित होते आणि त्यांनी तो ठरवून केला. अमेरिकन जनता त्यांना क्षमा करणार नाही. अमेरिकन जनतेचा तो स्वभाव नाही. ज्या ज्या कुणी अमेरिकेच्या मूल्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना एकजुटीने अमेरिकन जनतेने चिरडून टाकले आहे. मग तो हिटलर असेल किंवा जपान असेल किंवा ओसामा बीन लादेन असेल, ही जीवनमूल्ये अमेरिकेने प्राणापलीकडे जपलेली आहेत. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' त्याचे प्रतीक आहे. ट्रम्प समर्थकांच्या हल्ल्याने ती लज्जीत झाली.\nअमेरिकेत इंग्लंड आणि युरोपातील देशातून वसाहती करण्यासाठी गोरे लोक येऊ लागले. सतराव्या शतकापासून त्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत गेली. यात बहुसंख्या ब्रिटिश माणसांची होती. ब्रिटिश लोकांत बहुसंख्य प्रोटेस्टंट पंथाचे होते. प्रोटेस्ंटट पंथातीलही 'प्युरिटन' पंथातील अधिक लोक होते. त्यांचे प्राबल्य अधिक राहिले. वर जी तीन मूल्ये दिली आहेत, ती 'प्युरिटन' मूल्ये आहेत. अमेरिकेने त्याचा अंगीकार केला. ही मूल्ये जगायची असतील, तर अमेरिकेत राजेशाही निर्माण करून किंवा पोपशाही निर्माण करून जगता येणार नाहीत. म्हणून अमेरिकेने पोपशाही नाकारली, पोपला नाकारले, ब्रिटिश राजेशाही नाकारली, राजघराणे नाकारले. वंशपरंपरेने कुणीही शासक होणार नाही, अशी प्रजासत्ताकाची राजवट निर्माण केली. अमेरिकेत क���णालाही तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. लोकशाही मार्गाने गांधी घराण्याची सत्ता अमेरिकेने स्वीकारलेली नाही. वॉशिंग्टनचे घराणे राज्य करीत नाही आणि लिंकनचे घराणेदेखील राज्य करीत नाही. या दोघांचा दर्जा राष्ट्रपित्याचा आहे. ट्रम्प यांच्या डोक्यात भलतीच हवा शिरलेली आहे. त्यांना दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हायचे होते. 'आम्ही अमेरिकेचे लोक' यांनी त्यांना नाकारले. ट्रम्प म्हणू लागले, 'तुम्ही मला नाकारणारे कोण' त्यांच्या समर्थकांनी 'कॅपिटॉल'वर हल्ला केला. लोकशाहीच्या पवित्र मंदिरावर आपण हल्ला करीत आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही. लोकशाहीकडून जुलूमशाहीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. अमेरिकन जनता ट्रम्प यांना 'स्टम्प' करून त्यांची दांडी कधी तोडेल, हे सांगता येणार नाही. मूठभर हल्लेखोर म्हणजे अमेरिकन जनता नव्हे, ती प्रगल्भ आहे आणि आत्यंतिक संविधाननिष्ठ आहे. संविधानाशी खेळ खेळणार्याला ते क्षमा करीत नाहीत. संविधानाच्या रक्षणासाठी या १८६० ते १८६४ अमेरिकन जनतेच्या पूर्वजांनी असे गृहयुद्ध केले. सांविधानिक मूल्यांची हानी ती होऊ देणार नाही. ट्रम्पला या हल्ल्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल.\n'लिबर्टी' ही अमेरिकेची ओळख आहे, असे जे वर म्हटले आहे, त्याचा अमेरिकेतील अर्थ होता, आपली राजकीय मते मांडण्याचे सर्वांना मुक्त स्वातंत्र्य. 'लिबर्टी'च्या रक्षणासाठी शस्त्र धारण करण्याचे स्वातंत्र्य आणि या 'लिबर्टी'वर कुणी बेकायदेशीरपणे आक्रमण केले, तर शस्त्रानिशी प्रतिकार करण्याचे स्वातंत्र्य. 'लिबर्टी' या संकल्पनेवर अमेरिकेत फार सुंदर लिहिले गेलेले आहे. तशीच अतिशय सुंदर भाषणे आहेत. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात व्हर्जिनियाचे प्रतिनिधी पॅट्रीक हेन्री यांचे, “मला 'लिबर्टी' द्या नाही तर मृत्यू द्या,” असे जबरदस्त भाषण झाले. अमेरिकेतील उत्कृष्ट भाषणांपैकी हे एक भाषण समजले जाते. ट्रम्प यांच्या बेताल वक्तव्याने आणि माथेफिरू समर्थकांनी या 'लिबर्टी'वरच हल्लाबोल केला आहे. काही राजकीय नेते बेताल बडबडीसाठी गाजतात, काही राजकीय नेते हिंसक आंदोलनामुळे गाजतात आणि काही राजकीय नेते मूल्यांवरच आघात करून गाजतात, ट्रम्प यांची गणना त्यात करावी लागेल. यामुळे 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' लज्जीत होऊन म्हणत असेल, 'हेचि फल काय मम् तपाला.'\nआता महाMTBच्या बातम्या ���णि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nडोनाल्ड ट्रम्प अमेरिका कॅपिटॉल लोकशाही Donald Trump America Capitol Democracy", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/10/modi-govt-should-not-be-blamed-but-states-has-to-be-blamed-for-oxygen-crisis-bmc-chief.html", "date_download": "2021-06-24T00:46:07Z", "digest": "sha1:YYUOPCBWXBJVJDIZDT4PSN677ODXADHP", "length": 5948, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " आॅक्सिजन पुरवठ्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी केंद्राचे मानले आभार - महा एमटीबी", "raw_content": "आॅक्सिजन पुरवठ्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी केंद्राचे मानले आभार\nमुंबई - भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत महत्वाचा ठरला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यासाठी दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकार केंद्र सरकारवर दोषारोप करीत आहेत. परंतु, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.\nमहानगरपालिकेचे आयुक्त सांगितले की, \"१६-१७ एप्रिलच्या रात्री मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नसल्याचे मला समजले. या रुग्णालयात १६८ रुग्ण होते. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी मध्यरात्री १ ते पहाटे ५ या दरम्यान महानगरपालिकेकडून १५० रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या. सर्व रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आणले गेले, जिथे ३,६०० खाटा रिकामी होत्या. यापैकी ८५० खाटांना ऑक्सिजनची सुविधा होती. यावेळी सर्व रुग्णांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश मिळाले. त्या रात्री मला झोप लागली नाही. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी आॅक्सिजनच्या तुटवड्याची माहिती मेसेजव्दारे केंद्रीय गृह सचिव, आरोग्य सचिव आणि कॅबिनेट सचिव यांना दिली. तसेच मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांना देखील हा आॅक्सिजन तुटवड्याचा मेसेज पाठवला.\"\n\"हा मेसेज पाठवल्यानंतर १५-२० सेकंदामध्येच मला केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गुबा यांचा फोन आला. त्यांनी मला मदतीविषयी विचारले. मी त्यांना आॅक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात विचारणा केली. गुंबासोबत मी केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये काम केले होते. राज्यात इतक्या कमी वेळात आॅक्सिजनची निर्मिती होणार नसल्याची परिस्थिती त्यांना मी सांगितले. त्यामुळे मुंबईपासून १६ तासांच्या अंतर���वर असणाऱ्या जामनगरमधील रिलायन्सच्या प्लांटमधून आॅक्सिजन आणण्याची परवानगी द्यावी, यासंदर्भात मी त्यांना विचारणा केली. केवळ एका शहरासाठी मी परवानगी देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मी हे आॅक्सिजन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाठवण्यात येईल, अशी ग्वाही मी त्यांना दिली. त्यानंतर त्याच संध्याकाळी आम्हाला १२५ मेट्रिक टन आॅक्सिजन जामनगरमधून आणण्याची परवानगी मिळाली. केवळ बोलण्याव्दारे आम्हाला केंद्र सरकारने मदत केली\", असे चहल या मुलाखतीमध्ये चहल म्हणाले.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/04/blog-post25_75.html", "date_download": "2021-06-24T00:58:16Z", "digest": "sha1:HQNZHUUWAZZ5YKLCKOB3LDNKIJLMP24R", "length": 4500, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पारनेरमध्ये सारीसदृशने एकाचा मृत्यू", "raw_content": "\nHomePoliticsपारनेरमध्ये सारीसदृशने एकाचा मृत्यू\nपारनेरमध्ये सारीसदृशने एकाचा मृत्यू\nअहमदनगर : पारनेर तालुक्यातील हंगे येथील शेतमजुराचा आज सारीसदृश आजाराने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वासू (मूळ रा. वाशिम) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. नगर येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. पारनेर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, तालुक्यात सारीचा प्रवेश झाला आहे.\nमूकबधिर असलेला गणेश वासू हा आजारी पडल्याने त्याला पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तीव्र ताप आल्याने उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वासू याची कोरोना चाचणी करण्यात आली. परंतुु तिचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यानंतर त्याला पुन्हा नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू. वासू याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तो सारीसदृश आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले. तालुका आरोग्यअधिकारी यांनीही या माहितीला दुजोरा दिला.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-state-government-has-annou-7319/", "date_download": "2021-06-24T00:14:14Z", "digest": "sha1:HJHKX4TLTXDS62WJGBOH3656DFM75GS4", "length": 22206, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "राज्य शासनाकडून अर्थसंकल्पाच्या केवळ ३३ टक्केच खर्च अत्यावश्यक भांडवली कामांवर खर्च करण्याचे जाहीर | राज्य शासनाकडून अर्थसंकल्पाच्या केवळ ३३ टक्केच खर्च अत्यावश्यक भांडवली कामांवर खर्च करण्याचे जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nपुणेराज्य शासनाकडून अर्थसंकल्पाच्या केवळ ३३ टक्केच खर्च अत्यावश्यक भांडवली कामांवर खर्च करण्याचे जाहीर\nपुणे : कोरोनामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम राज्य शासनासोबतच महापालिकांवर झाला आहे. महसुलात मोठ्याप्रमाणावर घट होणार असल्याने राज्य शासनाने अर्थसंकल्पाच्या केवळ ३३ टक्केच खर्च अत्यावश्यक भांडवली कामांवर करण्याचे जाहीर केले आहे.\nपुणे : कोरोनामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम राज्य शासनासोबतच महापालिकांवर झाला आहे. महसुलात मोठ्याप्रमाणावर घट होणार असल्याने राज्य शासनाने अर्थसंकल्पाच्या केवळ ३३ टक्केच खर्च अत्यावश्यक भांडवली कामांवर करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार महापालिकांनाही उत्पन्नाचा विचार करून अनावश्यक खर्चांना कात्री लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत २०२०-२१ च्या अंदाजपत्रकाला कात्री लावण्यासोबतच नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे. तसेच यापुढील काळात सर्व निविदा मान्यतेचे अधिकारही याबैठकीत आयुक्तांकडेच देण्यात आले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक येत्या एक- दोन दिवसांत प्रसिद्ध होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली.\nमार्च महिन्यांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर आणि व्यावसायांवर बंधने आणण्यास सुरूवात केली. यानंतर राज्यात आणि २४ मार्चपासून संपुर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याचा आर्थिक फटका संपुर्ण देशालाच बसला असून आपल्याकडे राज्य शासनाने सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्च महिन्यांतच दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. नुकतेच ४ मे रोजी राज्य शासनाने महसुलाचा आढावा घेउन चालूवर्षीच्या अंदाजपत्रकापैकी वेतन, निवृत्ती वेतन, आरोग्य विभाग वगळून उर्वरीत सर्व विभागाची ङ्गक्त ३३ टक्के कामांची प्राथमिकता ठरवून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातही यापुर्वी सुरू असलेल्या महत्वाच्या प्रोजेक्टसलाच प्राधान्य देताना नव्याने कुठलेही प्रोजेक्टसच्या निविदाही राबवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने या आदेशांमध्ये दुरूस्ती करतानाच स्थानीक स्वराज्य संस्थांनाही या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.\nबैठकीमध्ये महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेला मिळकतकर विभाग, राज्य शासनाकडून मिळणारा जीएसटीचा हिस्सा, बांधकाम परवानगी याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. पालिकेला मिळकतकरातून दरवर्षीच्या तुलनेत पहिल्या ४० दिवसांत निम्मेच उत्पन्न मिळाले आहे. जीएसटीचे एप्रिल महिन्याचा हिस्सा अद्याप मिळालेला नाही. राज्य शासनाकडून महापालिकेला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत १३७ कोटी रुपये निधी मिळतो. मार्च महिन्याच्या या निधीपैकी फक्त ५० कोटी रुपये ते देखिल १३ एप्रिलला पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. बांधकाम परवानग्या बंद असल्याने या विभागाकडून उत्पन्नच मिळालेले नाही. अर्थ चक्र सुरू झाल्यानंतरही त्यातून भर पडेल, अशी बाजारपेठेची स्थिती नाही. २०२०-२१ च्या अंदाजपत्रकामध्ये नव्याने अनेक कामे सुचविण्यात आली असून यापुर्वी सुरू करण्यात आलेल्या कामांचा खर्च, तसेच पाणी पुरवठा, देखभाल दुरूस्ती, वीज बिल, आरोग्य विभाग आणि महसुली कामांचा खर्चच हा ३३ टक्क्यांच्या पुढे जाणार असल्याने नव्या प्रकल्पांच्या निविदांना तूर्तास ब्रेक लावण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.\nयासोबतच सुशोभिकरण व अन्य अनावश्यक कामे, खरेदीच्याही निविदा थांबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून पावसाळा पुर्व कामांना प्राधान्यक्रम देण्याबाबत एकमत झाले. आजच्या बैठकीच्या अनुषंगाने पुढील काळात अंदाजपत्रकातील कुठलेही काम करायचे असल्यास निविदा काढण्यापासून ते त्याच्या मंजुरीपर्यंतचे अधिकार आयुक्तांकडे देण्याबाबतही चर्चा झाली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने येत्या एक ते दोन दिवसांत आयुक्तस्तरावर परिपत्रक काढण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली.\nसत्ताधाऱ्यांनी थर्मोप्लास्ट आणि दिशादर्शक फलक महत्वाचे\nकरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पालिकेतर्फे विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात असताना, काही सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात मात्र थर्मोप्लास्टिक पेंट आणि दिशादर्शक फलक, कमानी अशा सध्याच्या काळात अनावश्यक कामांसाठी निविदा राबविण्यात आल्या आहेत. काही प्रभागांमध्ये थर्मोप्लास्टिक पेंट मारणे, दिशादर्शक फलक, नामफलक आणि साइनबोर्ड बसविणे तर काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती, पुतळ्यांची स्वच्छता व दुरुस्ती अशी कामे करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या सर्व निविदा १० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या असल्या, तरी सध्याच्या काळात कामांचा प्राधान्��क्रम ठरवून त्यानुसार खर्च करणे जरूरीचे असताना, अशी कामे महत्त्वाची आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या उपमहापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष या तीन प्रमुख पदाधिकार्‍यांच्या प्रभागांमध्येच ही कामे करण्याचे नियोजन कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने केले आहे. एकीकडे महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहीले असताना पुणेकरांच्या पैशांचा दिखाउ कामांवर चुराडा केला जात असल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/visit-shivneri-fort-class-one-officers/", "date_download": "2021-06-24T00:58:40Z", "digest": "sha1:B22N5FTLUSQC2O5BDK77QE7AHEG6VLF3", "length": 9776, "nlines": 55, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील प्रथम श्रेणीतील अधिकारी यांची किल्ले शिवनेरीस भेट. | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील प्रथम श्रेणीतील अधिकारी यांची किल्ले शिवनेरीस भेट.\nNovember 12, 2017 महत्वाची माहिती, समाजकार्यप्रविण खरमाळे\nमहाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील प्रथम श्रेणीतील अधिकारी यांची किल्ले शिवनेरीस भेट.\nआज पुणे येथील यशदा ट्रेनिंग सेंटर चा ऐतिहासिक अभ्यास दौरा किल्ले शिवनेरी होता. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील 65 क्लास वन अधिकारी माहिती घेण्यासाठी आले होते. जुन्नर तालुक्याला लाभलेला संपूर्ण ऐतिहासिक वारसा कथन करण्यासाठी मला आयोजक श्री. अशोक आमले ,श्री जयवंत शेरकर, श्री अनिल मेहेर श्री. नरेंद्र तांबोळी श्री.सचिन कालेकर यांच्या माध्यमातून संधी मिळाली.\nकिल्ले शिवनेरीचे व जुन्नर तालुक्यातील इतर ऐतिहासिक व नैसर्गिक वारसेचे महत्व किल्ला दर्शन घेताना सांगण्यात प्रसन्न वाटले. मला साथ दिली ती ओंकार ढाके यांनी. यामध्ये डिप्टी कलेक्टर, तहसीलदार, बि.डि.ओ, फायनान्स ऑफिसर, सेल टॅक्स ऑफिसर, चिफ ऑफिसर या सर्व अधिकारी वर्ग यांचा समावेश होता.\nकिल्ले शिवनेरी नंतर आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र गोळेगाव येथील मेजवानी सर्वांना खुपच आवडली. नंतर जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी या गावचा पण अभ्यास दौरा करण्यात आला. या अभ्यास दौऱ्याचे नियोजन यशदाचे अधिकारी डाॅ. राजेंद्र पवार श्री.मारूती मुळे श्री.सदाशिव पाटील यांनी खुप छान केले होते. जुन्नर टिमच्या आयोजकांनी यावेळी उपस्थित यशदा अधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.\nमी यशदा अधिकारी वर्ग यांचे “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” पेज परीवरातर्फे आभार व्यक्त करतो की आपण जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर अभ्यास दौरा आयोजित करून श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभुमीचे महत्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी यांच्या पर्यंत या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न केला.\nछायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\n← हरिश्चंद्रगड भटकंती\tजुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू. →\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-nandurbar-news-taloda-shopkeeper-found-inside-closed-shop-outside", "date_download": "2021-06-24T01:24:55Z", "digest": "sha1:HMFGCYE4ZN63BR642EXE2GMNH5AKN7H4", "length": 18814, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाहेरून दुकान बंद आत आढळले गिऱ्हाईक; आदेश धुडकावले", "raw_content": "\nबाहेरून दुकान बंद आत आढळले गिऱ्हाईक; आदेश धुडकावले\nतळोदा (नंदुरबार) : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावत बाहेरून दुकान बंद आहे असे दर्शवीत आत गिऱ्हाइकी करणाऱ्या शहरातील एका प्रतिष्ठित कापड दुकानदाराला प्रशासनाने दंड केला असून नियमांचे उल्लंघ��� करणाऱ्या एका सराफ व्यावसायिकाला देखील दंड केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर प्रतिष्ठित व्यावसायिकांना देखील अशीच अद्दल घडवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.\nवाढत्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आदेश काढून अत्यावश्यक सेवा, नाशवंत होणाऱ्या पदार्थांची विक्री व काही व्यवसायांना यातून सूट देत इतर सर्व दुकान बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सोमवारी (ता. १९) सकाळी तळोदा शहरातील मेन रोडवरील काही व्यावसायिक परवानगी नसताना देखील व्यवसाय करीत होते. ही बाब तहसीलदार गिरीष वखारे यांना कळल्यावर ते त्याठिकाणी पोहचले. यावेळी शहरातील एका प्रतिष्ठित कापड दुकान बाहेरून बंद होते मात्र दुकानाचा आत गिऱ्हाईक असल्याच्या संशय तहसीलदार यांना आला असता, त्यांनी दुकान उघडून पाहिल्यावर दुकानाचा आत तब्बल ८ - १० गिऱ्हाईक आढळून आले. त्यामुळे त्या प्रतिष्ठित कापड दुकानदाराला १ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. मेन रोडवरील एक सराफ व्यावसायिक देखील याच पद्धतीने व्यवसाय करताना आढळून आल्याने त्याच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अक्कलकुवा रस्त्यावरील एका नाश्त्याच्या दुकानात देखील गिऱ्हाईक आढळून आल्याने त्या व्यावसायिकाकडून देखील दंड वसूल करण्यात आला आहे.\nदरम्यान शहरातील काही इलेट्रिक, सलून व इतर व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यांना नोटीस देत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, लिपिक नितीन शिरसाठ, आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी आदी उपस्थित होते.\nकोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरात नियमांचे पालन व्हावे यासाठी महसूल प्रशासन गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांशी लागेबांधे असलेले काही व्यावसायिक आपल्यावरील कारवाई टळावी म्हणून आपल्या ओळखीचा फायदा घेण्याचा प्रयत्न क���ीत आहेत. मात्र महसूल प्रशासन त्यांना दाद देत नसल्याचे बोलले जात आहे.\nयांना पण अद्दल घडवाच\nकोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे मात्र छुप्या पद्धतीने विमल, गुटखा, सिगरेट, दारू यांची विक्री करणाऱ्यांवर देखील प्रशासनाने कारवाई करावी व त्यांना देखील अद्दल घडवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nजळगाव पॅटर्न नंदुरबारमध्ये; विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट, निगेटिव्ह नागरिकांना दंड\nशहादा (नंदुरबार) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिस कर्मचारीही रात्रंदिवस खडा पहारा करीत असतानाही या ना त्या बहाण्याने रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पोलिस विभागाने रविवारी चांग\nमध्यप्रदेश- महाराष्ट्र राज्य सीमा वाऱ्यावर; व्यावसायिकांचा सर्रास वावर\nब्राम्हणपुरी (नंदुरबार) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ही खेडदिगर (ता. शहादा) येथे नागरिकांची तुफान गर्दी मध्यप्रदेशातील खेतीय पूर्णतः लोकडाउन असल्याने महाराष्ट्र मधील नियमाची सर्रास पायमल्ली सुरू आहे.\nनियम लावूनही एकेनात..दहा दुकानांना लावले सील\nशहादा (नंदुरबार) : कोविड नियमांचे उलंघन (coronavirus) करणाऱ्या दहा दुकानदारांवर (ता. ४) गस्तीवर असलेल्या पथकाने कारवाई केली. त्यात सहा किराणा व इतर चार दुकानांचा (shop) समावेश आहे. तसेच एका कापड दुकानावर धडक कारवाई करत दंड करुन दुकान सील करण्यात आले. (shahada palika action shop not rules f\nम्‍हणून येतोय नवापूरमध्ये कोरोनाचा आलेख खाली\nनवापूर (नंदुरबार) : राज्यासह जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आली आहे. कोरोना महामारीची चेन ब्रेक करण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ची (Break the chain) घोषणा केली आहे. ३० एप्रिलपर्यंतची संचारबंदी (Lockdown) आता १५ मेपर्यंत वाढवण्यात आली. या निर्णयाला तालुक्यातील व्यापा\nलपून छपून व्यवसाय; तळोद्यातील ३५ दुकाने सील\nतळोदा (नंदुरबार) : केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असताना इतर दुकाने अर्थात कापड, मोबाईल विक्री व दुरुस्ती, इलेक्ट्रिकल्स सामानाची व भांड्यांची दुकाने विनापरवानगीने लपून छपून व्यवसाय करत असल्याने नगरपालिकेने अशा ३५ दुकानांना सोमवारी (ता.३) सिल लाव���न बंद केले. तर एका कापड दुकानदार\nत्‍यांचे चालले होते गुपचूप..पोलिस धडकले आणि वधू- वरासह सर्वांचीच धावपळ\nनंदुरबार : नंदुरबार शहर व तालुक्यात चोरी चोरी, छुपके छुपके लग्नाचा बार उडविणाऱ्या दोन लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. आयोजकांवर नियमांचे उल्लंघन करून विना परवानगी लग्न सोहळ्याचे आयोजन केल्या प्रकरणी दोन्ही घटनेतील १४ जणांवर नंदुरबार शहर व नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्\nराज्याची सीमाबंदी तरीही परराज्यातून अनधिकृत बियाणांचा पुरवठा\nशहादा (नंदुरबार) : कोविड-१९ चा प्रादुर्भाव (Coronavirus) टाळण्यासाठी सध्या जिल्हा बंदी व राज्य बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी सीमावर्ती भागात वाहनांच्या तपासणीसाठी पोलिसांचे पथकही कार्यान्वित आहे तरीही अनधिकृत कापूस बियाणे (Cotton seeds) जिल्ह्यात दाखल झाले आहे. परराज्यातील अनधिकृत बियाणे\nपोस्ट, बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी\nनंदुरबार : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत (Break the chain) कडक निर्बंध लावलेले असताना खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) बी-बियाणे, अवजारे खरेदी, इतर व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठी तसेच खावटी व इतर योजनेंतर्गत अनुदान वाटपासाठी जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालये व बँका शासनाच\nकारवाईचा सलग तिसरा दिवस; दुकानदारांकडून नियम धाब्‍यावर\nशहादा (नंदुरबार) : कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस व पालिका प्रशासनाच्या (Shahada palika) संयुक्त पथकाने बुधवारी (ता. ५) सलग तिसऱ्या दिवशी धडक मोहीम राबवत सात दुकानांवर कारवाई करीत दंड वसूल केला. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता नियम (Lockdown rules) धाब्यावर बसवून व्यवसाय करण\nनंदुरबार जिल्‍हा अनलॉक; सर्व व्यवहार होणार सुरळीत\nनंदुरबार : जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा (Corona positive patient) पॉझिटिव्हिटी रेट ३.३१ टक्के असून ऑक्सिजन बेडस् व्यापलेली टक्केवारी २९.४३ टक्के इतकी आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार दुसऱ्या स्तरात समाविष्ट होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/hollywood-actress-sharon-stone-reveals-doctor-increased-breast-size-without-consent-nrst-109963/", "date_download": "2021-06-24T00:39:14Z", "digest": "sha1:LT2CQQXZH7BVMGZEJENZ6IVERFBINAZG", "length": 13568, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Hollywood Actress Sharon Stone Reveals Doctor Increased Breast Size Without Consent nrst | 'डॉक्टरांनी माझ्या ब्रेस्टचा आकार वाढवला' कारण.... अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nमला न सांगताच छातीचा आकार वाढवला‘डॉक्टरांनी माझ्या ब्रेस्टचा आकार वाढवला’ कारण…. अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा\nशेरॉनने डॉक्टरांनी तिची परवानगी न घेताच ब्रेस्ट इम्पांट केल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. शेरॉनने या पुस्तकात तिच्या एका सर्जरीचा अनुभव सांगितला आहे. यात डॉक्टरांनी न विचारताच ब्रेस्टचा आकार वाढवल्याचं तिने सांगितलं आहे\nअभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शेरॉन स्टोन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेरॉनने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस’ या पुस्तकात शेरॉन तिच्या आयुष्यात घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.\nशेरॉनने डॉक्टरांनी तिची परवानगी न घेताच ब्रेस्ट इम्पांट केल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. शेरॉनने या पुस्तकात तिच्या एका सर्जरीचा अनुभव सांगितला आहे. यात डॉक्टरांनी न विचारताच ब्र���स्टचा आकार वाढवल्याचं तिने सांगितलं आहे. शेरॉनला ट्यूमर असल्यानं तिला ब्रेस्ट सर्जरी करावी लागली होती. या सर्जरीवेळी डाक्टरांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता तिच्या ब्रेस्टची साइज म्हणजेच स्तनांचा आकार वाढवल्याचं ती म्हणाली आहे.\nअक्षय कुमार म्हणतो‘हेरा फेरी’ ला २१ वर्ष पुर्ण, सुनील शेट्टीने शेअर केली खास आठवण\nसर्जरीनंतर स्तनांचा आकार वाढल्याचं शेरॉनच्या लक्षात आलं. तिने डॉक्टरांना यावर प्रश्न विचारला. यावर डॉक्टरांनी दिलेलं उत्तर आश्चर्यकारक होतं असं ती म्हणाली. डॉक्टरांना वाटलं मला मोठी ब्रेस्ट चांगली दिसेल त्यामुळे त्यांनी आमच्यात जे ठरलं होतं तसं न करता स्वत:च्या मनाने ब्रेस्ट साइज वाढवली.” असं शेरॉन म्हणाली.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/rhea-chakrabortys-uncle-died-due-to-covid-actress-said-stay-at-home-because-covid-does-not-see-good-or-bad-128474539.html", "date_download": "2021-06-24T00:42:04Z", "digest": "sha1:MHXTAKKFNZKPY7JPXQOUPTF7VOVYRJNP", "length": 6651, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rhea Chakraborty's Uncle Died Due To Covid, Actress Said 'Stay At Home, Because Covid Does Not See Good Or Bad' | रिया चक्रवर्तीच्या काकांचे कोरोनामुळे निधन, रिया म्हणाली- 'घरीच राहा कारण कोविड चांगले किंवा वाईट बघत नाही' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोनाने हिरावले काका:रिया चक्रवर्तीच्या काकांचे कोरोनामुळे निधन, रिया म्हणाली- 'घरीच राहा कारण कोविड चांगले किंवा वाईट बघत नाही'\nरियाने लोकांना घरी राहण्याचे केले आवाहन\nकोरोना विषाणूच्या दुस-या लाटेने भारतात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतोय. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाने अनेक कलाकारांचे निधन झाले, तर काहींनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेदेखील कोरोनामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचे गमावले आहे. रियाचे काका निवृत्त कर्नल एस. सुरेश कुमार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत रियाने लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.\nरियाने सोशल मीडियावर तिच्या दिवंगत काकांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'कर्नल एस. सुरेश कुमार, 10 नोव्हेंबर 1968 - 1 मे 2021... एक नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन, एक सम्माननीय अधिकारी, प्रेमळ पिता आणि एक उत्तम व्यक्ती…कोरोनाने तुम्हाला आमच्यापासून दूर केले…परंतु तुमच्या आठवणी कायम आमच्या मनात राहतील…सुरेश अंकल, तुम्ही एक रिअल लाइफ हिरो आहात… तुम्हाला सलाम करते सर\nलोकांना घरी राहण्याचे केले आवाहन\nकोविडमुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हे बघता रियाने तिच्या चाहत्यांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. रियाने लिहिले, 'कृपया घरी राहा आणि सुरक्षित राहा, अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. कोविड चांगले, वाईट बघत नाही. घरी रहा, सुरक्षित रहा.'\nदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कामाच्या शोधात आहे रिया\nरिया ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी होती. त्याच्या निधनानंतर रिया वादात आहेत. वादाची पार्श्वभूमी असल्याने तिला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळणे अशक्य वाटत आहे, त्यामुळे आता ती साऊथ इंडस्ट्रीमध्ये कामाच्या शोधत आहे. याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी ती हैदराबादला गेली होती. रिया रुमी जाफरींच्या चेहरे या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. या चित्रपटात रियासोबत अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-modi-wish-happy-new-year-2020-to-indians-on-twitter-mhsy-426903.html", "date_download": "2021-06-24T01:12:34Z", "digest": "sha1:NQTMXGGQXWOFHF24CXBTWZCUC6VCFVC2", "length": 17903, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'2020 हे वर्ष देशवासियांसाठी आनंदाचे असेल अशी अपेक्षा',पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा pm modi wish happy new year 2020 to indians on twitter mhsy | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAgri Weather Alert: पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई नको\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\n'2020 हे वर्ष देशवासियांसाठी आनंदाचे असेल अशी अपेक्षा',पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nOnline अभ्यासासाठी आंबे विकणाऱ्या चिमुरडीच्या हातात अखेर पडला मोबाइल, News18 लोकमत डिजिटलच्या बातमीचा सुखद इम्पॅक्ट\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\n लग्नाच्या वरातीत उधललेल्या नोटा गोळा करायचा हा भन्नाट ‘जुगाड’ पाहा; VIDEO होतोय VIRAL\n'2020 हे वर्ष देशवासियांसाठी आनंदाचे असेल अशी अपेक्षा',पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा\nइंग्रजी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nनवी दिल्ली, 01 जानेवारी : इंग्रजी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटलं की, 2020 वर्ष तुमच्यासाठी अद्भुत जावो. या वर्षात तुम्ही आनंदी आणि समृद्ध रहा. तसेच आरोग्य चांगले राहो आणि तुमच्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात. तुम्हा सर्वांना 2020 च्या हार्दिक शुभेच्छा.\nमोदींनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याआधी पुर्वसंध्येलासुद्धा काही ट्विट केली होती. यामध्ये त्यांनी 2020 हे वर्ष देशातील लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मोदींनी ट्विटरवर म्हटलं होतं की, एपेक्षा करतो की नवं वर्ष भारताला बदलण्यासाठी लोकांना सशक्त करेल आणि मजबूत करेल. मोदींनी नमो 2.0 या ट्विटर हँडलवरील एका ट्विटला यातून उत्तर दिलं होतं.\nआप सभी को साल 2020 की हार्दिक शुभकामनाएं\nमोदींनी ज्या ट्विटर युजरला उत्तर दिलं त्यावरून एक व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामाची माहिती देण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी याचे कौतुक केलं आहे.\nयाशिवाय इतरही काही युजर्सना मोदींनी उत्तरे दिली.\nएका युजरने म्हटलं होतं की, 'तुमचं सरकार तरुणांची शक्ती आणि उत्साह ओळखते. तरुणांच्या नव्या विचारांना, कल्पनांना वाव देते आणि नवा भारत निर्माण करण्याचे काम करते.' याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, तरुण भारत प्रतिभावान आहे. आम्ही तरुणांना असं वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये ते विकास करू शकतील. मला याचा आनंद आहे.\nवाचा : जम्मू-काश्मीरला मिळाले 'न्यू ईयर गिफ्ट', केंद्र सरकारने सुरू केली ही सुविधा\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्��स्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/3/19/Article-on-mahad-Satyagrah-and-Social-Empowerment-Day.html", "date_download": "2021-06-24T00:29:52Z", "digest": "sha1:5CGIOZGEALKX6SE6WCVHTIDHWYR34I4X", "length": 14442, "nlines": 17, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " सामाजिक समतेची मुहूर्तमेढ - चवदार तळे - महा एमटीबी", "raw_content": "सामाजिक समतेची मुहूर्तमेढ - चवदार तळे\nअस्पृश्यतेला अद्वैत तत्त्वज्ञानाची मान्यता नाही. उपनिषदे तिला मान्यता देत नाहीत. भगवद्गीतेत तिला आधार नाही. ती रूढी-परंपरा म्हणून हिंदू समाज आंधळेपणाने पालन करतो. या आंधळेपणाला जबरदस्त धक्का देण्याचे काम दि. २० मार्च, १९२७ रोजी चवदार तळ्यावर झाले. त्याचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून देशात साजरा केला जातो.\nसमाज काही व्यवस्था निर्माण करून जगत असतो. या व्यवस्था पिढीमागून पिढीत हस्तांतरित होत असतात. त्यांना रूढी-परंपरांचे स्वरूप प्राप्त होते. सर्वसामान्य माणसे या रूढी-परंपरांचा काहीही विचार न करता पालन करतात. काही परंपरांच्या मागे पाप-पुण्याच्या भावना जोडल्या जातात. सामान्य माणसे आंधळेपणाने चालत राहतात. त्यांना डोळस करण्याचे काम महापुरुष करतात. मध्ययुगात हे काम संत रामानंद, संत कबीर, गुरुनानक, रोहिदास, नामदेव यांनी केले. आधुनिक काळात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम केले. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हे अशा कामाचे ज्वलंत उदाहरण आहे. हिंदू समाजात काही जातींना अस्पृश्य ठरविण्यात आले. या अस्पृश्यतेला अद्वैत तत्त्वज्ञानाची मान्यता नाही. उपनिषदे तिला मान्यता देत नाहीत. भगवद्गीतेत तिला आधार नाही. ती रूढी-परंपरा म्हणून हिंदू समाज आंधळेपणाने पालन करतो. या आंधळेपणाला जबरदस्त धक्का देण्याचे काम दि. २० मार्च, १९२७ रोजी चवदार तळ्यावर झाले. त्याचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून देशात साजरा केला जातो. विठ्ठल उमप यांचे या सत्याग्रहावर एक गाणे आहे - ‘भीमाने चवदार तळ्याचे पाणी पाजले.’\nया सत्याग्रहाला एक पार्श्वभूमी आहे. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदेमंडळाचा ठराव झाला. या ठरावाप्रमाणे सरकारी सार्वजनिक, स्थानिक तळी सर्वांसाठी खुली करण्यात आली. महाड नगरपालिकेने जानेवारी १९२४ला ठराव केला आणि सार्वजनिक तळी सर्वांसाठी खुली केली. रूढी-परंपरांमध्ये अडकलेल्या समाजाने या ठरावाचे पालन केले नाही. ठराव कागदावरच राहिला. त्याच्या अंमलबजावणीसाठी २० मार्च १९२७ला महाडला कुलाबा जिल्ह्यातील अस्पृश्यवर्गाची परिषद भरविण्यात आली. या परिषदेत सवर्ण वर्गातील अनेक मोठी मंडळी सामील झाली. सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे इत्यादी मान्यवर मंडळींनी पुढाकार घेतला. प्रश्न केवळ अस्पृश्यवर्गाचा नसून समग्र हिंदू समाजाचा आहे, हे त्यांना उमगले. अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी होती, ती अन्यायकारक होती. सगळे हिंदू बांधव आहेत, या भावनेला तडा देणारी होती. म्हणून हा अन्याय दूर करणे आवश्यक होते. त्यासाठी सवर्ण समाजातील अनेक मंडळी या सत्याग्रहात सहभागी झाली. मिरवणुकीने सर्व जण चवदार तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेले. मिरवणूक शांततेत पार पडली. बाबासाहेबांनी ओंजळीत पाणी घेऊन ते प्राशन केले. त्यांच्याबरोबरच्या अन्य लोकांनीही तेच केले. सामाजिक समतेची एक ऐतिहासिक कृती त्या दिवशी घडली. दिसायला ही कृती खूप छोटी वाटेल. परंतु, परिणामांच्या दृष्टीने ती अतिशय महान ठरली.\nडॉ. बाबासाहेबांनी या प्रसंगी जी तात्त्विक भूमिका मांडली, ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे -\n* आम्ही हिंदू आहोत म्हणून जे अधिकार सर्व हिंदूंना आहेत, ते आम्हालाही मिळाले पाहिजेत.\n* चवदार तळ्याचे पाणी प्यायल्यामुळे आमचा भौतिक लाभ कोणताच होणार नाही. परंतु, आम्हाला मानवी अधिकार मिळवायचे आहेत.\n* परंपरेने एखादी रूढी चालत आलेली आहे, म्हणून ती योग्यच आहे, असे होत नाही.\n* रूढी-परंपरा बुद्धीच्या कसोटीवर आणि न्यायाच्या तत्त्वावर घासून बघितल्या पाहिजेत.\n* समाजाच्या रूढी आणि परंपरांना जबरदस्त धक्के दिल्याशिवाय समाज जागा होत नाही आणि विचार करायला लागत नाही.\nया सत्याग्रहाचा पुढचा भ��ग म्हणून डिसेंबरमध्ये जी दुसरी परिषद झाली, त्या परिषदेत २५ डिसेंबर रोजी ‘मनुस्मृती’चे दहन करण्यात आले. ‘मनुस्मृती’तील अनेक कायदे सामाजिक विषमता कायदेशीर करणारे आहेत. काही जातींना भरपूर अधिकार आणि काही जातींना काहीच अधिकार नाहीत, अशी विषम रचना ‘मनुस्मृती’ने सांगितली. डॉ. बाबासाहेबांनी ती नाकारली. सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी आणि समाजाचे मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी इतिहासकाळात आणि नंतरही अशा घटना होतात. अमेरिकेत रोझा पार्क्सने १ डिसेंबर, १९५५ला सामाजिक विभक्तीकरणाच्या कायद्याविरुद्ध बंड केले. बसमधील आपले आसन तिने रिकामे केले नाही. हा तिचा एकटीचा सत्याग्रह होता. तिला अटक झाली आणि सर्व अमेरिकेत नंतर निग्रोंच्या सामाजिक अधिकारांचे तीव्र आंदोलन झाले, ते यशस्वी झाले.\nमहाड चवदार तळ्याचे आंदोलनदेखील नंतरच्या काळात पूर्णपणे यशस्वी झाले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि कलम १७प्रमाणे अस्पृश्यतेचे पालन करणे हा गुन्हा ठरविण्यात आला. घटनेच्या समतेच्या अधिकारात मंदिर, सार्वजनिक पाणवठे, उपाहारगृहे सर्वांसाठी मुक्त करण्यात आली. जातीवरून कुणाला अडविल्यास तो गुन्हा ठरविण्यात आला. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता. तो हिंदू समाजाच्या रूढी-परंपरांच्या विरोधी होता. तो एकाच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता, धर्मसुधारणेचा लढा होता आणि हिंदू संघटनेचादेखील लढा होता, याचे विस्तृत विवरण डॉ. बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’मधील लेखांतून केलेले आहे. आज या लढ्याचे स्मरण करीत असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी आपण नतमस्तक झाले पाहिजे. त्यांनी हा लढा पूर्णपणे अहिंसक ठेवला, सत्याग्रहाची तात्त्विक भूमिका मांडली, हिंदू धर्मसुधारणेचे विषय मांडले, हिंदू संघटनेची आवश्यकता प्रतिपादन केली, त्यांच्या या सर्व संघर्षामुळे अस्पृश्यतेचे पालन करणे हिंदू समाजातील फार मोठ्या वर्गाने सोडून दिलेले आहे. सर्व समाजाने ते सोडले आहे, असे विधान करणे सत्याला धरून होणार नाही. रूढी-परंपरेत जगणारा फार मोठा वर्ग आजही समाजात आहे. त्यांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना समाप्त करणे, हे आजच्या पिढीपुढील फार मोठे आव्हान आहे. ते स्वीकारणे म्हणजेच बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे होय.\nआता महाMTBच्���ा बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nमहाड सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सबलीकरण दिवस हिंदू Mahad Satyagraha Dr. Babasaheb Ambedkar Social Empowerment Day Hindu", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/kharda.html", "date_download": "2021-06-24T00:34:32Z", "digest": "sha1:N2FRGEOYAQKNUMMM6GY7OFQYNVTLSYCJ", "length": 10591, "nlines": 89, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "खर्डा ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking खर्डा ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान\nखर्डा ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान\nखर्डा ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान\nखर्डा ः खर्डा ग्रामपंचायत च्या वतीने खर्डा शहराच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा ट्रॉफी व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ.नमिता गोपाळघरे तर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी कोकणी साहेब होते.\nमहिलांना सर्व क्षेत्रात समान संधी आहे त्या संधीचे सोने करून घेतले पाहिजे, आकाशात गवसणी घालण्यासाठी पंखात बळ निर्माण करण्याचे काम जागतिक महिला दिनी केले पाहिजे.स्त्री ही जन्मदाती, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी संस्कृती जपणारी तर घराचे घरपण आहे .\nशेतातील मजुरी करण्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रीयांनी उंच भरारी घेतली आहे .स्रियांच्या सन्मानाची सुरवात स्वतःच्या घरापासून झाली पाहिजे.\nमहिला सक्षमीकरण मोहीम कागदावर न रंगविता प्रत्येक्ष कृतीतून दिसली पाहिजे ,महिला दिन एक दिवसापूरता मर्यादित न ठेवता वर्षभर महिलांचा सन्मान व आधार झाला पाहिजे म्हणजेच जागतिक महिला दिन साजरा झाला असा होईल असे विविध क्षेत्रातील प्रमुख महिलांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले\nयावेळी जिल्हा परिषद सदस्या वंदना लोखंडे, पंचायत समिती उपसभापती मनीषा सुरवसे,सरपंच नमिता गोपाळघरे, उपसरपंच रंजना लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गोलेकर, संजीवनी पाटील, सुनीता जावळे,कांचन शिंदे,दैवशाला काळे,सीमा दराडे, शीतल भोसले, पूनम खटावकर,इ उपस्थित होत्या.यावेळी जागतिक महिला दिन��निमित्त डॉ,मनीषा राळेंभात, अंजली बिरंगळ ,शिक्षिका आशा गुरसाळी, स्वाती कुरमुडे, प्राथमिक आरोग्य कर्मचारी हिराबाई गायकवाड, अंगणवाडी सेविका ज्योती गोलेकर,पुष्पा मोरे, रोहिणी गोपाळघरे,मीना वाघे,आशा स्वयंसेवीका मंगल शिंगाने तर महिला व्यवसायिक म्हणून रेवती पाटील ,आश्विनी अनपट सह विविध क्षेत्रात काम करणार्‍या ग्रामपंचायत महिला कर्मचारी, बचत गट ,खेळाडू मुली,ज्या मुलीने अधिकारी पदावर झेप घेतले अशा सर्वांचे सन्मान करण्यात आले\nयावेळी ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते,ग्रा प सदस्य वैभव जमकावळे, महालिंग कोरे,मदन गोलेकर, राजू मोरे, डॉ सोपान गोपाळघरे सह सर्व सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.\nअशा जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील महिलांचा प्रथमच सन्मान झाल्यांने सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या सौ.संजीवनी पाटील तर आभार उपसरपंच रंजना लोखंडे यांनी केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-reaches-houston-on-7-day-usa-visit-what-is-howdy-modi-event-mhhs-409071.html", "date_download": "2021-06-24T00:38:28Z", "digest": "sha1:QIIRSLVUW6LULLUJBUEDNUQEMHGMTS55", "length": 22825, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ? pm narendra modi reaches houston on 7 day usa visit what is howdy modi event mhhs | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nलोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nOnline अभ्यासासाठी आंबे विकणाऱ्या चिमुरडीच्या हातात अखेर पडला मोबाइल, News18 लोकमत डिजिटलच्या बातमीचा सुखद इम्पॅक्ट\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\n लग्नाच्या वरातीत उधललेल्या नोटा गोळा करायचा हा भन्नाट ‘जुगाड’ पाहा; VIDEO होतोय VIRAL\nलोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ\nHowdy Modi : ह्यूस्टनमधील भारतीय अमेरिकी नागरिकांनी पंतप्रधान मोदींसाठी 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.\nह्यूस्टन, 22 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. लोकसभा निवडणूक 2019मध्ये घवघवीत यश मिळवत नरेंद्र म��दी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान येथे होणारी यूएनजीएची (UNGA)बैठक आणि 'हाउडी मोदी' (Howdy Modi) हे कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. टेक्सासमधील ह्यूस्टन शहरातील NRG फुटबॉल स्टेडिअमवर 'हाउडी मोदी' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या नावावर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की याचे आयोजन विशेषतः पंतप्रधान मोदींसाठी करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. ह्यूस्टनमधील भारतीय अमेरिकी नागरिकांनी पंतप्रधान मोदींसाठी 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. यावेळी भल्यामोठ्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी भव्यदिव्य सभेला संबोधित देखील करणार आहेत.\nडोनाल्ड ट्रम्पदेखील 'हाउडी मोदी' कार्यक्रमात राहणार उपस्थित\n'हाउडी मोदी' हा कार्यक्रम तीन तासांचा असणार आहे. या कार्यक्रमास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील हजर राहणार आहेत. तब्बल 30 मिनिटांचं भाषण देखील ते देणार आहेत. अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्ष श्रृंगला यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा शुक्रवारी आढावा घेतला.\n(वाचा : VIDEO: भाव नाही तरी म्हणे आम्हीच राव अमेरिकेच्या एअरपोर्टवर पाक PMची झाली फजिती)\nजाणून घेऊया काय आहे 'हाउडी मोदी' मेगा इव्हेंट...\n'हाउडी मोदी' म्हणजे काय\n'Howdy' हा शब्द 'How do you do' याचं संक्षिप्त रूप आहे. 'Howdy' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'तुम्ही कसे आहात'. अमेरिकेतील पाश्चात्य राज्यांमध्ये 'Howdy' या शब्दाचा प्रयोग तेथील बोलीभाषेत प्रचलित आहे.\n(वाचा : प्रचाराचा नारळ फोडत अमित शहांनी जाहीर केला भावी मुख्यमंत्री, शिवसेनेचा पत्ता कट\nपंतप्रधान मोदींसाठी मेगा इव्हेंटचं आयोजन\nपंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू आहे. 1000 हून अधिक व्हॉलिंटिअर्स (स्वयंसेवक)या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 5 हजारहून अधिक नागरिकांनी नावनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे पोप यांच्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नेत्याच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. मोदींच्या भाषणापूर्वी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जाणार आहे. केवळ डोनाल्ड ट्रम्प��� नाही तर अमेरिकेचे कित्येक खासदारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.\n(वाचा : अमेरिकेत पोहोचलेल्या PM मोदींवर कौतुकाचा वर्षाव, असं नेमकं काय केलं पाहा VIDEO)\nदरम्यान, रविवारी (22 सप्टेंबर) सकाळीच या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. यावेळेस ह्यूस्टन विमानतळावर एक अशी घटना घडली की ते दृश्य पाहून लोकांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव सुरू आहे. पंतप्रधान मोदींचं स्वच्छता प्रेम केवळ देशातच नाही तर परदेशातही सर्वश्रुत आहे. अमेरिकेच्या धरतीवरूनही मोदींनी स्वच्छता अभियानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. विमानतळावर अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. यादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला अधिकाऱ्यानं पंतप्रधान मोदींचं स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ भेट स्वरुपात दिला. यावेळेस फुलांच्या गुच्छ्यातील एक दांडी खाली जमिनीवर पडली. ही बाब जशी पंतप्रधानांच्या लक्षात आली तसं त्यांनी लगेचच स्वतः खाली वाकून ती उचलली आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याच्या हातात दिली.\nपंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे. एका युजरनं पंतप्रधानांचं कौतुक करत लिहिलंय की,'भलेही दिसायला ही गोष्ट फार छोटी दिसत असेल, पण याच साधेपणानं त्यांना एक मोठा नेता बनवलं आहे.' यापूर्वीही अशा अनेक उदाहरणांमधून पंतप्रधान मोदींनी आपलं स्वच्छता प्रेम दाखवून दिलं आहे.\nVIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमां���क पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/pagination/25/0/0/25/2/gadima-literature", "date_download": "2021-06-24T00:31:45Z", "digest": "sha1:3BTIAMDV6NCLHGPOO4M543UUOZJJSSF2", "length": 9360, "nlines": 130, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bal Geete | Bal Kavita | बालगीते | बालकविता | Literature Of Ga Di Madgulkar(GaDiMa)| ग. दि. माडगूळकर(गदिमा) | गदिमांचे साहित्य", "raw_content": "\nमरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा\nजरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात\nदु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत\nगदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs\n२९) नीज छकुल्या | Nij Chakulya\n३०) नीज माझ्या पाडसा | Nij Mazya Padasa\n३४) बकुळीचं झाड झरलं गं \n३६) बाप रे बाप \n४०) महाराष्ट्र-गीत | Maharashtra Geet\n४३) मुक्तांगण गीत | Muktangan Geet\n४६) रविवारी दुपारी | Ravivari Dupari\n४७) लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना | Lakdachya Wakharit\n४९) शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा | Shepatiwalya Pranyanchi\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगाय��ा मला अभिमान वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2021-06-24T00:37:46Z", "digest": "sha1:PLUEXCPDAWHCXQ4PA43BQ6TOCGYCIZVZ", "length": 10472, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘यादों की बहार’द्वारे शेफर्डस संस्थेला दिली देणगी | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome सांस्कृतिक उपक्रम ‘यादों की बहार’द्वारे शेफर्डस संस्थेला दिली देणगी\n‘यादों की बहार’द्वारे शेफर्डस संस्थेला दिली देणगी\nडॉ. मुकेश बत्रा यांनी मुंबईकरांना केले मंत्रमुग्ध\nआपल्या हळुवार स्पर्शाने होमियोपथी उपचार करण्यात आद्य भूमिका बजावून भारतासह जगभरातील अनेक लोकांना बरे करणारे डॉ. बत्राज पॉझिटीव्ह हेल्थ क्लिनिकचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी वाय. बी. चव्हाण सभागृहामध्ये रंगलेल्या यादों की बहार ५’ या संगीत संध्येमध्ये गतकाळातील बॉलीवूडची सुपरहिट गाणी सादर करत आपल्या मधाळ आवाजाने मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले.\nया कार्यक्रमाला मंदिरा बेदी, वर्षा उसगावकर, मालती जैन, अक्षय बत्रा आदी मान्यवर मंडळीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शेफर्ड संस्थेच्या विधवा महिलादेखील उपस्थित होत्या.आपली संगीताची आवड जपत डॉ. मुकेश बत्रा सादर करत असलेल्या ‘यादों की बहार’ या संगीत संध्येचे हे पाचवे वर्ष असून नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे डॉ. बत्रा या कार्यक्रमाद्वारे जमा होणारी रक्कम विधवा महिलांना मोफत निवारा, वैद्यकीय आणि इतर सुविधा पुरविणारी संस्था शेफर्डसला देणगी स्वरूपात देतात.\nगेल्या ३० वर्षांपासून डॉ. बत्रा या संस्थेशी जोडलेले असून ते या संस्थेतील स्त्रियांवर मोफत उपचार देखील करतात. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवत डॉ. बत्रा यांनी स���दर केलेल्या गाण्यांना टाळ्या वाजवून पसंतीची मोहर उमटवली.\nयादों की बहार या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बोलताना डॉ. मुकेश बत्रा म्हणाले की, ‘आयुष्यात भरपूर काही गमावल्यामुळे या स्त्रियांना उर्वरित जीवन एकांतात, दुःखात आणि अडचणींमध्ये घालवावे लागणार नाही याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. या स्त्रियांना आपली सहानुभूतीची गरज नसून आपल्या प्रेमाची व काळजीची अधिक आवश्यकता आहे. हा कार्यक्रम त्यांना किंवा त्यांच्या सेवाभावी संस्थेला केवळ देणगी देण्यासाठी नसून त्यांच्या जिद्दीला पुरस्कार देण्यासाठी आहे.’\nभारतातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी विधवा महिलांना मदत करण्याच्या हेतूने ‘यादों की बहार ५’ या संगीत संध्येचे आयोजन वाय. बी. चव्हाण सेंटर येथे केले होते. यावेळी डॉ. बत्रा यांनी गतकाळातील बॉलीवूडची सुपरहिट गाणी सादर करत मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला अभिनेत्री मंदिरा बेदी, वर्षा उसगांवकर, मालती जैन, डॉ. अक्षय बत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/superhero-ready-re-shooting-photo-shared-social-media-337377", "date_download": "2021-06-24T01:16:53Z", "digest": "sha1:WRE7RBF22JPS3H3CRCY2IJTWUOOS3KIO", "length": 16729, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महानायक पुन्हा शूटींगसाठी सज्ज! सोशल मीडियावर शेअर केला फोटो", "raw_content": "\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि आता तो पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती 12' या टीव्ही शोच्या सेटवर पोहोचले आहेत\nमहानायक पुन्हा शूटींगसाठी सज्ज सोशल मीडियावर शेअर ���ेला फोटो\nमुंबई ः महानायक अमिताभ बच्चन यांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि आता तो पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती 12' या टीव्ही शोच्या सेटवर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात बिग बींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांना जवळजवळ २२ दिवस नानावटी रुग्णालयात दाखल केले गेले, त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आणि आता ते पुन्हा शूटिंग करायला सज्ज झाले आहेत.\nसलमान खानने लाडक्या भाच्यासोबत केली बाप्पाची आरती, सोबत दिसली युलिया वंतुर -\nअमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून केबीसी 12 च्या सेटवर आपण परत आल्याची बातमी दिली. त्यांनी 'हॉटसीट'वर बसलेला त्यांचा एक फोटो पोस्ट केला. तसंच इन्स्टाग्रामवर त्यांनी तंत्रज्ञ मंडळींचा एक फोटो शेअर केला. ज्यात सगळे जणं मास्क आणि पीपीई किट घालून घालताना कॅमेरे हाताळताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर जाऊन शेअर केले की, \"कौन बनेगा करोडपती 12 ची सुरूवात झाली आहे. मी पुन्हा एकदा केबीसी 12 च्या सेटवर असून काम करण्यासाठी तयार आहे.\" दरम्यान, इन्स्टाग्रामवर त्यांनी लिहिले, \"मी पुन्हा निळ्या पीपीईच्या समुद्रात म्हणजेच केबीसी 12 च्या सेट वर आलो आहे. केबीसी ची सुरुवात 2000 साली झाली आणि आज 2020 साली याला 20 वर्षे झाली हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभव आहे हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभव आहे \nकपूर खानदानातील आता या स्टारकिडची होणार बॉलीवूडमध्ये एंट्री -\nयापूर्वी लॉकडाऊन काळात अमिताभ बच्चन यांनी 'केबीसी 12' च्या प्रोमोसाठी शूट केले होते. आता या सिझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. लवकरच हा नवा सिझन घेऊन बच्चनजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.\n एक्स बॉसने FB रिक्वेस्ट स्वीकारली नाही, तरुणाने घरावर केला हल्ला\nसोशल मीडियावर झालेल्या वादातून रिअल लाइफमध्ये भांडण होण्याच्या घटना घडल्याचं यापूर्वी समोर आलं आहे. अनेकदा व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्याबद्दल, स्टेटसवरून वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अमेरिकेत एका व्यक्तीने त्याच्या बॉसला वारंवार धमक्या दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. 29 वर्षीय\nछोटयाशा बॉडीबिल्डरचं जबरदस्त टॅलेंट; VIDEO होतोय व्हायरल\nपुणे : काही मुले इतके मेहनती आणि टॅलेंटेड असतात की त्यांच्यावरून लक्ष हटत नाही. त्यांच्या गोंडस कलावंतांसह, ते त्यांच���या अजब-गजब टॅलेंटमुळे प्रत्येकाच्या डोळ्यांचा तारा देखील बनतात. सोशल मीडिया साइटशिवाय, आम्हाला टीव्हीवर मुलांचे टॅलेंट बघायला मिळते. स्पोर्ट्स कोच अँड फिटनेस इन्स्ट्रक्टर श\nइंस्टाग्राम वापरकर्त्यांना धक्का; जाणून घ्‍या काय आणलेत निर्बंध\nजगातील एक लोकप्रिय सोशल मीडिया साइट म्‍हणजे इन्स्टाग्राम. आपल्या वापरकर्त्यांना इन्स्‍टाग्रामने मोठा धक्का दिला आहे. कंपनीने फीडमधील कथांवरील पोस्ट आकार बदलण्याचा पर्याय अक्षम केला आहे.\nवर्क फ्राॅम होम करताय, तर ही घ्या दक्षता\nनांदेड : कोविड- 19 विषाणुने जगभर थैमान घातल्यामुळे त्याचे जागतीक घटकांवर दुरगामी परिणाम होणार आहेत. लाॅकडाऊन कालावधी वाढतच असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचे स्वरुप बदलणार आहे. बऱ्याच कंपन्या, शैक्षणीक संस्था, शासकीय कार्यालये जास्तीत जास्त आॅनलाईन कामकाजावर भर देत असल्यामुळे \"वर्क फ्राॅम हो\nKIA ची इलेक्ट्रिक कार आता सिंगल चार्जमध्ये धावेल510 कि.मी.; फक्त 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग\nपुणे : दक्षिण कोरियाची ऑटोमोटिव्ह कंपनी किआने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 साठी रिजर्वेशन सुरू केले आहे. कंपनीने कारचे अनेक फोटो तसेच वैशिष्ट्य आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर शेअर केले आहे. 30 मार्च रोजी नवीन इलेक्ट्रिक कार आणली गेली. कारमध्ये E-GMP प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे, ज्यावर Kia च\nजितेंद्र आव्हाड म्हणतायत, \"मला माफ करा… मी हरलो...\", नक्की झालंय काय वाचा..\nमुंबई - लॉकडाऊनमध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करून घेतलंय. या संवेदनशील स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री सोशल मीडियावरून व्\nVIDEO : सनी लिओनीची आयडीयाची कल्पाना, 30 सेकंदमध्ये मास्क बनवण्याचे देतेय प्रशिक्षण\nमुंबई : लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळात प्रत्येकजण काही ना काही तरी नव्या गोष्टी शिकत आहे. इतकच काय तर कलाकार मंडळींचा कधी न पाहिलेला अवतार आता त्यांच्या चाहते मंडळींना पाहायला मिळत आहे. आपले आवडते छंद जोपासण्याची काही कलाकारांना ही सूवर्ण संधीच मिळाली आहे. सोशल मीडियावर तर कलाकारांच्या विवि\nमुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...\nमुंबई : आऊट ऑफ द बॉक्स जाऊन मुंबई पोलिस लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या आधारे मुंबई पोलिस नेहमीच जनजागृती करत असतात. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, तेव्हापासून आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी पोलिस मजेदार आ\nट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...\nमुंबई ः फेसबुक, इन्स्टाग्रामच्या टाईमलाईनवर स्टोरी स्वरुपात वेगवेगळे अपडेट्स आपण शेअर करत असतो. तशाच पद्धतीचं नवं अपडेट ट्विटरवरही येत आहे. ब्राझिल आणि इटलीनंतर ट्विटरचं नवं फिचर ‘फ्लीट्स’ लवकरच भारतात सुरू होत आहे. ट्विटरचं हे नवीन फिचरमध्ये युजर्सना त्यांनी स्टोरी स्वरुपात शेअर केलेसे अप\nकोठडीत असताना अर्णब गोस्वामी मोबाईलवरुन सोशल मीडियावर लाईव्ह, चौकशी सुरु\nमुंबईः रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या सुटकेच्या विनंती अर्जावर मुंबई हायकोर्ट आज दुपारी ३ वाजता निर्णय सुनावणार आहे. त्यामुळं अर्णब यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता आज होईल. तर अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान न्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-kapadne-hemophilia-patients-khandesh-facilitated-dhule-city", "date_download": "2021-06-24T01:19:20Z", "digest": "sha1:OYHPXNMYAFW235F2RGIBGHFCMEZZCJ3H", "length": 19470, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खानदेशातील हिमोफिलिया रुग्णांची धुळे शहरातच सुविधा", "raw_content": "\nखानदेशातील हिमोफिलिया रुग्णांची धुळे शहरातच सुविधा\nकापडणे : सतरा एप्रिल हा जागतिक हिमोफिलिया दिवस आहे. या दिवसाचे निमित्त साधत आजपासून धुळे शहरातच हिमोफिलीया उपचार केंद्र तथा एचटीसी सुरु झाले आहे. हिमोफिलिया रूग्णांना महागडे दहा ते पंधरा हजाराचे फॅक्टर इंजेक्शन अगदी मोफत मिळणार आहे. खानदेशातील धुळेसह नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील रूग्णांची मोठी सोय झाली आहे. यापुर्वी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात जावे लागत होते. विजयदीप हॉस्पिटलमधीलसेंटरशी संपर्क करण्याचे आवाहन सोसायटीचे सचिव स्वप्नील पाटील यांनी केले आहे.\nहेही वाचा: केरळी कुटूंबीयांनी.. गड्या आपले गाव बरे म्हणत सोडले शहर\n17 एप्रिल जागतिक हिमोफिलिया दिवस\nहिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांब��्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक हिमोफिलिया दिवसाची सुरुवात 1989 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाने (डब्ल्यूएफएच) सुरू केली होती. लोकांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जागरूकता वाढावी. एकही रुग्ण इलाज विना राहू नये. रुग्णांना चांगले उपचार मिळावा, हा हेतू आहे. हिमोफेलिया हा आनुवंशिक आजार आहे. ज्यात शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाढतो. एखाद्या व्यक्तीला जर हिमोफेलिया हा आजार झाला असेल तर इजा झालेल्या भागात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. त्यातून त्या भागाला सूज येते. विशेषतः सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊन कायमचे अपंगत्व येते. पण, अनेकदा हा आजार दूर्लक्षित राहिल्याने किंवा या विषयी जनजागृती नसल्याने ऐंशी टक्के लोकांना या आजाराबाबतची माहितीच नसते. राज्यात जवळपास साडेचार हजारांहून अधिक रुग्ण हेमोफेलियाग्रस्त आहेत.\nहेही वाचा: कोरोना सेंटरमधून आजीबाई गायब..आणि केळीच्या बागेत सापडल्या\nदेशात एकवीस हजारावर रुग्ण\nहेमोफेलिया रुग्णांना रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी शरीरात फॅक्टर घ्यावं लागतं. पण या फॅक्टरची किंमत जवळपास 20 हजारपर्यंत आहे. हे परवडणारे नाही. धुळे हेमोफेलिया संस्थेचे सचिव स्वप्नील पाटील यांनी सांगितले, हेमोफेलियावर देशात 92 संस्था काम करतात. 20 हजार 500 रुग्ण आहेत. राज्यात साडेचार हजार रुग्ण आहेत. धुळे हिमोफिलिया सोसायटी मध्ये दोनशेपेक्षा अधिक रुग्ण नोंदणीकृत आहेत.\nहेही वाचा: निर्यातदार कंपन्यांना रेमडेसिव्हिर वितरणास मान्यता\nधुळे हेमोफिलिया सोसायटीची धडपड\n18 ऑगस्ट 2000 मध्ये सोसायटीची स्थापना करण्यात आली. लोकांमध्ये हिमोफिलिया विषयी जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णांना उपचारासाठी फॅक्टरचै इंजेक्शन उपलब्ध करून देणे. हे सोसायटी चे काम आहे. रुग्णांना लागणारे फॅक्टर च्या इंजेक्शनची किंमत 10 ते 15 हजार इतकी आहे. हा खर्च परवडणारा नाही. आता हे धुळे शहरातच मोफत मिळणार आहे. सोसायटीचे सचिव पाटील यांच्या प्रयत्नांतून शहरात केंद्र सुरु झाले आहे.धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील हेमोफेलियाग्रस्तांनी डाॅ. दीपक खोरे यांच्या संतोषी माता मंदिराजवळील विजयदीप हॉस्पिटलमध्ये संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. हिमोफिलिया उपचार केंद्र सुरू करण्यासाठी हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडिया फेडरेशनचे वैद्यकीय उपाध्यक्��� डॉ. शशिकांत आपटे यांनी मान्यता दिली आहे. तर डाॅ. खोरे यांनी रुग्णांची सोय केल्याने सोसायटीतर्फे त्यांचा आज सन्मान करण्यात आला.\nट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट’ त्रिसूत्रीचा राऊत पॅटर्न \nजळगाव ः कोरोना महामारीच्या युध्दात कोरोना बाधितांच्या शोध घेवून त्यांना लवकरात लवकर दाखल करून उपचार करणे अर्थात ‘ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट’ ही त्रिसूत्री अवलंबिल्यानेच बाधितांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढता येणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयाची नकारात्मक प्रतिमा दूर होऊन आता अत्याधुनिक सुविध\nजखमेवर मीठ चोळले; धुळे जिल्ह्याला फक्त ७२ रेमडेसिव्हिर\nधुळे ः संसर्गजन्य कोरोनाप्रश्‍नी जिल्ह्यातील सर्वच भागांतून रेमडेसिव्हिरची मोठी मागणी, त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची अहोरात्र वणवण, अनेक तरुणांचाही बळी, धुळे शहरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी वेटिंग, रात्री-अपरात्री मदतीसाठी महापालिकेचे पथक नाही, त्यात लाकडांसाठी कसरत आदी विदारक चित्र\nधुळ्यात ‘संचारबंदी’ची लागली वाट; ‘तू तू, मैं मैं’ आणि खोळंबा \nधुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने १ मेपर्यंत संचारबंदी लागू करत अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली. तसेच स्थानिक यंत्रणांनी या आदेशाची कठोर अंमलबजावणी करावी, असा आदेश दिला. मात्र, त्याचे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्रास उल्लंघन होत आहे. धुळे शहरात तर संचारब\nधुळे सिव्हिलचा साठा संपला; हिरे मेडिकलला तुटवडा\nधुळे ः सरकार पातळीवरूनही रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कुठलाही साठा उपलब्ध होत नसल्याने येथील चक्करबर्डीतील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात मोठा तुटवडा निर्माण झाला असून, साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) सोमवारी एकही इंजेक्शन शिल्लक नसल्याची माहिती व्\nदीड वर्षापूर्वी हरवली..आणि प्रामाणिकपणामूळे सुखरूप मिळाली\nकुसुंबा (ता. धुळे) : सध्या प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना काही बोटांवर मोजण्याइतकी माणसे प्रामाणिक आहेत. मग तो कुठल्याही धर्माचा असो... याचा प्रत्यय नुकताच कुसुंबा येथील हॉटेल व्यावसायिक चेतन जयराम चौधरी यांना आला.\nजामफळ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू\nसोनगीर (धुळे) : शेतकरी आंदोलनात ३० दिवस कामबंद पडल्यानंतर तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व प्रकल्प भरून घेणाऱ्या योजनेचे काम नुकतेच पुन्हा सुरू झाले असले, तरी फारसा वेग नाही. मुरूम, काळ्या मातीची कमतरता व शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे\nधुळे महापालिकेला मिळाले चारशे रेमडेसिव्हिर इंजेक्शन \nधुळे ः कोरोनाप्रश्‍नी महापालिकेने मायलन कंपनीकडे सहा हजार ३०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यात पंधराशे इंजेक्शनसाठीचा निधी कंपनीला दिला आहे. त्यातून चारशे इंजेक्शन गुरुवारी प्राप्त झाली. पैकी ५० हिरे मेडिकल कॉलेजसाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांना उसनवार तत्त्वावर द\nधुळे जिल्ह्यात टँकसह चार ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची तयारी\nधुळे ः कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नाशिकच्या ऑक्सिजनसंबंधी दुर्घटनेनंतर प्रशासन आणखी ‘अलर्ट’ झाले आहे. तत्पूर्वीच, ऑक्सिजन ऑफिसर्सची नियुक्ती, ऑक्सिजनची पाइपलाइन व आनुषंगिक यंत्रांची दर तासाला तपासणी आणि स्थितीचे मॉनिटरिंग होत आहे. या संदर्भात कुठलीही हानी होऊ नये, म्हणून वेळीच दक्षता राखली\nधुळे जिल्ह्याला प्रतिदिन रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा १.२४ टक्के कोटा \nधुळे : सरकारच्या निकषानुसार धुळे जिल्ह्याला प्रतिदिन सरासरी १.२४ टक्के रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कोटा मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह विविध यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या निरनिराळ्या उपाययोजनांमुळे विविध जिल्ह्यांच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत\nजळगावपाठोपाठ आता तरडीचाही बनाना पॅटर्न \nशिरपूर : भाजीपाल्यामुळे देशभरात प्रसिद्धी मिळविणाऱ्या पूर्व भागातील तरडी (ता. शिरपूर) येथील शेतकऱ्यांची केळी थेट युरोपात निर्यात करण्यात आली. जळगावपाठोपाठ केळी निर्यात करून तरडी गावाने शेतकऱ्यांसाठी रूढ केलेल्या बनाना पॅटर्नचे परिसरातून कौतुक करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/recife/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-24T00:36:30Z", "digest": "sha1:SLFGNTXLQ2CAGEGIRPEJYZNZUT4JANRY", "length": 7727, "nlines": 159, "source_domain": "www.uber.com", "title": "रेसिफा: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nRecife मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Recife मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वे���ी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nरेसिफा मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व रेसिफा रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरJapanese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAlcohol आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBrazilian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSandwich आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/junnar-bhuyar/", "date_download": "2021-06-24T00:02:44Z", "digest": "sha1:EWID3J3D27ANIF7X3ZYSAJVWL6ZV2MCX", "length": 7543, "nlines": 67, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू. | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nजुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nDecember 1, 2017 ऐतिहासिक वास्तू पुरावे, निसर्ग खजिना, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nजुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nमी याबाबतीत संपूर्ण माहिती देणार आहेच परंतु\nजो कुणी प्रथम हे भुयार ओळखेल त्या पर्यटकाचा फेसबुक प्रोफाईल फोटो पेजवर अभिनंदन म्हणुन टाकण्यात येईल.\nकमेंट्स मध्ये या भुयाराचे करेक्ट लोकेशन लेणी किंवा किल्यावर कोठे आहे ते सांगणे गरजेचे आहे. तसेच पोस्ट शेर करणे आवश्यक आहे.\nछायाचित्रे :- श्री.खरमाळे रमेश\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालु��ा .\n← महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील प्रथम श्रेणीतील अधिकारी यांची किल्ले शिवनेरीस भेट.\tभटक्यांची किल्ले चावंडमध्ये ग्रंथदिंडी →\n3 thoughts on “जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.”\nसर हे भुयार किल्ले जिवधनचे आहे वानरलिंगी किल्ले\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1963/", "date_download": "2021-06-23T23:35:48Z", "digest": "sha1:YJVMKNJNQPQIRCZULZFADIKLPSIQDRY5", "length": 10388, "nlines": 83, "source_domain": "aajdinank.com", "title": "खाजगी कोवीड रूग्णालयात मदत कक्षाची स्थापना - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nखाजगी कोवीड रूग्णालयात मदत कक्षाची स्थापना\nऔरंगाबाद दि.२७ – खाजगी कोवीड रूग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत कक्षाची स्थापना केली आहे.\nसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मानकानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील कमलनयन बजाज रूग्णालय , डॉ.हेगडेवार रुग्णालय, एम.जी.एम.रूग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय या चार खाजगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. त्यांच्याकरीता मदत कक्ष स्थापन करण्यासाठी महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nत्यानुसार कमलनयन बजाज रूग्णालयात श्रीमती योगिता खटावकर ,श्री.रामेश्वर लोखंडे , डॉ.हेगडेवार रुग्णालयात श्री.प्रमोद गायकवाड, श्रीमती कविता गडप्पा , एम.जी.एम.रूग्णालयात श्री.एस.एम.सोळोख,श्री.अरविंद धोंगडे आणि सेठ नंदलाल धूत रुग्णालयात श्री.सुनील गायकवाड, श्री.प्रदिप आखरे यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.\nया आदेशान्वये संबंधितांनी उपरोक्त रुग्णालयांच्या प्रथमदर्शनी भागात मदत कक्षाची स्थापन करावयाची आहे. त्याद्वारे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सर्वतोपरी मदत व आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. मदत कक्ष सकाळी सात ते रात्री नऊ यावेळेत सुरू राहील.\n← बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने सक्रिय रुग्णसंख्येला मागे टाकले\n४४३० जणांना सोडले घरी; राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५३ टक्क्यांवर →\nराष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेच्या विस्तारामुळे भारताचे एकूण लसीकरण 16.25 कोटी पेक्षा अधिक\nसान्या सामर्थ्य प्रिमियर लीग, दिवसभरात १४ षटकार आणि ८२ चौकार\nऔरंगाबाद जिल्ह्यात 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/makrand-tillu-writes-about-live-to-laugh", "date_download": "2021-06-23T23:58:49Z", "digest": "sha1:ORN43DWSIHMOGJSKXHPZO7SWWNDZWJPK", "length": 19090, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हसण्यासाठी जगा : कंटाळ्याला टाळा, जगण्याला कवटाळा!", "raw_content": "\nहसण्यासाठी जगा : कंटाळ्याला टाळा, जगण्याला कवटाळा\nमनाची अवस्था आपण शब्दाद्वारे किंवा कृतीद्वारे व्यक्त करत असतो. एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असल्यास या दोनही गोष्टी त्याचा ‘आरसा’ बनतात. असे अनेक आरसे एकत्र केले, की ‘समाज मन’ समजतं. सध्याच्या काळात ‘कंटाळ्याला’ कवटाळलेली अनेक लोकं दिसतात \nशाळा किंवा कॉलेजमधील विद्यार्थी अंथरुणातूनच ‘लेक्चर’ला उपस्थित राहतात. उशीला किंवा लोडला टेकून अर्धवट डोळे मिटलेल्या लहान मुलांना ताठ बसायला सांगितलं, की लगेच म्हणतात ‘कंटाळा आलाय’.\nघरामध्ये वाळवलेले कपडे खाली काढून गादीवर अस्ताव्यस्त पसरलेले असतात, त्याच्या घड्या केलेल्या नसतात. नाश्त्यापासून जेवणापर्यंतची छोटी-मोठी भांडी ढिगारा करून एकत्र ठेवलेले असतात. नवीन ताट किंवा भांडं त्यातच ठेवलं जातं. हे सगळं पाहिल्यावर लक्षात येतं घरातल्या गृहिणीला ‘कंटाळा आलाय’.\nऑफिसमध्ये व्यक्ती कामावर जाते. जेवणाच्या सुट्टीत प्रत्येकाने वेगळं बसून जेवायचं. काम संपल्यानंतर कटिंग चहा न पिता, गप्पा न मारता घरी निघायचं. याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीच्या मनात येतं ‘कंटाळा आलाय’.\n‘मॉर्निंग वॉक’ला न गेल्याने, उद्यानात, भाजी बाजारात गप्पा मारायला मित्रमैत्रिणी भेटत नसल्याने ज्येष्ठ नागरिक म्हणतात ‘कंटाळा आलाय.’\nअशा अनेक घटना सध्या तुमच्या आजूबाजूला नक्कीच घडत असतील. मनाच्या या अवस्थेत आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या गोष्टीत सहभागी होण्याचा उत्साह, स्वारस्य कमी झालेलं असतं. प्रत्येकाला जगण्यासाठी मेंदूला उत्तेजना आणि मनाला प्रेरणा लागते कंटाळलेल्या अवस्थेत या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या असतात. सोप्या उदाहरणातून सांगायचं झालं तर, ‘तुमच्याकडे आगपेटी आहे, गुल असलेली काडीपण आहे. पण अनेक वेळेला पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ती पेटतच नाही. तसंच आजूबाजूला जगही आहे. तुमचं मनही आहे. पण काही करावंसं वाटतच नाही. हीच ती कंटाळ्याची अवस्था कंटाळलेल्या अवस्थेत या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या असतात. सोप्या उदाहरणातून सांगायचं झालं तर, ‘तुमच्याकडे आगपेटी आहे, गुल असलेली काडीपण आहे. पण अनेक वेळेला पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ती पेटतच नाही. तसंच आजूबाजूला जगही आहे. तुमचं मनही आहे. पण काही करावंसं वाटतच नाही. हीच ती कंटाळ्याची अवस्था’ एखाद्याला भूक लागल्यास तो ‘हेल्दी फूड’ मिळेपर्यंत थांबत नाही, जे सापडतं ते पोटात घालतो. तसंच कंटाळा घालवण्यासाठी लोकं सोशल मीडियाचा वापर करतात. पण तिथंही तेच तेच सुरू असलेले दिसलं, की त्याचाही कंटाळा येतो. अनेक मुलं या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी व्हिडिओ गेम्स खेळताना दिसतात. कोणी मालिका, सिनेमे पाहत बसतात. या अवस्थेचा परिणाम म्हणून अस्वस्थता वाढते. राग येतो. लोकं समाजापासून तसंच स्वतः पासूनही अलिप्त व्हायला लागतात.\nकंटाळा एका अर्थानं सकारात्मकपण आहे. कंटाळ्याची अवस्था ‘काहीतरी कर’ असं सांगणारी असते. योग्यरित्या उपयोग केल्यास ती सर्जनशीलता निर्माण करायला मदत करते. आपण ‘बोअर’ झाले असाल, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी क्षणभर थांबा. दीर्घ श्वास घ्या. आपल्या आयुष्यात सर्जनशीलपणे अजून काय करता येईल याचा विचार करा. घरातले, मित्र मंडळी यांच्याशी संवाद साधून नव्या कल्पना घ्या. ‘काय केलं तर तुमचा कंटाळा जाईल’ या प्रश्नाचं उत्तर शोधा. या उत्तरात तुमच्या सुख, समाधान, आनंद याच्या प्रेरणा सापडतील. कंटाळ्याची पाऊल वाट स्वच्छ करत पुढं जात राहिला, तर ‘जगण्याच्या ध्येयाचा’ गाभारा तुम्हाला नक्की सापडेल\nहसण्यासाठी जगा : ‘स्पीड’ जगण्याचा, मनाचा\n‘दुपट्या’मध्ये गुंडाळून ठेवलेलं लहान बाळ, लुकलुकत्या डोळ्यांनी जग पाहत राहतं. जे दिसतं, तेवढीच त्याच्यासाठी जगाची हालचाल असते. हळूहळू बाळ हात पाय उडवतं. पालथं पडतं, रांगतं, बसतं, चालायला लागतं, पळायला लागतं. या प्रत्येक टप्प्यानुसार त्याच्यासाठी जगाचा वेग वाढायला लागतो. आपण म्हणतो ‘ज\nहसण्यासाठी जगा : विचलितपणाचे तण ते कसदार मन\nसध्या सगळीकडं पावसाळी वातावरण आहे. कुठे पावसाची भुरभुर, कुठं टिप टिप, तर कुठं रिपरिप सुरू आहे. एकीकडं सृष्टीत हिरवे तण, तर दुसरीकडं हिरवं मन होताना दिसत आहे. सृष्टीचा नियम म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय तोच नियम मनाला देखील लागू आहे तोच नियम मनाला देखील लागू आहे मनामध्ये भावभावना, विचार आणि विकार यांची उत्पत्ती आण\nहसण्यासाठी जगा : प्रज्वलित मनाने, देऊ जगण्याला स्फूर्ती\n‘जगामध्ये अंधार आहे तसंच जगामध्ये प्रकाशही आहे. संध्याकाळ झाली की आपण म्हणतो अंधार पडला, पण खरं तर अंधार तिथेच असतो. प्रकाशाचा अभाव होतो, तेव्हा अंधाराची जाणीव व्हायला लागते. जीवसृष्टीमध्ये प्रकाश हा नवचैतन्य घेऊन येतो. आपल्या मनातही नकारात्मक भावभावना, विचार ह\nहसण्यासाठी जगा : ‘हास्याचं बटन, प्रकाशमान मन’\nशरीर आणि मनाचं स्वास्थ्य राखण्यासाठी आता प्रत्येक जण धडपडतो आहे. जगण्याच्या गाडीची ‘मोबिलिटी’ आता फक्त ‘इम्युनिटी’च्या दिशेने जाताना दिसत आहे. सकारात्मक मन करण्यासाठी ‘हास्ययोग’ ही एक विलक्षण पद्धती आहे. या पद्धतीचं मूळ ‘विनाकारण हसा, व्यायामासाठी हसा’ या संकल्पनेवर आधारित आहे. बहुसं\nहसण्यासाठी जगा : मनाच्या सुसुत्रतेचे सूत्र\n‘मला काहीच सुचत नाहीये’, ‘ माझं डोकं नुसतं भणभणतं आहे’, ‘अर्धा तास कोणी माझ्याशी बोलू नका’ असं म्हणणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील किंवा तुम्हीदेखील हे वाक्य कधीतरी म्हटलं असेल. विचारांचा गदारोळ उठला, की असं घडतं. प्रत्यक्ष जगातही अशा गोष्टी बघायला मिळतात.1) बस आल्या\nहसण्यासाठी जगा : विचार करण्याचा करूया विचार\nलहानपणापासून विविध वस्तूंबाबत आपलं आकलन वाढायला लागतं. अक्षर ओळखीतून भाषेचं आकलन वाढायला लागतं. आयुष्यात जसं जसं वय वाढत जातं आकलन, तसं तसं तयार होतं भावनांचं आंदोलन या सर्वांतून भरून जातं, विचारांनी आपलं मन या सर्वांतून भरून जातं, विचारांनी आपलं मन मनातले विचार कधी वाऱ्याची झुळूक बनून येतात, तर कधी त्यांची चक्रीवादळं त\nहसण्यासाठी जगा : चौकट जगण्याची, विस्ताराची\nआयुष्यभर आपण आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधत असतो. ‘संवाद किती मोठा. किती छोटा’ यापेक्षाही त्यामध्ये काय बोललं जातं याकडं कळत-नकळत प्रत्येक जण लक्ष ठेवून असतो. त्यानुसार आयुष्य जगत असतो. पूर्वीच्या काळी लहान मूल खूप गडबड करत असेल, शांत बसत नसेल, तर त्यावेळी आई हमखास एक\nहसण्यासाठी जगा : ‘स्पीड’ जगण्याचा, मनाचा\n‘दुपट्या’मध्ये गुंडाळून ठेवलेलं लहान बाळ, लुकलुकत्या डोळ्यांनी जग पाहत राहतं. जे दिसतं, तेवढीच त्याच्यासाठी जगाची हालचाल असते. हळूहळू बाळ हात पाय उडवतं. पालथं पडतं, रांगतं, बसतं, चालायला लागतं, पळायला लागतं. या प्रत्येक टप्प्यानुसार त्याच्यासाठी जगाचा वेग वाढायला लागतो. आपण म्हणतो ‘ज\nहसण्यासाठी जगा : हास्याच्या नवचैतन्यानं, फुलवू आनंदाची बाग\nलहानपणापासून आपल्याला ‘माझं- तुझं’ शिकवलं जातं. माझ्या वस्तू, माझे विचार, माझी माणसं यांना लोकं सतत जपण्याचा प्रयत्न करतात. त्यातलं काहीही हरवलं तरी आपण शोधत राहतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी कामासाठी जाता. त्या ऑफिसमध्ये तीन-चार ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. काम संपवून तुम्ही गाडीपाशी ये\nहसण्यासाठी जगा : स्वत:शी मैत्री, सकारात्मकतेची खात्री\nमानसिक ताणतणावावर ‘रामबाण’ उपाय म्हणजे सकारात्मक जगणं, हे प्रत्येकाच्या मनात अधो���ेखित झालं आहे. याचाच अर्थ असाही होतो, की धकाधकीच्या जीवनात लोक मानसिक दृष्ट्या नकारात्मक होत आहेत. त्यावर त्यांना मात करायची आहे. सकारात्मक जगणं आणि नकारात्मक जगणं यात एक धूसर रेषा आहे. ती पुसण्याबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.policybazaar.com/mr-in/motor-insurance/", "date_download": "2021-06-23T23:44:42Z", "digest": "sha1:VTYLVLBXGX4SXXRH24QULALDX7TKNXLL", "length": 58338, "nlines": 359, "source_domain": "www.policybazaar.com", "title": "मोटार विमा: वाहन विमा पॉलिसी ऑनलाईन खरेदी व नूतनीकरण करा", "raw_content": "\nरस्त्यावर चालणाऱ्या कार, दुचाकी, स्कूटर, ट्रक अशा सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी मोटर विमा अनिवार्य आहे. वाहन मालक व्यावसायिक वाहनांसाठी देखील मोटर विमा घेऊ शकतात. मोटार वाहन विमा हे सर्व वाहन मालक / चालकांसाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. मुख्य उद्दीष्ट म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींपासून विमाधारकाच्या वाहनाद्वारे होणार्‍या शारीरिक नुकसान किंवा नुकसानाविरूद्ध संपूर्ण संरक्षण देणे.स्वत: ची हानी कव्हर व्यतिरिक्त, वाहन विमा पॉलिसी तृतीय-पक्षाच्या जबाबदाऱ्यासाठी देखील संरक्षण प्रदान करते. या मार्गाने धोरण शांतता आणि रस्त्यावर सुरक्षा सुनिश्चित करते.\nमोटार विम्याचे वर्गीकरण मोठ्या प्रमाणात खाली दिले गेले आहे:\nकार विमा दुर्घटनांमुळे होणारी हानी किंवा मालकीच्या कारची किंवा तृतीय पक्षाच्या नुकसानीविरूद्ध कव्हरेज देते. कार विमा पॉलिसी निवडताना, एखाद्या व्यक्तीने नेहमीच विविध विमाधारकांद्वारे ऑफर केलेल्या प्रीमियमची तुलना केली पाहिजे. प्रीमियमची रक्कम\nकारच्या मेक आणि व्हॅल्यूवर अवलंबून असते,जिथून ते नोंदणीकृत आहे आणि राज्य तयार करतात.\nटू व्हिलर विमा दुचाकी आणि स्कूटरना संरक्षण प्रदान करते. यात दुचाकीचा समावेश आहे.दुचाकी आणि स्कूटर यात दुचाकी वाहनांचा स्वतःच्या नुकसानाविरूद्ध तसेच तृतीय पक्षाच्या मालमत्तेत किंवा व्यक्तीस होणारा अपघाती तोटा होतो. कार विमा प्रमाणेच, दुचाकी पॉलिसीचे प्रीमियम बाइकचे वय, त्याचे मेक व मॉडेल, नोंदणी वर्ष, इत्यादी.\nव्यावसायिक वाहन विमा सर्व व्यावसायिक वाहन चालकांना नुकसान झाल्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते .येथे व्यावसायिक वाहनांमध्ये अशी वाहने समाविष्ट आहेत जी वैयक्तिक कारणासाठी वापरली जात नाहीत, जसे की वाहने नेणारी वस्तू.\n��ारतातील मोटर विमा धोरणेचे प्रकार\nतृतीय पक्ष विमा योजना\nयात आपण आणि आपल्या कारच्या अपघातात जखमी झालेल्या तिसर्‍या व्यक्तीचा समावेश आहे.पॉलिसी विमाधारकास कोणताही थेट लाभ देत नाही. भारतीय विमा नियामक आणि विकास (आयआरडीए) नुसार कोणताही विमा उतरवणारा तुमच्याकडे नाकारू शकत नाही.\nहे कव्हर तृतीय पक्ष विमा योजनेत भर घालते आणि मालकास विमाधारकाच्या वाहनांच्या नुकसानीमुळे किंवा चोरीमुळे झालेल्या नुकसानीपासून वाचवते.\nवाहनांचा विमा उतरवण्याबरोबरच, थर्ड-पार्टी कव्हरेज देखील प्रदान करते.\nआपण चालक विमा म्हणून देय द्या\nसॅन्डबॉक्स प्रकल्पांतर्गत आयआरडीएच्या अलीकडील मार्गनिर्देशनानुसार पे ड्राइव्ह यू ड्राइव्ह पॉलिसी एक नवीन सुरू केलेली कार विमा उत्पादन आहे. ही कारविमा पॉलिसी पॉलिसीधारकास चालवलेल्या किलोमीटरनुसार विमा प्रीमियम भरण्याची परवानगी देते. विमा धारकाने जाहीर केलेल्या अंतराच्या आधारे पॉलिसी खरेदी करताना पॉलिसी प्रीमियम निश्चित केले जातात.आपण जसे ड्राइव्ह करा पॉलिसी प्रायोगिक तत्त्वावर पण व्यापक आणि तृतीय पक्षाचे उत्तरदायित्व कव्हरेज ऑफर करते. सध्या, भारती एक्सा, अको जनरल, आयसीआयसीआय लोम्बार्ड सारखे विमा कंपन्या त्यांच्या ऑनलाइन पोर्टल, एजंट्स आणि अग्रिगेटर वेबद्वारे हे धोरण प्रदान करीत आहेत.\nसमावेश: मोटर विमा मध्ये काय संरक्षित आहे\nखाली धोक्यामुळे वाहनाचे नुकसान मोटार विम्यात समाविष्ट आहे:\nअपवाद: मोटर विमा मध्ये काय संरक्षित नाही\nनेहमी लक्षात ठेवा आपला वाहन विमा खालील परिस्थितीत कव्हरेज प्रदान करणार नाही.\nजर ड्रायव्हर ड्रग्स किंवा गैरवापराच्या प्रभावाखाली असेल.\nवाहन बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी किंवा धोरणात अन्यथा नमूद केलेल्या उद्देशाने वापरले जाते.\nवाहन चालविण्याचा परवाना वैध नाही.\nविमाधारकाच्या वाहनाचे कोणतेही नुकसान किंवा नुकसान जर ते भारताबाहेर झाले तर.\nआपण वाहन विमा का खरेदी करावा\nतुम्हाला माहिती आहे काय, दरमहा सुमारे 4 लाख लोक रस्ते अपघातांना सामोरे जातात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून २०१२ मध्ये भारताने सर्वाधिक लोकसंख्या नोंदविली होती.\nरस्त्यांची संख्या व परिस्थितीची दखल घेत मोटार विमा ही भारतीय रस्त्यावरुन चालणे आवश्यक झाले आहे. मोटर व���मा केवळ आपल्यालाच आर्थिक संरक्षण देत नाही तर त्यात तृतीय पक्षाचे नुकसान देखील समाविष्ट आहे. काही खाजगी विमा कंपन्या पॉलिसीधारकांना मोठ्या संख्येने सी सुविधा उपलब्ध करतात.\nनेटवर्क गॅरेजवर थेट सेटलमेंट किंवा कॅशलेस दावे\n24 एक्स 7 रोड साइड सहाय्य\nमोटार विमा दावा कसा दाखल करावा\nवाहन विमा क्लेम सेटलमेंटमध्ये सामील झालेले कागदपत्र आणि औपचारिकता वाहनाच्या प्रकारावर आणि तोटाच्या प्रकारावर अवलंबून असते.\n1. मालकीच्या कार/ दुचाकी / व्यावसायिक वाहनला नुकसानीच्या बाबतीत दावा दाखल करणे\nप्रक्रिया सुरू करण्यासाठी विमाधारकास तोटा झाल्याचा तपशीलवार अंदाज विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकीच्या पार्श्वभूमीसह स्वतंत्र ऑटोमोबाईल सर्वेक्षण करणार्‍यास तोटाचे कारण व मर्यादेचे मूल्यांकन करण्याचे काम दिले जाते.ते क्षतिग्रस्त वाहनाची काळजीपूर्वक तपासणी करतात आणि त्यांचा सर्वेक्षण अहवाल विमा कंपनीकडे सादर करतात जे परत येतील त्यामध्ये नमूद केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने त्याचे परीक्षण करा.या संदर्भात ज्याला पत्र दिले जाते त्या दुरुस्तीस दुरुस्ती अधिकृत करणे ही नेहमीची प्रथा आहे.\n2. क्लेम फॉर्मशिवाय, क्लेम्सवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे आहेत\nतंदुरुस्ती प्रमाणपत्र (व्यावसायिक वाहने)\nअंतिम बिल गळती दुरुस्ती\n3. तृतीय पक्षाचे दावे\nविमाधारकाकडून किंवा तृतीय पक्षाकडून सूचना प्राप्त झाल्यावर प्रकरण वकिलांकडे पाठवले जाते. अपघाताची संपूर्ण माहिती खालील कागदपत्रांसह विमाधारकाकडून प्राप्त केली जाते.\nजीवघेणा दावा झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र\n4. मोटर विमा प्रीमियम ठरविणारी मापदंड\nमोटर विमा सामान्य प्रश्न\nप्रश्नः मी कोणती वाहन विमा योजना खरेदी करावी- सर्वसमावेशक विमा योजना किंवा फक्त तृतीय-पक्षाची विमा योजना\nउत्तरः भारतीय रस्त्यावर जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांसाठी तृतीय-पक्षाची विमा योजना अनिवार्य आहे. ही विमा योजना जखमी किंवा इतर लोकांना झालेल्या नुकसानीसंबंधी उद्भवणारी कव्हरेज प्रदान करते. लाभार्थी केवळ तृतीयपंथी आहे. विमाधारकाच्या वाहनाला झालेल्या नुकसानीची किंवा नुकसानीची कव्हरेज मिळण्याचा विवेकी मार्ग आहे.हे विमाधारक ऑटोमोबाईलला झालेल्या नुकसानीसह तृतीय-पक्षाच्या दायित्वा���ाठी कव्हरेज प्रदान करते.\nप्रश्नः विमा प्रीमियमची गणना कशी केली जाते\nउत्तरः आयडीव्ही, वजावट, आसन क्षमता, क्यूबिक क्षमता असे बरेच घटक आहेत.मागील विमा इतिहास इ. जे आपण भरलेल्या विमा प्रीमियमवर परिणाम करतात. व्यापक विमा योजनांसाठी प्रीमियम शुल्कासाठी विमा प्रदात्यानुसार प्रत्येक विमा प्रदान केलेल्या कव्हरेज च्या आधारे पुरवला जातो. विमा प्रीमियमची तुलना करा जेणेकरून आपल्याला उत्कृष्ट कोट मिळेल. तृतीय -पक्षाच्या प्रीमियम रकमेचा निर्णय आयआरडीए घेते.\nप्रश्नः माझ्या विम्याच्या गरजा भागविण्यासाठी कोणत्या कव्हरेज आहेत\nउत्तरः ऑटोमोबाईलसाठी विम्याची रक्कम विमाधारकाची घोषित मूल्य आहे. हे ऑटोमोबाईलचे सध्याचे बाजार मूल्य प्रतिबिंबित करते. ऑटोमोबाईलचे बाजार मूल्य. तृतीयपंथी दायित्वाच्या विरूद्ध आहात. पक्षाचे उत्तरदायित्व विशेषतः तृतीय-पक्षाच्या दुखापतीसाठी ऑफर केलेले कव्हरेज अमर्यादित आहे आणि ऑफर केलेले कव्हरेज रू. तृतीय पक्षासाठी 7, 50,000. पॉलिसीधारकास तृतीयपंथीय मालमत्तेच्या नुकसानाची व्याप्ती मर्यादित करण्यासाठी रु. 6,000 हे कमी करेल.\nप्रश्नः मोटर विमा पॉलिसीचा कालावधी किती आहे\nउत्तर: सामान्यत: वाहन विमा पॉलिसी एका वर्षासाठी वैध असते आणि पॉलिसीमध्ये कोणतीही बिघाड होऊ नये म्हणून त्याचे नियोजित तारखेपूर्वी नूतनीकरण करावे लागते.सहज विमा अनुभवासाठी नेहमीच तारखेच्या आधी विमा प्रीमियम द्या. तर आपले धोरण संपुष्टात आलेले आहे त्यानंतर ऑटोमोबाईलमध्ये तपासणी केली जाईल.त्या व्यतिरिक्त, जर काही कालावधीसाठी सर्वसमावेशक विमा योजनेचा कालावधी चुकला तर \"नो क्लेम\" छा फायदा पुरवला जाणार नाही.\nप्रश्नः \"नो क्लेम बोनस\" म्हणजे काय\nउत्तरः पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत कोणताही दावा दाखल न केल्यास \"नो क्लेम बोनस\" हा एक फायदा आहे. त्यानुसार व्यापक भारतीय विमा योजनेसाठी सध्याचे भारतीय निकष 20-50 टक्क्यांपेक्षा भिन्न आहेत. तृतीय-पक्ष मोटार विमा योजनेसाठी एनसीबी लागू नाही.जर दावा दाखल केला असेल तर त्या पॉलिसी कालावधीसाठी \"नो क्लेम बोनस\" गमावला जाईल. एनसीबी पॉलिसीधारकास प्रदान केली जाते, विमा उतरविलेल्या ऑटोमोबाईलला नाही. वाहन हस्तांतरणाची वेळ, विमा योजना नवीन मालकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकते परंतु एनसीबी हस्तांतरित करणे शक्य नाही. उर्वरित शिल्लक भरण्याची जबाबदारी नवीन खरेदीदाराच्या खांद्यावर येते. वाहनचा मूळ / माजी मालक नवीन वाहन खरेदीच्या वेळी एनसीबी वापरू शकतात.\nप्रश्नः मी माझा विमा प्रदाता बदलल्यास माझा नो क्लेम बोनस स्थलांतरित होईल\nउत्तरः होय, पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी तुम्ही तुमचा विमा प्रदाता बदलल्यास एनसीबीचा नक्कीच फायदा होईल. आपल्याला फक्त इतकेच करायचे की आपल्या सध्याच्या विमा प्रदात्याकडून मिळालेल्या एनसीबीचा पुरावा तयार करा. आपण उत्पादन करू शकता आपण आपल्या कालबाह्य होणार्‍या धोरणाची मूळ प्रत आणि आपण कोणतेही दावा दाखल केलेले नाही असे प्रमाणपत्र तयार करू शकता.नूतनीकरण सूचना किंवा आपल्या मागील विमा प्रदात्याकडून आपण एनसीबीला पात्र आहात असे लिहिलेले पत्र समर्थक ठरू शकते.\nप्रश्नः माझा प्रीमियम कमी होईल अशा कोणत्याही प्रकारच्या सूट आहेत\nउत्तरः एनसीबी व्यतिरिक्त ऑटोमोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व घेण्यासाठी ओन डॅमेज प्रीमियमनुसार काही सवलती उपलब्ध आहेत,त्या असोसिएशन ऑफ इंडिया, व्हिंटेज कार्स - खासगी कार ज्या व्हिंटेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया द्वारे प्रमाणित आहेत. त्याची स्थापना एएएल द्वारे मान्य आहे. हे इंस्टॉलटॉन ए.एल. द्वारे मान्यताप्राप्त आहे. विशेषतः नेत्रदीपक चालासाठी सुधारित किंवा डिझाइन केलेल्या ऑटोमोबाईलसाठी विशेषत: सवलत दिल्या जातात .दृष्टीने आव्हानात्मक, शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तींसाठी सुधारित किंवा डिझाइन केलेल्या ऑटोमोबाइल्स ज्यात योग्य प्रकारे प्रमाणित आहे. जेव्हा आपण अतिरिक्त ऐच्छिक वजावट निवडता तेव्हा आपला विमा प्रदाता आपल्याला आकर्षक सूट देईल. केवळ दायित्वाच्या कलमानुसार, तृतीय-पक्षाच्या मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी 6,000 ते 7,50,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.\nप्रश्नः मोटर विमा प्रीमियमवर सेवा कर लागू आहे काय\nउत्तर: होय, प्रचलित कायद्याच्या नियमांनुसार सेवा कर आकारला जातो.\nप्रश्नः वाजवट म्हणजे काय\nउत्तरः वजावटी म्हणजे हप्त्याची रक्कम ज्याला देय असेल. साधारणपणे, टू-व्हीलर ऑटोमोबाईलसाठी 50 रुपयां पासून ते खाजगी फोर व्हीलर मोटारीवरील सामान्य वाहनचालकांसाठी 500 रुपयांपर्यंत आणि व्यावसायिक ऑटोमोबाईल जे वाहनाची क्षमता किंवा घन क्षमतेनुसार वाढवतात. तरीसुद्धा अशी काही प्रकरणे असू शकतात की विमा प्रदाता वाहनाच्या वयावर अवलंबून असलेल्या अतिरिक्त वजावटीची रक्कम लागू करू शकतात .\nप्रश्नः योजनेमध्ये बदल करण्याची प्रक्रिया काय आहे\nउत्तर: काही बदल करण्याची आवश्यकता असल्यास,\nधोरणात जसे की पत्ता बदलणे किंवा ऑटोमोबाईल किंवा त्यासंबंधी काही विशिष्ट बदल, ते मान्यतेने केले जाऊ शकतात.आपल्याला बदलांच्या पुराव्यासह आपल्या विमा प्रदात्यास एक पत्र सबमिट करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण शेवट प्राप्त करू शकाल.अशी काही मान्यता आहे जी आपल्याकडून अतिरिक्त प्रीमियम आकारू शकेल.\nप्रश्नः मी एका विशिष्ट शहरात माझी कार चालवत असल्यास, प्रीमियम दर कसा लागू केला जाईल\nउत्तर: प्रीमियम दर लागू करण्याच्या एकमेव उद्देशाने, ऑटोमोबाईल नोंदणीकृत असलेल्या विशिष्ट स्थानाचा विचार केला जातो.नोंदणीच्या जागेवर ऑटोमोबाईल वापरल्या जाणाऱ्या जागी गोंधळ करू नका. उदाहरणार्थ, आपले वाहन चेन्नईमध्ये नोंदणीकृत असल्यास, झोन अ साठी लागू शुल्क आकारले जाईल.जरी आपण दुसर्‍या गावात किंवा शहरात शिफ्ट केले तरी समान शुल्क लागू केले जाईल. त्याचप्रमाणे, एखाद्या गावात वाहन नोंदणीकृत असल्यास, झोन बी प्रीमियम शुल्क लागू आहे. नंतर, वाहन स्वत: मेट्रो सिटीकडे गेले तर त्याच्याकडून फक्त झोन बीचा दर आकारला जाईल.\nप्रश्नःमी माझ्या ऑटोमोबाईलमध्ये एलपीजी किंवा सीएनजी किट बसवल्यास त्याबाबत विमा प्रदात्यास अद्ययावत करणे आवश्यक आहे काय\nउत्तरः आपल्या ऑटोमोबाईलमध्ये एलपीजी किंवा सीएनजी किट बसविल्यास आपणास रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीच्या कार्यालयाला कळविणे आवश्यक आहे, जेणेकरुन ते ऑटोमोबाईलच्या नोंदणी प्रमाणपत्रात आवश्यक बदल बदलू शकतील. विमा प्रदात्यास तसेच माहिती दिली जावी जेणेकरुन ते अतिरिक्त प्रीमियमच्या पी च्या पेमेंटवर किटला कव्हरेज प्रदान करू शकेल.\nप्रश्नः मी माझा वाहन विमा माझ्या वाहन खरेदीदाराकडे पाठवू करू शकतो\nउत्तर: होय, मोटार विमा ऑटोमोबाईलच्या खरेदीदारास हस्तांतरणीय आहे. आपणास सर्व करणे म्हणजे विमा प्रदात्यास हस्तांतरण करण्याविषयी लिखित स्वरूप देणे आहे.विमा प्रदाता कारच्या मूळ मालकास नवीन प्रस्ताव फॉर्म भरणे आवश्यक आहे. हस्तांतरणातून प्रो-राटाच्या आधारावर पॉलिसीची मुदत संपेपर्यंत तारखेच��या तारखेपासून नो क्लेम बोनसच्या पुनर्प्राप्तीसह विमा हस्तांतरणासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. हे लक्षात घ्यावे की सर्वसमावेशक विमा योजनांमध्ये मालकी हस्तांतरण हस्तांतरणाच्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत अद्यतनित केले जावे.मूळ खरेदीदार असे करण्यात अपयशी ठरल्यास, स्वतःच्या नुकसानासंदर्भात कोणताही दावा देय होणार नाही.\nप्रश्न: मी माझे विमा धोरण गमावल्यास, मला डुप्लिकेट प्रत मिळेल\nउत्तर: होय. आपण जिथे आपण पॉलिसी खरेदी केली आहे तेथून आपल्या विमा प्रदात्याच्या कार्यालयाकडे जावे लागेल आणि विनंती लेखी द्यावी लागेल.डुप्लिकेट पॉलिसी जारी करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.\nप्रश्नः वाहन विम्याचा दावा सादर करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत\nउत्तर: बहुतेक विमा प्रदात्यांसाठी खाली नमूद केलेली कागदपत्रे आवश्यक असतात.तरीसुद्धा, आपल्या पॉलिसीचे सूक्ष्म मुद्रण काळजीपूर्वक वाचा आणि क्रॉस चेक करा. 1. योग्य रकमेचा दावाफॉर्म 2. ऑटोमोबाईलच्या नोंदणी प्रमाणपत्राची फोटोस्टेट प्रत 3.नुकसानीचा मूळ अंदाज 4.. दुरुस्तीची मूळ चलन व पेमेंट पावती. आपण कॅशलेस सुविधेचा लाभ घेतला असल्यास,दुरुस्ती चालान सादर करणे आवश्यक आहे. 5.आपण वाहन तोडणे / चोरीचा दावा दाखल केल्यास एफआयआर आवश्यक आहे.6.आपण चोरीचे दावे दाखल करत असाल तर न शोधता येण्यायोग्य प्रमाणपत्रांसह कळा सबमिट करणे आवश्यक आहे.\nप्रश्नः मी माझ्या वाहनाचा मोटर विमा घेतला नाही तर काय होईल\nउत्तर: भारतीय रस्त्यावर चालणार्‍या सर्व कार, बाइक, स्कूटर आणि ट्रककडे वैध मोटर विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे. आपण आपल्या वाहनासाठी मोटार विमा खरेदी न केल्यास आपण मोटार वाहन कायदा 1988 चे उल्लंघन कराल तर 2000 रुपये किंवा जी दंड भरला जाईल.\nप्रश्नः मोटार विमा पॉलिसी खरेदी करणे सोपे आहे\nउत्तर: होय. आपल्या वाहनासाठी मोटार विमा खरेदी करणे खूप सोपे आहे, मग ते दुचाकी असो, कार किंवा व्यावसायिक वाहन असो. वाहन आपण विमा एजंटशी संपर्क साधू शकता किंवा विमा प्रदात्याच्या शाखेत भेट देऊ शकता.भारतातील सर्व विमा कंपन्या वाहन मालकांना काही त्रास न देता काही मिनिटांतच विमा ऑनलाईन खरेदी करण्यास परवानगी देतो.\nप्रश्नः मोटार विमा पॉलिसी ऑनलाईन खरेदी करणे फायदेशीर आहे का\nउत्तर: होय. हे खरेदी करणे अत्यंत फायदेशीर आहे.\nमोटार विमा ���नलाईन करणे ही एक वेगवान प्रक्रिया आहे, अधिक सोयीस्कर आणि पेपरलेस आहे. काही विमा कंपन्या वाहन मालकांना विमा ऑनलाईन खरेदी करण्यावर सवलत देखील देतात. याव्यतिरिक्त, आपणास घराबाहेर न पडता काही मिनिटांतच पॉलिसी जारी केली जाऊ शकते.\nप्रश्नः मी माझ्या मोटार विमा पॉलिसीचे नूतनीकरण ऑनलाइन करू शकतो\nउत्तर: होय. आपण आपल्या मोटर विमा पॉलिसीचे नूतनीकरण आपल्या विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा विमा दलाल वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन करू शकता.\nप्रश्नः माझा मोटर विमा हक्क रद्द करणे मला शक्य आहे काय\nउत्तर: होय, आपण आपल्या विमा प्रदात्याशी त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधून किंवा ईएम पाठवून आपला मोटर विमा दावा रद्द करू शकता.\nप्रश्नः मोटार विमा कव्हर नोट काय आहे\nउत्तरः मोटार विमा कव्हर नोट म्हणजे विमा प्रमाणपत्र आहे जे वास्तविक पॉलिसी दस्तऐवजाच्या आधी विमा कंपनीद्वारे दिले जाते. हे वाहन मालकाने भरलेला प्रस्ताव फॉर्म सादर केल्यानंतर विमा प्रीमियम भरल्यानंतर कागदपत्र जारी केले जाते. कव्हर नोटची वैधता त्याच्या जारी होण्याच्या तारखेपासून 60 दिवसांची आहे. म्हणूनच, विमा कंपनीने वाहन मालकास कव्हर नोटची मुदत संपण्यापूर्वी मोटर विमा पॉलिसी दस्तऐवज देणे महत्वाचे आहे. स\nप्रश्नः प्री-पॉलिसी वाहन तपासणी केव्हा केली जाते\nउत्तरः मोटार विमा कंपनी मोटारी, दुचाकी, स्कूटर किंवा ट्रकची पूर्वतयारी तपासणी करीत असल्यास:\nब्रेक इन विमा आहे\nथर्ड पार्टी विमा सर्वसमावेशक विम्यात रूपांतरित करावे लागेल\nआयात केलेल्या कार किंवा बाइकचा विमा घ्यावा लागतो\nबाउन्सड चेकनंतर नवीन पेमेंट प्राप्त झाले आहे\nप्रश्नः कारमधील इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रिकल उपकरणे म्हणजे काय\nउत्तर: इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल अ‍ॅक्सेसरीजमध्ये आपल्या कारमध्ये बसविलेल्या त्या इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रिक वस्तूंचा समावेश आहे जे वाहन उत्पादनातर्फे पुरविल्या जात नव्हत्या. उदाहरणार्थ, आपण खरेदी केल्यानंतर आपल्या कारमध्ये एलसीडी स्क्रीन जोडल्यास, ती इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रिक उपकरणे मानली जाईल.मोटार विमा पॉलिसी घेतानाच वाहन मालक त्याच्या व्याप्तीची निवड करीत असल्यासच हे सामान समाविष्ट केले जाईल\nप्रश्न: कारच्या बाबतीत वैयक्तिक अपघाताचे आवरण कोणाला मिळू शकेल\nउत्तरः आपण ���पल्या मोटर विमा पॉलिसीअंतर्गत खालील लोकांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर्स खरेदी करू शकता\nप्रवासी (दोन्ही नावे आणि अज्ञात रहिवासी)\nप्रश्नः मी माझे वाहन विकल्यास काय होते\nउत्तर: आपण आपले दुचाकी, चारचाकी किंवा व्यावसायिक वाहन विकल्यास चालू मोटार विमा पॉलिसी वाहन विकत घेणाऱ्याचा नावे हस्तांतरित करावी लागेल. खरेदीदाराने वाहन विक्रीनंतर 14 दिवसांच्या आत विमा हस्तांतरणासाठी अर्ज करावा.आपण आपल्या पॉलिसी आपल्या दुसर्‍या वाहनात देखील हस्तांतरित करू शकता आणि नंतर खरेदीदारास विक्री केलेल्या वाहनासाठी नवीन धोरण खरेदी करावे लागेल.\nप्रश्नः एखादा अपघात झाल्यास मी काय करावे\nउत्तरः आपले वाहन अपघाताने पूर्ण झाल्यास आपण पोलिसांना सूचित करावे आणि स्पॉट चित्रे घ्यावीत. सर्व कोनातून आपल्या वाहनाची चित्रे तसेच इतर वाहन क्लिक करा आणि नुकसानींवर लक्ष केंद्रित करा. पॉलिसी नंबर, मोटर विमा प्रदाता, नाव, फोन नंबर इत्यादीसह इतर वाहन चालकाकडून महत्त्वपूर्ण माहितीची देवाणघेवाण करा.नंबर इ. आपल्या नुकसान भरपाईसाठी आपल्या विमा कंपनीशी संपर्क साधा आणि दावा दाखल करा. आपल्या कारच्या चावी व सर्व सामान सुरक्षित ठेवा.\n01 ऑक्टोबरपासून नवीन मोटार वाहन नियम, 2020\nकेंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या दुरुस्तीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) नुकत्याच अधिकृत प्रकाशन केल्यानुसार, वाहतूक रहदारी नियम भारतात प्रगत माहिती तंत्रज्ञान सेवा आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीसह लागू केले जातील. 1ऑक्टोबर 2020 मोटारच्या अखत्यारीत वाहन कायदा पासून लागू केले जाईल.\nमागील वर्षी, मोटार वाहन कायद्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासह वाहतुकीचे नियम आणि दंड सुधारण्यासाठी बदल करण्यात आले होते.\nखाली मोटार वाहन नियमांमध्ये लागू केले गेलेले मुख्य बदल खालीलप्रमाणे आहेत:\nड्रायव्हिंग करताना, ड्रायव्हर मार्ग नेव्हिगेशनसाठी मोबाईल फोन वापरू शकतो, बशर्ते त्याने / त्याने एकाग्रता गमावली नाही.\nइलेक्ट्रॉनिकदृष्ट्या सत्यापित वाहन कागदपत्रे ज्यात दस्तऐवज जप्त करणे आवश्यक आहे अशा प्रकरणांसह भौतिक स्वरूपात देण्याची आवश्यकता नाही.\nपरवाना अपात्रतेचा तपशील पोर्टलवर कालक्रमानुसार अपलोड करणे आवश्यक आहे आणि नियमितपणे अद्यतनित केले जावे.\nड्रायव्हर रेकॉर्ड आणि ड्रायव्हिंग वर्तनचे परीक्षण केले जाईल.\nप्रत्येक तपासणी पोर्टलवर ड्रायव्हिंग रेकॉर्डचे नियमित अद्ययावत करणे.\nपॉलिसी अधिकारी आणि भागधारकाची ओळख अधिकृत पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे.\nड्रायव्हर्स त्यांची वाहन कागदपत्रे केंद्र सरकारच्या एम-परिवाहन किंवा डिजीलॉकर सारख्या ऑनलाईन पोर्टलवर ठेवू शकतात\nसरकारच्या अधिकृत प्रसिद्धीमध्ये या दुरुस्त्यांची अंमलबजावणी आणि वाहतुकीच्या नियमांचे निरीक्षण, रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी आणि कमीतकमी नमूद करण्यात आले आहे.\nआयआरडीएआय प्रदूषण प्रमाणपत्र भारतात मोटार विमा पॉलिसींचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक बनवते\nमोटार विमा नूतनीकरणाच्या संदर्भात, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) सर्वसाधारण इन्शुरन्सला भारतातील विमा कंपन्या, वाहन विमा काढण्यासाठी वैध प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्र घेणे यासारख्या मार्गदर्शक सूचना जारी करते.\nयापूर्वी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने विमा प्रदात्यांना वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय मोटार विमा नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले नव्हते.आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना विशेषत: दिल्ली-एनसीआर मधील सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे.\nप्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्र हे एक दस्तऐवज आहे जे कोणत्याही वाहन मालकास / ड्रायव्हरला राज्य सरकारच्या अधिकृत पोलिकद्वारे सादर करण्यास सांगू शकते.हे प्रदूषण तपासणी केंद्रासह कोणत्याही पेट्रोल पंपावर कागदपत्र / प्रमाणपत्र दिले जाऊ शकते जेणेकरुन रस्त्यावर वाहनाचे अनुपालन होईल याची खात्री करुन घ्या.\nलॉकडाउन २.०: वित्त मंत्रालयाने जाहीर केले मोटरसाठी विस्तारित धोरण नूतनीकरण तारीख विमा\nकोरोना विषाणूचा सध्या होणारा उद्रेक आणि सर्वसामान्यांना होणार्‍या त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारने आर मध्ये थोडा दिलासा जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार पॉलिसीधारक त्यांचे प्रीमियम पे मेपर्यंत ठेवू शकतात.\nत्या पॉलिसींसाठी विंडो देण्यात आली आहे, जी नूतनीकरण तारीख मार्च 15 ते मे 32020 या कालावधीत येते.\nविमा निकषांनुसार, पॉलिसीधारक नूतनीकरणाच्या मुदतीच्या तारखेला किंवा त्यापूर्वी प्रीमियम भरण्यास अपयशी ठरला असेल तर पॉलिसी लागू होणे थांबवत���. पॉलिसीधारकास आरोग्य विम्याच्या बाबतीत पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी 30 दिवसांची वाढीची मुदत मिळते.हे सक्रीय विमाशिवाय वाहन चालविण्यालाही मोठा दंड होऊ शकतो. ह्या बरोबर घोषणा करण्यात आली आहे की, पॉलिसीधारकांना या त्रासात त्यांचे वित्त व्यवस्थापनाच्या बाबतीत मोठा दिलासा मिळेल.\nतृतीय पक्ष विमा तृतीय-पक्षाचा विमा देखील उत्तरदायित्व विमा मूलभूतपणे प्रदान केल�...\nशुन्य अवमूल्यन कार विमा\nशुन्य अवमूल्यन कार विमा शुन्य अवमूल्यन योजनेमध्ये विमाधारकाला विमा काढलेल्या का...\nविमित घोषित मूल्य (आयडीव्ही)\nविमित घोषित मूल्य (आयडीव्ही) विमित घोषित मूल्य (आयडीव्ही) ही विमाधारकाद्वारे निश्�...\nकार विम्या मधील नो क्लेम बोनस (एनसीबी)\nकार विम्या मधील नो क्लेम बोनस (एनसीबी) नो क्लेम बोनस (एनसीबी)एक पुरस्कार आहे ,पॉलिसी�...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mumbai-rains/page/2", "date_download": "2021-06-23T23:34:06Z", "digest": "sha1:UIVUYZYYE7PX2BYGSJEBHQRX6EXEKOG2", "length": 17851, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nशेतकऱ्यांनो, 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा, कृषी विभागाचं आवाहन, 5 दिवस धुवाँधार पावसाचे\nअन्य जिल्हे2 weeks ago\nमहाराष्ट्रात पुढील पाच दिवस धुवाँधार पावसाचा (Heavy rain expected in Maharashtra) अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...\nVIDEO : उघड्या मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्या, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ\nभांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या. त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक या मॅनहोलमध्ये ...\nRatnagiri Rain | रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी, किनारपट्टी भागात पावसाच्या सरी\nमुंबई, कोकणासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, किनारपट्टी भागात ...\nMonsoon Update | मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी\nत्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. ...\nMonsoon Update | मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी\nहवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ...\nMumbai Rain Live Updates | मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात, लोअर परेल भागात पाऊस सुरु\nभारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण ...\nVIDEO : वडाळ्यात तुफान वाहतूक कोंडी, 5 तास एकही वाहन जागंचं हललं नाही\nमुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे. पहाटेपासून बरसणाऱ्या तुफान पावसाने रस्ते रेल्वे वाहतूक रखडली आहे. रस्त्यावर सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे. ...\nVIDEO : सब वेमध्ये पाणी तुंबलं, गाडी अडकली, क्रेनने बाहेर काढली\nबदलापुरात सब वेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली. बेलवली-कात्रपला जोडणाऱ्या सबवेमधील घटना. बदलापूरचे सब वे पावसाळ्यात बंद करण्याची गरज. ...\nMumbai Update | मुंबईत अनलॉक, पावसामुळे ट्रॅफिकमध्ये लॉक\nहवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. परिणामी मुंबईकरांना वाहतुक कोंडीचा ...\nVIDEO: राज्य सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल; अतुल भातखळकरांचा खोचक टोला\nपहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुंबई महालिकेवर टीका केली आहे. पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. ...\nSpecial Report | पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट, 14 अधिकारी, 22 कमांडोंचा सहभाग\nSpecial Report | काश्मीरप्रश्नी मोदींनी बोलावली बैठक, पाकच्या बगलबच्चांना धसका\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nSpecial Report | ईडी बोलावते एका प्रकरणासाठी पण चौकशी इतर प्रकरणांची करते : प्रताप सरनाईक\nSpecial Report | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ व्हायरल, अनिल परबांना क्लीन चिट\nAshish Shelar | शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला कुडतडलं, शेलारांचा थेट निशाणा\nSpecial Report | निवडणुका झाल्यास सर्व उमेदवार ओबीसी देणार, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल\nSpecial Report| आव्हाडांच्या ड्रिम प्रोजेक्टला स्थगितीनंतर 24 तासात मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल\nPHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास ���ुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय करु शकता शॉपिंग; अशा प्रकारे ईएमआयवर करु शकता खरेदी\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट\nPHOTO | पोस्ट ऑफिसच्या 7 सुपरहिट योजना; तयार करू शकता बिग बँक बॅलन्स, जाणून घ्या डिटेल माहिती\nफोटो गॅलरी9 hours ago\nPhoto : ‘आखों के राज़ आंखे ही जाने…’, अभिनेत्री गायत्री दातारचे सुंदर फोटो\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : ‘धाकड’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी अर्जुन रामपालचं व्हेकेशन, गर्लफ्रेंड आणि मुलासोबत फोटो शेअर\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : तापसी पन्नूच्या व्हेकेशनचे हटके फोटो, आता म्हणाली ‘बॅग पॅक करण्याची वेळ आली…’\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम\nफोटो गॅलरी12 hours ago\n… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO | ‘बाण हायकर्स’चा स्तुत्य उपक्रम, भिवपुरीच्या जंगलात ट्रेकर्स ग्रुपने राबवली वृक्षारोपण मोहीम\nअन्य जिल्हे13 hours ago\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F/60a51dc6ab32a92da7b2d02f?language=mr", "date_download": "2021-06-23T23:12:20Z", "digest": "sha1:E5NYGPHBYJBKHTUXK7P7QDDJRRVFFUMZ", "length": 9124, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - 'या' राज्यांमध्ये हाय अ‍लर्ट; चक्रीवादळाचं अस्मानी संकट! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nहवामान अपडेटलोकमत न्युज १८\n'या' राज्यांमध्ये हाय अ‍लर्ट; चक्रीवादळाचं अस्मानी संकट\n➡️ अलीकडेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांना जबरदस्त फटका बसला आहे. तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामेही झाले नाहीत. त्यातच आता देशासमोर आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतं असून पुढील काही दिवसांत या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. ➡️ भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, तौत्केनंतर बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी या कमी दाबाच्या पट्ट्याचं 23 आणि 24 मे रोजी वादळात रुपांतर होणार आहे. या वादळाचं नामकरणही करण्यात आलं असून ओमाननं या वादळाला ‘यस’ (Yaas Cyclone) असं नाव दिलं आहे. या वादळाचा देशाच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीला सर्वात जास्त धोका आहे. पण हे वादळ आपल्या पट्ट्यात आल्यानंतर अधिक ठोस भाष्य करता येणार असल्याची माहिती, भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. ➡️ ओडिशा, अंदमान आणि पश्चिम बंगालला बसणार फटका सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 23 आणि 24 मे रोजी संभाव्य वादळ निर्माण होणार आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका अंदमान निकोबार बेटांना, ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसणार आहे. दरम्यानच्या काळात याठिकाणी 140 ते 150 किमी प्रतितास इतक्या वेगानं वारं वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ➡️ अलीकडे आलेल्या तौत्के चक्रीवादळाचा जबरदस्त फटका गुजरात आणि महाराष्ट्राला बसला आहे. या चक्रीवादळात एकूण 14 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अरबी समुद्रात अडकलेल्या एका जहाजातील अनेक खलाशी बेपत्ता झाले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याच काम अजूनही सुरू आहे. असं असताना ‘यस’ या चक्रीवादळाचा आणखी एक धोका निर्माण ��ाला आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nहवामानखरीप पिकव्हिडिओभेंडीढोबळी मिरचीकृषी ज्ञान\nमहाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता\n➡️ मित्रांनो, २२ ते २४ जून दरम्यान महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला...\nराज्यात मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता\n➡️ शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात पुढील आठवड्यात हवामान कसे राहील याचा अंदाज जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की पहा व त्यानुसार आपण आपल्या पिकाचे नियोजन करा. धन्यवाद 👉...\n१३ ते १९ जूनपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\n➡️ महाराष्ट्रावर रविवार (उद्या) दि. १३ पासून ते १९ जून पर्यंत हवेचा दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल...\nहवामान अपडेट | डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/indias-hasty-opening-of-the-country-led-to-the-corona-crisis-fauchi-128488281.html", "date_download": "2021-06-24T00:05:12Z", "digest": "sha1:7L3J4AN62LWFSREM3V7ZJVR5GC6OQINV", "length": 5351, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India's hasty opening of the country led to the Corona crisis: Fauchi | भारताने उतावीळपणे देश खुला केल्याने कोरोनाचे भीषण संकट ओढवले : फाउची - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना संकट:भारताने उतावीळपणे देश खुला केल्याने कोरोनाचे भीषण संकट ओढवले : फाउची\nअमेरिकी खासदारांचा सल्ला - भारतासारखा गलथानपणा करू नका\nकोरोना स्थिती हाताळण्यात भारताने केलेल्या चुकांतून धडा घेण्याचा सल्ला अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची यांनी तेथील खासदारांना दिला आहे. ते म्हणाले, आपल्याकडे कोरोना संपला आहे, हा गैरसमज करून भारताने वेळेआधीच देशात व्यवहार खुले केले. यामुळे भारतात भयंकर स्थिती उद्भवली. महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यामुळे भारतातील अनेक राज्ये सध्या रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, लसी, ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याला सामोरी जात आहेत.\nमंगळवारी कोरोनावर सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार तथा पेन्शन समितीपुढील सुनावणीत फाउची म्हणाले, रुग्णसंख्या वाढूनही चुकीची धारणा बनवल्याने भारतातील संकट उद्भवले. कोरोना संपल्याचे सांगण्यात आले. यानंतर तेथे वेळेआधीच सर्वकाही उघडण्यात आले. आता त्याचा परिणाम दिसतोय. सिनेटर पॅटी मुरे म्हणाले, अमेरिकेत जोवर ही महामारी सर्व ठिकाणी संपणार नाही तोवर ती संपल्याचे घोषित करता येणार नाही हे आपल्याला भारताच्या स्थितीतून शिकावे लागेल.\nजगात कुठेही महामारी असली तर कुणीही सुरक्षित नाही\nअमेरिकेने भारताकडून काय धडा घ्यावा, या प्रश्नावर डॉ. फाउची म्हणाले, स्थितीला कमी लेखू नये, हे सर्वात महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे, सार्वजनिक आरोग्य सुविधांची सद्य:स्थिती. भविष्यातील महामारीचा मुकाबला करण्याची तयारी करावी लागेल. अाणखी एक धडा म्हणजे, जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक प्रयत्न गरजेचे आहेत. ही फक्त आपलाच देश नव्हे तर इतर देशांनाही आधार देण्याची वेळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rajastan-lockdown-in-state-for-24-may-lockdown-who-leave-the-house-unnecessarily-will-be-quarantined-news-and-live-updates-128477262.html", "date_download": "2021-06-24T01:04:49Z", "digest": "sha1:XK3S4NQHIGOEPLI2BX2VSCOJPM4W3CDZ", "length": 4915, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajastan lockdown: In state for 24 may lockdown; Who Leave The House Unnecessarily Will Be Quarantined; news and live updates | पहिल्यांदाच नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हरी जास्त; सार्वजनिक-खासगी वाहतूक बंद, अनावश्यकपणे बाहेर पडल्यास केले जाणार क्वारंटाइन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजस्थानमध्ये 24 मे पर्यंत लॉकडाऊन:पहिल्यांदाच नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हरी जास्त; सार्वजनिक-खासगी वाहतूक बंद, अनावश्यकपणे बाहेर पडल्यास केले जाणार क्वारंटाइन\nराजस्थानमध्ये आतापर्यंत 7.38 लाख लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले आहे\nदेशासह राजस्थान राज्यातही कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. परंतु, राजस्थानमध्ये पहिल्यांदा नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हर होणार्‍यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांत ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. तरीदेखील राजस्थान सरकारने 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे. राज्यात उद्या सोमवार सकाळी 5 वाजेपासून 24 मे पर्यंत कडक निर्बंध असून यात सार्वजनिक-खाजगी वाहतूकही बंद असणार आहे. तसेच या लॉकडाऊनदरम्यान कोणीही अनवाश्यकपणे बाहेर पडल्यास त्याला पोलिसांकडून क्वारंटाइन केले जाणार आहे.\nराजस्थानमधील 15 जिल्ह्यात रिकव्हरी रेट जास्त\nराजस्थानमध्ये आतापर्यंत 7.38 लाख लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले असून यामधील 5.33 लाख लोक रिकव्हर झाले आहे. राज्यात सक्रीय रुग्णांचा आकडा 1.99 लाख आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात 17 हजार 987 नवीन प्रकरणे समोर आले असून यामधील 17 हजार 667 लोक बरे झाले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 15 जिल्ह्यांत नवीन रुग्णांपेक्षा रिकव्हर होणार्‍या लोकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/indian-government-announced-soverign-gold-bond-for-investment-golden-opportunity-money-mhka-412081.html", "date_download": "2021-06-23T23:40:30Z", "digest": "sha1:WHURUIWBSI7BJQHN7DDCRU46Q4FVR5QY", "length": 16770, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरकार देतंय सोनं खरेदी करण्याची 'सुवर्णसंधी'! हे मिळणार फायदे, indian government announced soverign gold bond for investment golden opportunity money mhka | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nसरकार देतंय सोनं खरेदी करण्याची 'सुवर्णसंधी'\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; VIDEO व्हायरल होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nनाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सफाई कामगार पदासाठी नोकरीची संधी; 15 हजारांच्या वर मिळेल पगार\nसरकार देतंय सोनं खरेदी करण्याची 'सुवर्णसंधी'\nया सणासुदीच्या दिवसात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर एक 'सुवर्णसंधी' आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड 2019 - 20 च्या पाचव्या मालिकेत सरकारने गुंतवणुकीची संधी दिली आहे.\nनवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : या सणासुदीच्या दिवसात तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर एक 'सुवर्णसंधी' आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड 2019 - 20 च्या पाचव्या मालिकेत सरकारने गुंतवणुकीची संधी दिली आहे.\nया योजनेत तुम्ही 3 हजार 788 प्रतिग्रॅम दराने गुंतवणूक करू शकता. या गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन गुंतवणूक केली तर तुम्हाला 50 रुपये प्रतिग्रॅम सूट मिळेल. अर्थमंत्रालायानेच याबदद्लची माहिती दिली आहे.\n10 ग्रॅमवर1 हजार 20 रुपयांची बचत\nमागच्या महिन्यात सरकारने सॉव्हरिन गोल्ड बाँड सीरिज जारी केली होती. पण मागच्या वेळच्या तुलनेत यावेळी सोन्याच्या बाँडमध्ये 100 रुपयांपेक्षा कमी दराने गुंतवणूक करू शकता. तुम्ही जर एक तोळ्यामध्ये गुंतवणूक केली तर 1 हजार 20 रुपयांची बचत होईल. सरकारने 2015 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड लाँच केलं. बाजारात सोन्याची मागणी कमी व्हावी हा यामागचा उद्देश होता.\n(हेही वाचा : सोन्या-चांदीच्या दरात झाली घट, हे आहेत आजचे दर)\nसोन्याच्या किंमती वाढल्या तर सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये चांगला फायदा मिळतो. यावर दरवर्षी 2.5 टक्के व्याज मिळतं. हे व्याज आपल्याला 6 महिन्यांनी मिळू शकतं.\nया बाँडमध्ये कमीत कमी 1 ग्रॅमची गुंतवणूक करता येते. त्याचवेळी दरवर्षी प्रत्येक व्यक्ती 500 ग्रॅमची गुंतवणूक करू शकते. हिंदू अविभक्त कुटुंबात याची मर्यादा 4 किलोची आहे तर ट्रस्टसाठी गुंतवणुकीची मर्यादा 4 किलोग्रॅम आहे.\nVIDEO : कार्यकर्त्यांना चहा पाजायला 20 रुपये लागतात, मनसेच्या माजी महापौरांची भन्नाट माघारी\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AB/", "date_download": "2021-06-24T00:57:36Z", "digest": "sha1:BHDJID7FIHLO4CBC32PHVER236YBS5SL", "length": 12847, "nlines": 83, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "गुटगुटीत गाल, बोलक्या डोळ्यांची फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज आहे बॉलिवूडची सर्वात श्रीमंत आणि हॉ’ट अभिनेत्री…. – NEWS UPDATE", "raw_content": "\nगुटगुटीत गाल, बोलक्या डोळ्यांची फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज आहे बॉलिवूडची सर्वात श्रीमंत आणि हॉ’ट अभिनेत्री….\nगुटगुटीत गाल, बोलक्या डोळ्यांची फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज आहे बॉलिवूडची सर्वात श्रीमंत आणि हॉ’ट अभिनेत्री….\nआपल्यातील अनेक जणांना सेलिब्रिटींचं वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. आता आपल्यामधीलच काही लोक टीव्हीवर हँडसम दिसणारा अभिनेता आणि ब्युटीफूल दिसणारी अभिनेत्री लहानपणी कसे बरे दिसत असतील, असा विचार करून कित्येक जण त्यांचे लहानपणीचे फोटो शोधतात. काही सेलिब्रिटी स्वतःच आपले असे काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात.\nतसेच आपल्याला माहित असेल कि सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यांपासून थ्रोबॅक फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार यानिमित्ताने त्यांचे लहानपणीचे फोटोही पोस्ट करताना दिसत आहेत.\nसेलिब्रिटी आपल्या कलेने म्हणजेच अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळतात. त्यांची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात. अशाच अनेक गो��्टींपैकी एक गोष्ट म्हणजे बालपण.\nआपले लाडके कलाकार बालपणी कसे दिसत असतील. ते कसे होते हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. बालपणी प्रत्येकजण धम्माल करतो. ही बालपणीची धम्माल मस्ती फोटोत कैद असते. फोटोमधूनच प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातो. आजवर आपण ब-याच कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिले आहेत. आता अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हा’यरल होतो आहे.\nतिच्या बालपणाचा हा फोटो तिने आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. तिचा हा गोंडस अवतार तुम्हालाही तिच्या प्रेमात पाडेल. बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच की काय बालपणापासूनच ती चित्रपटसृष्टीशी जोडली गेलेली आहे.\nसोशल मीडियावर व्हाय’रल झालेल्या या फोटोमध्ये चिमुकली सोनम गोड हसताना दिसत आहे. होय ही सोनम कपूरच आहे, सध्या या फोटोनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आता जेवढी सुंदर दिसते तेवढीच ती बालपणीही गोड आणि निरागस दिसायची असं म्हटलं तरीही काही वागवं ठरणार नाही. बालपणीच्या या फोटोमध्ये सोनम खूपच क्यूट दिसत आहे.\n2018 मध्ये सोनमने आनंदशी लग्न केले. सोनम व आनंदची लव्हस्टोरी अफलातून आहे. खरे तर आनंद त्याच्या एका मित्रासोबत सोनमला डेटवर पाठवू इच्छित होता. त्यानिमित्तानेच दोघांची भेट झाली होती. पण सोनमला पाहताच आनंद आपल्या मित्राला विसरला आणि स्वत:च सोनमच्या प्रेमात बु’डाला.\nपहिल्या भेटीनंतर सोनम व आनंद एकमेकांच्या आणखी जवळ आलेत. रात्ररात्र दोघांच्या गप्पा सुरु झाल्यात. महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले मे 2018 मध्ये दोघांनीही लग्न केले. तेव्हा लग्नानंतर माध्यमांशी बोलताना तिने सांगितले होते की, आमचे दोघांचे लग्न फक्त आमच्या कुटुंबाच्या आनंदासाठी झाले आहे. आनंद आणि मी लग्नापूर्वीपासून एकमेकांना ओळखत होतो आणि एकमेकांना डेटही करत होतो.\nमुळात लग्नानंतरही आनंद आणि सोनम एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. दोघेही आपल्या करियरमध्ये इतके व्यस्त असतात की दोघांनाही एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आनंद बर्‍याचदा मुंबईत कामानिमित्त येत असतो, कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळ तो मुंबईत घालवतो.\nरिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉ��र्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे.\nआनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. सोनम आणि आनंद एकत्र मिळून वर्षाला सुमारे 3085 कोटी रुपये कमवतात. ज्यामुळे दोघेही बॉलिवूडमधील एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत जोडी मानली जाते.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/1/28/Article-on-Raj-Thackeray-gets-a-new-saffron-flag-for-MNS.html", "date_download": "2021-06-24T00:18:22Z", "digest": "sha1:MVQL4VCNIORQ2QBOA47K2NEMOXDPB645", "length": 18040, "nlines": 15, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " ध्वज बदलला, जनमताचे काय? - महा एमटीबी", "raw_content": "ध्वज बदलला, जनमताचे काय\nजो राजकारण धगधगीत ठेवतो, वेगवेगळ्या कारणांमुळे जो सतत जनतेपुढे राहतो, त्याच्या यशाला कुणी रोखू शकत नाही. हिंदुत्वाची घोषणा झाली, ध्वज बदलला, आता जनमत बनविण्याच्या मागे राज ठाक��ेंना लागायचे आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाला धक्का देणारी म्हणा किंवा राजकारण ढवळून काढणारी एक घटना २३ जानेवारी रोजी मुंबईत घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला ध्वज बदलला. छत्रपतींची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा घेतला. त्याचप्रमाणे केवळ ‘मराठी बाणा’ हा विषय न सोडता त्याला ‘हिंदुत्वा’ची जोड दिली. एखादा राजकीय पक्ष जेव्हा आपल्या विचारात काही बदल करतो, ध्वजात बदल करतो, तेव्हा त्याबद्दल उलटसुलट चर्चा स्वाभाविकपणे होत राहते.\nराज ठाकरे यांचा मनसेत हा बदल करण्याचा निर्णय क्रांतिकारक नसला तरी, धाडसी नक्कीच आहे. कालानुरूप राजकीय पक्षाला आपल्या ध्येयधोरणात बदल करावे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘लेबर पार्टी’, ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, ‘रिपबल्किन पार्टी’ अशा प्रकारे राजकीय पक्ष निर्माण केले आहेत. १९७७ साली ‘जनसंघा’चे ‘जनता पार्टी’त विलीनीकरण झाले. ८० साली पूर्वीच्या जनसंघाच्या मंडळींनी ‘भारतीय जनता पार्टी’ निर्माण केली. जनसंघाचा ध्वज बदलला आणि विचारसरणीतही थोडा बदल झाला. जसा काळ बदलतो, तसा पक्षात बदल करावा लागतो. सर्वच लोकशाही देशात या प्रक्रिया चालतात, त्यामुळे राज ठाकरे यांनी अनाकलनीय गोष्ट केली, असे मानण्याचे कारण नाही. त्यांची कृती अत्यंत स्वाभाविक समजली पाहिजे.\nगेली जवळजवळ १५ वर्षे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला, तेव्हा त्यांचाच पक्ष खरी शिवसेना होणार का, असा भास निर्माण झाला. खूप आशा त्यांनी निर्माण केल्या. जनतेने त्यांना त्यांच्या उमदेवारांना निवडूनही दिले. नाशिक महानगरपालिकेत त्यांना बहुमतही मिळाले. राज ठाकरे यांचा झंझावात महाराष्ट्र व्यापणार, असे वातावरण बनू लागले. पूर येतो आणि नंतर तो हळूहळू ओसरत जातो. उन्हाळा आला की नदीचे पात्र कोरडे ठणठणीत होते, तसे मनसेचे झाले. पहिला उत्साह हळूहळू मावळत गेला. २०१९च्या निवडणुकीत मनसेचे पात्र कोरडे झाले. ‘राजकीय अस्तित्त्वा’चा प्रश्न निर्माण झाला.\nराज ठाकरे यांनी पराभव स्वीकारला, पण हार मान्य केली नाही. नव्या दमाने उभे राहण्याचा त्यांनी निर्णय केला. परिस्थितीचे आकलन केले. आपण कुठे कमी पडत आहोत, याचा शोध घेतला. त्यांना असे वाटले की, सर्व देशभर आता हिंदू समाजात राजकीय ज���गृती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. प्रत्येक राज्याची प्रादेशिकता आहे. बंगाली, बिहारी, राजस्थानी, गुजराती, कानडी, इत्यादी प्रदेशातील लोकांच्या मनात प्रादेशिक भावना बळकट असतात. त्यात काही गैर नाही. परंतु, मी जरी कुठल्याही प्रदेशाचा का असेना, कुठल्याही भाषेचा का असेना, ‘मी हिंदूदेखील आहे,’ ही भावना दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ‘नागरिकत्व कायदा’ जे मुसलमान विरोध करतात, त्यांच्या विरोधामुळे ही भावना आणखी वाढत जाणार आहे.\nलोकमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, हे ज्या राजकीय नेत्याला समजते, तो राजकारणात टिकून राहतो. भाजपने गांधीवाद, समाजवाद स्वीकारला होता. तेव्हा हिंदू समाजाने भाजपकडे पाठ केली. त्यावेळी भाजप रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात उतरला, तेव्हा हिंदू जनतेने भाजपला खांद्यावर घेतले. दोन खासदारांचे १८०हून अधिक खासदार निवडून दिले. याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील हिंदुत्वाची भूमिका घेतली. जनतेची तीच अपेक्षा होती. हिंदू समाजातील ही राजकीय जागृती, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिला रोखण्याचे सामर्थ्य आता कोणात नाही.\nहिंदू समाजातील या राजकीय जागृतीचे सर्व श्रेय संघाच्या अगणित कार्यकर्त्यांना जाते. ज्यावेळी ‘हिंदू’ शब्द उच्चारणे राजकीय क्षेत्रात ‘पाप’ होते, तेव्हा संघस्वयंसेवक गीत गात, ‘हिंदू आम्ही भीती कुणाची, जगती आम्हाला’ ‘जो हिंदू तो निंदू’ ही देशातील काँग्रेससहित सर्व राजकीय पक्षांची नीती होती. महाराष्ट्रातील समाजवादी तर पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे हिंदुत्वावाद्यांच्या अंगावर येत असत. त्याची संघाने कधी पर्वा केली नाही, ना त्यांना काही किंमत दिली. आपल्या कर्माने ही माणसे मरणार आहेत, त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही, आपण आपले काम करीत राहावे. शांतपणे प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून, निंदा-स्तुतीची पर्वा न करता तीन पिढ्या संघ काम करीत खपल्या. भगवा ध्वज, संघाने प्रतिष्ठीत केला. शिवाजी महाराजांचे नाव घेण्यात भल्या भल्या काँग्रेसी नेत्यांची जीभ कचरत असे, तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत,’ हे संघाने स्वयंसेवकांच्या मनावर कोरले. महाराजांचा राज्याभिषेक दिवस संघाचा एक उत्सव झाला. शांतपणे केलेल्या आणि सत्यावर आधारित असलेल्या कार्याचे परिणाम समाजावर होत जातात, तसे ते होत गेले.\nआज हिंदुत्वाचे राजकारण अपरिहार्य झालेले आहे. राज ठाकरेंनी या मार्गाने जायचे ठरविले आहे. त्यांचे मनापासून स्वागत करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत की, ‘राजकारणाचे हिंदुत्वीकरण झाले पाहिजे.’ त्यांच्या म्हणण्याला मुस्लीम तुष्टीकरणवादाचा संदर्भ होता. आज हा संदर्भ पूर्णपणे संपला असे नाही. तुष्टीकरणवादाचे भूत उकरून काढण्याचा प्रयत्न आजही चालूच आहे. अशा वातावरणात राज ठाकरे यांनी हिंदुहिताच्या राजकारणाचा मार्ग धरला, ही चांगली गोष्ट झाली.\nराज ठाकरे यांच्या कृतीला काळाचा संदर्भदेखील आहे. शिवसेना तशी हिंदुत्ववादी परंतु, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात मुख्यमंत्री बनण्याची हवा शिरली. त्यासाठी वाटेल ती किंमत द्यायची, असे त्यांनी ठरविले. जे पक्ष हिंदुत्वाचे कट्टरविरोधी आहेत, त्या पक्षांशी घरोबा केला. आमदारांची बेरीज जुळवली. जनतेचा विश्वासघात केला. मुख्यमंत्रिपदाचा मुकुट डोक्यावर चढविला. हिंदुत्वाची वस्त्रे गेली, विवस्त्र होण्याची स्थिती झाली. त्याचे त्यांना काही वाटले नाही. सामान्य शिवसैनिक मात्र मनातून हादरलेला आहे. तो शिवसेनेचा वसा सोडणार नाही. बाळासाहेबांचा वारसा तो नाकारणार नाही. हिंदुत्व तो सोडू शकत नाही. ही जी राजकीय पोकळी आहे, ही राज ठाकरे यांना भरून काढायची आहे.\nराज ठाकरे ही राजकीय पोकळी भरून काढतील का त्यांचा राजकीय इतिहास धरसोडीचा आहे. मनसेला अपयश येण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात कोणत्याही एका भूमिकेवर राज ठाकरे स्थिर राहिलेले नाहीत. एकेकाळी भाजपची स्तुती केली आणि २०१९च्या निवडणुकीत सगळा पक्ष भाड्याने शरद पवारांना दिला. ‘पवारांची संगत म्हणजे जिलेबीची पंगत’ नव्हे. पवारांसारखा राजकारणी अतिशय धूर्तपणे खेळी खेळून आपल्या विरोधकांना हसत हसत संपवित जातो. आपण कधी संपलो हे संपणार्या ला समजतच नाही. जेव्हा समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असे समजूया की, राज ठाकरे वेळीच सावध झाले आहेत.\nत्यांनी उद्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी स्वत:ला पणाला लावले, कशाचीही पर्वा केली नाही, केवळ हिंदूंच्या दीर्घकालीन हितासाठीच सतत संघर्ष केला तर हिंदू समाज त्यांना जवळ करील. धरसोड वृत्ती ठेवली तर काही खरे नाही. आताचा कालखंड, त्यांच्या दृष्टीने परीक्षेचा कालखंड आहे. जनता त्यांची परीक्षा घेणार. कारण, जनता आता शहाणी झालेली आहे. राज ठाकरे जे बोलतात त्यावर ते ठाम राहणार आहेत का की उद्या पुन्हा कृती बदलून शरद पवारांचे बोट धरतील राज ठाकरे यांना जनतेच्या मनात आपल्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. राजकीय रंग असलेले हिंदुत्वाचे विषय शोधावे लागतील. त्यांना घेऊन आंदोलन करावे लागेल. राजकारणात जो संथ गतीने जातो किंवा अर्धवट झोपेत असतो किंवा स्वत: निर्माण केलेल्या मनोराज्यात मग्न असतो, त्याच्या नशिबी सणकून आपटी याशिवाय दुसरे काही येत नाही. परंतु, जो राजकारण धगधगीत ठेवतो, वेगवेगळ्या कारणांमुळे जो सतत जनतेपुढे राहतो, त्याच्या यशाला कुणी रोखू शकत नाही. हिंदुत्वाची घोषणा झाली, ध्वज बदलला, आता जनमत बनविण्याच्या मागे राज ठाकरेंना लागायचे आहे. यशासाठी त्यांना शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/04/how-did-you-learn-the-top-businessman-in-india/", "date_download": "2021-06-24T00:11:36Z", "digest": "sha1:2XSUU66KB5CDSPM6BKUPP6SL6Z45CR6X", "length": 11562, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतातील टॉप बिझनेसमन किती शिकलेत ? - Majha Paper", "raw_content": "\nभारतातील टॉप बिझनेसमन किती शिकलेत \nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / उद्योगपती, पदवी शिक्षण, भारतीय व्यावसायिक, शिक्षण / April 4, 2021 April 4, 2021\nटाटा-अंबानी-बिर्ला सारख्या लोकांना जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये गणल जाते. संपूर्ण देश या लोकांना ओळखतो. पण ते किती शिकले आहेत याची कुणालाच काहीच माहित नाही. एमबीएच्या शिक्षणाकरिता भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी परदेशात गेलेले, पण ते शिक्षण अर्धवट ठेवूनच भारतात परतले. या लोकांनी साधारण डिग्री घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आता ते टॉपचे बिझनेसमन आहेत.\nटाटा ग्रूपचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी आर्किटेक्चर अॅण्ड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून १९६२ मध्ये अमेरिकेच्या कॉरनेल यूनिर्व्हसिटीमधून त्यांनी ही डिग्री घेतली आहे. त्यानंतर १९७५मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अॅडवान्स मॅनेजमेंटची डिग्री घेतली.\nआशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी मुंबई युनिर्व्हसिटीच्या डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मधून केमिकल इंजीनिअरिंगमधून पदवी घेतली आहे. येथून पदवी घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी एमबीएच शिक्षण घेण्यासाठी स्टॅनफोर्ड यूनिर्व्हसिटीमध्ये गेले. पण ते आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाही. त्यांनी एका वर्षाने भारतात परत येऊन वडिल धीरूभाई अंबानी यांचा व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली.\nएचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख एचडीएफसी बँकेचे चेअरमन असून दीपक पारेख एक चार्टर्ड अकाऊंटट आहेत. न्यूयॉर्क अनर्स्ट अॅण्ड यंग मॅनेजमेंट कंसल्टंसी सर्विसेससोबत काम करून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. यानंतर ते भारतात परतले आणि ग्रिंडलेज बँक आणि चेज मॅनहट्टन बँकेसोबत काम सुरू केले.\nआदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी युनिर्व्हसिटी ऑफ बॉम्बेमधून बी कॉम केले आणि त्यानंतर चार्टर्ड अकाऊंट बनले. त्यानंतर त्यांनी बिझनेस स्कूल ऑफ लंडनमधून एमबीएची पदवी घेऊन आले.\nमहिन्द्रा अॅण्ड महिन्द्राचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आनंद महिन्द्रा यांनी हार्वर्ड कॉलेज, कॅम्ब्रिजमधून पदवी घेतली आहे. त्यांनी तिथूनच मेकिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यांनतर हार्वर्ज बिझनेस स्कूल, बोस्टनमधून १९८१मध्ये एमबीएचे शिक्षण घेतले.\nभारती एन्टरप्रायजेसचे चेअरमन सुनील भारती मित्तल हे टेलीकॉम टायकून या नावाने ओळखले जातात. सुनील भारती भारती एंटरप्रायजेसचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ आहेत. पंजाब यूनिर्व्हसिटीमधून त्यांनी १९७६मध्ये पदवी घेतली आहे. त्यांनी त्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची डिग्री घेतली. वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी कामाला सुरूवात केली. तसेच ते हार्वर्ड बिझनेस स्कूल, यूएसएचे विद्यार्थी आहेत.\nइन्फोसिसचे माजी चेअरमन एनआर नारायण मूर्ती यांनी १९६७ मध्ये यूनिर्व्हसिटी ऑफ मैसूरमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री घेतल्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून १९६९मध्ये मास्टर डिग्री घेतली.\nविप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड यूनिर्व्हसिटी, यूएसएमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये डिग्री घेतली. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेले. पण ते २१ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी त्यांनतर शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतले.\nएचसीएलचे फाऊंडर आणि चेअरमन शिव नादर यांनी द अमेरिकन कॉलेज, मदुरै मधून प्री युनिर्व्हसिटी डिग्री घेतली. त्यानंतर पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे.\nबजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी १९८८मध्ये युनिर्व्हसिटी ऑफ पुणेमधून मेकॅनिकल इंजीनिअरिंगची डिग्री घेतली. त्यांनी १९९०मध्ये यूनिर्व्हसिटी ऑफ वॉर्विकमधून मॅन्यूफॅक्चरिंग सिस्टम इंजिनिअरिंगमधून डिग्री घेतली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/4567/", "date_download": "2021-06-24T00:47:11Z", "digest": "sha1:RWIHTOSSBQ3SCKPWLRD7KTCLZWEAPJIJ", "length": 12909, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 438 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,चार मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nऔरंगाबाद जिल्ह्यात 438 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,चार मृत्यू\nजिल्ह्यात 19894 कोरोनामुक्त, 5333 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 07 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 214 जणांना (मनपा 65, ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 19894 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 438 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25979 झाली आहे. आजपर्यंत एकूण 752 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nअँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 126, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 126 आणि ग्रामीण भाग���त 71 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\nग्रामीण (114) मोठी वाडी, खुलताबाद (1), पैठण (4), साई मंदिर बजाज नगर (2), सलामपूर, वडगाव, बजाज नगर (1), दौलताबाद पोलिस स्टेशन परिसर (1), द्वारकानगरी, पडेगाव (1), संभाजी कॉलनी, कन्नड (2), टिळक नगर, कन्नड (1), ग्रामीण रुग्णालय क्वार्टर परिसर, कन्नड (4), शुलीभंजन, खुलताबाद (1), घोडेगाव, खुलताबाद (5), अन्नपूर्णा हॉटेल, पैठण (1), जैनपुरा, पैठण (1), नारळा,पैठण (1), नाथ गल्ली, पैठण (1), भाऊसाहेब नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (2), गंगापूर (7), मुद्देश वडगाव (2), लासूर स्टेशन (1), उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (1), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (1), वांजणापूर, गंगापूर (1),पोलिस स्टेशन, गंगापूर (1), खामगाव, वैजापूर (2), आनंद नगर,वैजापूर (1), गंगापूर रोड, वैजापूर (1) वडद, कन्नड (1), औरंगाबाद (21), फुलंब्री (12), कन्नड (6), सिल्लोड (12), वैजापूर (12)\nमनपा (72) घाटी परिसर (2), मार्ड हॉस्टेल परिसर (1), मुकुंदवाडी (5), एन बारा हडको (1), आदित्य नगर, मयूर पार्क (1), बालाजी नगर (1), गुरूकृपा सो., चाणक्य पुरी (1), गुरूजन सो., (3), मोतीकारंजा (1), एन पाच, प्रियदर्शनी कॉलनी, सिडको (1), ठाकरे नगर (2), कॅनॉट परिसर (1), दिवाण देवडी (1), बीड बायपास (2), संकल्प नगर, मयूर पार्क (1), छत्रपती नगर (1), बजाज नगर (1), एन पाच सिडको (1), संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), विवेकानंद नगर, हडको (1), उदय कॉलनी, खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), छावणी परिसर (1), न्यू श्रेय नगर (1), पद्मपुरा (5), योगिता सो., एन आठ सिडको (1), यशवंत नगर, बीड बायपास (2), राहुल नगर (1), उल्का नगरी (1), जाधववाडी (1), सिंधी कॉलनी (1), पडेगाव (1), ज्योती नगर (1), प्रताप नगर (1), अरुणोदय कॉलनी, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), डांगे कॉम्प्लेक्स मुकुंदवाडी (1), न्यू एस टी कॉलनी (1), अंबिका नगर (1), राजीव गांधी नगर (1), गंगोत्री पार्क परिसर (1), अन्य (6), गारखेडा (1), एन एक सिडको (1), एन दोन सिडको (1), कैलास नगर (1), मयूर पार्क, हर्सुल (1), एन सात सिडको (1), देवगिरीपूरम, हर्सुल (1), ज्युब्ली पार्क (1), हर्सुल सावंगी (1), देवळाई परिसर (1)\n← भारतातील बरे होणाऱ्या कोवीड-19 रूग्णसंख्येने 32.5 लाखाचा टप्पा ओलांडला\nजायकवाडीच्या सोळा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग →\nज्ञानेश्‍वर पाटीलचे धडाकेबाज शतक,आरके, ॲडव्होकेट, एएसआरची ‘एसपीएल’ मध्ये विजयी सलामी\nनांदेड जिल्ह्यात 76 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पिडित महिलांना धान्यासह 24 लाख 40 हजारांची मदत\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharastra-coronavirus-updates-health-minister-rajesh-tope-break-the-vaccination-of-18-news-and-live-udpates-128482886.html", "date_download": "2021-06-24T00:56:44Z", "digest": "sha1:BYMG7XE6AUBEIUUJTOX7NRYODUYFN7IK", "length": 8019, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharastra coronavirus updates: health minister rajesh tope break the vaccination of 18+; news and live udpates | 18 ते 44 वयोगटाचेलसीकरण थंडावणार, कोव्हॅक्सिनचे 3 लाख डोस 45 वर्षांवरील नागरिकांना देणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरोग्यमंत्री राजेश टोपे उवाच...:18 ते 44 वयोगटाचेलसीकरण थंडावणार, कोव्हॅक्सिनचे 3 लाख डोस 45 वर्षांवरील नागरिकांना देणार\nम्यूकरमायकोसिस इंजेक्शनच्या 1 लाख कुप्यांची खरेदी\nराज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या ड���सच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरवण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.\nसध्या राज्यात कोव्हॅक्सिन लसींचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोव्हॅक्सिन) प्रतीक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोव्हॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाखावर डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोविशील्डचा देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचा आहे.\nमहाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nराज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते.\nऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात प्रयत्न केले जात असून विविध जिल्ह्यांत ३०० पेक्षा जास्त पीएसए यंत्र खरेदीचे कार्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.\nइथेनॉल प्लँटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रयोग उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्याने केला असून या कारखान्यात तंत्रज्ञांच्या साहाय्याने दररोज ४ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली आहे. त्याद्वारे दररोज ३०० ऑक्सिजन सिलिंडर्स पुरविता येतील.\nराज्यातील रुग्णालयांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएमएने ही मागणी केली होती.\nम्यूकरमायकोसिस इंजेक्शनच्या १ लाख कुप्यांची खरेदी\nमधुमेह नियंत्रित नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील ��्रभावी ठरलेल्या इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकिनकडे मागणी नोंदवण्यात आली असून निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रिया केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maratha-reservation-maharashtra-cm-uddhav-thackeray-meets-governor-bhagat-singh-koshyari-128482744.html", "date_download": "2021-06-23T23:07:17Z", "digest": "sha1:MWDCAP647EHVCF6YK4467JCNJHBO47QH", "length": 5283, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "maratha reservation maharashtra cm uddhav thackeray meets governor bhagat singh koshyari | राज्य सरकारकडून राज्यपालांना निवदेन; राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची भेट घेणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठा आरक्षण:राज्य सरकारकडून राज्यपालांना निवदेन; राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची भेट घेणार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली व मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारे पत्र दिले. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले यांचा समावेश होता.\nराज्यपालांना भेटून आल्यावर राजभवनावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेता केंद्राला याबाबत विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षणप्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो.\nमराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. न्यायालयाने याबाबतीत केंद्राला अधिकार आहेत असं सांगितले आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही राज्यपा��� महोदय याना भेटलो. राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghaumesh.blogspot.com/2012/07/dad.html", "date_download": "2021-06-24T00:12:49Z", "digest": "sha1:CA2OSE57M65UAGMW5P5SJK4UXLXTHYJR", "length": 5943, "nlines": 103, "source_domain": "meghaumesh.blogspot.com", "title": "माझे ब्लॉग माझे विश्व: काल फादर डे होता..", "raw_content": "माझे ब्लॉग माझे विश्व\nकाल फादर डे होता..\n खरतर एका घरात राहूनही हा प्रश्न विचारण तस विचित्रच वाटत ना ...\nपण काय करू ,तुमचा दिवस माझ्या आधी सुरू होतो आणि माझ्या झोपल्यानंतर च संपतो ....\nम्हणून विचारलं कसे आहात\nपत्र लिहायला कारण म्हणजे ,\nकाल फादर डे होता... तुमची खूप वेळ वाट पहिली ... तुमच्यासाठी आणलेला गुच्छ ही तसाच कोपर्‍यात वाळून गेला ...\nतुम्हाला यायलाच इतका उशीर झाला की त्याला तुम्ही पाहिलाच नाही आणि सकाळी ही घाईत निघून गेलात ....\ndad एका घरात राहून ही आपण एका घरात राहून ही paying गेस्ट सारखं झालो आहोत...\nकधी कधी वाटत कामाच्या गर्दीत तुम्ही आम्हाला विसरता की काय .....\nलहानपनी चालताना सावरणार्‍या हातांची आजही गरज आहे बाबा आम्हाला .पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्यासाठी...\nआमच्या विश्वातून हरवत जाणारा बाबा आम्हाला परत हवा आहे......\nफक्त फादर डे पुरता नाही ... प्रत्येक दिवसकरिता ......\nएवढ सगळं तुमच्या पुढ बोलता आल नसत म्हणून हा पत्राचा खटाटोप ...............\nतुमचं काम नक्कीच महत्वाचं आहे ....\nपण dad तुमच्या वाटेकडे कोणीतरी डोळे लावून बसल आहे ...\nलौकर घरी या ..\nतुमच्याशी खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत .......\nPosted by खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही at 03:26\nखास काही माझ्या वाचनात आलेले खास काही 22 July 2014 at 02:51\nअशी पाखरे येती ...\nखास काही माझ्या वाचनात आलेले खास काही\nती : माझ्यात काय आवडतंतो : तुझं स्वतःचं असं काहीच...\nतो:तुला कधी पासून परवा...\n('मी माणूस शोधतोय' मधून....)व.पु काळे\nमग मुलगी का नको…\nअपत्यः मुलगा की मुलगी - एक वादंग\nते दोघे मार्केट मध्ये गेले होते...,त्याच्या साठी श...\nमी..माझ्या बाबाला मी रडताना पाहिलंय\nआई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी ....\nथोडासा समजूतदारपणा,थोडी जाण आणि आनंदाला उधान ........\nविकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्...\nए ग्रेट लव स्टोरी ..\nतर ते आहे प्रेम....\nजीवनात ह्या ७ गोष्टी नक्की आत्मसात कराव्यात\n♥ हृदयस्पर्शी कथा... ♥ ♥ ♥\nकाल फादर डे होता..\n….मग मुलगी का नको…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-31-report-two-more-positives-increased-risk-nanded-news-288306", "date_download": "2021-06-24T01:20:51Z", "digest": "sha1:PRHUFCOI22FQ42HHUAKEO347IP5Z6RDG", "length": 17905, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड @३१ : आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, ‘सारी’चाही वाढला धोका", "raw_content": "\nएकीकडे रविवारी एकाचा मृत्यू तर दुसरीकडे पुन्हा नव्याने दोन ‘कोरोना’ रुग्णांची भर, ही नांदेडकरांमध्ये चिंतेची बाब ठरली आहे. उन्हाचा पारा वाढत असतानाच हळहळु ‘कोरोना’ रुग्णांचीही संख्या वाढतच चालली आहे. नांदेड जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधीत रुग्णांची संख्या आता ३१ वर जाऊन पोहचली आहे.\nनांदेड @३१ : आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, ‘सारी’चाही वाढला धोका\nनांदेड : सहा दिवसांपासून नांदेड जिल्ह्याला ‘कोरोना’ रुग्णाचे धक्क्यावर धक्के बसत आहेत. शनिवारी (ता.तीन) सकाळी तीघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी पुन्हा त्यात दोनची भर पडली. त्यामुळे आता ‘कोरोना’ बाधितांची संख्या ३१ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.\nशुक्रवार (ता. एक मे) तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी तीन नमुने रविवारी (ता. तीन मे) Corona Positive आल्याने नांदेडकरांना धक्काच बसला. रविवारी सापडलेल्या कोरोना बाधितांपैकी दोन रुग्ण पंजाब येथून आलेले होते. तर एक महिला ही शहरातील एका खासगी रुग्णालयात ‘सारी’आजारावर उपचार घेत होती. त्यात पुन्हा दुपारी दोन कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना बाधितांची संख्या ३१ वर पोहचली.\nहेही वाचा- Nanded Breaking : नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह, रूग्ण संख्या २९, मृत्यू २\n‘सारी’ आजारावर सुरु होते उपचार\nरविवारी (ता.तीन मे) सकाळी तीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले. त्यामध्ये देगलुरनाका परीसरातील रहिमतनगर येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश होता. ही महिला शहरातील एका खासगी रुग्णालयात ‘सारी’ आजारावर उपचार घेत होती. दरम्यान या महिलेला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी सकाळी तिला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, दुपारी तिला पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. या महिलेचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे डॉ. भोसीकर य��ंनी सांगितले.\nहेही वाचा- Nanded Breaking : ‘ती’ महिला सकाळी पाॅझीटीव्ह, दुपारी मृत्यू\nमहापालिका हद्दीतल्या एक हजार १९९ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी रविवारी दुपारपर्यंत एक हजार १२२ स्वॅबचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर २२ स्वॅबचा अहवाल अजूनही प्रंलंबित आहे. तर १८ संशयितांचे स्वॅबचे निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे एकुण घेण्यात आलेल्या एक हजार १९९ स्वॅब पैकी ३१ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.\nपंजाब, हरियाणाचे तीन हजार शीख यात्रेकरू नांदेडात अडकले\nनांदेड : देशात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ता. २५ मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आले. तसेच कलम १४४ अंमलात आणली गेली. या दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि इतर ठिकाणाहून आलेले जवळपास तीन हजारावर भाविक नांदेडमधेच अडकून पडले आहेत. या भाविकांना महाराष्ट्र शासनाने विशेष व्यवस्था करून त्यांच्\nमराठवाड्यातील बँकांच्या २७ शाखा होणार कमी\nऔरंगाबाद: देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या चार बँकांची निर्मिती ही आजवरचे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून या दहा बँकांपैकी अनेक बँकांच्या शाखा इतर बँकांमध्ये विलीन होणार आहेत. मराठवाड्यात या एकत्रीकरणामुळे\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nनांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.३०) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९६४ निगेटिव्ह तर ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात उपचारादरम्यान पाच को\nव्हिडिओ: संत नामदेव महाराज मंदिरात घुमतोय हरिनामाचा गजर\nहिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्य�� लॉकडाउनमुळे संत नामदेव महाराज यांचे जन्मस्‍थान असलेल्या नरसी येथील संत नामदेव महाराज मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या उपस्‍थितीत होणारी आरती, पूजा आता आता पुजारी करीत आहेत. लॉकडाउनच्या काळातही\nअन्नदान व मास्क किटचे वाटप- गजेंद्र ठाकूर\nनांदेड : शहराच्या गाडीपूरा भागातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख गजेंद्र ठाकूर यांनी जुना नांदेड भागात अन्नदान व इतवारा पोलिसांना मास्क किट व सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी खासदार हेमंत पाटील यांची विशेष उपस्थिती होती.\nसोशल डिस्टंन्सिंग, महाराष्ट्राच्या मानचिन्हाचे \nनांदेड : अरण्ययोगी, निसर्गचित्रणाची हिरवी वाट दाखविणारे वनविद्येचे अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांच्याकडून राज्यपक्षी म्हणून ओळखला जाणारा हरोळी. हरीयाल..(Green pigeon) हा पक्षीसुद्धा सोशल डीन्स्टन्स ठेवून समूहाने राहणारा पक्षी. या पक्ष्याचा आधिवास हा गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख\nनांदेड - शनिवारी १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले\nनांदेड - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. शनिवारी (ता.२६) कोरोना अहवालानुसार जिल्हाभरात २९ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नव्याने १८ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. शुक्रवारी (ता.२५) तपासणीसाठी घेण्यात\nअर्धापुरात पुन्हा बिबट्याचा वावर, बकरा केला फस्त; शेतकऱ्यांत भितीचे वातावरण, खैरगाव शिवारातील घटना\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : रोडगी ( ता. अर्धापूर ) शिवारातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना ताजी असतांनाच याच परिसरातील खैरगाव (जिल्हा नांदेड) शिवारातील घटना रविवारी शनिवारी (ता. 16) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतक-यात भितींचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात काही दिवसाच्या अंत\nMotivational Story : नांदेड जिल्ह्यातील बहिणी-बहिणीची शेती \nनांदेड : जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील बनचिंचोली हे अवघ्या साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. संपूर्ण गावचे अर्थकारण हे शेती भोवती अवलंबून असलेले. या गावातील अनेक शेतकरी कुटूंबापेकी एक असलेले कुटूंब पौळ यांचे. पिढीजात असलेली नऊ एकर शेती जुन्या वळणाने कसता कसता गणेश पऊळ यांच्या नाकीनऊ आले. शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2019/3/13/Article-on-Peru-Sabancaya-volcano-erupts-putting-nation-s-second-biggest-city-on-alert.html", "date_download": "2021-06-24T00:32:33Z", "digest": "sha1:2TTCRE42UC53CKWHQN2EQK5GENUAIVSV", "length": 9892, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " पेरूच्या भूगर्भात... - महा एमटीबी महा एमटीबी - पेरूच्या भूगर्भात...", "raw_content": "\nभारतीय राजकारणाच्या ज्वालामुखीतील धगधग आता लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे भलतीच वाढली आहे. मात्र, दुसरीकडे दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशात मात्र खऱ्याखुऱ्या ज्वालामुखीची धगधग भलतीच वाढली आहे. बुधवार, दि. १३ मार्च रोजी सकाळी पेरू देशातील ‘सबान्काया’ या ज्वालामुखीतून स्फोटक राख तब्बल २६ हजार फुटांपर्यंत वाढल्याचे वृत्त तेथील स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थांनी दिले आहे. गेले अनेक दिवस सबान्कायामधून स्फोटक राख बाहेर येत आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस म्हणजे २२-२३ डिसेंबर, २०१८ रोजी इंडोनेशियातील जावा आणि सुमात्रा दरम्यानच्या सुंडा बेटांना त्सुनामीचा तडाखा बसला होता. येथील अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याचा परिणाम म्हणून इंडोनेशियाला पुन्हा एकदा त्सुनामीचा तडाखा बसला. यामुळे या प्रदेशातील सुमारे ३०० हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले, शिवाय आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. आता दक्षिण अमेरिका खंडात पेरूमध्ये या प्रकारची घटना घडल्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ व पर्यावरणतज्ज्ञांमध्ये भूगर्भात सुरू असलेल्या हालचालींबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.\nज्वालामुखीचा उद्रेक हा मानवासाठी धोकादायक ठरत असला तरी ज्वालामुखी मात्र माणसाला उपयोगीच ठरत असतो, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. जगभरात आज असे सुमारे ३०० ज्वालामुखी अस्तित्वात आहेत. पृथ्वीच्या पोटातील तप्त लाव्हा म्हणजेच शिला व खनिजे यांचा तप्तरस उफाळून जेव्हा पृथ्वीचे बाह्य आवरण फोडून बाहेर पडतो, तेव्हा तो थंड होत चहूबाजूंना पसरतो. यालाच आपण ‘ज्वालामुखीचा उद्रेक’ म्हणतो. या बाहेर येणाऱ्या लाव्हाचे थंड खडक बनतात, त्यांना ‘बेसाल्ट’चे खडक म्हणतात. ज्वालामुखीचे तोंड (क्रेटर) हे सतत धुमसणारे असू शकते किंवा निद्रिस्तही असू शकते. यातून बाहेर येणारा धूर, धूळ, गंधकमिश्रित वायू हे मैलोन्मैल पसरू शकतात. काही वेळा या मुखातून काही फूट उंच उसळून लाव्हा पुन्हा आत जाऊन खदखदत राहतो. ज्वालामुखीच्या पोटातून किती खोलवरून लाव्हा उसळत आहे, याचा पत्ता लागणे मात्र शक्य नसते. ज्वालामुखीच्या पर्वतातील चिरांमधून मात्र धूर, गंधकमिश्रित वायू, गरम पाण्याचे झरे, गरम हवेचे झोत बाहेर पडताना दिसतात. ज्वालामुखीला इंग्रजीत ‘व्होल्कॅनो’ म्हणतात. हे नाव इटलीतील व्होल्कॅनो बेटावरील ज्वालामुखीवरून पडल्याचे सांगितले जाते. इटलीमधील व्हेसुव्हियस हा ज्वालामुखी पुरातन काळापासून उद्रेकामुळे प्रसिद्ध आहे. १९७९ साली पोंपेई हे समृद्ध नगर याच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नष्ट झाल्याची नोंद आहे.\nज्वालामुखीचे उद्रेक केवळ जमिनीवरील डोंगरांतच होतात, असे नाही. समुद्रातदेखील ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. समुद्रात जर फार मोठे उद्रेक झाले तर त्यातील लाव्हा वर येऊन त्यांचाच डोंगर तयार होतो व हा डोंगर समुद्रसपाटीच्या वर येऊन ते बेट असल्याचे भासते. लाव्हारस खूपच पसरला, तर बेटांच्या मालिका तयार झालेल्यादेखील आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः पॅसिफिक महासागरात अशा बेटांच्या मालिकाच पाहायला मिळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील हवाई बेटे. हवाई बेटातील ‘मौनालोआ’ या ज्वालामुखीमुळे बेटांची मालिका वाढत गेली आहे. समुद्रतळाशी तब्बल ५१८० मीटर खोलीवर सुरू झालेला हा ज्वालामुखी सध्या समुद्रसपाटीपासून ४१७० मीटर उंच आहे. म्हणजेच समुद्रसपाटीपासून मौनालोआ या ज्वालामुखीची उंची जवळपास ९३०० मीटर इतकी आहे. ज्वालामुखीतील गरम खडकांचा आणि लाव्ह्याचा वापर जगातील अनेक देश वीजनिर्मितीसाठीही करताना दिसतात. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडून पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यायची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, अशा पद्धतीने वीजनिर्मितीचे काम चालते. याला ‘जिओथर्मल पॉवर’ असे म्हणतात. तूर्तास, पेरूमधील सबन्कायाचा तिथे जवळपास मानवी वस्ती नसल्यामुळे जनजीवनावर परिणाम झालेला नाही. तथापि, येत्या काही दिवसांत वा महिन्यांत पेरूमधील अन्य काही ज्वालामुखींचाही उद्रेक होण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\nपेरू ज्वालामुखी सबान्काया दक्षिण अमेरिका नैसर्गिक आपत्ती Peru volcano Sabancaya South Amreica Natural Disaster", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/464/Kadhi-Tari-Mee-Aale-Hote.php", "date_download": "2021-06-23T23:41:15Z", "digest": "sha1:L2DLZO27CTXNOYYT2USH3XF2A3JTPWBH", "length": 8760, "nlines": 139, "source_domain": "www.gadima.com", "title": "Kadhi Tari Mee Aale Hote -: कधीतरी मी आले होते : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nवाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले\nया पृथ्वीच्या पाठीवर, ना माणसास आधार\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nकधीतरी मी आले होते\nचित्रपट: कुबेराचे धन Film: Kuberache Dhan\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nकधी तू दिसशील डोळ्यांपुढे\nकधीतरी तुम्ही यावे इथे\nकाही तरी तू बोल\nकळी उमलते मना एकदा\nकसे करु बाई मन आवरेना\nकेतकीच्या बनात उतरत्या उन्हात\nखराच कधी तू येशिल का\nकुई कुई चाक वाजतय\nकुरवाळू का सखे मी\nलाज वाटे आज बाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2019/7/16/Article-on-Bhaskarrao-Mundale.html", "date_download": "2021-06-24T00:41:39Z", "digest": "sha1:ABZJ3LEF3ZDSPXAMWFQWIGTEEQS2XPHH", "length": 20851, "nlines": 15, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " संघकामातील 'भास्कर' - महा एमटीबी महा एमटीबी - संघकामातील 'भास्कर'", "raw_content": "\n'भास्करा'संबंधी म्हटले जाते की, उगवतानादेखील तो सृष्टी प्रसन्न करणाऱ्या रंगछटा घेऊन येतो आणि जातानादेखील त्याच रंगछटा तो देऊन जातो. जाताना भास्करराव असे जीवन समृद्ध करणारे रंग देऊन गेले आहेत. त्यांच्या रंगात रंगून जाणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल\nभास्करराव मुंडले यांचे जाणे तसे अकाली होते, असे काही म्हणता येणार नाही. सात वर्षांपूर्वी त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम जोगेश्वरीच्या अस्मिता विद्यालयात झाला होता. मृत्युसमयी त्यांचे वय होते. मधुमेहाने शरीरात दीर्घकाळ वास्तव्य केले होते. त्याचा प्रभाव अधूनमधून तो दाखवत होता. परंतु, भास्कररावांच्या मनावर त्याचा प्रभाव शून्य होता. शरीरधर्माप्रमाणे भास्करराव वयोवृद्ध झाले. परंतु, मनाने ते कधीही 'म्हातारे' झालेले नव्हते. चिरतारुण्याचे वरदानच ते घेऊन आले होते. त्यांचे जीवन म्हणजे ध्येयासक्त जीवनाचा महान आदर्श होता. संघात आम्ही अनेक वेळा एक गीत गातो,\nदिव्य ध्येय की ओर तपस्वीजीवनभर अविचल चलता है॥\nसज धज कर आये आकर्षण,पग पग पर झुमते प्रलोभन\nहोकर सबसे विमुख बटोही,पथ पर सम्भल बढता है॥\nअमरतत्त्व की अमिट साधना,प्राणों में उतसर्ग कामना\nजीवन का शाश्वत व्रत लेकर,साधक हंस कण कण गलता है\nहे गीत भास्कराव मुंडले यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडणारे आहे. ते संघात अंधेरीच्या शाखेत आले. ज्या कालखंडात त्यांचा संघप्रवेश झाला, तो कालखंड सत्तेने संघाला 'अस्पृश्य' ठरवून टाकण्याचा कालखंड होता. त्या वेळेला संघात जाणे म्हणजे नोकरी मिळविण्यात अडचणी निर्माण करणे, जीवनाच्या प्रगतीच्या वाटा अडथळ्याच्या करणे, विरोधकांचे रोज शिव्याशाप खाणे, अशी परिस्थिती होती. भास्कररावदेखील या सर्व दिव्यातून गेले आहेत. परंतु, त्यांची ध्येयासक्ती कशानेही कमी झाली नाही. संघकामाच्या एक एक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येत गेल्या. ते मुंबई महानगराचे सहकार्यवाह झाले. तेव्हा कार्यवाह होते मनोहरपंत मुजुमदार. ते मुंबईतील मुख्य शाखेचे स्वयंसेवक आणि कार्यवाह होते. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना फारसा प्रवास करणे जमत नसे. संघरचनेत कार्यवाहाला पायाला भिंगरी बांधून फिरावे लागते. तशीही मुंबई महानगरी अफाट आहे. तेव्हा कुलाब्यापासून दहिसरपर्यंत आणि इकडे मुलुंडपर्यंत मुंबईचा विस्तार होता. भास्करराव जोगेश्वरीला सारस्वत कॉलनीत राहायला आले. जोगेश्वरी स्थानकापासून त्यांचे घर जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर होते. भाग कार्यवाह असताना आणि महानगरचे सहकार्यवाह असताना भास्कररावांनी मुंबईचा जो प्रवास केला आहे, तो आजच्या भाषेत सांगायचा तर 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स्'मध्ये नोंदवावा लागेल. महानगरपालिकेत पाणी खात्यात त्यांना नोकरी लागली. नोकरीवरून सुटल्यानंतर संध्याकाळी ५.३० पासून ते रात्री १२ पर्यंत त्यांचा प्रवास चालू असे. संघकाम म्हणजे शाखा कार्�� आणि शाखा म्हणजे जनसंपर्क. मुंबई महानगरात तेव्हा लागणाऱ्या जवळजवळ २००-२२५ शाखांतून भास्कररावांचा एकदा तरी प्रवास झाला असेल. हे लिहायला आणि वाचायलादेखील फार सोपे वाटते.\nशाखा जवळ जवळ लागत नाहीत. अंधेरीचाच विचार केला, तर पोलीस मैदानावर एक शाखा लागत असे. दुसरी शाखा मालपा डोंगरीला लागत असे, जी अंधेरी स्थानकापासून दोन-अडीच किलोमीटर आत आहे. तिसरी शाखा जे. बी. नगरला लागत असे. तीही शाखा अशीच दोन-तीन किलोमीटर दूर आहे. या शाखांचे प्रवास मी भास्कररावांबरोबर केले आहेत. भास्करराव सायकल वापरत नसत. कार्यकर्त्याला स्कूटर घेऊन देण्याची तेव्हा संघाची ऐपत नव्हती. भास्कररावांचा सर्व प्रवास पायी होत असे. ७० च्या दशकात गिरणगाव, परळ, गिरगाव येथून कार्यकर्ते उपनगरात स्थलांतरित होत होते. कुणी बोरिवलीला राहायला जाई, कुणी मुलुंडला येई, कुणी अंधेरीला येई. भास्कररावांकडे या सर्वांची नोंद असे. एकदा ते माझ्या शाखेत आले आणि मला म्हणाले, \"रमेश, जे. बी. नगरला पोतनीस नावाचे आपले स्वयंसेवक आले आहेत. त्यांना भेटून यायचे आहे, तू चल माझ्या बरोबर.\" आम्ही दोघेही चालत चालत पोतनीसांच्या घरी पोहोचलो. भास्करराव त्यांच्या घरी आल्याचा आनंद झालाच, तसेच मी संघाच्या सूचित आहे याचादेखील त्यांना खूप आनंद झाला. असे किती कार्यकर्ते भास्कररावांनी जोडून ठेवले असतील, याची गणती करता येणे अवघड आहे. हासुद्धा एक विक्रमच आहे. माझे आणि त्यांचे संबंध फार घरगुती होते. अंधेरीच्या पोलीस मैदानावरील शाखा अनेक वेळा मी आणि अनिल भागवत नावाचा माझा स्वयंसेवक मित्र लावत असू. आम्ही दोघेही तेव्हा बालवयाचे होतो. भास्करराव कधीकधी शाखेत येत. आम्हा दोघांचे कौतुक करीत. कोसळणाऱ्या पावसातही आम्ही शाखा लावत असू. भास्करराव तेव्हा गंमतीने म्हणत, \"रमेश या शाखेचा कार्यवाह आहे आणि अनिल मुख्य शिक्षक.\" बालवयात कुणी मुख्य शिक्षक आणि कार्यवाह होत नाही. त्याच्या जबाबदारीचे अर्थही समजत नाहीत. योगायोग असा की, आणीबाणीनंतर भास्कररावांनंतर मीच मुंबईचा सहकार्यवाह झालो. भास्कररावांची भविष्यवाणी अशा अर्थाने खरी झाली. संघकामाच्या किती बैठका मी भास्कररावांबरोबर केल्या असतील, याचा हिशोब सांगणे अवघड आहे. महानगरातील संघकामाचे संचालन करण्यासाठी जसा निरंतर प्रवास करावा लागतो, तशा निरंतर बैठका घ्याव्या लागतात. संघाच्��ा दैनंदिन कामाच्या संदर्भातील बैठका अतिशय कंटाळवाण्या असतात. कार्यकर्त्याच्या सहनशीलता ताणणाऱ्या असतात. ज्याला संघाची काहीही माहिती नाही, असा बाहेरचा कुणीही या बैठकांत अर्धा तासही बसू शकणार नाही. परंतु, संघ कार्यपद्धतीचे असे एक अजब वैशिष्ट्य आहे की, अशा कंटाळवाण्या बैठका अपेक्षित कार्यकर्ते कधीही चुकवत नाहीत. ते वेळेवर येतात आणि तीन-चार तास बैठकीत बसून राहतात. भास्करराव अशा बैठका तासन्तास घेत. त्यात हास्यविनोद अभावाने होई. वातावरण गंभीर राही. बैठका कमी करा, अशी कार्यकर्त्यांची ओरड राही. त्यात मीदेखील एक असे. त्यानंतर जेव्हा मी सहकार्यवाह झालो आणि बैठका घेऊ लागलो, तेव्हा भास्करावांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मला जावे लागले. संघकामाचा आत्मा कार्याच्या सातत्यात आहे. हे सातत्य राखण्यासाठी संघकामाची जबाबदारी सर्वस्व ओतून पार पाडावी लागते. प्रवास, बैठका या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहेत. अजिबात न थकता हे काम सातत्याने करत राहावे लागते. भास्कररावांनी कुठली बैठक चुकवली, एखाद्या वर्गात ते आले नाहीत, मुंबईच्या शिबिरात भास्कराव नाहीत असे कधी घडले नाही. सर्व ठिकाणी भास्करराव असत.\nआणीबाणीनंतर त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी आली. संघाचे काम वेगळे, ते शाखाकेंद्रित आहे. विश्व हिंदू परिषदेचे काम वेगळे, ते प्रकल्पकेंद्रित आणि प्रश्नकेंद्रित आहे. उदा. रामजन्मभूमी मुक्तीचा विषय हा विश्व हिंदू परिषदेचा विषय आहे. संघकामात हयात गेल्यानंतर सर्वस्वी वेगळ्या क्षेत्राची जबाबदारी पार पाडणे तसे सोपे काम नाही. पण बघता बघता भास्करराव विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय अधिकारीदेखील झाले. त्यांच्या प्रवासाचे क्षेत्र वाढले. नवीन विषय सुरू झाले. वयपरत्वे विश्व हिंदू परिषदेच्या कामातून ते मुक्त झाले. संघकार्यकर्ता जबाबदारीतून मोकळा होतो, संघातून मोकळा होऊ शकत नाही. संघ त्याचा श्वास असतो. भास्करराव नंतर मुलीकडे घोडबंदरला राहायला आले. पूर्वी त्यांचा संपर्क पायी चालून होई, आता फोनद्वारे होऊ लागला. 'साप्ताहिक विवेक' आणि दै. 'मुंबई तरुण भारत'चे ते नियमित वाचक होते. लेख आवडला की ते लेखकाला/लेखिकेला फोन करून अभिनंदन करीत. मी तर त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेला. माझे अभिनंदन करताना त्यांना विशेष आनंद होई आणि त्यांच्या शाबासकीची थाप पाठीवर पडली की, मलाही लेखनाचे आणखी बळ प्राप्त होई. ते विवाहित होते. घरी आई, लहान भाऊ आणि मामा असत. लहान भावाला सातत्याने फीट्स येत. त्यामुळे त्याचे बाहेर जाणे फारसे होत नसे. माझे जेव्हा भास्करावांच्या घरी जाणे-येणे सुरू झाले, तेव्हा वृद्ध आई आणि वृद्ध मामा यांचे दर्शन मला होई. भास्कररावांना तीन मुली होत्या. संघकामाचे सातत्य, सतत प्रवास, बैठका, वर्ग, शिबिरे या सर्वात नोकरीची सर्व रजा संपून जात असे. मुलांसाठी, पत्नीसाठी भास्कररावांनी कसा वेळ काढला असेल, त्यासाठी काय कसरत करावी लागते, याचा अनुभव मी नंतर सहकार्यवाह झाल्यानंतर घेतला. कालौघात भास्कररावांच्या पत्नीचे निधन झाले. मुलींची लग्ने झाली, त्या आपापल्या घरी गेल्या. पत्नीच्या निधनानंतर मी भास्कररावांच्या घरी गेलो होतो, अमोलदेखील माझ्याबरोबर होता. आयुष्यात प्रथमच भास्कररावांना खूप भावुक झालेले पाहिले. ते म्हणाले, \"कोणत्या अपेक्षा घेऊन तिने माझ्याशी लग्न केले असेल, मी सांगू शकत नाही. परंतु, इतक्या वर्षांत तिने कधीही संघकामात आडकाठी निर्माण केली नाही.\" तेव्हा मला नेहमी ऐकणाऱ्या एका वाक्याची अनुभूती घेता आली, 'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.' असे भास्करराव 'भास्करा'प्रमाणे जगून जे कुणी त्यांच्या सहवासात आले त्यांना प्रकाश दाखवून, जीवन कृतार्थ करून अस्ताला गेले आहेत. 'भास्करा'संबंधी म्हटले जाते की, उगवतानादेखील तो सृष्टी प्रसन्न करणाऱ्या रंगछटा घेऊन येतो आणि जातानादेखील त्याच रंगछटा तो देऊन जातो. जाताना भास्करराव असे जीवन समृद्ध करणारे रंग देऊन गेले आहेत. त्यांच्या रंगात रंगून जाणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\nरा.स्व.संघ भास्करराव मुंडले विश्व हिंदू परिषद RSS Bhaskarrao Mundale Vishwa Hindu Parishad", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/585-manachi-one-oct/", "date_download": "2021-06-23T23:58:36Z", "digest": "sha1:5U5B6XZ2HJY2TLE2CPXICYI2K2SN4AY5", "length": 11167, "nlines": 144, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "रसिकांनाही भावली भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार स���तोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome सांस्कृतिक उपक्रम मानाचि-लेखक संघटना रसिकांनाही भावली भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली\nरसिकांनाही भावली भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली\n‘मानाचि’च्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर\nएकांकिका स्पर्धेत आपलं वेगळेपण दाखवून देणाऱ्या ‘मानाचि’ आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेत ‘भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ (कलासाधना मुंबई) एकांकिका प्रथम आली असून रसिकांनी नोंदवलेल्या पसंती क्रमांकातही ती अव्वल ठरली. ‘बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब’ (इम्प्रोव्हायझेशन मुंबई) व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली.\n‘भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ एकांकिकेसाठी स्वप्नील पाथरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व लेखकाचा पुरस्कार मिळाला.\nयशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे झालेल्या अंतिम फेरीत सात एकांकिका सादर झाल्या. अंतिम फेरीसाठी गणेश पंडित, वामन तावडे, संभाजी सावंत, राजीव जोशी, सुरेश जयराम, भालचंद्र झा, डॉ अनिल बांदिवडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मान्यवरांनी सुचविलेल्या विषयावरच्या एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या. मानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचं’ हे पहिलंच वर्ष असून स्पर्धेला मिळालेला दमदार प्रतिसाद व सादर झालेल्या एकांकिका या अभिरुचीपूर्ण असल्याने रंगकर्मीनी व प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला.\nप्रथम : ‘भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ (कलासाधना मुंबई)\nव्दितीय : ‘बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब’ (इम्प्रोव्हायझेशन मुंबई)\nतृतीय : १० पैकी (ऑन स्टेज मुंबई)\nउतेजनार्थ : जुनं ते सोनं (अनामय मुंबई)\nप्रेक्षक पसंती एकांकिका : ‘भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ (कलासाधना मुंबई)\nप्रथम: स्वनील पाथरे (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली)\nव्दितीय : विशाल कदम (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)\nतृतीय : सरिता आगरकर (स्वीट कोर्न)\nविनोदी लेखक : देवेंद्र पेम (जुनं ते सोनं)\nप्रथम : स्वनील पाथरे (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली)\nव्दितीय : विनोद जाधव (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)\nतृतीय : विनोद गायकर (१० पैकी)\nप्रथम : अजिंक्य दाते ( १० पैकी)\nव्दितीय : सुजित यादव. (बजा के तो देख)\nतृतीय : गौरव मालणकर… (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली)\nविनोदी अभिनेता : विनोद जाधव (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)\nप्रथम : सुमेक्षा जाधव (बजा के तो देख)\nव्दितीय : शिल्पा साने (स्वीट कोर्न)\nतृतीय : प्रियंका हांडे (देता का डाटा\nविनोदी अभिनेत्री : मेधा मटकर पाथरे (भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली)\nऐश्वर्या पाटील (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)\nसणीभूषण मुणगेकर (जुनं ते सोनं)\nमनमीत पेम (जुनं ते सोनं)\nअतुल सणस- (१० पैकी)\nसंदीप रेडकर -(बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब)\nनेपथ्य : सचिन गोताड (१० पैकी)\nप्रकाशयोजना : सुनील देवळेकर (बजा के तो देख)\nसंगीत: अमोल सणकुळकर- (‘स्वीट कोर्न’)\nसर्वोत्कृष्ट शीर्षक : (‘स्वीट कोर्न’)\nसर्वोत्कृष्ट अनाऊन्समेंट : (जुनं ते सोनं)\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/loha-congress-andolan-at-ncp-qwners-petrol-pump/", "date_download": "2021-06-24T00:09:33Z", "digest": "sha1:I355IEJMSKZCYLDEWVHLDBWOETNR7L43", "length": 6073, "nlines": 66, "source_domain": "aajdinank.com", "title": "Loha congress Andolan at NCP Qwners Petrol Pump Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nकाँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन, पण राष्ट्रवादीच्या “पंपा” वर\nलोहा,९ जून /प्रतिनिधी :-लोहा कंधार तालुक्यात काँग्रेस पक्ष ” आता ‘ सहयोगी ” भूमिकेत ��ला आहे.आणखी पुढची पंधरा वर्षे त्यांना\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-india-cases-vaccination-live-update-novel-corona-covid-19-death-toll-india-today-14th-may-news-and-live-updates-128489070.html", "date_download": "2021-06-24T00:38:30Z", "digest": "sha1:TQGN4EKYPW36HHQLETT4CJL6RCPIN6LU", "length": 6740, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 14th May; news and live updates | नवीन संक्रमितांमध्ये पुन्हा वाढ, गेल्या 24 तासांत आढळले 3.62 लाख रुग्ण, 3.51 लाख रुग्ण बरे; सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना देशात:नवीन संक्रमितांमध्ये पुन्हा वाढ, गेल्या 24 तासांत आढळले 3.62 लाख रुग्ण, 3.51 लाख रुग्ण बरे; सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू\nUPSC ने 27 जूनला होणारी पुर्व परीक्षा पुढे ढककली\nदेशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशातील नवीन रुग्णांमध्ये ��ुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी 3 लाख 62 हजार 632 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 52 हजार 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, गुरुवारी 4 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे.\nदेशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत. यातील, 1.97 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत. देशात कोरोना रुग्णांसोबत बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत असून सध्या 37.06 लाख लोकांवर उपचार सुरु आहेत.\nमागील 24 तासात आढळलेले नवीन संक्रमित: 3.62 लाख\nमागील 24 तासात झालेले मृत्यू: 4,128\nमागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 3.52 लाख\nआतापर्यंत संक्रमित झाले: 2.37 कोटी\nआतापर्यंतठीक झाले: 1.97 कोटी\nआतापर्यंत झालेले एकूण मृत्यू: 2.57 लाख\nसध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 37.22 लाख\nUPSC ने 27 जूनला होणारी पुर्व परीक्षा पुढे ढककली\nदेशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)ने देखील 27 जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता या परीक्षा 10 ऑक्टोबरला घेतल्या जातील.\nदेशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे, यासोबतच मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे अनेक परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या. आता यासोबतच UPSC नेही महत्त्वाचा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षा आता 10 ऑक्टोबर घेतली जाईल.\n10 ऑक्टोबरला होणार परीक्षा\nआयोगाने जारी नोटिफिकेशनमध्ये सांगितले की, 'कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 27 जूनला घेतल्या जाणार होत्या, मात्र आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 ला आयोजित केली जाईल.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/congress-party/photos/", "date_download": "2021-06-23T23:08:24Z", "digest": "sha1:ZL7X3JXNQGDRXCXOYC67UGFNFIWJMR57", "length": 12074, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "See all Photos of Congress Party - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगरा���ा जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nफोटो गॅलरीJan 27, 2014\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-23T22:57:48Z", "digest": "sha1:P6C5AN7HVDUJ7PC7ZY3J3R6LWJR5HPEX", "length": 22816, "nlines": 306, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "महाशिवरात्र | वसुधालय", "raw_content": "\nस्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतु\nनक्षत्र श्रवण रास मकर माघ कृष्णपक्ष १४ सोमवार महाशिवरात्रि शिवरात्र शिवपूजन आहे. तसेच तारीख दिनांक २० फेब्रुवारी(२) २०१२ सोमवार आहे. महादेव याची पूजा व उपवास करतात.\nतेरावे ज्योतिर्लिंग : भारतात भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगं आहेत. परंतु तेरावे तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मध्ये आहे. मॉरीशस मधील एक शिवमंदिर जगातील १३ वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिध्द आहे.\nपृथ्वीच्या नकाशात ठिपक्या एवढं दिसणारं मॉरीशस हे एक नितांत रमणीय बेट आहे.या बेटाला ‘भूतलावरचं नंदनवन’ म्हणतात.या देशाला ‘मॉरीशस’ हे नाव का पडलं यामागे इतिहास आहे.\nप्रभू रामचंद्राने ज्यावेळी रावणाचा पराभव केला त्यावेळी ‘मारिच ‘राक्षसाचे वंशज ‘द्वीप’ ‘व्दीप’ या बेटावर पळून आले,त्यामुळे या बेताला ‘मॉरीशस’ हे नाव पडलं पडले. हे बेट हिंदी महासागरांत आफ्रिके जवळ आहे.याची लांबी दक्षिणोत्तर ३९ मैल आहे.पूर्व -पश्र्चिम रुंदी २९ मैल आहे.एकूण क्षेत्रफळ ७१६ चौरस मैल आहे.शेती प्रधान देश आहे. मॉरीशस मध्ये भारतीय लोकांची संख्या खूप आहे. हे मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.याला ‘परी तलाव’ पण म्हणतात.\nभारतात रामेश्र्वर केदारनाथ देवळांना महत्व आहे तसेच १३ तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मंदिर याला महत्व आहे.\nघरातं देवातं महादेव नंदी असतो त्याची पूजा केली तरी घर बसल्या महादेव याची मनोभावे पूजा करतात होते.\nघरोघरी महादेव व नंदी देवातं पूजेत असतात.\nतेरावे ज्योतिर्लिंग : या मंदिराचा संबंध एका चमत्कारी घटनेशी निगडीत आहे.या मंदिराच्या प्रतिष्ठापना समारोहाच्या पाचव्या दिवशीच म्हणजे २ मार्च १९८९ रोजी सायंकाळी पाचच्या ५ सुमारास अचानक आकाशांत काळे ढग जमले, विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याचा वेळी मंदिराच्या घुमटावर एक दिव्य ज्योती अवतरली आणि तिने त्रिशूळा द्वारे शिवलिंगात प्रवेश केला.हे सगळ\nएका क्षणात घडलं.त्यावेळी तेथील कमांडिंग ऑफिसर गाभाऱ्या जवळ महाज्योती प्रज्वलीत करीत होते.या प्रकारामुळे अचानक विद्दुतप्रवाह खंडित झाला. परंतु २१ बल्ब झगमगू लागले. जनसमुदाय एक आनंद मिश्रित गंभीर लहर पसरली.त्रिशूळातून पवित्र जल वाहू लागलं. आणि बाजूलाच असलेल्या मखमली कपड्यांवर डाव्या पायाचं\nनिशाण उमटलं. काही वेळाने त्या पदचिन्हाचं रुपांतर गजमुखात झालं. पाऊस सतत एक तास पडत राहिला.अभिषेक च्या वेळी घडलेली ही घटना अनेक लोकांनी पाहिली.\nआठव्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळेश गाभाऱ्यातील देवतेने गणपती च रूप धारण केलं. शिवलिंगावर नाग व स्वस्तिकाचे चिन्ह उमटलं. असं हे चमत्कारपूर्ण मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.या तलावाला ‘परी तलाव’सुध्दा सुद्दा म्हटलं जातं.\nकोल्हापूर, घरगुती, महाशिवरात्र, वाचन संस्कृती, वैयेक्तिक\nआज शके १९३२ शिशिर ऋतु व माघ कृष्णपक्ष महाशिवरात्र आहे. शिवपूजन करतात.\nमी महाराष्ट्र मधील चार देवी शक्तीपीठ केली आहेत.१ तुळजापूर २ कोल्हापूर ३ सप्तश्रुंग ४ माहुर रेणुका असे चार देवी दर्शन केले आहे.\nमाहुर देवी रेणुका देवी दर्शन केल त्यावेला आम्ही आमचा मुलगा पुष्कर व मी कोल्हापूर नांदेड माहूर येथे गेलो.तेथे रिक्षा केली. प्रथम दत्त मंदिर पाहिल अनुसया देवीच दर्शन केल.\nनंतर महादेव दर्शन केल लहान मोठे दगडी महादेव ऊंच ओटयावर ऊंच दगडावर कोरलेलं महादेव आहेत. खुपचं खूप महादेव पाहिले व एकदम मनाला छानच वाटलं त्यावेळेला.आजही डोळ्यातं मनातं महादेव भरतातं दिसतातं. त्यादिवशी माघ शिवरात्र होती व आज ही माघ शिवरात्र आहे त्याची आठवण आजपण येत आहे.\nनंतर आम्ही रेणुका देवीचं माहूर देवीचं दर्शन घेतल.रिक्षा माहुराला आली माहूर नांदेड व कोल्हापूर असं छान प्रवास केला घरी हे व प्रणव आमचं देव दर्शन चांगल झालं म्हणून खूष झाले. त्यावेळेला. नंतर मी सौ. सूनबाई व ईतारांना फोनवर आमचं रेणुका देवी दर्शन चांगलं झाल्याचं सांगीतलं.\nमहादेव पाहिले याची आजही छान लक्षातं आहे. येतं.\nमी पूर्वी रांगोळीने ॐ लिहिले आहे व संगणक वर पण ॐ लिहिले आहे ते दाखवत आहे.\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) दे�� दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/numbers-corona-patients-are-decreasing-gadchiroli-371944", "date_download": "2021-06-24T01:10:51Z", "digest": "sha1:UG7XJMCF6WSWLGXG4SOFI574Q5BU3MSJ", "length": 20120, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गडचिरोलीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत होतेय घट; उरलेत फक्त ६४२ रुग्ण", "raw_content": "\nगुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात 38 नवीन बाधित आढळून आले असून 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.\nगडचिरोलीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत होतेय घट; उरलेत फक्त ६४२ रुग्ण\nगडचिरोली : काही दिवसांपूर्वी कोरोना बाधितांच्या संख्येचे शतक गाठले जात असताना मागील आठवडाभरापासून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. 12) जिल्ह्यात केवळ 38 नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हावासींसाठी ही सुखावणारी बाब ठरली आहे.\nगुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात 38 नवीन बाधित आढळून आले असून 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 6 हजार 733 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6 हजार 24 वर पोहोचली. तसेच सध्या 642 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.\nहेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप\nआत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 67 जणांचा मृत्यू कोरोनामु���े झाल्याची नोंद आहे. गुरुवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.47 टक्‍के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 9.54 टक्‍के तर मृत्यू दर 1 टक्‍के झाला. नवीन 38 बाधितांमध्ये गडचिरोली 17, अहेरी 3, आरमोरी 6, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 2, सिरोंचा 0 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे. गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 93 रुग्णांमध्ये गडचिरोली 28, अहेरी 18, आरमोरी 3, भामरागड 9, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 2, मुलचेरा 4, सिरोंचा 2, कोरची 4, कुरखेडा 5, वडसामधील 8 जणांचा समावेश आहे.\nनवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्‍यातील रामनगर 4, स्नेहानगर 3, हनुमान वॉर्ड 1, हिरापूर 1, अडपल्ली 1, रेड्डी गोडाऊन 1, आशीर्वादनगर 1, सोनापुर कॉम्प्लेक्‍स 1, रामपुरी वॉर्ड कॅम्प एरिया 1, पोर्ला 1, फुले वॉर्ड 1, कन्नमवारनगर 1, अहेरी तालुक्‍यातील बाधितांमध्ये स्थानिक 2, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्‍यातील बाधितांमध्ये स्थानिक 4, वडधा 1, डोंगरगाव 1, भामरागड तालुक्‍यातील बाधितांमध्ये धोडराज 2, चामोर्शी तालुक्‍यातील बाधितांमध्ये आष्टी 1, स्थानिक 1, क्रिष्णनगर 1, धानोरा तालुक्‍यातील बाधितांमध्ये आरएच 1, एटापल्ली तालुक्‍यातील बाधितांमध्ये स्थानिक 2, मुलचेरा तालुक्‍यातील बाधितांमध्ये खुदीरामपल्ली 1, तसेच वडसा तालुक्‍यातील बाधितांमध्ये शंकरपुर 2 असा समावेश आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होत असली, तरी कोरोना संसर्गासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे अतिशय आवश्‍यक आहे.\nक्लिक करा - पितळ पडले उघड; सरकार ४२६ शेतकऱ्यांकडून ३६ लाख रुपये करणार वसूल\nमागील आठवड्यावर नजर टाकल्यास 5 नोव्हेंबर रोजी 92 कोरोनाबाधित आढळले, तर दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी 83 बाधित आढळून आले, तर दोन कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. 7 नोव्हेंबर रोजी 71 कोरोनाबाधित आढळले, 8 नोव्हेंबर 74 कोरोनाबाधित, तर एकाचा मृत्यू, 9 नोव्हेंबर 34 कोरोनाबाधित आढळले. 10 नोव्हेंबर रोजी 51 बाधित व एकाचा मृत्यू झाला. 11 नोव्हेंबर रोजी 58 कोरोनाबाधित आढळले. तर गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी 38 कोरोनाबाधित आढळले आहेत.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nगडचिरोलीतील 23 हजार 73 मातांना 'मातृवंदना' चा लाभ; तब्बल 13 कोटी 22 लाख 61 हजारांचे अनुदान थेट खात्यात जमा\nगडचिरोली : केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केल�� आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या 24 हजार 585 (महिलांची) गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 23 हजार 73 मातांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 13 कोटी 22\nगडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी अधिक प्रभावी करा; तब्बल ८३८ गावातील नागरिकांची मागणी\nगडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे स\nगडचिरोलीत उर्वरित 150 ग्रामपंचायतींत झालं मतदान; नक्षलग्रस्त भागातही दिसली शांतता\nगडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता दुसरा टप्प्यात बुधवारी (ता. 20) शांततेतच पार पडला. बुधवारी जिल्ह्याच्या सहा तालुक्‍यांतील उर्वरित 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान झाले.\nग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान, सहा तालुक्यातील उमेदवारांचे भाग्य होणार मशीनबंद\nगडचिरोली : जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यातील सहा तालुक्‍यांतील मतदान शुक्रवार (ता. 15) होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.\nयंदा विदर्भाच्या काशीत भरणार नाही यात्रा, कोरोनामुळे भाविकांसाठी दर्शन बंद\nचामोर्शी (जि. अमरावती) : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा यावर्षी भरणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाद्वारे कोविड अधिनियमाअंतर्गत यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही\nGram Panchayat Results : गडचिरोलीतील बहुतांश ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचं वर्चस्व\nगडचिरोली : जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला असून ३२० ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे.\nग्रामपंचायत निवडणूक निकाल: निवडून आले गावाचे नवे कारभारी; विविध पक्षांचे विजयाचे दावे सुरूच\nगडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल शुक्रवार (ता. 22) लागला. त्यामुळे आता जिल्ह्यातील 320 ग्रामपंचायतींवर नवे कारभारी निवडून आले असून दिवसभर सर्वच राजकीय पक्षांमध\nग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा सुरळीत; पण ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना\nगडचिरोली : एकेकाळी ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवणाऱ्या, त्यातील राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या नक्षलवाद्यांनी यंदा प्रथमच अलिप्ततेची भूमिका स्वीकारल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. 15) पहिल्या टप्प्यातील मतदान 82.18 टक्‍के, असे\n पर्लकोटा पुन्हा फुगली.. अख्खा पूल पाण्याखाली.. भामरागडमध्ये प्रशासन अलर्टवर\nभामरागड (जि. गडचिरोली) : देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या सायंकाळपासून आलेला भामरागडचा पूर ओसरून नागरिक सुटकेचा नि:श्‍वास घेत नाही तोच पर्लकोटा नदीचे पाणी पुन्हा चढू लागले असून या नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आहे. शिवाय शहरात पाणी घुसल्याने बाजारपेठ जलमय झाली असून व्यापारी व नागरिक\nमहिलांच्या जिद्दीला सलाम; दारूविक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या, वाचा सविस्तर\nचामोर्शी (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील मुरखळा माल येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत गावात पुन्हा दारूविक्री करू देणार नाही, असा ठराव महिलांनी एकमताने संमत केल्यानंतर लगेच कृती करीत एका अवैध दारूविक्रेत्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चामोर्शी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/04/02/youtube-working-on-tiktok-competitor-called-shorts/", "date_download": "2021-06-24T00:35:08Z", "digest": "sha1:PFR47E44LHW3RSN2AMGAUZJSI5V5PKAL", "length": 5619, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टीक-टॉकला टक्कर देण्यासाठी युट्यूब आणणार ‘शॉर्ट्स’ अ‍ॅप - Majha Paper", "raw_content": "\nटीक-टॉकला टक्कर देण्यासाठी युट्यूब आणणार ‘शॉर्ट्स’ अ‍ॅप\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / अ‍ॅप, टीकटॉक, युट्यूब / April 2, 2020 April 2, 2020\nशॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीकटॉकला टक्कर देण्यासाठी युट्यूब लवकरच एक शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. या अ‍ॅपचे नाव शॉर्ट्स (Shorts) असून, हे अ‍ॅप टीकटॉकला टक्कर देईल.\nशॉर्ट्स अ‍ॅपमध्ये युजर्सला टीकटॉकच्या तुलनेत अधिक म्यूझिक आणि व्हिडीओ फीचर मिळू शकतात. कारण युट्यूबकडे आधीच म्यूझिकची मोठी लायब्रेरी व म्यूझिकचे लायसन्स आहे. मात्र अद्याप या अ‍ॅपच्या लाँचिंगबाबत युट्यूबकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.\nटीकटॉकला 2016 साली चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर 2018 मध्ये जगभरात हे अ‍ॅप लाँच केल्यानंतर याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. टीकटॉक सध्या गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवर देखील सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अ‍ॅपच्या यादीत आहे.\nटीकटॉकला टक्कर देण्यासाठी याआधी फेसबुकने देखील लास्सो अ‍ॅप लाँच केले होते. याशिवाय इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटने देखील टीकटॉकशी मिळते जुळते फीचर युजर्ससाठी आणले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/keshav-upadhyay", "date_download": "2021-06-24T00:40:29Z", "digest": "sha1:SRLR5JKPJQKWCP7FHODTNSKY243X6R3E", "length": 18720, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केलीय. ...\nमुंबई आमची असा उठता बसतां ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं तुंबलेल्या मुंबईवरुन भाजपचा खोचक सवाल\nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिल असा खोचक सवाल केलाय. ...\n‘मुंबई महापालिकेनं नाल्यातील गाळाऐवजी नागरिकांच्या करातून माल काढला’, केशव उपाध्येंचा हल्लाबोल\nसायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महापालिकेवर जोरदार हल्ला ...\nराज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर, केशव उपाध्येंचं टीकास्त्र\nआघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता न आल्याचीच फळे राज्यातील जनता भोगत आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली. ...\n‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्तावच विचाराधीन संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे\nप्रस्तुत प्रकरण विचाराधीन असल्यामुळे सध्य:स्थितीत माहिती उपलब्ध करुन देणे शक्य नसल्याचं उत्तर देण्यात आलंय. ...\nमराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन लढाईला रसद पुरवली काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सचिन सावंत आणि केशव उपाध्ये यांचे एकमेकांच्या पक्षावर आरोप-प्रत्यारोप ...\nलसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का, ठाकरे सरकारला भाजपचा सवाल\nसरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय. ...\nविद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता 10वी, 12वी परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा, भाजपची मागणी\nबोर्डाच्या परीक्षा होणार की नाही या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी ...\nअजितदादा मंत्रालयात आले, पण मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार\nराज्यात निर्माण झालेलं कोरोनाचं संकट आणि गेल्या दोन दिवसांपासून घोंगावणारं तोक्ते वादळाचं संकट या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. (when will ...\n‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तुच तुझा वाली’, उपाध्येंची खोचक टीका\n'मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तुच तुझा वाली', अशा शब्दात उपाध्ये यांनी टीकास्त्र डागलंय. ...\nSpecial Report | पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट, 14 अधिकारी, 22 कमांडोंचा सहभाग\nSpecial Report | काश्मीरप्रश्नी मोदींनी बोलावली बैठक, पाकच्या बगलबच्चांना धसका\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nSpecial Report | ईडी बोलावते एका प्रकरणासाठी पण चौकशी इतर प्रकरणांची करते : प्रताप सरनाईक\nSpecial Report | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ व्हायरल, अनिल परबांना क्लीन चिट\nAshish Shelar | शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला कुडतडलं, शेलारांचा थेट निशाणा\nSpecial Report | निवडणुका झाल्यास सर्व उमेदवार ओबीसी देणार, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल\nSpecial Report| आव्हाडांच्या ड्रिम प्रोजेक्टला स्थगितीनंतर 24 तासात मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल\nPHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद\nफोटो गॅलरी8 hours ago\nPHOTO | कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय करु शकता शॉपिंग; अशा प्रकारे ईएमआयवर करु शकता खरेदी\nफोटो गॅलरी8 hours ago\nPHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट\nPHOTO | पोस्ट ऑफिसच्या 7 सुपरहिट योजना; तयार करू शकता बिग बँक बॅलन्स, जाणून घ्या डिटेल माहिती\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : ‘आखों के राज़ आंखे ही जाने…’, अभिनेत्री गायत्री दातारचे सुंदर फोटो\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : ‘धाकड’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी अर्जुन रामपालचं व्हेकेशन, गर्लफ्रेंड आणि मुलासोबत फोटो शेअर\nफोटो गॅलरी12 hours ago\nPhoto : तापसी पन्नूच्या व्हेकेशनचे हटके फोटो, आता म्हणाली ‘बॅग पॅक करण्याची वेळ आली…’\nफोटो गॅलरी12 hours ago\nPhoto : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम\nफोटो गॅलरी13 hours ago\n… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार\nफोटो गॅलरी13 hours ago\nPHOTO | ‘बाण हायकर्स’चा स्तुत्य उपक्रम, भिवपुरीच्या जंगलात ट्रेकर्स ग्रुपने राबवली वृक्षारोपण मोहीम\nअन्य जिल्हे14 hours ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्�� आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/245-global-kokan-opening/", "date_download": "2021-06-23T23:47:09Z", "digest": "sha1:QPTCVZ7CG35O44T5OP3MPU3NB4OE3MFD", "length": 12160, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "ग्लोबल कोकण महोत्सवाचे शानदार उद्‌घाटन | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome सांस्कृतिक उपक्रम ग्लोबल कोकण महोत्सवाचे शानदार उद्‌घाटन\nग्लोबल कोकण महोत्सवाचे शानदार उद्‌घाटन\non: May 13, 2015 In: सांस्कृतिक उपक्रम\nकोकणाला जागतिक पर्यटनाचा दर्जा देऊ –मुख्यमंत्री\nकोकणाला आणि कोकणच्या लोककला, संस्कृती, शेती, उद्योग या वैभवाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्याला ख-या अर्थाने ‘ग्लोबल’ बनविण्यासाठी गेल्या चार वर्षापासून कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे ‘ग्लोबल कोकण’ हा भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाही ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेस ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.\nया महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी राज्यमंत्री विद्याताई ठाकूर, ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाचे अध्यक्ष आ. भाई जगताप, स्वागताध्यक्ष आ. अॅड.आशिष शेलार, आ.सुनील प्रभू, आ.किरण पावसकर, माजी खासदार संजीव नाईक, वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, माजी आ.प्रमोद जठार, बाळासाहेब माने, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अरुण बोंगीरवार, एम.टी.डी.सी चे पराग जैन नानुटीयाजी, वल्सा आर. नायरसिंग आणि ‘ग्लोबल कोकण महोत्सवाचे’ कार्याध्यक्ष संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते.\n२०१७ साली ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष साजरे करण्यात येणार असून यावेळी जगभरातील पर्यटकांना कोकणासह राज्यातील इतर पर्यटनांकडे आकर्षित करण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकांची संख्या वाढविण्याचा उद्देश या योजनेमागे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या संदर्भात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली, केंद्र सरकारतर्फे ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरु करण्यात आली असून या योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकणाची ख्याती जगभर पोहोचावी यासाठी पब्लिसीटीवर अधिक भर देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील महिन्यात कोकणातील नेत्यांसोबत एक बैठक घेऊन पुढील दोन वर्षाचा आराखडा तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.\nकोकणातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी खास निधी राखून ठेवावा आणि येत्या तीन महिन्यात एक योजना तयार करून पाच वर्षात टप्याटप्याने याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संजय यादवराव यांनी केली.\nकोकणात जर पर्यटनाचा विकास झाला तर कोकणातला तरुण हा कोकणातच राहील आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेला हातभार लागेल असे ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले. ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातल्या ३७८ तरुणांनी स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय सुरु केले असेही पुढे आ. भाई जगताप म्हणाले.\n‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. ३० एप्रिल ते ४ मे या दरम्यान मुंबईत गोरेगाव येथे नेस्को कॉम्प्लेस ग्राउंडवर ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवात कोकणातील ल��ककला नृत्यस्पर्धा, फोटोग्राफी, पेंटिग्ज, शॉर्टफिल्म आदी विविध स्पर्धांच्या आयोजनाद्वारे कोकणी कलाकारांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या महोत्सवाला अवश्य भेट द्या असे आवाहन आयोजकांनी केले आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tukaram-bhangre/", "date_download": "2021-06-23T23:20:54Z", "digest": "sha1:66N5KCQXF466KJDWYTQKPJZWZDAPP2JY", "length": 3155, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tukaram Bhangre Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval News: अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुकाध्यक्षपदी दत्ता शिंदे\nएमपीसी न्यूज - अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका कार्यकारिणीचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा शांताई मंगल कार्यालयात शिवव्याख्याते रोहिदास महाराज हांडे, हभप महावीर महाराज सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, हवेली तालुका अध्यक्ष…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sowing-begins-after-first-rains-hingoli-news-306521", "date_download": "2021-06-24T01:26:08Z", "digest": "sha1:WCHXO4U7G2JUBV6Z3DYOCQ23FAMNJZVE", "length": 19739, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोलीत पहिल्याच पावसानंतर पेरण���ला सुरवात", "raw_content": "\nजिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपर्यंत १९.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात केली आहे. सध्या सोयाबीन पेरणीला पसंती दिली असून शुक्रवारी बहुतांश शेतकरी पेरणी करताना दिसून येत होते.\nहिंगोलीत पहिल्याच पावसानंतर पेरणीला सुरवात\nगिरगाव (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील गिरगाव भागात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीस सुरवात केली आहे. या भागात जवळपास दोन हजार हेक्‍टरवर पेरणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nगिरगाव येथे दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गुरुवारी झालेल्या दमदार पावसाने येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून सोयाबीन पेरणी सुरू केली आहे.\nहेही वाचा - COVID-19 : हिंगोलीत नवे बारा रुग्ण; जिल्ह्यात पहिला बळी -\nदोन हजार हेक्टरवर पेरणी होणार\nगिरगावसह परजना, खाजमापूर वाडी, बोरगाव खुर्द, मुरुंबा, माळवटा सोमठाणा, पार्डी बुदुक, डिग्रस खुर्द आदी भागात पाऊस झाल्याने या भागातही शेतकरी पेरणीत मग्न दिसून येत आहेत. या भागात अंदाजे दोन हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे.\nदमदार पाऊस झाल्याने समाधान\nशेतकऱ्यांनी मे महिन्यात मशागतीची कामे पूर्ण केली होती. त्‍यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी पाऊस होताच पेरणीच्या कामास लागले आहेत. या भागात दोन वेळा मध्यम स्‍वरूपाचा पाऊस पडला. परंतु, पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते. आता दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.\nबहुतांश शेतकऱ्यांनी शुक्रवारी सोयाबीन पिकाची पेरणी केली. त्‍यासाठी बैलजोडीचा वापर केला. या भागात दर वर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी होत असते. यावेळी हे क्षेत्र अंदाजे दोन हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता असून यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.\nजिल्‍ह्यात १९.८९ मिलिमीटर पाऊस\nहिंगोली : जिल्‍ह्यात मागील चोवीस तासांत शुक्रवारी (ता. १२) पहाटेपर्यंत १९.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्‍यातील साखरा मंडळात सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले आहे. सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात मग्न झाले आहेत.\nयेथे क्लिक करा - शिवसांब घेवारे यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर -\nहिंगोली तालुक्यात १२६.० मिलिमीटर पाऊस\nदरम्यान, शुक्रवारी पहाटेपर्यंत १९.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात एकूण १२६.० मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी १८.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळमनुरी तालुक्यात एकूण ७८.०, तर सरासरी १३.० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सेनगाव एकूण २७०, तर सरासरी ४५.० मिलिमीटर, वसमत एकूण ५९.०, तर सरासरी ८.४३ मिलिमीटर तसेच औंढा एकूण ६०.०, तर सरासरी १५.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nसर्वाधिक पाऊस साखरा मंडळात\nमंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे (मिलिमीटरमध्ये) हिंगोली १३.०, खांबाळा १४.०, माळहिवरा २१.०, सिरसम बुद्रुक २८.०, बासंबा १८.०, नरसी नामदेव १९.०, डिग्रस १३.०, कळमनुरी १९.०, नांदापूर १.०, आखाडा बाळापूर ३०.०, डोंगरकडा २२.०, वारंगाफाटा ४.०, वाकोडी २.०, सेनगाव ४०.०, गोरेगाव २०.०, आजेगाव ६२.०, साखरा ७५.०, हत्ता ८.०, वसमत ५.०, हट्टा ६.०, गिरगाव ७.०, कुरुंदा ५.०, टेभुर्णी १६.०, आंबा १२.०, हयातनगर ८.० औंढा १८.०, जवळा बाजार १५.०, येहळेगाव १५.०, साळणा १२.०.\nहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी\nहिंगोली : जिल्‍ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्‍यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्‍वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्‍ह्यात पाऊस झाला होता. त्‍यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने प\nहिंगोलीत २४ केंद्रांतर्गत नऊ हजार जणांचे कोरोना लसीकरण\nहिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही त्यावर प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता कोरोना प्रतिबंधित लस आल्याने नागरिक बिनधास्त फिरत आहेत. गुरुवार (ता. चार) अखेर २४ कोविड लसीकरण आतापर्यंत नऊ हजार १०१ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधित लस देण्यात आली असू\nहिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग, ३२ ठिकाणी १३ हजार १९७ जणांचे लसीकरण\nहिंगोली : जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालय अशा एकूण ३२ ठिकाणी नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १९७ जणांना लसीकरण ��रण्यात आले ज्यामध्ये एक हजरार २१७ वयोवृद्धांचा समावेश आ\nगतवर्षीपेक्षा यंदा जूनपर्यंत १४ टक्‍के अधिक पाऊस, कुठे ते वाचा...\nहिंगोली ः यावर्षी मृग नक्षत्रात दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्‍वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारपर्यंत (ता.२६) जिल्‍ह्यात वार्षिक सरासरीच्या २० टक्‍के पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षी आजपर्यंत ३.४४ टक्‍के पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत १४ टक्‍क\nपूल वाहून गेल्याने पन्नास गावांचा संपर्क तुटला\nहिंगोली : जिल्‍ह्यात मागील चोवीस तासांत रविवारी (ता.२८) पहाटे आठ वाजेपर्यंत १७.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्‍यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली असून या पावसाने आजेगावजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने पन्नास गावांचा संपर्क तुटला आहे.\nहिंगोली जिल्‍ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस बरसला\nहिंगोली : जिल्‍ह्यात शनिवारी (ता.२०) सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता.\nचार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा...\nहिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने ढगाळ वातावरण आहे. यामुळे सुर्यदर्शन नाही. पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक झाला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ८.५ मिलीमीटर प\nहिंगोली जिल्‍ह्यात पावसाची दमदार हजेरी\nहिंगोली : जिल्‍ह्यात आठ दिवसानंतर बुधवारी (ता.दहा) मेघगर्जनेसह पावसाचे दमदार आगमन झाले. दुपारी दोन वाजता सुरू झालेली पावसाची रिमझीम रात्री उशीरापर्यत सुरू होती. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव शहरासह तालुक्‍यात सर्वदूरपर्यंत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे.\nहिंगोलीत ४२ पोलिसांना पदोन्नती, पोलिस दलात आनंदाचे वातावरण\nहिंगोली : जिल्हा पोलिस दलातील ४२ पोलिसांच्या पदोन्नतीबद्दल ता. ३१ डिसेंबरला आदेश काढण्यात आले असून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.यावेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक ( गृह ) सरदारसिंह ठाकुर, पोलिस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांची उपस्थ\nजिवाची पर्वा न करता केली मदत आता पोलिसांनी...\nकळमनुरी(जि. हिंगोली) : इसापूर धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू पावलेल्या तीन युवकांचे मृतदेह आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याबाहेर काढण्यास मदत करणाऱ्या कळमनुरी, ढोलक्याची वाडी, मोरगव्हाण व शेनोडी येथील १२ नागरिकांचा गुरुवारी (ता.१८) पोलिस प्रशासनाकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2019/08/blog-post_19.html", "date_download": "2021-06-24T00:54:04Z", "digest": "sha1:UVZLFOMPNVE32M7JVBDIO3742SD5JJ3X", "length": 7064, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अबकी बार २२० पार’ अशी घोषणा केली आहे. हे यश भाजप मिळवणारच - ना.विखे", "raw_content": "\nHomePoliticsअबकी बार २२० पार’ अशी घोषणा केली आहे. हे यश भाजप मिळवणारच - ना.विखे\nअबकी बार २२० पार’ अशी घोषणा केली आहे. हे यश भाजप मिळवणारच - ना.विखे\nजिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार; राधाकृष्ण विखेंचा दावा\nअहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकामांचा वेग वाढविला आहे. सर्व योजना थेट जनतेपर्यंत जात असल्याने प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. ‘अबकी बार २२० पार’ अशी घोषणा केली आहे. हे यश भाजप मिळवणारच आहे. जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार आहे, असा विश्वास ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजानादेश यात्रा २४ व २५ ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यात येणार आहे. २४ ऑगस्ट रोजी शहरात जाहीर सभा होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी मंत्री विखे यांच्या उपस्थितीत शहरात भाजपाची बैठक पार पडली. यावेळी खासदार सुजय विखे, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, उपमहापौर मालन ढोणे, सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, नितीन शेलार, शाम पिंपळे आदी उपस्थित होते.\nमंत्री विखे म्हणाले की, महाजानादेश यात्रा दोन दिवस नगर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात होणार्‍या सर्व सभा भव्यच होणार आहेत. नगर शहरातही सभा होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे, मी व दिलीप गांधी यासाठी नियोजन करत आहोत. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी या महाजानादेश यात्रेच्या माध्यमातून होणार आहे.\nदिलीप गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत देशात भाजपा���ी एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विकासाकामंचा लेखाजोखा मांडण्यासाठी महाजादेश यात्रा संपूर्ण राज्यात जात आहे. नगरमध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत होणार आहे.\nप्रारंभी शहर भाजपच्या बैठकीत प्रथमच उपस्थित असलेले मंत्री राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे यांचा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्कार केला. सुनील रामदासी यांनी प्रास्ताविक केले. गौतम दिक्षित यांनी सूत्रसंचालन केले. सुवेंद्र गांधी यांनी आभार मानले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/figueras/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-24T00:51:04Z", "digest": "sha1:DAW6JDP3KOZVH4GLNEKEMRL3MNSWM5VU", "length": 7239, "nlines": 138, "source_domain": "www.uber.com", "title": "फिगेरस: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nFigueras मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Figueras मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nफिगेरस मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व फिगेरस रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरTurkish आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरWings आता डिलिव्हरी करा\nऑर्डरJapanese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरItalian आता डिलिव्��री करा\nऑर्डरSalads आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMediterranean आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/energy/", "date_download": "2021-06-24T00:08:01Z", "digest": "sha1:4DAXLH2YA3XTNJR7KN5IAKBSKJXH2GF4", "length": 10108, "nlines": 91, "source_domain": "aajdinank.com", "title": "Energy Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nऊर्जा विभागात होणार महा-भरती, ‘महापारेषण’मध्ये होणार ८५०० पदांवर भरती – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nमुंबई, दि. 23 : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ.\nथकबाकीबाबत अन्यायकारकरित्या वीज जोड कापण्यात येणार नाही\nऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची स्पष्ट ग्वाही मुंबई, दि. १४: जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे\nराज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nमुंबई, दि. २५ : राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त व्हावी यादृष्टीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते.\nघरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत\nमहावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठीची निवड येत्या आठवड्यात जाहीर करा-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत मुंबई, दि. २३: लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर\nमहानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nमुंबई, दि. 18: राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2500 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा\nलातूर, बीड, जालना, उस्मानाबाद व परभणी कौटुंबिक न्यायालयांना पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी\nमंत्रिमंडळ निर्णय : दि. ९ जून, २०२० मुंबई, दि. ९ :राज्यातील वैवाहिक व कौटुंबिक वादाची प्रकरणे निकाली काढण्याकरिता कौटुंबिक न्यायालयांची\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%89%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-23T23:16:46Z", "digest": "sha1:PPNUQBWJSTTZZVXBHY6SQFHIW4H57VEB", "length": 11600, "nlines": 81, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "मुंबईत परत येउन मुंबईवर दाखवलेल्या आभासी प्रेमामुळे उर्मिला मातोंडकरने भरवली कंगनाची शाळा, म्हणाली हि बाई एक नंबरची…. – NEWS UPDATE", "raw_content": "\nमुंबईत परत येउन मुंबईवर दाखवलेल्या आभासी प्रेमामुळे उर्मिला मातोंडकरने भरवली कंगनाची शाळा, म्हणाली हि बाई एक नंबरची….\nमुंबईत परत येउन मुंबईवर दाखवलेल्या आभासी प्रेमामुळे उर्मिला मातोंडकरने भरवली कंगनाची शाळा, म्हणाली हि बाई एक नंबरची….\nकंगना राणावत आणि शि’वसे’नेत झालेल्या वा’दानंतर कंगना पहिल्यांदाच मुंबईत परतली आहे. मुंबईत आल्यावर कंगना रनौतने मुंबईतील मुंबादेवी आणि श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यानंतर कंगनाने मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे म्हणत शि’वसे’नेला डि’वच’लं होते.\nकंगनाच्या या व’क्तव्या’नंतर उर्मिला मातोंडकरने कंगनावर चांगलाच नि’शाणा साधला आहे. उर्मिलाने असे एक ट्विटही केलं आहे. या बाईंच्या डो’क्यावर परिणाम झालाय का की ही डो’क्यावर प’डली होती असे ट्विट उर्मिला मातोडकरने केले आहे.\nतसेच, माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी आपण सर्वांनी उभे राहा असे तिने म्हणले आहे. उर्मिलाच्या ट्विटवरुन आता पुन्हा एकदा कंगना व उर्मिला मातोंडकर यांच्यात शा’ब्दिक वा’द रंगला आहे. मागे एका मुलाखतीत कंगना राणावतने उर्मिला मातोंडकरचा उल्लेख सॉ’फ्ट पॉ’र्न स्टार असा केला होता.\n“उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉ’र्न स्टार आहे. त्या अभिनयासाठी तर नक्कीच ओळखल्या जात नाहीत”, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टी’का केली होती. कंगनाने केलेल्या या टी’केनंतर मो’ठा वा’द निर्माण झाला होता.\nउर्मिला यांनीही कंगनाला प्रत्युत्तर न देणंच पसंत केलं होते. पण आता उर्मिला तिचा चांगलाच समाचार घेत असल्याचे दिसत आहे. कंगनाचं मुंबईबाबत वा’दग्र’स्त व’क्त’व्य, तिला देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सु’रक्षा, ड्-रग्स’वरून तिने बॉलिवूडवर केलेली टी’का यावरून उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा भरपूर समाचार घेतला आहे.\nकाही दिवसांपूर्वी कंगना आणि रा’ज्य स’रकार यांच्यामध्ये चांगलाच वा’द रं’गला होता. कंगनाने मु’ख्यमं’त्री उद्धव ठाक��े यां’च्याव’र अतिशय बो’चरी टीका केली होती. तसंच मुंबईला पा’कव्या’प्त का’श्मीर असेही म्हटले होते. कंगनाच्या या व’क्तव्या’नंतर केवळ स’रकारच नाही तर सामान्य मुंबईकरांचं म’नही दु’खा’वले गेले होते.\nकंगना गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबात सुट्टी घालवत होती. नुकतीच कंगना रणौत मुंबईत दाखल झाली. यावेळी तिच्यासोबत कडक सुरक्षाव्यवस्था होती. ठा’करे स’रका’रसोबत झालेल्या वा’दानंतर कंगनाला देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा ठेवण्यात आली होती.\nमुंबईतील रो’ष पाहता गेल्या वेळी कंगना आली होती तेव्हा तिच्यासाठी झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र यावेळी तिची Z सिक्युरिटी काढून घेण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनावरूनही पुन्हा ती ट्रो-ल झाली होती. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि तिच्यामध्ये झालेले ट्विटर भां’डण चांगलेचे रंगले होते.\nप्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, मिका सिंग यांच्याविरोधातही कंगनाने काही व’क्त’व्य केली होती. कंगनाने शेतकरी आंदोलनासं-दर्भात केलेलं आ’क्षेपा’र्ह ट्विट तिच्यासाठी चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. या आ’क्षेपा’र्ह ट्विटमुळे कंगनाला का’यदेशीर नो’टीसही पाठवण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक लोक कंगनाला ट्रो-ल करताना दिसत आहेत.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nस��ध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/markets-are-closed-saturdays-and-sundays-while-schools-and-colleges-are-closed", "date_download": "2021-06-24T00:33:11Z", "digest": "sha1:EY5POF7YWKBXSSRY7L7YPFHQYIZLZQMH", "length": 21158, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद", "raw_content": "\nअशात पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कडक नियमावली नागपूर जिल्ह्यासाठी जाहीर केली. याअंतर्गत शनिवारी व रविवारी बाजारपेठा बंद राहतील. २५ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत वेडिंग हॉल व लॉन बंद राहतील. रेस्टॉरंट्स व हॉटेल्स फक्त रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.\nVideo : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद\nनागपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोज तीन अंकात आकड्यात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली की काय, असा प्रश्न जनसामान्यासह प्रशासनाला पडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यात व शहरात कठोर निर्णय सोमवारी जाहीर केले. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद राहतील. तसेच शनिवारी व रविवारी बाजारपेठा बंद राहतील. कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.\nमागील काही दिवसांपासून विदर्भातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असताना दिसत आहे. कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. म्हणूनच सुरुवातील अकोला व बुलढाणा येथे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यानंतर रविवारी अमरावती जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तसेच वाढत्या रुग्णांमुळे यवतमाळ जिल्ह्याचीही वाटचाल ‘लॉकडाऊन’च्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे.\nअधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम सत्ताधा��्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी\nनागपुरातील वाढती रुग्ण संख्या पाहता लॉकडाऊन होणार की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. अशात रविवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील काही दिवसांत कोरोना नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. सोबतच ‘नियम पाळा, लॉकडाऊन टाळा’ असे आवाहन केले होते.\nअशात पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कडक नियमावली नागपूर जिल्ह्यासाठी जाहीर केली. याअंतर्गत शनिवारी व रविवारी बाजारपेठा बंद राहतील. २५ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत वेडिंग हॉल व लॉन बंद राहतील. रेस्टॉरंट्स व हॉटेल्स फक्त रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.\nधार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम बंद राहतील. हॉटेलमध्ये फक्त ५० टक्के ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री ९ ते पहाटे ६ पर्यंत हॉटेल बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा फक्त राहणार सुरू राहतील. लॉकडाऊन नसला तरी कठोर नियमावली कायम राहणार आहे.\nजाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला\nकोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ७ मार्चपर्यंत बंद राहतील\nजिल्ह्यातील बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा - वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद\nआठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक ८ मार्चपर्यंत बंद\nजिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी\nलग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक ७ मार्चपर्यंत बंद.\nमंगलकार्यालय, लॉन्स, रिसॉर्ट २५ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत बंद\nकोविड सेंटर पुन्हा सुरू करणार\nकोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार\nशहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करून सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.\nमास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई\nअमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करा; मुख्य सचिवांचे जिल्हाध���काऱ्यांना निर्देश\nमुंबई: राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\nकामगारांना घेवून जबलपूर श्रमीक रेल्वे रवाना, आज भोपाळकरिता जाणार दुसरी गाडी, बंगाल, झारखंडसाठीही गाडीचे नियोजन\nअकोला : उत्तर प्रदेशातील कामगारांना घेवून पहिली श्रमीक रेल्वे अकोल्यातून रवाना झाल्यानंतर गुरुवारी (ता.७) सायंकाळी ८ वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून जबलपूरकरिता दुसरी श्रमीक रेल्वे रवाना करण्यात आली. विशेष म्हणजे, या रेल्वेने प्रवास करणाऱ्या कामगारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.\n एका महिन्यात 28, दहा दिवसात 100 रुग्ण, अकोल्यात कोरोनाचा मे महिन्यात वाढतायेत पटीने रुग्ण\nअकोला : अकोला शहर आणि जिल्ह्यात एप्रिल महिन्यात केवळ २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. मात्र मे लागतात या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अवघ्या दहा दिवसात शंभरच्यावर नवे रुग्ण पॉझिटिव वाढले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nविदर्भात ३,४८३ कोरोना पॉझिटिव्ह; २९ मृत, नागपूरने हजार ओलांडले, अमरावतीतही ८०२\nनागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असून अमरावती विभागातील पाचही जिल्हे व नागपूर जिल्ह्यात त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. पूर्ण विदर्भात आज बुधवारी (ता. २४) ३४८३ रुग्ण कोरोना पॉझटिव्ह आढळले असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्याने तर आज हजाराचा आकडाही ओलांडला.\nCoronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग\nअकोला : कोरोना विषाणूमध्ये परिवर्तन होत असून, या बदलेल्या विषाणूचा अधिक वेगावे संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून संसर्ग बांधितांची वाढणारी संख्या बघता बदलेल्या विषाणूचा संसर्ग अकोला जिल्ह्यात झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nविदर्भात परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांसाठी परभणी महामंडळ सोडणार स्वतंत्र बस\nपरभणी : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंध लावला आहे. परंतु, विदर्भात आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा होत आहेत. मात्र, या परीक्षेस उमेदवार मुकु नये म्हणून परभणीचे आमदार डॉ.\nकोरोना अपडेट : यवतमाळ पाठोपाठ अमरावतीत आढळले इतके रुग्ण\nअमरावती : विदर्भासाठी सोमवारचा दिवस चांगली बातमी घेऊन आला नाही. यवतमाळ जिल्ह्यात तीन तर नागपुरात एक असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अशात मंगळवारी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी अकरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे अमरावतीत बाधितांची संख्या 35\n राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..\nमुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nमहाराष्ट्रात ‘एवढ्या’ गावात पाणी टंचाई; कोणत्या जिल्ह्यात किती टँकर जाणून घ्या\nसोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना दुसरीकडे सर्व सामान्य नागरिकांचा मात्र, पाणी टंचाईशी सामना सुरु आहे. राज्यात सरकारच्या आकडेवारीनुसार ६१० गावे आणि एक हजार १४२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे. वास्तव चित्र मात्र यापेक्षा वेगळेच आहे. सरकारकडून टंचाई असलेल्या गावांमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/anti-blue-light-1-61-mr-8-single-vision-optical-lenses-hmc-product/", "date_download": "2021-06-23T23:25:01Z", "digest": "sha1:WKUUQ7YYE3EXLJXWEIMK3PZBM5O2K4NZ", "length": 20923, "nlines": 278, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चीन अँटी ब्लू लाइट 1.61 एमआर -8 सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स एचएमसी फॅक्टरी आणि उत्पादक | किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल ल��न्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.61 ब्लू कट लेन्स\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\nअँटी ब्लू लाइट 1.61 एमआर -8 सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स एचएमसी\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: ब्लू कट, यूव्ही 420\nदृष्टी प्रभाव: ए���ल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: एमआर -8\nकोटिंग: एचसी, एचएमसी, एसएचएमसी\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार अंतर्गत पिशवी, पुठ्ठा बाहेर, निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 3000 पीआर, 10 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 5000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\nअँटी ब्लू लाइट 1.61 एमआर -8 सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स एचएमसी\nअनुक्रमणिका डायमेटर कोटिंग अतिनील मूल्य\nमोनोमर संसर्ग अबे मूल्य उर्जा श्रेणी\n1. निर्देशांक 1.61 लेन्स इंडेक्स 1.499,1.56 लेन्सपेक्षा पातळ आहेत. निर्देशांक 1.67 आणि 1.74 च्या तुलनेत, 1.61 लेन्समध्ये उच्च मातीचे मूल्य आणि अधिक टिंटिबिलिटी आहे.\n२. एमआर-8 ची सामग्री कोरियामधून आयात केली जाते, त्यामध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता आहे. हे एफडीए मानक पूर्ण करू शकते, घसरण नोंदणारी टेस्ट पास करू शकते, म्हणूनच 1.61 लेन्समध्ये स्क्रॅच आणि इफेक्टचा तीव्र प्रतिकार असतो.\nHigh. उच्च वाक्यांशाच्या लेन्सेस प्रकाश वाकण्याच्या क्षमतेमुळे बरेच पातळ असतात. जेव्हा ते सामान्य लेन्सपेक्षा जास्त हलके वाकतात तेव्हा ते अधिक पातळ केले जाऊ शकतात परंतु समान प्रिस्क्रिप्शन पॉवर देतात.\n--- यूव्ही + 420 कॅट तंत्रज्ञान केवळ यूव्हीए आणि यूव्हीबीच नव्हे तर 400 एनएम -420 एनएमचा उच्च-ऊर्जा दृश्यमान प्रकाश (एचईव्ही लाइट) देखील फिल्टर करते.\n--- ताज्या रीसर्चने असे सिद्ध केले आहे की मोतीबिंदू आणि वय-संबंधित मॅक्युलर डीजेनेरेशन (एएमडी) पासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी अतिनील आणि एचव्ही प्रकाश रोखणे महत्त्वपूर्ण आहे.\n--- अजूनही ढगाळ दिवसांवर अतिनील किरणांपैकी 60% आणि पावसाळ्याच्या दिवसात 20% -30% पर्यंत आपण संपर्कात आहोत. ओयू ब्लू कट लेन्स सर्व विथर्सखाली संरक्षण प्रदान करू शकतात.\nब्लू कट लेन्सचे फायदे.\n1. ब्लू कट लेन्स सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ब्लू लाइटमुळे आणि अस्वस्थतेच्या इतर लक्षणांमुळे डोळा कमी करण्यासाठी एलईडी डिस्प्ले शॉर्ट-वेव्ह हाय-एनर्जी ब्लू लाइट उत्सर्जित होऊ शकतो.\n२. निळ्या रंगाचे कट लेन्स रात्री मेलाटोनिनच्या स्त्रावावर निळ्या प्रकाशाचा प्रभाव कमी करू शकतात, काही प्रमाणात झोप सुधारण्यासाठी.\nएस्परिक चष्मा लेन्स मानक गोलाकार लेन्सपेक्षा कुरकुरीत दृष्टी घेण्याची परवानग�� देतात, मुख्यतः लेन्स ऑप्टिकल सेंटरपेक्षा इतर दिशेने पहात असताना.\nऑप्टिकल गुणवत्तेशी संबंधित नाही, ते एक पातळ लेन्स देऊ शकतात आणि इतर लोकांप्रमाणेच तो दर्शकांच्या डोळ्यांना विकृत करू शकतो, ज्यामुळे अधिक सौंदर्याचा देखावा निर्माण होतो.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, कार्यशील आणि आपल्या दृष्टीचे दान वाढवा\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\nमागील: ब्लू कट 1.56 प्रगतीशील मल्टी कोटिन शॉर्ट कॉरिडोर 12 + 2 मिमी ऑप्टिकल लेन्स\nपुढे: अँटी ब्लू लाइट 1.67 एमआर 7 एएसपी यूव्ही 420 सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स एचएमसी\n1.61 श्री 8 ब्लू कट लेन्स\n1.61 श्री 8 ऑप्टिकल लेन्स\n1.61 स्पिन फास्ट फोटोक्रोमिक ग्रे लेन्स\n1.59 एचएमसी पॉली कार्बोनेट ब्लू कट चष्मा लेन्स\nअँटी ब्लू लाइट 1.67 एमआर 7 एएसपी यूव्ही 420 सिंगल व्हि ...\nब्लू कट 1.56 प्रगतीशील मल्टी कोटिन लहान ...\n1.56 फोटो ग्रे सिंगल व्हिजन लेन्स अँटी ब्लू एल ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/pushkarni-belhe-junnar/", "date_download": "2021-06-24T00:20:53Z", "digest": "sha1:IPIMVL5JBIPZFPSIYBUX244RNTTXLZF3", "length": 22765, "nlines": 68, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "अप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे. | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nअप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे.\nMay 18, 2018 ऐतिहासिक वास्तू पुरावे, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nअप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे.\nश्री. छत्रपती संभाजी राजांनी सोळाव्या शतकात श्रीमंत सरकार नबाब मीर कासीम यांच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गढीवर स्वारी केली होती.\nश्रीमंत सरकार मीर कासीम यांनी बांधलेल्या गढीच्या दक्षिण- पूर्व दिशेला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली व मध्ययुगात निजामशाहीकडे जाण्यासाठी अतिशय जवळची समजली जाणारी वेस डौलदारपणे उभी असल्याचे दिसत असले तरी वापराविना ती भग्नावस्थेत झाल्याचे दिसते.\nया वेसेची उभारणी महसुली कारभाराचे अधिकार क्षेत्र असलेल्या श्रीमंत सरकार नबाब मीर कासीम यांनी निजामशाहीशी जवळीक साधण्यासाठी केली होती. त्याच पद्धतीची एक वेस पश्‍चिम दिशेला आहे. पश्‍चिमेच्या वेसेतुन प्रवेश करून याच निजामशाहीकडील वेशीतून छत्रपती संभाजी राजे गढीवर स्वारी करून बाहेर पडले होते, असा उल्लेख जयपूर येथून प्रसिद्ध होणार्‍या औरंगजेबाच्या द-दरबार-इ-मुअल्ला (जयपूर) या वर्तमानपत्रात 29 डिसेंबर 1684 रोजीच्या अंकात होता. लेखिका कमल गोखले यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या पुस्तकात मराठा-मुघल संघर्षात याबद्दलचा उल्लेख आढळून येतो.\nपुढे याच #बेल्हे गावच्या गढीची जहागीरदारी जुन्नरच्या नवाब मिर कासिम यास मिळाली होती. पुढे या नवाबास एक कन्यारत्न झाले व तो पुत्र प्राप्ती पासुन वंचितच राहीला. त्याने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह गुजरातमधील सुरत गावच्या नवाब आलम खानशी लावून दिला. बेल्हे गावचा नवाब पुढे कालवश झाला व या गढीची जहागिरी सुरतच्या नवाबाकडे गेली.\nपुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेल्हे गाव वसलेले आहे. साधारण पणे १९३० च्या दशकात बेल्हे ग्रामपंचायत व बाजाराची सुरुवात झाली. सुरुवातीला बाजार हा जुन्या आळकुटी रस्त्यावरील टका वस्ती या भागात भरत होता. त्या वेळेचे त्याचे स्वरूप म्हणजे भाजी प��ला किराणा सामान, कडधान्य, बाजरी, ज्वारी, गहू, असा सर्व गावरान सकस व रासायनिक खतापासून मुक्त अशा प्रकारची धान्ये मुबलक प्रमाणात मिळत असत. त्या वेळी बाजारात खरेदी विक्री करत असताना वस्तू विनिमय जास्त चालत असे. त्या वेळचे चलन म्हणजे भोकपड्या पैसा, घोडा छाप पैसा तांब्याचे चलन, कथलाचे दोन पैसे, एक आणा, पितळी दोन आणे, चांदीचे चार आणे, आठ आणे, राणी किंवा राजा छाप चांदीचा रुपया अशा प्रकारचे चलन वापरात असे. त्या वेळी बाजारात येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांची संख्या हि शंभर ते दीडशे च्या घरात असायची. सोळा आण्याच्या रुपया मानला जात असे त्या सोळा आण्याला मनभर म्हणजे चाळीस किलो धान्य मिळत असे. सोळा आण्याला चाळीस अंडी व दीड ते दोन रुपयाला गावरान कोंबडी मिळायची. दोन पैश्यांची केळी संपूर्ण घराला पुरत असत.बाजारात होणारी ये-जा हि पायीच असे. माल वाहतुकीसाठी बैलगाडी व घोडागाडी वापरली जात असे. बाजारात येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पानकोळी समाजाकडून पखाली मार्फत केली जायची. त्या नंतर बाजारातील वर्दळ वाढू लागल्याने व टका येथील जागा कमी पडू लागल्याने १९४० नंतर बाजार हा बेल्हे गावात त्या वेळेचे नबाब ह्यांच्या गढी जवळ व मारुती मंदिराच्या आसपास भरू लागला. परंतु येथेही जागा कमी पडू लागल्याने १९४५ नंतर बेल्हे बाजारचे स्थलांतर आजच्या ठिकाणी म्हणजे गावातून जाणाऱ्या कल्यान – अहमदनगर महामार्गावर लागत असणाऱ्या मोकळ्या ६-७ एकर क्षेत्रावर भरपूर झाडे असणऱ्या ठिकाणी झाले. त्या वेळी बाजारावर ग्रामपंचायत नियंत्रण असायचे. त्या मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावात विकास कामांना चालना मिळायची. त्यावेळेपासून सर्व शेतकरी व व्यापारी यांची जागा ठरलेली असायची. त्यात कापड दुकानदार, जुन्या कपड्याचा बाजार, अंडी व कोंबडी बाजार,सुकी मासळी बाजार, मसाले, किराणा समान, धान्याचा भुसार बाजार, चप्पलांचा व चामड्यांचा वस्तू ह्या एका बाजूला असायच्या व भाजीपाला आणि फळ फळावळ इतर गरजेच्या वस्तू ह्या एका बाजूला असायच्या आजही परंपरे नुसार तसेच दृश्य दिसते.\nह्या बाजाराचे वैशिष्ठ्य म्हणजे बैल बाजार हा बाजार एका बाजूला ४-५ एकरात भरत असयचा. ह्या बाजारात जवळपासच्या गावातील बैल व इतर जनावरे विक्री साठी यायची. तसेच प्रामुख्याने पंढरपुरी (खिलारी), गावठी, भडोशी या जातीचे बैल पंढरपूर, सातारा सांगली, इस्लामपूर, मंगळवेढे, कर्नाटकातील बेळगाव व ईंडी या ठिकाणाहून जातिवंत बैल विक्रीसाठी येत असत. या बैलांसाठीचे खरेदीदार हे परजिल्ह्यातून म्हणजे लासलगाव नाशिक, लोणी प्रवरा, जामखेड, टोकावडे, म्हसे, मुरबाड, सरळगाव, यासह इतरही ठिकाणाहून येत असत. पूर्वी आजच्या सारखी वाहतुकीची सोय नसल्याकारणाने जनावरांची वाहतूक हि पायीच केली जायची. १९४० च्या दरम्यान हा बाजार शनिवार पासूनच सुरु होऊन तो मंगळवार दुपारपर्यंत चालू असायचा. येणाऱ्या व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची जेवनाची व्यवस्था अतिशय अल्पदरात सोनाबाई शिंदे, सावित्राबाई बनकर, महादू संभेराव, बबनराव जगताप, रंगनाथ पोपळघट, कासाबाई बांगर यांच्या जेवणाच्या खानावळी होत्या. त्यात प्रामुख्याने मटकी उसळ,\nपुरी, असा जेवणाचा बेत असायचा. हे जेवण फक्त काही आण्यात, व चहा दोन पैश्यात मिळत असे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भोवतालच्या तीन विहिरीमधून करण्यात यायची. विहिरीतून पाणी बदलीने ओढून व हंड्याने डोक्यावर घेऊन एक पैशाला तांब्या व एक आण्याला एक हंडा विक्री होत असे. तसेच जनावरांच्या पिण्यासाठी व्यापाऱ्यांना दोन पैशांना हंडा या प्रमाणे विक्री होत असे. तरी देखील एक महिला दिवसभरात साधारणपणे दहा ते बारा रुपयांची कमाई पाणी विक्री करून करत असे.\nप्रामुख्याने येथील असलेल्या पुरातन पुष्करणीचा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असे. आजही ही पुष्करणी अंतिम घटका जरी मोजत असली तरी तीची सुंदरता कायम आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वात सुंदर पुष्करणी म्हणुन मी तर या ऐतिहासिक वास्तूचा निश्चितच उल्लेख करेल. जवळपास 50×40 फुट लांब रूंदी असलेली ही पुष्करणी पहाताच क्षणी लक्ष वेधून घेते. पुर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूला मध्यभागी पुष्करणीत उतरण्याचे मार्ग असून या पुष्करणीच्या दक्षिण आणि उत्तरेस 3×2 उंची व रूंदिचे 5 -5 मोठे दगडी शिल्पमुर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहे तर पुर्व व पश्चिमेस 2 – 2 कोनाडे आहेत. पुष्करणीच्या एकही कोणाड्यात कोणत्याही प्रकारची मुर्ती दिसून येत नाही. त्या मुर्ती त्यानंतरच्या कालखंडात जाणिवपुर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असावा असे वाटते. सुंदर अशा मोठ मोठ्या तोडीत पुष्करणीचे सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे.\nसध्या पुष्करणीचा वापर स्थानिक ���्रामस्थ पोहण्यासाठी करत आहे. ही पुष्करणीचे बांधकाम वेगळ्याच शैलीत असल्याचे दिसून येत असल्याने तीचे संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. आजपर्यंत मी ज्या पुष्करणी पाहील्या त्यापैकी सर्वात मोठी व सुंदर असलेली ही #पुष्करणी होय. बाँम्बे गॅझिटियर मध्ये ज्या बेल्हे गावातील पुष्करणीचा उल्लेख आढळतो ती हीच पुष्करणी होय. सध्या स्थानिक या पुष्करणीला टक्याची बारव म्हणुन संबोधतात.\nया पुष्करणीचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने अनेक संस्थानी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक ठेव्यास पुनरर्जिवित करने गरजेचे आहे यासाठी प्रयत्न केले जावेत हीच सदिच्छा.\nबेल्हे ग्रामस्थ श्री. सुधाकरजी सैद यांच्या सोबतीत या पुष्करणीस भेट देण्याचा योग आला व त्यांच्याकडून स्थानिक पातळीवरील माहीती संघटीत करून ती आपल्यासमोर मांडता आली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.\n#लेखक_छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)\n#संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\n#संस्थापक – फेसबुक पेज “निसर्ग रम्य जुन्नर तालुका”\n#संस्थापक – फेसबुक ग्रुप “सह्याद्रीचे सौंदर्य”\n#संस्थापक – फेसबुक ग्रुप “निसर्गमय आंबेगाव तालुका”\n#संस्थापक – “निसर्गरम्य जुन्नर तालुका” YouTube\n← श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव)\tटोलारखिंड मार्गे गर्द धुक्यातील हरिश्चंद्रगड दर्शन →\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी ��ैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/young-man-commits-suicide-after-killing-his-wife-and-son-in-pune-128482152.html", "date_download": "2021-06-23T23:05:20Z", "digest": "sha1:D6HELQ43U7KVJCCCWBCV4QF4IA6YONMZ", "length": 7016, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Young man commits suicide after killing his wife and son in pune | नोकरी गेल्याने पत्नी, दीडवर्षीय मुलाची हत्या करून तरुणाने केली आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे:नोकरी गेल्याने पत्नी, दीडवर्षीय मुलाची हत्या करून तरुणाने केली आत्महत्या\nहनुमंत शिंदे, प्रज्ञा शिंदे आणि शिवतेज शिंदे\nपुण्यातील लाेणी काळभोर येथील घटना, मृत सोलापूरचे रहिवासी\nलॉकडाऊनमध्ये नाेकरी गेल्याने बेरोजगार तरुणाने पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुरड्यावर सुरा फिरवून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील लाेणी काळभोरच्या कदम वाकवस्ती येथे सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nहनुमंत दर्याप्पा शिंदे (३८, मूळ गाव बक्षीहिप्परग, ता. दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर), प्रज्ञा हनुमंत शिंदे (२८) आणि शिवतेज (१ वर्ष २ महिने) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी हनुमंतचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. हनुमंत हा पत्नी, तीन मुले आणि वडिलांसह कदम वाकस्ती ��ेथे वास्तव्यास होता. हनुमंत हा सिमेंट टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून कामास होता. त्याची पत्नी प्रज्ञा शिवणकाम करत होती.\nलॉकडाऊन लागल्यानंतर हनुमंत हा घरीच होता. आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे पती-पत्नींमध्ये नेहमीच वाद होत होते. दर्याप्पा रविवारी दुपारी १२ वाजता घरी आले. त्या वेळी नातू प्रथमेश व नात ईश्वरी हे हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले होते, तर मुलगा हनुमंत, सून प्रज्ञा व नातू शिवतेज हे जेवन झाल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. दुपार उलटूनही मुलगा व सून बेडरूममधून बाहेर आले नाहीत त्यामुळे दर्याप्पा यांनी दार वाजवून पाहिले. मात्र, त्यांनी ते उघडले नाही. झोप लागली असल्याचे समजून त्यांनी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा एकदा दरवाजा वाजवला. मात्र, तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दर्याप्पा यांनी भाचा दत्तात्रय मोरे, जावई किसन बाबूराव मोरे व धाकटा मुलगा सोमनाथ शिंदे यांना घरी बोलावून घेतले. या सर्वांनी सुरुवातीला हनुमंत आणि प्रज्ञा यांना आवाज दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजा अखेरीस तोडला. त्या वेळी हनुमंत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळला. प्रज्ञा हिचा पलंगावर मृतदेह होता, तर शिवतेज या चिमुरड्याच्या गळ्यावर सुरीने वार करण्यात आल्याचे त्यांना दिसले. यानंतर पोलिसांना तातडीने याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. दरम्यान, अर्थिक परिस्थिती आणि काम नसल्याने हनुमंत याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती. याप्रकरणी पोलिस हे सर्व बाजुंनी तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiecards.com/greet_thankyou_sorry_congrets.htm", "date_download": "2021-06-23T23:47:04Z", "digest": "sha1:J4M3D7625GMEWSQLM35KHGLIMDYZDSAX", "length": 2106, "nlines": 66, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी धन्यवाद शुभेच्छापत्रे, आभार ग्रीटींग, माफ करा ग्रीटींग I am Sorry greetings,Congratulation wishes मनापासुन धन्यवाद,आभार,माफ करा,अभिनंदन ग्रीटींग", "raw_content": "\nमराठी शुभेच्छापत्रे English Greetings\nमनापासुन धन्यवाद Thank You\nअनुपस्थिबद्दल क्षमस्व. Note to say Sorry\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø कृष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Nagar_18.html", "date_download": "2021-06-24T00:49:37Z", "digest": "sha1:I6TFS3QWPOWMA5DOLKC6NNZW6VG3FDNR", "length": 12044, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "माताजीनगरला पाणी द्या ः अशोक बडे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar माताजीनगरला पाणी द्या ः अशोक बडे.\nमाताजीनगरला पाणी द्या ः अशोक बडे.\nमाताजीनगरला पाणी द्या ः अशोक बडे.\nशिवसेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन...\nनगरला रोज पिण्याचे पाणी देता येईल इतका पाणी साठा मूळा धरणात असतो पण अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती व यापूर्वीचा मनपातील अधिकारी, कर्मचारी यांचा ढसाळ कारभार नियोजन शून्य याला लोकप्रतिनिधी पण जबाबदार आहेत. - शंकर गोरे, आयुक्त मनपा.\nअहमदनगर ः नागापूर, बोल्हेगाव परिसरातील माताजी नगर ला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी आहे. महिन्यापूर्वी मनपाने नळ कनेक्शनही दिले आहेत. मुळा धरणात ही पाणी साठा उपलब्ध असताना पाणी का मिळू शकत नाही असा प्रश्न शिवसेना नगरसेवक अशोक बडे यांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.\nआयुक्तांना दिलेल्या निवेदनात बडे यांनी म्हटले आहे की, प्रभाग सात मधील नागापूर- बोल्हेगाव परिसरात फेज-2 लाईनचे पाणी सुरु करा. तसेच मंजूर असलेली रस्त्यांची कामे लवकरात लवकर करावेत. परिसरात नालेसफाईचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे.तसेच अतिशय गंभीर बाब म्हणजे माताजीनगरच्या पिण्याचा पाण्यासाठी टाकी तयार आहे मात्र पाणी नाही. मनपात पैसे भरून नळ कनेक्शन घेऊन एक महिना झाला तरीही त्या नागरिकांना टाकीतून पिण्याचे पाणी मिळत नाही जनतेला पाणी द्या. लवकरात लवकर या टाकीत पाणीपुरवठा करण्यात यावा. प्रभाग सात मधील नागापूर गाव,पितळे कॉलनी, आदर्शनगर, गुरुकृपा कॉलनी, ओंकार कॉलनी, साईश्रध्दा कॉलनी, अंकुर कॉलनी, व्यंकटेश कॉलनी, माताजीनगर, सोनाचाफा कॉलनी,रेणुकानगर,बालाजीनगर, संतराम नागरगोजे भवन जवळील परिसर, भारतनगर, गांधीनगर, बोल्हेगाव फाटा, भोर कॉलनी, विजयनगर, भंडारी कॉलनी,नम्रता हॉटेल परिसर,अक्षय कॉलनी,शुभम कॉलनी,गणेश पार्क, गणेश चौक परिसर, शिंदे कॉलनी, सौरभ कॉलनी, कातोरे वस्ती, राघवेंद्रस्वामी मंदिर परिसर, राजमाता कॉलनी अशा विविध भागात अवे��ी पाणीपुरवठा होतो.त्यामुळे माता भगिनींची रात्री बेरात्री उठून पाणी भरावे लागते.सदर परिसरातील फेज-2 पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून पिण्याचा पानाच्या लाईनचे टेस्टिंग सुद्धा झालेले आहे. पाण्याचा टाकीचे साफसफाईचे काम हि झालेले आहे.तरी वरीलपैकी माताजीनगर या भागातील नागरिकांनी मनपा कडे पैसे भरून नळ कनेक्शन घेऊन एक महिना झाला तरीही त्या नागरिकांना टाकीतून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे माताजीनगर या भागात पूर्ण दाबाने वेळेवर पाणी देण्याचे आदेश संबंधित विभागास द्यावेत.फेज-2 पाणी योजनेचे पाणी वाटप टाकीतून सुरु करावे. सोनुले घर ते बल्लाळ घर, बल्लाळ घर ते वाघ घरापर्यंत. गुरुकृपा कॉलनी अंतर्गत रस्ता, ओंकार कॉलनी अंतर्गत रस्ता.नम्रता हॉटेल ते सूळ घर, सुळ घर ते कौस्तुभ ज्वेलर्स पर्यंतचारस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे मंजूर असूनही सदर ठेकेदाराणे काम पूर्ण केले नाही,तरी त्या कामाचे रिटेंडरिंग करून दुसर्‍या ठेकेदाराकडून लवकरात लवकर सदरील कामे पूर्ण करून घ्यावेत. तसेच प्रभागातील नागापूर- बोल्हेगाव परिसरातील ओढे-नाले, तुंबलेल्या गटारी कॉलनितील अंतर्गत ड्रेनेजलाईन साफसफाई करण्याचे आदेश पावसाळा चालू होण्यापूर्वी संबंधित विभागास देण्यात यावा. असेही निवेदनात म्हटले आहे.\nयावेळी दत्ता सप्रे,शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भागचंद भाकरे, परेश लोखंडे, दत्ता जाधव,विशाल वालकर, भैय्या साठे,अविनाश गायकवाड उपस्थित होते.\nटीम नगरी दवंडी at May 18, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्र��किंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/preity-zinta-gets-angry-with-fans-actress-gives-a-sarcastic-reply-to-those-who-troll-her-mother-in-law-says-fame-does-not-work-in-family-love-and-respect-does-128479828.html", "date_download": "2021-06-23T23:48:45Z", "digest": "sha1:W56KQ4ZD3FXJAEBUDUEF7DRWVWJQKZ7V", "length": 5379, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Preity Zinta Gets Angry With Fans: Actress Gives A Sarcastic Reply To Those Who Troll Her Mother in law, Says Fame Does Not Work In Family Love And Respect Does | सासूला ट्रोल करणा-यांना प्रीतीने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली - 'कुटुंबात लोकप्रियता काम करत नाही, प्रेम आणि आदर करते' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nट्रोलर्सवर भडकली प्रीती झिंटा:सासूला ट्रोल करणा-यांना प्रीतीने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली - 'कुटुंबात लोकप्रियता काम करत नाही, प्रेम आणि आदर करते'\nप्रीतीने आपल्या सासूबाईंना म्हटले थँक यू\nबॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने मदर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर आपल्या सासूबाईंसोबतचा एक फोटो शेअर करत त्यासह एक नोटदेखील लिहिली होती. मात्र कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने प्रीतीच्या सासूबाईंचा अनादर करणारी कमेंट टाकली होती, त्यावर प्रीतीने ट्रोल करणा-याला सडेतोड उत्तर दिले आहे.\nप्रीतीने आपल्या सासूबाईंना म्हटले थँक यू\nप्रीतीने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या दुसऱ्या आईला मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या स्वप्नांच्या राजकुमाराला लहानाचे मोठे केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल, मला मस्ती करु दिल्याबद्दल आणि मला तुमच्या सुनेपेक्षा मुलीसारखे सांभाळल्याबद्दल धन्यवाद,' अशा अशायचे कॅप्शन प्रीतीने दिले होते.\nयूजरने प्रीतिच्या पोस्टवर दिली आक्षेपार्ह कमेंट\nप्रीतीच्या या पोस्टवर एका नेटक-याने लिहिले, 'हे सगळं लोकप्रियतेमुळे आहे. यामुळे कोणतीही सासू तुम्हाला मस्ती करायला शिकवेल.' या कमेंटवर प्रीतीने उत्तर देताना लिहिले,'कुटुंबात लोकप्रियता काम करत नाही, प्रेम आणि आदर करते.'\nपाच वर्षे डेट केल्यानंतर प्रीती-जीन यांनी केले होते लग्न\nप्रीतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची जीन गुडइनफसोबतची पहिली भेट एका लाइव्ह चॅटदरम्यान झाली होती. जीन लॉस एंजिलिस येथील सँटा मोनिका येथे फायनॅन्शिअल एनालिस्ट आहेत. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/city-owns-rural-areas-vaccines-give-vaccines-offline-in-rural-areas-zilla-parishad-president-128485202.html", "date_download": "2021-06-24T00:43:17Z", "digest": "sha1:QC7DGMPBRMXVS7USWYYUQNHGITJP3EIK", "length": 5650, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "City owns rural areas vaccines, give vaccines offline in rural areas- Zilla Parishad President | ग्रामीणच्या लसीवर शहरवासीयांचा कब्जा, ग्रामीण भागात लस ऑफलाइन द्या- जिल्हा परिषद अध्यक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऔरंगाबाद:ग्रामीणच्या लसीवर शहरवासीयांचा कब्जा, ग्रामीण भागात लस ऑफलाइन द्या- जिल्हा परिषद अध्यक्षा\nकोरोनावर विषाणूवर प्रभावी औषध म्हणून कोरोना लसीकडे सध्या पाहिले जात आहे. ही लस मिळवण्यासाठी शहरातील नागरिक विविध शकला लढू लस घेण्याचा प्रयत्न करत आहे. यात शहरातील नागरिक फुलंब्री, कन्नड, खुलताबाद या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लस घेत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केले आहेत. यामुळे ग्रामीण भागात नोंदणी न करता ऑफलाइन पद्धतीने ग्रामस्थांना लस देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.\nएकीकडे जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या तसेच आरोग्य सेवा कमी पडत असल्याने नागरीकांचा लसीकडे ओढा वाढला आहे. यात शहरातील नागरिक शिक्षित असल्याने ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याचे प्रकार गेल्या आठवड्यात भरापासून सुरू आहे. दरम्यान सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी खुलताबाद, कन्नड, वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य सेवा तसेच लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामस्थांना ऑनलाइन नोंदणी जमत नाही, मोबाईलला रेज नाही तसेच बऱ्याच दुर्गम भागातील गावात एकही लस मिळालेले नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागण्या ग्रामस्थांनी केल���या.\nग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अशिक्षित वर्ग आहे, तसेच मोबाईलला रेंज नसल्यामुळे ऑनलाईन नोंदणीला अनेक अडचणी येत आहेत. याचा फायदा शहरातील नागरिक घेत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांची नोंदणी करुन ऑफलाइन पद्धतीने लस द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. - मीना शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2020/12/17/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-31-%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-23T23:15:47Z", "digest": "sha1:QR2AEWF24YHEWAIPFCSVN7OJRDKE73ON", "length": 13052, "nlines": 92, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "कृषीविषयक योजनांसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन – Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nकृषीविषयक योजनांसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन\nLeave a Comment on कृषीविषयक योजनांसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन\nपरभणी, दि. 17 :- कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने विशेष योजना हाती घेतला आहे. यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेती निगडीत विविध बाबींकरिता शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. असे आवाहन कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.\nयोजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक राहील. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्रच्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून ��र्ज करता येईल. अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी 31 डिसेंबर 2020 पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. सर्व इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी असे आवाहन कृषि आयुक्त, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.\nजिल्ह्यात क्रीडा सप्ताहानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन\nपरभणी दि.17 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व जिल्ह्यातील विविध एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 डिसेंबर रोजी बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत विविध वजनी गटामध्ये खेळाडूनी विजय मिळवला आहे. ४६ ते ४९ किलो वजनी गटामध्ये-पल्लवी डोंगरे, ४९ ते ५२ किलो वजनी गटामध्ये-मुक्ता कनकुटे, ५२ ते ५६ किलो वजनी गटामध्ये-सांची गायकवाड, ५६ ते ६० किलो वजनी गटामध्ये-मोनाली धनगर, ६० ते ६४ किलो वजनी गटामध्ये-एकता गायकवाड, ६४ ते ६९ किलो वजनी गटामध्ये- ऋतुजा भालेराव, ६९ ते ७५ किलो वजनी गटामध्ये- प्रियंका भारसाखळे, ७५ ते ८१किलो वजनी गटामध्ये-दिव्या कांबळे, ८१ ते ९१ किलो वजनी गटामध्ये- सायली लांडगे, ९१ किलो वजनी गटामध्ये- ऋतुजा ठोबरे यांनी विजय मिळविला आहे. 13 डिसेंबर रोजी बॅड��िंटन या स्पर्धेचे आयोजन केले होते. बॅडमिंटन निकालामध्ये प्रथम- आर्यवीर देशमुख, द्वितीय- अजिंक्य गाडेकर, तृतीय- अविनाश देशमुख यांनी विजय संपदान केला आहे. या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बॉक्सिंग प्रशिक्षक तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले आहेत.\nयूपी: हिंदू से शादी करने पर मुस्लिम महिला की पिटाई, सिर मुंडवाया\nमुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)\nवसीम रिजवी पर रेप का आरोप, जांच में जुटी पुलिस\nमस्जिद विध्वंस : बाराबंकी के पूर्व एसडीएम को हाईकोर्ट का नोटिस\nऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला साहित्य भेट\nयूपी शिया वक्फ़ बोर्ड के पूर्व अध्यक्ष वसीम रिज़वी पर महिला ने लगाया रेप का आरोप\nयूपी के गांव में बच्ची से दुष्कर्म, हत्या; आरोपी गिरफ्तार\n'जिस्म-2' में शुद्ध वासना दिखाने जा रही हूं : पूजा भट्ट\nPrevious Entry तेलंगाना: संपत्ति रजिस्ट्रेशन को लेकर हाईकोर्ट ने दिया यह आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ind-vs-eng-4th-test-virat-kohli-and-ben-stokes-fight-during-match-watch-video-od-527354.html", "date_download": "2021-06-24T00:17:12Z", "digest": "sha1:Z2RMURMSOZWRXJHO33OSTLEL3E6RZ3QA", "length": 17725, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs ENG : भर मैदानात भिडले विराट कोहली आणि बेन स्टोक्स! पाहा VIDEO | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापम���न\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बर���ा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nIND vs ENG : भर मैदानात भिडले विराट कोहली आणि बेन स्टोक्स\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; VIDEO व्हायरल होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nनाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सफाई कामगार पदासाठी नोकरीची संधी; 15 हजारांच्या वर मिळेल पगार\nIND vs ENG : भर मैदानात भिडले विराट कोहली आणि बेन स्टोक्स\nभारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चौथी आणि शेवटची टेस्ट सुरू आहे. या टेस्टमध्ये भर मैदानात विराट कोहली (Virat Kohli) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) हे परस्परांना भिडले होते.\nअहमदाबाद, 04 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथी आणि शेवटची टेस्ट अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरू आहे. या मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील आव्हान (WTC) संपुष्टात आले आहे. आता चौथी टेस्ट जिंकून किमान मालिकेतील पराभव टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nटॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अक्षर पटेलनं (Axar Patel) 2 तर मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) 1 विकेट घेत इंग्लंडला तीन झटपट धक्के दिले. जसप्रीत बुमराहनं वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्यानं सिराजचा या टेस्टसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.\nसिराजनं या संधीचा चांगलाच फायदा उठवला. त्यानं इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) याला अगदी स्वस्तामध्ये आऊट केलं. रुट आऊट झाल्यानंतर बेन स्टोक्स (Ben Stokes) बॅटींगला आला. इंग्लंडच्या या ऑल राऊंडरला मागील दोन टेस्टमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं.\n(हे वाचा-IND vs ENG: घरच्या मैदानावर अक्षरचा कहर, सलग तिसऱ्या इनिंगमध्ये केला पराक्रम)\nस्टोक्स चौथ्या टेस्टमध्ये हे अपयश विसरुन बॅटींग करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला सिराजनं डिवचलं. सिराजनं स्टोक्सला बाऊंसर टाकला आणि दोघांमध्ये काही तरी शाब्दिक संभाषण सुरु झालं. हे संभाषण वेगळं वळण घेत आहे हे लक्षात येताच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सिराजच्या बाजूनं धावला. विराट स्टोक्सला उद्देशून काही तरी बोलला. त्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. हा तणाव आणखी वाढण्यापूर्वी मैदानातील अंपायरनं हस्तक्षेप करत दोन्ही खेळाडूंना एकमेकांपासून दूर केलं.\n(हे वाचा : हिरो ते झिरो फक्त 12 बॉलमध्ये बदललं श्रीलंकेच्या बॉलरचं नशिब )\nबेन स्टोक्सनं पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजला तीन फोर लगावत उत्तर दिलं. सिराजनं लंचनंतर लगेच स्टोक्सचा जोडीदार जॉनी बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडला चौथा धक्का दिला.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/morning-bulletin-kumbh-mela-2021-pm-care-fund-dilip-valse-patil-corona-vaccine-haffkine-institute-mumbai", "date_download": "2021-06-24T01:20:00Z", "digest": "sha1:BDDG3G6I3EQMECFPSVH3T3JCNGR72A7L", "length": 22525, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईत तयार होणार कोरोनावरील लस ते कुंभमेळ्यातून निरंजनी आखाड्याची माघार, ठळक बातम्या क्लिकवर", "raw_content": "\nमुंबईत तयार होणार कोरोनावरील लस ते कुंभमेळ्यातून निरंजनी आखाड्याची माघार\n-देशात कोरोनाने थैमान घातले असून हरिद्वार येथील कुंभमेळा ही त्याला अपवाद राहिलेला नाही. कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक आणि साधू सामील झाले आहेत. या मेळ्यात आता कोरोनाबाधितांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यातच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन झाले आहे. दरम्यान, हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही', असा इशाराच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना दिला आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.\nहरिद्वार- कुंभमेळ्यावर कोरोनाचा प्रभाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. या मेळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि साधू पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता आखाड्यांनी या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आयोजनातून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यातील कोरोना महामारीचा धोका पाहता प्रमुख 13 आखाड्यांपैकी दोन निरंजनी आखाडा आणि तपोनिधी श्री आनंद आखाडाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर\nमुंबई- पोलिसांच्या सौम्य व संयमी वर्तणुकीचा गैरफायदा घेत काही लोक त्यांच्यांशीच वाद घालताना दिसत आहेत. मास्क न लावल्यामुळे पोलिसांना एका नागरिकाला फटकारलं असता, त्या नागरिकाने थेट पोलिसालाच शिवीगाळ केल्याचीही घटना घडली आहे. अशा घटनांनंतर, 'हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही', असा इशाराच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना दिला आहे. वाचा सविस्तर\nनवी दिल्ली- कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येदरम्यान देशभरात ऑक्सिजनपासून ते हॉस्पिटलमध्ये बेडच्या कमतरतेवरुन मोठा हाहाकार माजला आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने गुरुवारी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने पीएम केअर्स फंड अंतर्गत 100 नव्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर\nमुंबई - हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. वाचा सविस्तर\nपंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपची नुरा कुस्ती सुरु आहे. हे पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा ए���त्र येणार आहेत, असा खळबळजनक दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर सभेत केला. वाचा सविस्तर\nन्यूयॉर्क - जगभरातील ५७ विकसनशील देशांमधील निम्म्यापेक्षा जास्त महिलांना त्यांच्या जोडीदाराबरोबर शारीरिक संबंधांना नकार देण्याचे स्वातंत्र्य नाही, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका अहवालात करण्यात आला आहे. लैंगिक संबंधांच्यावेळी गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याचा निर्णय अन आरोग्याची काळजी घेण्याची मागणीही त्या करु शकत नाहीत. वाचा सविस्तर\nपुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) एकाच दिवसांत कोरोनामुळे तब्बल ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना मृत्यूनी शंभराचा आकडा ओलांडला आहे. गुरुवारच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ४९ मृत्यू आहेत. जिल्ह्यात गुरुवारी ९ हजार ९५६ नवे रुग्ण आढळून आले. वाचा सविस्तर\nमुंबई - पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासलेल्या 361 नमुन्यांपैकी तब्बल 220 म्हणजेच 61 टक्के नमुने कोरोनाच्या डबल म्युटंट स्ट्रेनचे असल्याची बाब पुढे आली आहे. हे नमुने जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यातील विविध भागांतून घेण्यात आले होते. एनआयव्हीकडील आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात ठाणे आणि अकोला जिल्ह्यांत कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, नागपूर, पुणे, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील 50 टक्के नमुन्यांमध्ये हा स्ट्रेन आढळला. या जिल्ह्यातून प्रत्येकी 10 ते 30 नमुने घेण्यात आले होते. वाचा सविस्तर\nराज्याला मिळणार १७ लाख ४१ हजार 'रेमडेसिविर'चा साठा\nउस्मानाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात सगळीकडे तुटवडा आहे. पण आता हा तुटवडा येत्या सात दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. हाफकीन संस्थेकडुन ऑर्डर देण्याची हमी दिली असुन तसे पत्र त्यानी गुरुवारी (ता.२९) जारी केले आहे. जवळपास १७ लाख ४१ हजार एवढा साठा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे या पत\nकोरोनाचा उद्रेक, कुंभमेळा प्रतिकात्मक घ्या; PM मोदींचे आवाहन\nनवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. लसीकरण सुरु असलं तरी इतर सोयीसुविधा���चा तुटवडा आहे. यातच हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभ मेळ्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्\nकोरोनाचा प्रकोप : वेळेआधीच कुंभमेळा आटोपणार \nहरिद्वार- कुंभमेळ्यावर कोरोनाचा प्रभाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. या मेळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि साधू पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता आखाड्यांनी या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आयोजनातून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यातील कोरोना महामारीचा धोका पाहता प्रमुख 13 आखाड्यांपैकी दोन न\nकुंभमेळ्याची सांगता करा, पंतप्रधानांचे आवाहन ते अभिनेता विवेक यांचे निधन\nदेशात कोरोनाचा कहर झाला आहे. दररोज रुग्ण संख्या लाखांच्या पटीत वाढत आहे. यातच हरिद्वार येथे कुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यातही कोरोनाबाधित सापडण्याची संख्या वाढत आहे. अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना संसर्ग झाला आहे. निरंजनी आखाड्याने महाकुंभाचा शनिवारी शेवट करण्याचा निर्णय घेतला असून या आख\nकुंभमेळ्यातील आणखी एका आखाडा प्रमुखाला कोरोनाची बाधा; याआधी एकाचा मृत्यू\nदेहरादून : हरिद्वारमध्ये सुरु असलेला कुंभमेळा आता कोरोना विषाणूसाठीचा हॉटस्पॉट बनला आहे. देशात कोरोनाची इतकी मोठी महाभयंकर साथ असताना अशाप्रकारच्या मेळ्याच्या आयोजनाला प्रशासनाने परवानगी दिलीच कशी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या कुंभमेळ्यामध्ये आता मध्य प्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे\nदोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया\nमुंबई - समोर ठेवलेल्या तीन स्केचबोर्डवर एकाच वेळी दोन्ही हाताने आणि एका पायाने तीन वेगवेगळी स्केच चित्रकार राबीन बार साकारत होते. हा आगळावेगळा अनुभव मुंबईकरांनी सोमवारी (ता. २) जहांगीर कलादालनात घेतला. जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांचे ‘इन्कारनेशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर कलादालना\n घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न\nनालासोपारा - महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या वाढत्या घटनांत वसईतील एका प्रकरणाची भर पडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास दोघा जणांनी घरात घुसून गर्भवती महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अनोळ\nएक लाख कोटींची गरज सिंचन प्रकल्प निधीअभ���वी कोरडेच\nसोलापूर : राज्य सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध होऊ न शकल्याने मागील आठ वर्षांपासून राज्यातील 298 सिंचन प्रकल्पांना मुहूर्त लागलेला नाही. आता हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एक लाख 13 हजार कोटींची गरज असून त्यातून 19 लाख\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nजीवनाचे रणांगण तुडवीत आलेली बाबा आमटे यांची कविता श्रममूल्यांचा उदघोष करते - प्रा. जयदेव डोळे\nवर्तमानात जगभरात उजव्या विचारसरणीची सरशी होते आहे. बहुतांश देशांमध्ये समाजवादाऐवजी साम्राज्यवाद वाढत चालला आहे. भारतातील बदललेल्या शासनव्यवस्थेचे उपेक्षित, गरीब, वंचित व दलित समाजाकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे उपेक्षित हा अत्यंत दयनीय स्थितीत जगतो आहे. विषमतेची दरी वाढते आहे. अशा काळात ब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/unusual-firing-ratnagiri-mobile-vendors-ratnagiri-kokan-marathi-news-264245", "date_download": "2021-06-23T23:56:49Z", "digest": "sha1:6ZKFIREMTLZFMAHKHCOF5Z76MFRBCCXJ", "length": 7672, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर अचानक झाला गोळीबार अन....", "raw_content": "\nशहरातील फडके उद्यान येथे प्रसिद्ध नॅशनल मोबाईल विक्रेता मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.\nरत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर अचानक झाला गोळीबार अन....\nरत्नागिरी : शहरातील फडके उद्यान येथे प्रसिद्ध नॅशनल मोबाईल विक्रेता मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. अज्ञात पळून गेला.\nही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली असून खंडणीसाठी हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. जखमी मनोहर ढेकणे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nघटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल दुकानाचे मालक मनोहर ढेकणे हे फडके उद्यान जवळील लक्ष्मी-नारायण अपार्टमेंटमध्ये राहतात. त्याचा मोबाईल संवाद सुरू होता. बििल्डंगखाली पार्किंगमध्ये दुचाकीजवळ ते बोलत असताना भरधाव चारचाकी मोटार तेथे आली. त्यातून एक संशयित खाली उतरला.\nहेही वाचा - ...त्यामुळे झालीय शिवसेनेची कोंडी\nत्याने अचानक त्यांच्यावर थेट गोळीबार केला. या हल्ल्यात मनोहर ढेकणे यांच्या पोटात गोळी लागली. ते खाली कोसळले. फायरिंगच्या आवाजाने बाजूचे लोक गोळा झाले. त्यांचा मुलगा राहुल तेथे आला. त्याने फायरिंग करून पळून गेलेल्या लोकांचा पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. जखमी ढेकणे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबराची माहिती असताच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि त्यांचे सहकारी तातडीने घटना स्थळी पोचले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी पुराव्याच्या दृष्टीने झाडा झडती घेतली. मात्र तिथे काहीच हाती लागले नाही. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक शिरीष सासणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले.\nहेही वाचा - विसरलेले लायसन्स मिळाले फेसबुकमुळे, कसे \nसराईत गुन्हेगाराचे नाव पुढे\nचौकशी सुरू असून यात सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर याचे नाव प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तो नुकताच एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताच्या मागावर पोलिस पथक रवाना झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-corona-virus-death-ratio-high-district-348789", "date_download": "2021-06-24T01:23:30Z", "digest": "sha1:XXCO5XKBHVNUIORKQSUN6WPOHSLPEMBC", "length": 20233, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रिकव्‍हरी रेटचे ठिक पण मृत्‍यूदर वाढतोय त्‍याचे काय..", "raw_content": "\nमृत्यूदर एक टक्केपेक्षा कमी करण्याबाबत केंद्र शासनाच्या राज्याला सूचना आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबळींची संख्या घटल्याचे दिसते. त्यामुळे हा मृत्यूदर कमी होईल, अशी अपेक्षा आहे.\nरिकव्‍हरी रेटचे ठिक पण मृत्‍यूदर वाढतोय त्‍याचे काय..\nधुळे : कोविड-१९ रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी अर्थात डबलिंग रेट व रिकव्हरी रेट मध्ये राज्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत धुळे जिल्ह्याची स्थिती चांगली आहे, मृत्यूदर देखील तुलनेने कमी असला तरी तो किंचित वाढत असल्याचे निरीक्षण आर���ग्य सेवा संचालनालयाने नोंदविले आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला प्रयत्न करावे लागणार आहेत. मृत्यूदर एक टक्केपेक्षा कमी करण्याबाबत केंद्र शासनाच्या राज्याला सूचना आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबळींची संख्या घटल्याचे दिसते. त्यामुळे हा मृत्यूदर कमी होईल, अशी अपेक्षा आहे.\nराज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने १७ सप्टेंबरला राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदांसह आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात कोविड-१९ रुग्णांचा डबलिंग रेट, रिकव्हरी रेट, डेथ रेट बाबत स्थिती मांडून आवश्‍यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.\nडबलिंग रेटमध्ये धुळ्याची स्थिती\nडबलिंग रेटमुळे कोविड-१९ रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा लागणारा कालावधी समजण्यासाठी उपयोग होतो. सध्या राज्याचा हा डबलिंग रेट ३१.१२ दिवस आहे. राज्याच्या या डबलिंग रेटपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, औरंगाबाद, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये हा रेट कमी अथवा कमी होत असल्याने तो वाढविण्याच्या सूचना आहेत.\nसध्या राज्याचा रिकव्हरी रेट ६९.८० तर देशाचा ७८.०० टक्के आहे. पालघर, धुळे, ठाणे, मुंबई, गडचिरोली, नगर, नाशिक, औरंगाबाद, हिंगोली, वाशिम, रायगड, जळगाव, सोलापूर या जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट जास्त आहे. अन्य जिल्ह्यांचा कमी आहे. रिकव्हरी रेटमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत.\nराज्यातील मुंबई, सोलापूर, अकोला, परभणी, सांगली, रत्नागिरी, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांचे कोविड-१९ रुग्णांचा मृत्यूदर (सीएफआर) राज्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. परभणी, बीड, नागपूर, धुळे, सातारा, पालघर, वाशिम, सिंधुदुर्ग, नगर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा सीएफआर वाढत असल्याचे निदर्शनास येते. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सेवा, विशेषज्ञांचे कौशल्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचाराबाबत मार्गदर्शन या बाबी पाहता मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण यात कोविड-१९ मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा आणि महापालिका स्तरावरील डेथ ऑडिट कमिटीमार्फत दर आठवड्���ाला डेथ ऑडिट करण्याचेही निर्देश दिले आहेत.\nजिल्हा...३० ऑगस्ट...०६ सप्टेंबर...१३ सप्टेंबर\nजिल्हा...३० ऑगस्ट...०६ सप्टेंबर...१३ सप्टेंबर\nजिल्हानिहाय रिकव्हरी रेट ः\nजिल्हा...३० ऑगस्ट...०६ सप्टेंबर...१३ सप्टेंबर\nसंपादन ः राजेश सोनवणे\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n...अखेर हा जिल्हा रेड झोनमध्ये गेलाच\nअकोला ः कोरोना विषाणू बांधित रुग्णांची संख्या राज्यात वाढतच आहे. त्यातच आतापर्यंत रुग्णसंख्या नियंत्रित असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये मागिल तीन दिवसात अकरा नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे ऑरेंड झोनमधून अकोला जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना बाधित जिल्ह्य\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nजाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...\nमुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन\nCorona Update - परिस्थिती चिंताजनक, महाराष्ट्रात झपाट्यानं वाढतायत रुग्ण\nCorona Updates: पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात विक्राळ रुप घ्यायला सुरवात केल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. सोमवारी (ता.१५) कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरात सुमारे १५,०५१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २३,२९\nआज पेट्रोल भरूच नका; पेट्रोल गेले नव्वदी पार, सहा महिन्यातील उच्चांकी दर\nअकोला: कोरोनाच्या काळात पेट्रोल आण�� डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ही वाढ अद्यापही सुरु असून देशात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी जिल्ह्यामध्ये पेट्रोलचे दर 90.41 तर डिझेल 79.40 रुपये होते.\n राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..\nमुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\n मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या विक्रमी, एका दिवसात इतके हजार गेलेत घरी\nमुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभर\nउर्वरित ८ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करणार; महसूल मंत्री थोरात यांची घोषणा\nपुणे : राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया दीड वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत २६ जिल्ह्यांमधीलच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरीत आठ जिल्ह्यांतील ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (ता.९) सां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/6/3/Article-on-fighting-all-catastrophe-calamities-together.html", "date_download": "2021-06-24T00:30:32Z", "digest": "sha1:MZPR3TII636BJ7X7UHP35QUB4IOOWVCG", "length": 17719, "nlines": 13, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " संकटातील वरदान - महा एमटीबी", "raw_content": "\nकोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या साथीत स्वत:चा जीव धोक्यात घालून लाखो तरुण रस्त्यावर उतरतात. वादळवार्‍यात संकटाची परवा न करता ��दतीला जातात, हीच मानवता आहे आणि हाच मानवधर्म आहे. या संकटसमयी केवळ त्याचेच पालन आपल्याकडून व्हावे, अशीच परमेश्वराची इच्छा आहे.\nमहाराष्ट्राच्या मागे संकटांची मालिका लागलेली आहे. कोरोना व्हायरसचे संकट झेलत असतानाच आता सर्व किनारपट्टी चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. मराठी भाषेत ‘अस्मानी-सुलतानी’ हा एक वाक्प्रचार आहे. त्यात थोडा बदल करुन ‘अस्मानी-करोनी’ संकट उभे राहिले आहे. रोगराईमुळे लोक आधीच भयभीत आहेत. त्यांच्या भीतीत चक्रीवादळाने भर घातली आहे. कोरोना संकट वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक उपायांनी आटोक्यात आणण्याचा महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांत अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत, असे जाणकारांचे मत आहे. पण, त्यावर आता टीकाटीप्पणी करण्याची वेळ नाही. चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठीही जेवढ्या शक्य आहेत, तेवढ्या उपाययोजना शासनाने केल्या आहेत.\nही दोन्ही संकटे अकस्मात आलेली आहेत. ही संकटे आपली सत्वपरीक्षा करीत आहेत. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार म्हणत असत की, संकटे उगीचच येत नाहीत, ती आपली परीक्षा करतात. या परीक्षेत आपल्याला उतरावे लागते. संकटात धीर सोडून चालत नाही, साहस आणि धैर्याने त्याचा मुकाबला करावा लागतो. संकटांना आपल्यावर स्वार होऊ देण्याऐवजी आपण त्यांच्यावर स्वार व्हावे लागते. प्रचंड मनोधैर्याने त्यांचा मुकाबला करावा लागतो. संकटांशी लढण्याची महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात बारा वर्षांचा दुष्काळ पडला होता. एका बाजूने मुघल सरदार आणि दुसर्‍या बाजूने सुलतानी सरदार, जनतेवर अत्याचाराचा कळस करीत होते. मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘मारुन मुटकून मुसलमान करणे’ अशा लाखो हिंदूंना मुसलमान करण्यात आले. रामदास स्वामी यांचे वर्णन करताना म्हणतात, ‘किती गुज्रणी ब्राह्मणी भ्रष्टविला किती शांमुखी जहाजी फाकविल्या किती शांमुखी जहाजी फाकविल्या किती सुंदरा हाल होऊनी मेल्या किती सुंदरा हाल होऊनी मेल्या’ माता-भगिनींच्या हालाला काही पारावार राहिला नाही. आपण आता काही जगत नाही, देवाचा प्रकोप आपल्यावर झाला आहे. परमेश्वराने अवतार घेतल्याशिवाय आपले काही खरे नाही, अशी लोकभावना झाली होती.\nअशा भीषण परिस्थितीत महाराष्ट्र धर्म जागविण्याचे काम संतमंडळींनी क��ले. यात संत तुकाराम आणि संत रामदास यांचे कार्य अतुलनीय आहे. तुकाराम महाराज म्हणाले, आमचे काम धर्मरक्षणाचे आहे. नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचे आहे. ‘दया तिचे नाव, भूतांचे पाळन आणिक निर्दालन कटकांचे’ आमची सर्व वटवट धर्म रक्षणासाठी चालली आहे. या भीषण परिस्थितीत रामदास स्वामींनी मंत्र दिला, ‘मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा’ तुळजाभवानीची प्रार्थना करताना रामदास स्वामी म्हणतात, ‘दुष्ट संहारिले मागे, ऐसे उदंड ऐकिले परंतु रोकडे मूळ सामर्थ्य दाखवी परंतु रोकडे मूळ सामर्थ्य दाखवी’ आणि नंतर भवानीमातेला म्हणतात, ‘तुझा तू वाढवी राजा शीर्घ आम्हासी देखता’ आणि नंतर भवानीमातेला म्हणतात, ‘तुझा तू वाढवी राजा शीर्घ आम्हासी देखता’ हा राजा म्हणजे शिवाजी. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी घेरलेल्या महाराष्ट्रात महाराजांनी चैतन्याची लाट निर्माण केली. आपण सर्व संकटांशी लढू शकतो, त्यांच्यावर मात करु शकतो, ताठ मानेने जगू शकतो, स्वाभिमानाने आपल्याच राज्यात हिंडू-फिरु शकतो, असे आत्मबळ निर्माण केले. अस्मानी संकटाशीदेखील ते लढत राहिले. ‘माघार जन्मात ना ठाऊकी, होऊ देत आघात सतत, होऊ देत आघात’ ही ओळ कशी जगायची, याचा आदर्श म्हणजे शिवाजी महाराज होत.\nआपण या परंपरेचे पाईक आहोत. त्याचे कदापि विस्मरण होता कामा नये. या संकटसमयी आपण आपली अस्मिता विसरता कामा नये. ’मी अमुक जातीचा, मी तमुक जातीचा’, ’मी या वर्गाचा, मी त्या वर्गाचा’, ’मी या भाषेचा, मी त्या भाषेचा’, या सर्व भावना बाजूला ठेवून, ’मी मराठी, मी महाराष्ट्राचा, मी भारतीय, मी भारताचा’ एवढी एकच भावना मनात ठेवली पाहिजे. विवेकानंद सांगत की, विस्तार हेच जीवन आहे, संकुचितता हे पाप आहे. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. संकटाशी मुकाबला करताना एकजूट करावी लागते. अत्यंत विषारी सापालादेखील इटुकल्या पिटुकल्या मुंग्या हजारोंच्या संख्येने मुकाबला करुन मारुन टाकतात. संघटित मधमाशा त्यांच्यावर हल्ला करणार्‍यांना ठार करुन टाकतात. संघटनेचे बळ असे असते. आपण एकदिलाने उभे राहिलो, तर कोणतेही संकट आपल्याला हरवू शकत नाही. संघटित राहणे ही मानवजातीची महाशक्ती आहे.\nदुसर्‍या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनी पुढच्या पन्नास वर्षांत उभे राहतील तरी का, असे जगाला वाटले. अणुबॉम्बने जपानच्या दोन शहरांची राखरांगोळी झाली. जर्मनीच��देखील उद्ध्वस्त झाले. परंतु, दहा-पंधरा वर्षांतच हे दोन्ही देश पूर्वीच्या वैभवाने उभे राहिले. जपानने तर व्यापारात अमेरिकेशीच प्रतिस्पर्धा सुरू केली. संकटावर मात करून उभे राहण्याचे तीन गुण त्यांच्याकडे आहेत. १. पराकोटीचे राष्ट्रप्रेम २. चिकाटी, धैर्य, साहस आणि वाटेल ते परिश्रम करण्याची मानसिकता ३. जबरदस्त अनुशासन. दहा डोकी, दहा प्रकारचा विचार करतात, पण ही दहा डोकी जेव्हा शिस्तीत राहतात, त्याच्या अनुशासनाखाली राहतात, तेव्हा त्या दहांची शक्ती लाखपट होते आणि जेव्हा दहा डोकी दहा दिशांनी चालू लागतात, तेव्हा त्यांचा नाश होतो. समाजरचनेचा हा शाश्वत नियम आहे. या संकटसमयी आपल्याला एकजुटीनेच राहायला पाहिजे. राजकीय मतभेद, जातीय वादंग, धार्मिक कलह याचे ’कली’ आपल्यात शिरणार नाहीत, याची दक्षता घ्यायला पाहिजे. आपल्या सर्वांची प्रबळ प्रेरणा जगण्याची म्हणजे जीवंत राहण्याची आहे. सजीव प्राण्यांची ही मूलभूत प्रेरणा असते. प्राणीजगतात आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्राणी लक्ष देतो. मनुष्य जीवनात अशा प्रकारचा पशुव्यवहार करणारे लोक असतात, पण ते अल्पसंख्य असतात. त्यांचे अनुकरण कोणी करीत नाही. जसे मला जगायचे आहे, तसेच दुसर्‍यालाही जगायचे आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. म्हणून कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या साथीत स्वत:चा जीव धोक्यात घालून लाखो तरुण रस्त्यावर उतरतात. वादळवार्‍यात संकटाची परवा न करता मदतीला जातात, हीच मानवता आहे आणि हाच मानवधर्म आहे. या संकटसमयी केवळ त्याचेच पालन आपल्याकडून व्हावे, अशीच परमेश्वराची इच्छा आहे.\nव्यक्तिगत जीवनात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. व्यक्तिगत जीवनातील असे प्रसंग व्यक्तिगत कसोटीचे असतात. ते ज्याचे त्याला लढावे लागतात. समूहावर जेव्हा संकटे येतात, तेव्हा त्या संकटाशी एकेकट्याने लढून चालत नाही. एक एकटा माणूस लढूदेखील शकत नाही. एकटा माणूस कोरोनापुढे दुर्बळ आहे, चक्रीवादळापुढे दुर्बळ आहे. पण, समूहरुपाने तो सशक्त आहे. आपल्याकडे विराट समाजपुरुषाची संकल्पना मांडली गेली आहे. हजारो डोकी आणि हजारो हात-पाय असलेला एक समाजपुरुष आहे. पंडित दीनदयाळजींनी त्याचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. त्या समाजपुरुषाच्या आत्मतत्त्वाला त्यांनी ’चिती’ असे म्हटले आणि त्या समाजपुरुषाच्या आत्मशक्तीला ‘विराट’असे म्हटले. या विराटाच्या साहाय्याने आपल्याला संकटाशी लढायचे आहे. आपल्याला निर्णायक विजय प्राप्त करायचा आहे. तो तेव्हाच प्राप्त होईल, जेव्हा समाजपुरुषाच्या ‘चिती’चा आणि ‘विराटा’चा संकल्प असेल. जेव्हा पवित्र कार्यासाठी आपण एकत्र येतो आणि ते कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ‘संकल्प’ म्हणतात. सात्त्विक गुणांनीच संकल्पसिद्धी होते. ही जी संकटे आलेली आहेत, ती उगाच आलेली नाहीत. ती आमचा ‘विराट’ जागविण्यासाठी आलेली आहेत. ती आमची संकल्पसिद्धी जागी करण्यासाठी आलेली आहेत. ती आम्हाला मानवधर्माकडे घेऊन जाण्यासाठी आलेली आहेत. त्या संकटांवर मात करून, त्यात लपलेले वरदान प्राप्त करण्याचा संकल्प हीच या क्षणाची सर्वात मोठी गरज आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nसंसर्गजन्य रोग परमेश्वर महाराष्ट्र चक्रीवादळ रोगराई Infectious Diseases Lord Maharashtra Hurricane Disease", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE-%E2%98%86-%E0%A4%95-18/", "date_download": "2021-06-24T00:10:23Z", "digest": "sha1:7BMD6LI43JACBZKDO24O5EXKSDLDJMRV", "length": 15431, "nlines": 115, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – विविधा ☆ कवयित्री शांताबाई शेळके स्मरण.. ☆ सुश्री सुरेखा कुलकर्णी - साहित्य एवं कला विमर्श विविधा", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – विविधा ☆ कवयित्री शांताबाई शेळके स्मरण.. ☆ सुश्री सुरेखा कुलकर्णी\nकवयित्री शांताबाई शेळके विशेषांक\n☆ कवयित्री शांताबाई शेळके स्मरण.. ☆ सुश्री सुरेखा कुलकर्णी ☆\nमराठी सारस्वताच्या मुकुटात मानाचे तुरे अनेक आहेत. त्यातील एक सुंदर तुरा खोवला कवयित्री शांता शेळके यांनी शांताबाईंनी मराठी साहित्य सोनियाच्या खाणीत विविध शब्द रत्नांची भर घातली आहे.\nत्यांनी काव्याचे विविध प्रकार रसिकांपुढे मांडले आणि ते सारे रसिकांना भावले. भक्तीगीते, प्रेमगीते, विरह गीते कोळीगीते लावणी,’ ऋतू हिरवा’ सारथी निसर्ग गीते स्त्रीसुलभ भाव मांडणारी भावगीते आणि बालगीते असे विविधरंगी काव्य त्यांनी लिहिले जणूं साहित्यातील रंगतदार इंद्रधनुष्य रसिकांपुढे सुरेख मांडले हे सर्वच रंग सुंदर आहेत त्यांच्या कविता लय ��ालांनी सजलेल्या असल्यामुळे त्याची सुरेल गीते झाली त्यांनी रसिकांचे कान आणि मन तृप्त झाले\nयातील बालगीतांचा रंग मला अधिक भावला बाल मनातील भावना अगदी त्यांच्या शब्दात या कवितांमधून व्यक्त झालेल्या दिसतात आणि म्हणूनच त्याची सुरेल बालगीते झाली अगदी मुंगीपासून बाल वयात आवडणाऱ्या\nविविध विषयावर त्यांनी कविता लिहिल्या आणि त्या बालां बरोबरच सर्वांना प्रिय झाल्या. त्यापैकी एक कविता प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्यापुढे मांडत आहे हे लोकप्रिय बालगीत आहे,”किलबिल किलबिल पक्षी बोलती” या गीतातील कल्पनेतला गाव लहानांसह सर्वांना आवडणारा आहे.यात आलेले निसर्ग वर्णन पक्ष्यांची किलबिल झुळझुळ झरे पाने-फुले व भिरभिरणारी फुलपाखरे हे वर्णन अगदी कोणालाही मोहून टाकणारे आहे यात प्रत्येक शब्द अगदी यथार्थ व परिपूर्ण आहे कवीची प्रतिभा म्हणजे शब्द जणू हात जोडून उभे आहेत.ओळी ओळीत बाल मनातील भावना व्यक्त होत आहेत कवी कल्पना खरंच जे न देखे रवी अशाच असतात या गावात सर्व जण मुलेच असतात. कारण तिथे लहान-मोठे हा भेद नाही तसेच इथे शाळा पुस्तके असे मुलांना कंटाळवाणे वाटणारे काहीच नाही फक्त खेळावे, बागडावे असे हे गाव आहे मुलांना आवडणारी गाणी हसऱ्या प-या आणि झाडावर च चेंडू आणि ब्याटी आहेत.\nअसा बहरलेला गाव लहानांसह सर्वांना आवडणारच मग ही कविताही गीत रूपात सर्वांना आवडते.ही सारी गंमत कवीच्या शब्दांनी निर्माण केली त्यातील शब्दांचा गोडवा,भावपूर्ण मांडणी, चित्रमय वर्णन हे सारे कवीचे प्रतिभासंपन्न असे यश आहे अशा बालगीत लेखनाने शांता शेळके यांनी मराठी बालगीता ना साज चढवला आहे.\nम्हणून च थोडक्यात असे म्हणावेसे वाटते,” असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे.”हेच खरे\nनवोदितांना प्रेरणा देणाऱ्या शांताबाईंच्या काव्य स्मृतीस विनम्र अभिवादन\n© सुश्री सुरेखा कुलकर्णी\n≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन च���ंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श���रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2021/01/06/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%9C/", "date_download": "2021-06-24T01:11:43Z", "digest": "sha1:JCJPIHZX3D6B7ZU4X7EYU72KLNAYSSUN", "length": 6165, "nlines": 89, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी – Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी\nLeave a Comment on जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी\nपरभणी, दि. 6 :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 15 जानेवारी 2021 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.\nया आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी– कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nयूपी: हिंदू से शादी करने पर मुस्लिम महिला की पिटाई, सिर मुंडवाया\nमुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)\nवसीम रिजवी पर रेप का आरोप, जांच में जुटी पुलिस\nमस्जिद विध्वंस : बाराबंकी के पूर्व एसडीएम को हाईकोर्ट का नोटिस\nऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला साहित्य भेट\nयूपी शिया वक्फ़ बोर्ड के पूर्व अध्यक्ष वसीम रिज़वी पर महिला ने लगाया रेप का आरोप\nयूपी के मथुरा में मस्जिद की मीनार में तोड़फोड़, पुलिस ने शुरू की जांच\nPrevious Entry भारत के दो कोविड-19 वैक्सीन को लेकर क्या कहते हैं विशेषज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/4151/", "date_download": "2021-06-24T00:28:39Z", "digest": "sha1:YNJ66EFMCRHFAVTYO2ZVRR4MOWUG6OYU", "length": 13979, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nनवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत\nमुंबई, दि. २७ : सध्या राज्यात कोणतेच नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून मागणीच्या २५ टक्के अपारंपरिक व नूतनीकरणक्षम वीज वापरण्याचे नियमानुसार बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली.\nनाशिक एकलहरे येथील महानिर्मिती कंपनीचे बंद असलेले वीज निर्मिती संच सुरु करण्याबाबत व नव्याने मंजूर झालेल्या ६६० मेगावॅटचे युनिट उभारण्याबाबत देवळालीच्या आमदार श्रीमती सरोज अहिर, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या मागणीवरून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nआर्थिक मंदीमुळे विजेच्या मागणीत ३३ टक्क्यांची लक्षणीय घट झाल्याने बंद असलेले जुने वीज संच सध्या सुरू करता येणार नाही. मात्र त्याचा स्थिर आकाराचा भार महावितरणला वहन करावा लागत आहे, अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.\nमहावितरणने ३५ हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार वेगवेगळ्या वीज उत्पादकासोबत केलेले असून सध्या फक्त १४ हजार ५०० मेगावॅटची मागणी असल्याने उर्वरित विजेच्या स्थिर आकाराचा बोजा महावितरणला वहन करावा लागत आहे. सध्या विजेची मागणी नसल्याने तुलनात्मकदृष्टया ज्याची वीज स्वस्त त्याचीच वीज खरेदी करण्याचे निर्बंध मेरिट ऑर्डर ऑफ डिस्पॅचच्या तत्वानुसार वीज नियामक आयोगाने घालून दिले आहेत. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या महागडी वीज मागणी अभावी खरेदी करता येत नसल्याने बंद असलेले महानिर्मितीचे जुने संच चालू करता येत नाही. तसेच नवीन संचही चालू करता येत नसल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.\nमहावितरणने महानिर्मिती सोबतच, केंद्रीय ऊर्जा प्रकल्प व खाजगी वीज उत्पादकासोबत ३५ हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार केलेले आहे. सोबतच ८ हजार मेगावॅट अपारंपरिक व नूतनीकरणक्षम वीज खरेदी करणे महावितरणला बंधनकारक असल्याने आता नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे, अशी माहिती डॉ. राऊत यांनी यावेळी दिली.\nसौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असल्याने एकूण विजेच्या २५ टक्के वीज सौर ऊर्जा खरेदी करावी लागते. एकलहरे प्रकल्प सुरू राहण्यासाठी शासन सकारात्मक असून येथील वीज निर्मितीची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्तरावर पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून नाशिक शहर व जिल्हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने येथे शाश्वत वीजपुरवठ्यासाठी विशेष आराखड्याचे नियोजन करण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित होते.\n← कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोविड महामारीच्या काळात खंडपीठात २४५४ प्रकरणे निकाली →\nविद्यार्थिनींना निवासाकरिता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ\nपर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा\nऔरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/when-husbands-check-the-purse-of/", "date_download": "2021-06-23T23:32:01Z", "digest": "sha1:SRGIQ4EVNKA4GHAL5R5AD5XB6G6KTM22", "length": 10930, "nlines": 81, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "नवरा बा-यकोच्या प-र्समधून काढत होता पेन, हातात आली अशी वस्तू की पाहून तुमचेही उ-डतील हो-श. – NEWS UPDATE", "raw_content": "\nनवरा बा-यकोच्या प-र्समधून काढत होता पेन, हातात आली अशी वस्तू की पाहून तुमचेही उ-डतील हो-श.\nनवरा बा-यकोच्या प-र्समधून काढत होता पेन, हातात आली अशी वस्तू की पाहून तुमचेही उ-डतील हो-श.\nअसे म्हटले जाते की पती-पत्नीचे नाते खूप आत्मविश्वासु व शुद्ध असते. परंतु कधीकधी असेही दिसून येते की पती-पत्नीमधील क-टुता तिच्या विश्वासामागील कारण आहे. कारण जर या नात्यावर विश्वास नसेल तर हे नातं आणखी एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही व जास्त दिवस टि-कू देखील श-कत नाही.\nत्याच वेळी पती प-त्नीमध्ये अशी अनेक वि-चित्र दु-र्दै-वी प्र-करणे ऐकली जातात. आजही असेच काही घडले आहे. नुकतेच जा-म्बीयाच्या को-र्टा-तुन एक प्र-करण समोर आला आहे. हे एक वि-चित्र प्र-करण आहे ज्यात एका पतीने आपल्या पत्नीच्या इ-न-रवि-यर मध्ये ला-ल मि-रची र-ग-डली.\nजाम्बीयाच्या एका को-र्टा-तुन जे प्र-करण समोर आले त्यात 30 वर्षे वयाची नेल्ली सिमम्बो आहे आणि तिच्यावर पती यांनी प्र-चारीत केल्याचा आ-रो-प केला आहे आणि नंतर घ-ट-स्फो-टासाठी अर्ज देखील दाखल केला आहे.\nनवऱ्याला याबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, आपल्या पत्नीच्या पर्समध्ये 2 वापरलेले कं-डो-म सापडले, त्यानंतर तो रा-गाने वे-डा झाला होता आणि आपला मूळ स्वभाव विसरून त्याने बायकोला ध-डा शि-कवण्याचे ठरविले. आणि मग त्याने रा-गाच्या भरात बायकोच्या इ-न-रवी-यर मध्ये ला-ल ति-खट मि-रची चो-ळली.\nइतकेच नाही तर पत्नी सिमम्बोने को-र्टाला सांगितले की तिचा नवरा तिच्यावर नेहमीच सं-शय घेत होता आणि त्यामुळेच येत्या काही दिवसांत तो तिला मा-र-हाण देखील करीत असे. पत्नीची म्हणणे लक्षात घेवून तिची वै-द्य-कीय तपासणी केली असता तिचे खा-जगी भा-गावर सूज व ज-ख-मां-चे निशाणी आढळून आले.\nत्याच वेळी नवऱ्याने सांगितले की पत्नीवर त्याला अ-वै-ध सं-बंध असल्याचा सं-शय होता. एवढेच नाही तर त्याने असेही सांगितले की तिचे दु-सर्‍या पु-रुषाशी अनेकदा शा-री-रिक सं-बं-ध होते आणि तीने त्याची फ-सवणूक केली होती. एवढेच नव्हे तर त्याने पुढे सांगितले की तिने गु-प्त-पणे प-रदेशी मा-णसाशी ना-तं बनवलं आहे, म्हणून तिला ध-डा शि-कवण्यासाठी त्याने तिच्या इ-न-रवी-यर मध्ये लाल मि-रच्या चो-ळल्या.\nदुसरीकडे सिमम्बोने को-र्टाला सांगितले की तिच्या पतीनेही पूर्वीच तिला ठा-र मा-रण्याचा प्र-यत्न केला होता. ती झोपेत असताना त्याने तिचा ग-ळा आ-वळ-ण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी पतीने सांगितले की पत्नी त्याच्याशी सं-बं-ध ठेवण्यास नकार देत होती. तर तिच्या पर्समध्ये त्याला एक वापरलेला कं-डो-म सापडला, ज्यामुळे त्याचा सं-शय प-क्का झाला.\nदोघांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अखेर पती पत्नीला घ-टस्फो-ट दिला आणि नंतर तीला भरपाईची योग्य र-क्क-म तसेच मुलांचा ताबा मिळाला. पतीला पत्नी व मुलांचा खर्च दरमहा करावा लागतो.\nको-र्टाने हा निर्णय घेतला कारण ते कोणत्याही किं-म-तीत एकत्र राहण्यास तयार नव्हते. एवढेच नाही तर विचार करा आपण एकमे���ांना मा-र-ण्या-चा प्र-यत्न करत असू तर तिथे प्रेम कसे जन्माला येईल. आणि जिथे प्रेम नाही तेथे पती पत्नीचे नाते पुढे कसे जाईल.\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nछोट्या बहिणीने आपल्याच मोठ्या बहिणीला अश्या प्रकारे केलं प्रे’ग्नें’ट, घरात २ पुरुष असतानाही त्या दोघींनी…\nलग्नानंतर बायकांचे हिप्स का होतात मोठे ‘हे’ आहेत त्यामागील ‘5’ कारणे\nअंत्यसंस्कार झाले, पिंडदानही उरकले; १० दिवसांनी परतला मृ’त व्यक्ती; खरे सत्य समोर आल्यावर कुटुंबियांना बसला आश्चर्याचा धक्का..\nप्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी अनेक राण्यांना करत होते संतुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…\n लसींना घा’बरुन गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उ’ड्या, म्हणाले ‘आ’जार चालेल पण इं’जेक्शन नको..’\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/pune-pimpri-chinchwad-residents-wearing-masks-ajit-pawar-25030/", "date_download": "2021-06-24T01:09:56Z", "digest": "sha1:CWCFFDZU25YHHFLAYNTBF25VOPZCLVV2", "length": 13401, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Pune, Pimpri-Chinchwad residents wearing masks: Ajit Pawar | पुणे,पिंपरी-चिंचवडकरांना मास्क बंधनकारक : अजित पवार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nपुणेपुणे,पिंपरी-चिंचवडकरांना मास्क बंधनकारक : अजित पवार\nअजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील काही भागांत मास्कचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यांना मास्क बंधनकारक केले पाहिजे. याबाबत दुपारी पुणे येथे बैठक होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकरण्याचा विचार सुरू आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) चिंचवड येथे आटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे (Covid Care Center) उद्घाटन शुक्रवारी झाले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मास्क (masks) बंधनकारक करून मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत बैठकीत चर्चा करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या भाषणात दिली आहे.\nअजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील काही भागांत मास्कचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यांना मास्क बंधनकारक केले पाहिजे. याबाबत दुपारी पुणे येथे बैठक होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकरण्याचा विचार सुरू आहे.\nपुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात सध्या २८ हजार १४२ एकूण कोरोना रुग्ण आहेत. तर, ८७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच एक लाखांपेक्षा जास्तीचे बिल अस���्यास त्याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अव्वाच्यासव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/arrest-to-deportation-criminal-in-bhivandi-25965/", "date_download": "2021-06-24T00:53:19Z", "digest": "sha1:BUDLMWQAFAYGOAEDOJHAKB2Y3WYOSWME", "length": 10892, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "arrest to Deportation criminal in bhivandi | भिवंडीत हद्दपार गुन्हेगाराला अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nगुन्हाभिवंडीत हद्दपार गुन्हेगाराला अटक\nभिवंडी : भिवंडी(bhivandi) शहरातील नवीबस्ती येथील सद्दाम हुसेन अत्तार अली शेख याला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस उपायुक्तांनी १ ऑक्टोबर २०१९ रोजी ठाणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. हा आरोपी हद्दपारी आदेशाचा भंग करून भिवंडी शहरातील नवीबस्ती नेहरूनगर येथील हनुमान मंदिर परिसरात आढळून आल्यानंतर त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस नाईक किरण जाधव यांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करीत अटक(arrest) केली आहे .\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुध��रतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/junnar-taluka-extremely-interesting-falls/", "date_download": "2021-06-23T23:47:28Z", "digest": "sha1:3AFA5DUYRRUQISGPVBRBZTZHZGIY6QLS", "length": 13494, "nlines": 65, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "अतिरम्य मनोरंजक धबधब्यांचा जुन्नर तालुका | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nअतिरम्य मनोरंजक धबधब्यांचा जुन्नर तालुका\nJune 21, 2017 घाट, निसर्ग खजिना, महत्वाची माहितीप्रविण खरमाळे\nअतिरम्य मनोरंजक धबधब्यांचा जुन्नर तालुका\nचातकासारखी वाट बघत बसतो ती आपण पावसाळ्याची. मग तो बळीराजा असो अथवा पर्यटक.कुणाला नको असते ती हिरवाईचा शालू नेसलेली सजिवसृष्टी. ओल्याचिंब पावसात भिजताना नकळतच शाळेतील जुन्या आठवणी जाग्या होतात.\nमग वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे.श्रावणातील रिमझिम बरसलेल्या पावसामुळे शहरातील नोकरी कामात दमछाक झालेला पर्यटक मान्सून पिकनिकची तयारी करू लागतो. छान छान उंच फुटांच्या डोंगरावरून फेसाळत येणारे पाणी पाहून तो आनंदून जातो. ते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, खिरेश्वर, खुबीफाटा,लेण्याद्री, नाणेघाट, आंबोली यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं तो जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू करतो ते निसर्गाच्या सानिध्यात सुख व आनंद शोधण्यासाठी आणि ते पण कुटूंबातील सदस्यांना बरोबर घेऊनच. मग लागा तयारीला निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज आपणास या ठिकाणी अगदी माहीती व फोटोसहित घेऊन जाणार आहे. मग येताय ना\nसह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण. तिन्ही बाजुने सह्याद्रीने वेढलेले.अनेक धबधब्यांची विविध रूपे पहायला मिळतात. जुन्नर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जुन्नर व आपटाळे येथे हॉटेल्स आहेत.आंबोली मधील गावकऱ्यांना सांगितल्यास ते जेवणाची सोय ते राणभाज्यांच्या स्वादातुन करतात.\nया ठिकाणास कोण ओळखत नाही. मुंबईकरांचे तर हे महाबळेश्वरच. येथील परिसर नेहमीच धुक्यासोबत लपाछपी खेळत असतो. येथील रिव्हर्स ऑटरफाॅल पहाताना स्वर्ग पृथ्वीवरच अवतरला की काय असा भास होतो. काही मुंबईकर माळशेज मार्गाने येथे येतात तर निसर्ग वेडे माळशेज घाट चढण्याआधी नाणेघाट फाट्यावरून निसर्ग यात्रा करत येथे पोहचतात. नाणेघाट परिसरात हाॅटेल्स सुविधा उपलब्ध असून आपणस तेथे जेवण व राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nयेथे काळू नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर काळू ऑटर फाॅल आहे. परंतु धबधब्यांच्या रांगाच रांगा पहावयाच्या झाल्या तर आपणास घाटमार्ग चढावा लागतो.पर्यटकांसाठी घाटात कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही. घाट चढून आल्यावर एम. टी.डी.सी तसेच पुढे अनेक विविध व्हाॅटेल्स सुविधा उपलब्ध आहेत.\nसह्याद्रीच्या पर्वतरांगात अतिशय वेगात वाहत येणारे पाणी या ठिकाणी दोन भागात दुभागलेले दिसते. व ते उंचावरून खाली कोसळताना पाहून तर डोळ्यांचे पारणे फिटले. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. आपटाळे पासून दक्षिण डोंगरांगेत सोनावळे गावातील हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी आपटाळे येथे जेवणाची व्यवस्था होते.\nहिवरे मिन्हेर घाट धबधबा\nराळेगण गावातून हिवरे मिन्हेर या घाटाने वर जाताना डाव्या बाजूला या हिरव्या गार वनराईने व्याप्त भागात या धबधब्याचे रमनिय दृश्य पहावयास मिळते. सोनावळे, राळेगण एकच सलग्न डोंगर रांग असून तेथेही आपण स्वतःच गाडीने जावे लागते.\nधबधब्यांची विविध रूपे, येथील क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, धुक्यात लपलेली वनराई असा त्रिवेणी संगम पहायचा असेल व अनुभवयाचा असेल तर आपल्या शक्तीचे प्रदर्शन करूनच येथे पायपीट करून पोहचावे लागते. स्वतःची गाडी व जेवणाची सोय स्वतःलाच करावी लागते.\nया व्यतिरिक्त अनेक धबधब्यांचा भरपूर आनंद आपणास येथे अनुभवता येतो. मग येताय ना निसर्ग रम्य जुन्नर तालुक्यात निसर्ग देवतेचे फेसाळलेले नवरूप पहायला.\nलेखक/ छायाचित्र श्री.खरमाळे रमेश\n← भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\tआमंत्रण कृषी पर्यटन केंद्र गोळेगाव (जुन्नर) →\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/manasi-naik-to-act-in-romantic-music-video-with-husband-pradeep-kharera-in-marathi-945249/", "date_download": "2021-06-23T23:45:45Z", "digest": "sha1:46F4OKU3WYLLDNTZI2DF3HRBR3SYSL6N", "length": 10945, "nlines": 50, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "मानसी नाईकचा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ, वैशाली आणि स्वप्नीलचा स्वरसाज", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nमानसी नाईकचा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ, वैशाली आणि स्वप्नीलचा स्वरसाज\nअभिनेत्री मानसी नाईक आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स प्रदीप खरेरा यांचे गेल्या महिन्यातच लग्न झाले. दोघेही नेहमी आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात आणि आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. मानसी आणि प्रदीपचे लग्न अगदी रॉयल पद्धतीने झाले होते. नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यातही एकत्र दिसले होते. आता पहिल्यांदाच आपल्या नवऱ्यासह मानसी नाईक रोमँटिक व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. इतकंच नाही तर अनेक वर्षांनी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरासाज या जोडीला मिळाला आहे. सागरिका म्युझिक, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या त्यांच्या घरच्या कलाकारांच्या सुरेख गाण्यासह आपल्या \"लव्ह सॉंग फेस्टिव्हल \"चा ग्रँड फिनाले सादर करीत आहेत. निलेश मोहरीर यांनी \"वाटेवरी मोगरा\" या गाण्याची सुंदर रचना केली आहे. सागरिका म्युझिक सोबतच निलेशने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली होती. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकाराने या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.\nप्रियदर्शन जाधवने शेअर केलेल्या फोटोचे गूढ सुटले, लव - सुलभचे पोस्टर प्रदर्शित\nवैशाली आणि स्पप्नीलने 100 पेक्षा अधिक गाणी गायली\nवैशाली आणि स्वप्नील ने सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत 100 हून अधिक गाणं गायिली आहेत आणि त्यात हे गाणं पहिल्या 10 मध्ये नक्कीच येईल. गाण्याचा ऑडिओ जर घरच्याच कलाकारांसोबाबत असेल तर व्हिडिओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे (ज्���ांनी 50 हून अधिक म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन केले आहे ज्यात हळू हळू चाल , सावली उन्हामध्ये , मस्त चाललंय आमचं, राधा राधा या सारख्या व्हिडिओज चा समावेश आहे) जो मानसी नाईक जी एक घरचीच कलाकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात \"वाटेवरी मोगरा\"मध्ये दिसणार आहे. मानसी नाईक चा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी 19 जानेवारीला मानसी ने प्रदीप खरेरा ( आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अभिनेता ) यांच्याशी लग्न केले आणि या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत. निलेश मोहरीर चे सुमूधर संगीत, श्रीपाद जोशी यांचे सुंदर शब्द, वैशाली आणि स्वप्नीलचे अगदी वरच्या स्तरावरील गायन , सोबत सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेला ग्लॅमरस म्युझिक विडिओ आणि मानसी-प्रदीपचा रोमँटिक परफॉर्मन्स हे या म्युझिक व्हिडिओची खास वैशिष्ट्य आहे. 12 मार्चला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर हे गाणे रिलीज होणार आहे.\nसुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणारा गोव्यातून अटकेत\nमानसी - प्रदीपची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री दिसणार प्रेक्षकांना\nमानसी आणि प्रदीपची खऱ्या आयुष्यातल केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना या निमित्ताने दिसणार आहे. मानसी तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर मानसी नेहमीच आपल्या हावभावांनी प्रेक्षकांना जिंकून घेते. त्यामुळे पहिल्यांदाच अशा रोमँटिक व्हिडिओमधून मानसीची एक वेगळी बाजू तिच्या चाहत्यांना बघायला मिळेल. शिवाय हल्ली मराठी रोमँटिक गाणी प्रेक्षकांनाही खूपच आवडू लागली आहेत. त्यामुळे आता या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभेल हेदेखील पाहावे लागेल. मात्र सर्वांना या व्हिडिओला चांगला प्रतिसाद लाभेल अशीच आशा आहे.\nमहाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/596339", "date_download": "2021-06-24T00:59:54Z", "digest": "sha1:OWX6F4F6UIY4PVZZTZ4DXS5DO5YXM6MA", "length": 3055, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इथियोपिया फुटबॉल संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इथियोपिया फुटबॉल संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइथियोपिया फुटबॉल संघ (संपादन)\n१०:४४, ९ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n५७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n२१:२२, २५ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nMaihudon (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: {{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }} {{विस्तार}} [[वर्ग: राष्ट्रीय फुट...)\n१०:४४, ९ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nरिकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (साचेबदल using AWB)\n{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }}\n[[वर्ग: राष्ट्रीय फुटबॉल संघ]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2017/9/24/VIP-secured-common-man-in-in-danger-.html", "date_download": "2021-06-23T23:26:55Z", "digest": "sha1:SKCBUC5ZXU2TMMSYVOWZTWIPRYZ626ME", "length": 19111, "nlines": 22, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " व्हीआयपी सुरक्षित, पण सामान्य असुरक्षित - महा एमटीबी महा एमटीबी - व्हीआयपी सुरक्षित, पण सामान्य असुरक्षित", "raw_content": "व्हीआयपी सुरक्षित, पण सामान्य असुरक्षित\nव्हीआयपी सुरक्षेचा हवा फेरविचार\nभारतामध्ये व्हीआयपी संस्कृती कमी होण्याऐवजी वाढते आहे. भारतीय पोलीस सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी नसून व्हीआयपी (अतिमहत्त्वाच्या व्यक्तीं)च्या बंदोबस्तातच गुंतलेले असतात की काय किंवा त्यांचे नेमके काम काय, हा प्रश्‍न पडावा अशी स्थिती. आज देशभरात सामान्य माणसांची सुरक्षा, गुन्हेगारांवर वचक बसवणे, दहशतवाद किंवा नक्षलवाद विरोधी कारवाया यांविरोधात पोलिसांची संख्या कमी पडते आहे. यामुळे तज्ज्ञांच्या समितीने व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांची संख्या कमी करण्याच्या सूचना यापूर्वीही अनेकदा दिल्या आहेत. आजघडीला २४.६४ लाख असा पोलिसांचा अधिकृत आकडा सांगितला जातो. परंतु, खरी संख्या मात्र १९.२ लाख इतकीच आहे. थोडक्यात, देशात पाच लाख पोलिसांची कमतरता आहे. आकडेवारीच्या दृष्टीने पाहता प्रत्येक १ लाख लोकसंखेच्या मागे १९२ पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत.\nदेशातील २० हजारांवर व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी :\nपोलिसांवर नागरिकांच्य�� सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना किती समस्यांचा सामना करावा लागतो, याचे विदारक चित्र रेखाटणारा अहवाल नुकताच १८ सप्टेंबरला समोर आला. देशातील २० हजारांवर व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी तीन पोलीस तैनात आहेत, मात्र ६६३ नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ एका पोलिसावर असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे.\n‘ब्युरो ऑङ्ग पोलीस रिसर्च ऍण्ड डेव्हल्पमेंट’ या संस्थेने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने हा अहवाल तयार केला आहे. या आकडेवारीनुसार देशात सध्या १९.२६ लाख पोलीस कार्यरत आहेत. यातील ५६,९४४ पोलीस २०,८२८ व्हीआयपी व व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. म्हणजेच, एका व्हीआयपीला तीन पोलिसांची सुरक्षा मिळत आहे.\nसामान्य माणसावरच दहशतवाद्यांची मेहेरनजर :\nदेशभरातील २९ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशातील व्हीआयपींसाठी २.७३ टक्के पोलीस तैनात आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र गंभीर असल्याचे यात दिसून येते. कारण, ६६३ नागरिकांच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस तैनात आहे. अनेकदा केवळ ‘ङ्गॅशन’ म्हणून काही लोक पोलीस संरक्षण घेत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार पूर्व आणि उत्तर भारतात व्हीआयपी संस्कृती अतिशय खोलवर रुजली आहे. बिहारमध्ये ३,२०० व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी ६,२४८ पोलीस व प. बंगालमध्ये २,२०७ व्हीआयपींसाठी ४,२३३ पोलीस तैनात आहेत.\nराजीव गांधींचा अपवाद वगळता गेल्या २० वर्षांत कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीला काही धोका संभवलेला नाही. (किती वाईट ना) सामान्य माणसावरच दहशतवाद्यांनी मेहेरनजर दाखवल्याने दिसते. ङ्गक्त २०१७ सालातच सुमारे ५७९ सर्वसामान्यांनी दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे हकनाक जीव गमावला, तर पाच हजारांहून अधिक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. १९९४-२०१७ पर्यंत दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे २४,९८७ लोक मृत्युमूखी पडले असून लाखो जखमी आहेत आणि तरीही गृहमंत्रालय व्हीआयपींना धोका असल्याचा इशारा देतच आहे. व्हीआयपींची सुरक्षा, किंमत तरी किती...\nसंरक्षणाची गरज आणि धोका :\nअतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करायचे की नाही, हे त्यांना असलेल्या धोक्याच्या तीव्रतेवर किंवा पातळीवर अवलंबून असते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना नेमका किती धोका आहे, हे पोलिसांकडून अभ्यासले जाते. सद्य:परिस्थितीत मात्र नको त्या आणि नको तेवढ्या लोकांना संरक्षण दिले जात आहे. एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला खरोखरच दहशतवादी, नक्षलवादी यांच्याकडून धोका असेल तर त्याला संरक्षण देणे समजण्याजोगे आहे; मात्र सरसकट सगळ्यांनाच पोलीस संरक्षणाची गरज नाही. उदाहरणार्थ, पश्‍चिम बंगालमध्ये पोलिसांचा गैरवापर केला जातो. या राज्यात २,२०७ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आहेत, पण त्यांना धोका नाही.\nआयुष्याला काहीही धोका नाही, तरी देखील पोलीस संरक्षण :\nजम्मू-काश्मीरमध्ये २,०७५ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आहेत. परंतु, या सर्वांना धोका नाही. बहुतेक व्हीआयपी दहशतवादाचा बाऊ करत स्वत:साठी पोलीस संरक्षणाची मागणी करतात. त्यातूनच भारतविरोधी आणि देशद्रोही हुर्रियत कॉन्ङ्गरन्सलाही पोलिसांचे संरक्षण पुरवण्यात आले होते. सध्या ते कमी केले असले तरीही ते पूर्णच काढून टाकले पाहिजे. भारताचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍यांना भारत सरकारच पोलीस संरक्षण देत असेल, तर ती खेदाची बाब आहे. उत्तर प्रदेशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची संख्या भरमसाठ आहे. तेथील पोलीस अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जनावरांचीही कशी रक्षा करतात, हे आपल्याला आझम खान प्रकरणातून कळते. आझम खान यांच्या म्हशींचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात होता. अनेक राजकीय नेते ज्यांचे राजकीय महत्त्व कमी झाले आहे, सत्तेपासून दूर ङ्गेकले गेले आहेत, त्यांच्या आयुष्याला काहीही धोका नाही, तेदेखील आज पोलीस संरक्षणात फिरत आहेत.\nपंजाबमध्येही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. वस्तुत: तिथे असलेल्या खलिस्तानवाद्यांचा धोका आता पूर्णपणे टळलेला आहे. मात्र, खलिस्तानी कारवाया अधिक प्रमाणात होत्या, त्या काळापेक्षा अधिक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची संख्या सध्या काही ही धोका नसताना वाढली आहे. दिल्ली ही तर देशाची राजधानी आहे. तिथे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर सर्व मंत्रिगण, लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर खासदार, आमदार तसेच नोकरशाही असल्याने तिथे प्रचंड प्रमाणात पोलिसांचा संरक्षणासाठी वापर करण्यात येतो. तिथेही कपातीला वाव आहे.\nनॅशनल सिक्युरिटी गार्डचाही वापर :\nअलीकडील काळात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करण्यासाठी तैनात पोलीस कर्मचार्‍यांकडून होणारे गैरव्यवहारही ���मोर आलेले आहेत. या अवाजवी अतिमहत्त्वाच्या सुरक्षाव्यवस्थेकडून सामान्य माणसाला त्रासही दिला जातो. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी रस्ते बंद केले जातात, वाहतूक थांबवली जाते. रुग्णवाहिकाही रोखल्या जातात. अनेक संस्थांमध्ये काम करणार्‍या नोकरशाहीलाही विनाकारण संरक्षण पुरवले जाते. थोडक्यात व्हीआयपी सिक्युरिटीचे प्रस्थ इतके ङ्गोङ्गावले आहे की पोलिसांचा गैरवापर टळूच शकत नाही. एखाद्या कार्यक्रमाला अतिमहत्त्वाची दर्जा असणारी व्यक्ती येणार असेल, तर त्या जागेवर अनेक तास आधीपासून संरक्षण व्यवस्था केली जाते. सामान्य नागरिकातून निवडून येणार्‍या राजकीय पुढार्‍यांना स्वत:च्याच प्रभागातही ङ्गिरताना संरक्षणाची गरज काय असते, हे अनाकलनीय आहे.\nकाही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी बीएसएङ्ग, सीआरपीएङ्ग यांचाही वापर केला जातो. शिवाय माजी पंतप्रधान त्यांचे नातेवाईक यांच्या संरक्षणासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डचाही वापर केला जातो. एनएसजीची निर्मिती देशातील दहशतवादी कारवायांविरोधात वापर करण्यासाठी केली होती. मात्र, सध्या त्यांचे मुख्य काम हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणे हेच झाले आहे. एनएसजीमधील एक छोटा भाग स्पेशल ऍक्शन ग्रुप हाच फक्त दहशतवाद अभियानांसाठी वापरला जातो.\nमग यावर उपाययोजना काय\nव्हीआयपींच्या जीविताची काळजी घेणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठीही गंभीरपणे विचार करायला हवा. सामान्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या पोलिसांच्याही समस्यांची सोडवणूक करायला हवी. सामान्य नागरिकांनी आणि माध्यमांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षण संस्कृतीविरोधात आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे या संरक्षणाच्या कामावर असलेल्या पोलिसांची संख्या ६०-८० टक्के कमी करून त्यांचा वापर पोलिसांच्या सामान्य माणसाच्या संरक्षणाच्या मुख्य कामासाठी केला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होतात, देशात महिला, मुली सुरक्षित नाहीत. गुन्हेगारीचा दर वाढलेला आहे. देशाच्या अनेक भागात दहशतवादी हल्ले होण्याचा धोका कायमस्वरूपी आहे. त्यामुळे पोलिसांचे मुख्य काम सर्वसामान्यांचे संरक्षण हे असून तेच झाले पाहिजे. जनतेमध्ये चळवळ उभारून या व्हीआयपी संस्कृतीचा बोलबाला कमी करण्यात जनतेने आपले कर्तव्य निभावले पाहिजे. ज्या व्यक्तींना दहशतवादाचा धोका आहे त्यांची सुरक्षेची हमी नक्कीच घ्यायला पाहिजे. मात्र, त्यासाठी दहशतवाद्यांकडून असलेला धोका हाच निकष लावला पाहिजे. असे केल्यासच जवळपास ८० टक्के अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी सुरक्षा व्यवस्था आपण माघारी बोलवू शकतो. या पोलीस बळाचा वापर सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी वापरला जाऊ शकतो.\n- (नि.) ब्रि. हेमंत महाजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/13425/", "date_download": "2021-06-23T23:30:06Z", "digest": "sha1:P6QDTHKGQ4EVYA6HNE4BVX47LFXJZQAQ", "length": 19179, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथराव यांना श्रध्दांजली-भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nतळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथराव यांना श्रध्दांजली-भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा\nमुंबई​,३ जून /प्रतिनिधी :-​राष्ट्रीय नेते असूनही तळागळातल्या सर्व घटकांशी नाळ जुळलेला लोकनायक म्हणून ओळख असलेला एकमेव नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. ते केवळ एका समाजाचे नेते नसून तळागळातील सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व करणारे लोकनेते होते. त्यामुळे देशातल्या वंचित, गरीब जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी कार्य करणे हीच गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी खरी श्रध्दांजली असेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरूवारी केले.\nगरीबों के उत्थान के लिए गोपीनाथ मुंडे जी का दृढ़ संकल्प उनके कार्यों में दिखता था\nगरीबों के सस्ते भोजन की उन्होंने शुरुआत की उन्होंने स्लम पुनर्वास योजना की शुरुआत की, जो बस्तियों में रह रहे लोगों के लिए वरदान साबित हुई उन्होंने स्लम पुनर्वास योजना की शुरुआत की, जो बस्तियों में रह रहे लोगों के लिए वरदान साबित हुई\nलोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यातिथीनिमित्ताने भारत सरकारच्या डाक विभागाकडून त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे विमोचन करण्यात आले.\nलोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आज गोपीनाथगड येथून ऑनलाईन संबोधन केले, व साहेबांच्या आठवणीला उजाळा दिला.\nयाप्रसंगी दूरसंचार खात्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रिय राज्यमंत्री संजय धोत्रे, केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाशजी, महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, खा. प्रीतम मुंडे व खा. डॉ. भागवत कराड यांच्यासह राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात ऑनलाईनच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.\nश्री. नड्डा म्हणाले की, डाक विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याची माहिती तरूणांसाठी प्रेरणादायी ठरेल. संघर्षमय जीवन व धाडस यांचे अलौकिक अशी गुंफण मुंडे यांच्या जीवनप्रवासात दिसून येते. आयुष्यभर त्यांनी समाजातील गरीब, वंचित, शेतकरी बांधवासाठी कार्य केले. गोपीनाथ मुंडे हा गरीब, वंचित लोकांचा बुलंद आवाज होता. त्यांच्याप्रती असलेली तळमळ ही प्रत्येकवेळी संसदेच्या सभागृहातील त्यांच्या भाषणामधून दिसून यायची. संवैधानिक पदावर कार्यरत असताना त्यांनी प्रत्येक वेळी गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे जीवन सुकर होण्यासाठी अनेक योजना राबवल्या. या समाजाच्या कल्याणासाठी त्यांची धोरणे ही प्रेरणादायी होती. संसदेतला त्यांचा वावर, त्यांची भाषणशैली ही आकर्षक व प्रभावशाली होती. प्रत्येक वर्गातल्या व्यक्तींशी त्यांचे सौहार्दपूर्ण नाते होते. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे व सतत अन्यायाविरूध्दच्या संघर्षामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते ठरले आहेत.\nभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda लोकनेते गोपीनाथ रा��� मुंडे जी की स्मृति में भारतीय डाक विभाग द्वारा स्पेशल कवर एवं स्पेशल कैंसिलेशन का विमोचन करते हुए\nकेंद्रीय मंत्री श्री. रविशंकर प्रसाद म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर गरीब जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी संघर्ष केला. संसदेच्या सभागृहातही त्यांनी सातत्याने गरीब, वंचित घटकांच्या विकासासाठी आवाज उठविला. गरीब जनतेला दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी विशेष योजना राबवली. त्याच धर्तीवर आज इतरही राज्यात गरिबांसाठी मोफत अन्न उपलब्ध असते. या योजनेचा श्रीगणेशा हा मुंडेजींनी केला आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली हे कोणी नाकारू शकत नाही. तळागळात प्रत्यक्ष काम करून ते खऱ्या अर्थाने लोकांचे नेते ठरले आहेत.\nश्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे हे लोकनेते व लोकनायक होते. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून नेते घडविले आहेत. विरोधी पक्षात असताना सातत्याने अन्यायाविरूध्द आवाज उठवून संघर्ष केला आहे. सत्ते विरोधात संघर्ष करतो तोच खरा नेता असतो हे त्यांनी वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचे राजकिय, सामाजिक जीवन हे अतिशय प्रेरणादायी राहिले आहे.\nयाप्रसंगी, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही आपल्या भावना मांडल्या.\nमुंडे साहेबांचे जीवन संघर्षमय होते. भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी काम केले. सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. आतापर्यंत ते लोकांच्या मना मनात होते आता इन्व्हलप च्या माध्यमातून घरा घरात जातील. भारतीय डाक विभागाने त्यांचा जो गौरव केला आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदीजी, नड्डाजी व केंद्र सरकारचे मी आभार मानते. ३ जून ते त्यांचा जन्मदिवस १२ डिसेंबर या दरम्यान प्रत्येकाने हे इन्व्हलप घेऊन त्यात मोदीजींनी आपली मन की बात सांगावी.असे पंकजा मुंडे यांनी म्हटले\n← भाजपाच्या आक्रोश आंदोलनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद\nजागतिक पटलावर कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूपासून, आणखी हजार युवा क्रीडा क्षेत्रात येण्याची प्रेरणा घेतील : पंतप्रधान →\nधान्य (तांदूळ, गहू, बार्ली, मका आणि ज्वारी), ऊस, साखर बीट इ. सारख्या कच्च्या मालापासून (1जी) इथेनॉल तयार करून इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी सुधारित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nभारतातील सक्रिय रुग्णांची संख्या आज 5.5 लाखांच्या खाली घसरली\nकोरोना उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच लसीकरणाला गती देणार – मुख्य सचिव सीताराम कुंटे\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrian.in/tag/birthday-sms-in-marathi/", "date_download": "2021-06-24T01:12:00Z", "digest": "sha1:HPLJMPISU6SWZM5W7PVNFNF3JEQMV4CM", "length": 7468, "nlines": 75, "source_domain": "maharashtrian.in", "title": "birthday sms in marathi - Maharashtrian", "raw_content": "\nSad / ब्रेकअप स्टेट्स,\nआईला (AAi) वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे 50th birthday wishes Marathi, 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these 60th birthday wishes Marathi, 60व्या …\nआम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Birthday wishes for nephew Marathi पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these Birthday wishes for nephew Marathi, भाच्याला/भाचीला ���\nनमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday Wishes For Girlfriend In Marathi, गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा, Wishing Girlfriend birthday …\nBirthday Wishes Marathi For Teacher, Sir, Madam शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for teacher Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru …\nतर मित्रांनो आज maharashtrian.in आपल्या साठी birthday wishes for daughter marathi घेऊन आला आहे. तर चला वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.तुमच्या जवळ आणखी daughter birthday …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://studybuddhism.com/mr/avasyaka-mudde/kaya-ahe/baud-dha-dharma-ani-utkranti", "date_download": "2021-06-24T00:14:55Z", "digest": "sha1:HWS5MRB3NCQ6L27Z6PTXNVD67PEGTJTB", "length": 28397, "nlines": 156, "source_domain": "studybuddhism.com", "title": "बौद्ध धर्म आणि उत्क्रांती — Study Buddhism", "raw_content": "\nStudy Buddhism › आवश्यक मुद्दे › काय आहे..\nलेख १६ / १६\nबौद्ध धर्म आणि उत्क्रांती\nडॉ.अलेक्झांडर बर्झिन, मॅट लिंडन\nडार्विनचा सिद्धांत नैसर्गिक निवडीची प्रक्रिया आणि प्रजातींच्या जैविक शरीरांमधील कालसापेक्ष बदल मांडतो. त्याच्या ‘ओरिजिन ऑफ द स्पिसिज’ ग्रंथातील मजकूर तत्कालीन काळात धर्मविरोधी मानला गेला होता कारण त्याचा सिद्धांत, संपूर्ण स्थिर जगाची आणि त्यातील अचल प्राणीमात्रांची निर्मिती ईश्वराने केली असल्याच्या कल्पनेच्या विरोधात होता. अगदी आजही उत्क्रांतीचा सिद्धांत काही धर्मांना सुसंगत वाटत नाही, पण बौद्ध शिकवणींमध्ये या सिद्धांताला विरोधाभासी ठरेल, असे काहीच नाही. उलट, हा सिद्धांत बुद्धांच्या शिकवणीतील परस्परावलंबनाचे तत्त्व, निर्मिती विरोध आणि धम्माच्या चार वैशिष्ट्यांपैकी पहिले वैशिष्ट्य असलेल्या नश्वरतेशी सुसंगत आहे. असंख्य कारणं आणि परिस्थितींमुळे सातत्यानं उद्भवणाऱ्या आणि उत्क्रांत होत असलेल्या घटनाक्रमाचा आणि अस्थैर्याच्या या भव्य प्रवाहाचा माणूस आणि प्राणी घटक नसतील, तर ते आश्चर्यकारक ठरेल.\nइथे असं म्हणायचं नाहीये की काळ आणि उत्क्रांतीबाबतची बौद्ध कल्पना अगदी डार्विनसारखी आहे. डार्विनचा सिद्धांत जैविक आणि शारीरिक आधारांवर बेतलेला आहे, ज्या अनुषंगाने सचेतनता जागृत होते. यात जरी जिवांच्या व्यामिश्र उत्क्रांतीतून वृद्धिंगत होत जाणाऱ्या शहाणीवेची कल्पना मांडलेली असली, तरी ती बुद्धाने मांडलेल्या शुद्र जीव ते मुक्तीप्राप्त बुद्धत्वाच्या जागरूकतेच्या उत्क्रांतीपर्यंतच्या शिकवणीइतकी सखोल नाही. शिवाय डार्विनचा उत्क्रांतीचा विचार हा एखाद्या संपूर्ण प्रजातीविषयीचा आहे, तर बौद्ध धर्म व्यक्तिगत जिवांच्या शहाणीवेच्या उत्क्रांतीविषयीही बोलतो.\nयाउपर, डार्विनची उत्क्रांती संयत आणि सततच्या सुधारणेशी जोडलेली आहे – अर्थात जिवमात्र त्यांच्या अस्तित्वासाठी आणि पुनर्निमितीच्या क्षमतेसाठी अधिक उत्क्रांत जिवांमध्ये प्रागतिक आणि सकारात्मकरीत्या विकसित होत असतात. तर बौद्ध शिकवण सांगते की कोणताही संवेदनक्षम जीव विविध व्यापक जैव घटकांमध्ये पुनर्जन्म घेऊ शकतो आणि ही एकरेषीय प्रगतीची प्रक्रिया नसते. व्यक्तिगत जीव किंवा संपूर्ण प्रजातीची कर्मं, कारणं आणि परिस्थितीनुसार अधोगतीही होऊ शकते. अशा प्रकारे, तपशील भिन्न असले तरी दोन्ही व्यवस्थांमध्ये उत्क्रांतीचं तत्त्व आढळतं.\nविश्वाची उत्क्रांती आणि विघटन\nशास्त्रज्ञांच्या मतानुसार, १४ अब्ज वर्षांपूर्वी झालेली जगाच्या वेगवान विस्ताराची प्रक्रिया अर्थात बिन बॅंग ही काळाची सुरुवात होती आणि ४ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या आपल्या ग्रहाच्या निर्मितीचा आधारही होती. कालओघात अनेक तारे आणि ग्रहांवर हायड्रोजन गॅस विकसित झाला, आणि आज ज्याला आपण पृथ्वी म्हणतो त्या विशिष्ट ग्रहावर पहिला स्वतंत्र जीव निर्माण झाला. जे आज आपण आपल्या भोवताली विभिन्न व्यामिश्र प्रगत जिवांमध्ये विकसित झालेले पाहतो. शास्त्रज्ञ असंही म्हणतात की, काही अब्ज वर्षांनी विश्वाच्या विस्तार आणि उत्क्रांतीत विश्वाचा अंत होईल. आणि हे कशा रीतीनं घडेल, यासाठी विविध गृहितकं मांडण्यात आली आहेत.\nबुद्धांनी पालीतील अगाना सुत्तामध्ये विश्वाची उत्क्रांती आणि कालानुरूप विघटनाची चर्चा केली आहे. ज्यात ते आपल्या ग्रहावरील पर्यावरणाची जडणघडण आणि कालानुरूप विघटनाची नोंद करतात, शिवाय विविध प्रकारच्या जिवांची उत्क्रांती व त्यांचा कालानुरूप अंत आणि विविध समाजांचा विकास आणि कालानुरूप अंताचीही ते मांडणी करतात. तरीही आधुनिक शास्त्र आणि बौद्ध धर्मातील एक विशेष फरक म्हणजे, बुद्ध सांगतात की विश्वाची निर्मिती, विकास आणि अंत हा केवळ विविध चक्रांमधील एका चक्राचा भाग आहे आणि काळाला आरंभ ��णि अंतही नसून तो अनंत आहे. सूत्र सांगतेः\nआज ना उद्या, काळाचा मोठा टप्पा ओलांडल्यानंतर, वशिष्ठा, हे जग संपेल...पण नंतर लगेच किंवा कालांतराने, काळाचा मोठा टप्पा ओलांडल्यानंतर, जग उत्क्रांत होईल...त्या काळी, वशिष्ठा, फक्त थोडा पाणीसाठा असेल, आणि बाकी सर्व अंधार असेल, फक्त अंधार. चंद्र आणि सूर्य काही प्रकट झालेले ग्रह नाहीत, तारे प्रकट झालेले नाहीत, रात्र आणि दिवस प्रकट झालेले नाहीत, महिने आणि पंधरावडे प्रकटलेले नाहीत. ऋतू आणि संवत्सर प्रकटलेले नाहीत, स्त्री आणि पुरुष प्रकटलेले नाहीत. जीव हे फक्त वर्गीकृत जीव आहेत...\nइथे आपण पाहू शकतो की, बुदध अगदी स्पष्टपणे जिवमात्रांच्या उल्लेखासह जागतिक व्यवस्थेच्या चक्राविषयी बोलत आहेत. या सूत्रात पुढे लिंग उत्पत्ती, समाज उत्पत्ती आणि समाजातील विविध जातींच्या उत्पत्तीविषयी उल्लेख येतो. त्यानंतर पर्यावरण आणि त्यातील जिवांची अधोगती आणि विनाशाची वर्णने येतात.\nया सूत्रानुसार आणि परस्परावलंबी उत्पत्ती व नश्वरतेविषयक बौद्ध तत्त्वानुसार, बिग बॅंग सिद्धांत किंवा विश्वाच्या अंताविषयीच्या इतर अनेक सिद्धांतांच्या स्वीकारामध्ये कोणताही विरोधाभास नसल्याचे आपण पाहू शकतो.\nआता जैव शरीरांच्या उत्क्रांतीकडे पाहू. आपण सर्व एका स्वतंत्र जीव पेशीपासून उत्क्रांत झालो असल्याचं उत्क्रांतीचा सिद्धांत स्पष्ट करतो. डार्विनचा सिद्धांत प्रागतिक उत्क्रांती प्रस्तावित करतो, ज्यात जिवांची प्रगत उत्क्रांती होते, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, इथे सुधारित मार्गानं उत्क्रांत होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती दिसते. इथे आपण फक्त शारीरिक आधारावर चर्चा करत आहोत, कारण बौद्ध धर्म म्हणतो की या ग्रहावरील शारीरिक जीव प्रकार आणि पुनर्जन्म घेणाऱ्या जिवांचं मानसिक सातत्य यात फार मोठी तफावत आहे.\nपूर्वी या ग्रहावर डायनासोर फिरत होते, पण ते आता अस्तित्वात नाहीत. आपण डायनासोर म्हणून पुनर्जन्म का घेऊ शकत नाही शास्त्रीय सिद्धांतानुसार, ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी एका प्रलयंकारी घटनेत डायनासोर नष्ट झाले, पण माणसांसारखे सस्तन प्राणी बचावले, जे नंतर वाढत गेले. डार्विनचा सिद्धांत सांगेल की, सक्षम असणाराच जगेल, या स्पर्धेत डायनासोर जगले नाहीत आणि त्यांचा नाश झाला.\nबौद्ध दृष्टिकोनानुसार, कार्मिक ऊर्जा आणि क्षमता फलरूप होण्यासाठ�� सुयोग्य परिस्थिती असणं आवश्यक असतं. या ग्रहावर या क्षणी डायनासोर म्हणून पुनर्जन्म होण्यासाठीची परिस्थिती अस्तित्वात नाही. उलट पुनर्जन्मासाठी अनेक प्रकारचे इतर शारीरिक आधार उपलब्ध आहेत. ते सुद्धा कालसापेक्ष आहेत. अर्थात, आपल्या विश्वाच्या एखाद्या दुसऱ्या कोपऱ्यात किंवा दुसऱ्या एका ग्रहावर डायनासोर अस्तित्वात असतील, तर आपला डायनासोर रूपात पुनर्जन्म होऊ शकतो, हे बौद्ध धर्मास स्वीकारार्ह असेल.\nपरमपूज्य दलाई लामांच्या शास्त्रज्ञांसोबतच्या एका चर्चासत्रात, त्यांना विचारण्यात आलं की, संगणक संवेदनक्षम जीव होऊ शकतात काः संगणकांना एक दिवस मन असू शकेल का त्यांनी फार रंजक पद्धतीने उत्तर दिलं. ते म्हणाले की, जर संगणक किंवा यंत्रमानव एका अशा बिंदूवर पोहचले, जिथे ते मानसिक सातत्याचा आधार होण्याजोगे विद्वान ठरले, तर मानसिक सातत्य त्याच्या जीवनासाठी पूर्णतः अजैविक मशिनला शारीरिक आधार म्हणून जोडले न जाऊ शकण्याचे काही कारणच असणार नाही.\nयाचा अर्थ संगणकाला मन आहे असा नाही. आपण तांत्रिकरीत्या संगणकाला मन तयार करू शकतो, असाही याचा अर्थ नाही. तर त्याचा अर्थ संगणक जर पुरेसे विद्वान असतील, तर त्यासोबत मानसिक सातत्य जोडले जाऊ शकते आणि त्याचा शारीरिक आधार म्हणून वापर केला जाऊ शकतो. हे डार्विनच्या सिद्धांतापेक्षाही फार पुढचे आहे.\nबुद्धांनी उत्क्रांतीविषयी अधिक विस्ताराने का सांगितले नाही\nबौद्ध दृष्टिकोनातून, संपूर्ण ज्ञानप्राप्ती झालेला सर्वज्ञ म्हणून बुद्धांकडे पाहताना आपल्याला कदाचित प्रश्न पडू शकतो की, त्यांनी वैश्विक कार्यकारणभाव आणि जिवांच्या उत्क्रांतीबद्दल अधिक विस्ताराने का सांगितलेले नाही\nसर्वसाधारणपणे, बुद्धांच्या प्रत्येक शिकवणीमागे आपल्याला मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर मार्गस्थ करण्याचा उद्देश आहे. अशा रीतीने, विश्व आणि त्यातील जिवमात्र ज्या चक्रातून जातात, त्यांच्या वर्णनामागे बुद्धांचा उद्देश हा, लोकांना आत्ता उपलब्ध असलेला मनुष्य जन्म किती दुर्मिळ आहे, याची जाणीव करून देण्याचा आहे. दुर्मिळ मनुष्यजन्म आणि तो पुनर्प्राप्त करण्यातील अडथळ्यांची कदर केल्यास, लोकांना आध्यात्मिक उद्दिष्टांवरती काम करण्यासाठी सद्यस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी प्रेरित करता येईल. बुद्ध आपल्याला विश्वउत्पत्तिशास्त्र किंवा खगोलभौतिकी शिकवण्यासाठी या जगात अवतरले नव्हते.\nत्या उद्दिष्टाशी संबंधित नसलेल्या विषयांचे चिंतन हा वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे. विशेषतः आपल्या गैरसमजुतीच्या आधारावर, आपण गोंधळलेल्या मनस्थितीत आणि अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली असताना विश्वाविषयी आणि त्यातील जिवमात्रांविषयी चिंतन करण्यानं, आपण आपल्या मुक्तीच्या ध्येयापासून आणि इतरांना मदत करण्यायोग बनण्याच्या ध्येयापासून दूर फेकले जाऊ शकतो. अखेर आपण अधिकच गोंधळलेल्या स्थितीत पोहचू शकतो.\nबुद्धांच्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून हा मुद्दा प्रतिबिंबीत होतो. उदाहरणार्थ, बुद्धांना विचारण्यात आलं होतं की विश्व शाश्वत आहे की नाही किंवा मृत्युनंतर ‘स्व’ अस्तित्वात राहतो की नाही. अशा सर्व प्रश्नांवेळी बुद्धांनी शांत बसणं पसंत केलं आणि उत्तर दिलं नाही. शेवटी बुद्ध म्हणाले की, जेव्हा लोक गोंधळलेल्या मनस्थितीत असतात आणि अपरिवर्तनीय, निर्मित आत्म्यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांना दिलेल्या कोणत्याही उत्तरानं त्यांचा गोंधळ वाढूच शकतो. जर अपरिवर्तनीय, निर्मित आत्म्यासारखी गोष्ट अस्तित्वातच नसेल, तर असे आत्मे परिमीत आहेत की अनंत, अशा प्रश्नानं काय फरक पडतो.\nही स्वतःतच एक महान शिकवण आहे. शेवटी विश्वाचं आकारमान आणि त्यातील जिवमात्रांची संख्या माहीत करून घेऊन आणि जरी त्यांच्या अस्तित्वाविषयी अचूक माहिती उपलब्ध असली, तरी त्याची आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि वेदनेतून मुक्ती मिळवण्यासाठी मदत होणार आहे का दुसऱ्या जिवांच्या लाभाने आपल्याला साहाय्य मिळणार आहे का दुसऱ्या जिवांच्या लाभाने आपल्याला साहाय्य मिळणार आहे का बुद्धांनी सांगितले आहे की, आपण यातला कोणताही प्रश्न सोडवण्यापूर्वी आपले अनमोल जीवन व्यर्थ घालवून मरून जाऊ. असल्या अनुमानातून मौज मिळत असली तरी, ते आपल्यासाठी उपयुक्त नसतात. आपल्या सद्यस्थितीचं वास्तव ओळखणं आणि उपलब्ध दुर्मिळ संधींचा वापर करणं महत्त्वाचं आहे. आपण वास्तव संसारात असलो तरी आपल्याकडे असलेल्या अनमोल मानवी शरीर आणि मनाची जाणीव करून घेऊन त्याचा आपल्या समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि इतरांना मदतगार ठरण्यासाठी वापर करणं शक्य आहे. आपल्याला संपूर्ण ज्ञानप्राप्तीच्या दिशेनं न��णाऱ्या पद्धतींची साधना करणं शक्य आहे. आणि एकदा का, आपण त्या पातळीवर पोहचलो, तर कदाचित आपल्याकडे त्या सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे असतील.\nलेख १६ / १६\nव्यवसाय चालविण्यासाठी ५ बौद्ध तत्त्वे\nबौद्ध तत्त्वांच्या आधारे व्यवसाय कसा चालवाल किंवा एखादा प्रकल्प कसा कार्यान्वित कराल.\nआमच्या प्रकल्पाला मदत करा.\nहे संकेतस्थळ अद्ययावत राखणं आणि त्याची व्याप्ती वाढवणं केवळ आपल्या सहकार्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला आमचे लेख, माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण एकरकमी किंवा मासिक देणगी देण्याबाबत विचार करावा.\nस्टडी बुद्धिजम हा डॉ. अलेक्झांडर बर्झिन यांच्याद्वारा स्थापित बर्झिन अर्काइव्हचा प्रकल्प आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-pachora-thieves-attempt-break-atm-failed-pachora-police-chase", "date_download": "2021-06-24T01:19:37Z", "digest": "sha1:DW64MDC4PDGG25XUG3CXXJSGJCTRMANP", "length": 17130, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाचोऱ्यात रात्रीचा थरार..एटीएम चोरण्याचा चोरांचा प्रयत्न फसला", "raw_content": "\nपाचोऱ्यात रात्रीचा थरार..एटीएम चोरण्याचा चोरांचा प्रयत्न फसला\nपाचोरा ः पाचोरा येथे मंगळवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास स्टेट बँकेचे (State Bank) एटीएम (ATM) चोरून नेण्याचा चोरट्यांचा (thieves) प्रयत्न फसला. चोरटे एटीएमचा समोरील काच फोडल्यामुळे झालेल्या आवाजामूळे नागरिकांना जाग आली. आणि लगेच पोलिस (Pachora police) परंतू चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यास यशस्वी झाले. (thieves attempt break atm failed pachora police chase)\nहेही वाचा: महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली\nपाचोरा येथील भडगाव रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएमचा काच फोडल्याने शेजारी असलेले आशीर्वाद प्लाझाचे मालक मुकुंद बिल्दीकर यांना जाग आली व त्यांनी लागलीच पोलीस हवालदार राहुल बेहेरे यांना त्याबाबत कळवले.बेहरे यांनी पोलीस हवालदार किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला दोघे स्टेट बँके जवळ पोहोचले तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.\nहेही वाचा: मंत्री गुलाबराव पाटील..स्वःताची पाठ थोपटून घेतायं \nदोघंही पोलीस कर्मचाऱ्यांनी भडगाव रोड, जारगाव चौफुली, जळगाव रोड, जामनेर रोड अक्षरशः पिंजून काढला. भडगाव रोड भागात पीक अप व्हॅन भरधाव जात असल्याचा संशय आल्याने राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग सु��ू केला. ते पिकअप व्हॅन चालकाच्या लक्षात आल्याने त्याने पांडव नगरीच्या रस्त्याने गाडी वळवली व गाडी मागे असलेल्या राहुल बेहरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी अंगावर आणली व पुन्हा पलायन करण्याचा प्रयत्न केला.\nहेही वाचा: मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव\nगाडी सोडून चोरटे पसार..\nअशाही परिस्थितीत न घाबरता राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी सदरची गाडी ही भट्टगाव रस्त्याला लावली पुढे रस्ता नसल्याने गाडी पिकप व्हॅन सोडून चोरटे पसार झाले .या गाडीत जाड दोरखंड , लोखंडी अवजारे असून एटीएम गाडीत टाकून नेण्याचा त्यांचा मानस असावा असा संशय आहे. भट्टगांव शिवारात गाडीतील साहित्याच्या आधारे श्वान पथकास पाचारण करून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत .मुकुंद बिल्दीकर यांची सजगता व राहुल बेहरे,किरण पाटील यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.\nकुटूंब घराच्या गच्चीवर..आणि चोरट्यांची घरात हातसफाई\nपारोळा ः येथील म्हसवे शिवारातील कॅप्टन नगर येथे चोरट्यांनी (Thief) दोन घरफोडीच्या घटना रात्री (night) घडल्या. या घटनेत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात (Parola Police Station) गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. (parola thieves stole millions rup\nपैसे दुप्पटीच्या आमिष..सहा वर्षात वृध्दाला ३३ लाखांचा गंडा\nजळगाव : येथील एका निवृत्त कृषी सहाय्यकास (Retired Agricultural Assistant) इन्शुरन्स कंपनीचे (Insurance company) अधिकारी असल्याची बतावणी करून पैसे दुप्पट करण्याचे आमिष देत ३३ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Online fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचा ताण सहन\nआता हद्दच झाली ना राव..कोरोना रुग्णाचे बेडवरून पैसे चोरले \nजळगाव ः शहरातील एका खासगी रुग्णालयात (Hospital) कोरोना पॉझेटिव्ह (Corona positive) पती-पत्नी (Husband and wife) उपचार घेत होते. पती आयसीयू (ICU)मध्ये असल्याने पत्नी पतीने जेवण केले की नाही पाहण्यासाठी गेल्या आणि त्यांच्या बेड जवळील पर्समधून पंधरा हजार रुपये चोरीला (Thief) गेल्याची घटना ग\nसलून सुरु केल्याने पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप\nऔरंगाबाद: कोरोनामुळे जिल्ह्यातील सामान्यांची परिस्थिती भयानक होत आहे. अशात शासनाच्या आदेशामुळे व्यापारी, दुकानदार आणि इतर लोकांना त्यांची दुकाने बंद ठेवावी लाग�� आहेत. शहरात सगळीकडे दुकाने बंद आहेत. या काळात उस्मानपूरा भागातील एक सलून दुकान सुरू असल्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई\nस्वस्तात टिव्ही खरेदीचा मोह पडला तब्बल सहा लाखांना \nपुणे : तब्बल 32 इंची टिव्ही, दोन वर्षांची वॉरंटी आणि तिही अवघ्या साडे सात हजार रुपयांना, अशी भारी 'ऑफर' कोण स्विकारणार नाही. एका विक्रेत्याला ऑनलाईन माध्यमाद्वारे काही जणांनी टिव्ही खरेदीसाठी ही धमाकेदार जाहिरात असल्याचे सांगितले. त्यानेही एक, दोन नव्हे तर तब्बल 140 टिव्ही खरेदीसाठी ऑनलाईन\nकोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज मिळताच, पोलिस कोठडीत रवानगी\nपुणे : खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह माणगाव रस्त्यावरील प्लस व्हॅलीच्या दरीत फेकून दिल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कोरोनातून बरा झाल्यानंतर आरोपीची थेट पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.सागर संभाजी खोपडे (वय २९\nत्‍यांच्या इशाऱ्यांचा त्रास; तरूणीने उचलले टोकाचे पाऊल\nचाळीसगाव (जळगाव) : तरूणी घरात रहायची. घरातील तिचे एकटेपण साधत गावातील टारगट मुलांनी नाव घेण्यास सुरवात केली. रोज तरूणीच्या घरासमोर येवून उभे रहायचे आणि इशारे करायचे. त्‍यांचा त्रास इतका वाढला की तरूणीने टोकाचे पाऊल उचलले.\nआईने फोडला हंबरडा; पाण्याच्या टाकीत पडून गणेशचा दुर्दैवी मृत्यू\nइचलकरंजी (कोल्हापूर) : खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याने गुदमरून चार वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापूर नाक्‍यावरील स्वामी मळा परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजता ही घटना उघडकीस आली. गणेश सचिन वंडकर (वय ४, मूळ रा. इस्लामपूर जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्या\n दोन चिमुरड्या लेकरांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nचित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : आपल्या दोन लेकरांसह आईने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी (ता.१५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेवराई तांडा (ता.औरंगाबाद) येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागील एका शेतात घडली. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्या\nपुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची भीती दाखवून वृद्ध व्यापाऱ्याकडून मागितली 3 कोटींची खंडणी\nपुणे : गणेश पेठेतील चार मजली इमारत विक्रीचा बहाणा करून कोटी लाख रूपये घेउन जेष्ठाला प्रॉपर्टीची विक्री न करता सराईत आंदेकर आणि घिसाडी गॅंगची भीती दाखवून व्यवहाराव्यतिरिक्त कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/sarjan-makes-useful-items-old-newspapers-281585", "date_download": "2021-06-24T00:54:25Z", "digest": "sha1:3B42O4CIB5Q22BVZVZB5N7KYOFUYDWUD", "length": 17673, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्यातील तरुण बनवतोय जुन्या वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून उपयुक्त वस्तू", "raw_content": "\nसृजन नीला हरिहर हा तरुण जुन्या वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून उपयुक्त वस्तू बनवतो. बसण्यासाठी वापरायला आसन, झोपण्यासाठी चटई, पेन स्टॅण्ड व बाउल यांसारख्या वस्तू तो तयार करतो.\nपुण्यातील तरुण बनवतोय जुन्या वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून उपयुक्त वस्तू\nसृजन नीला हरिहर हा तरुण जुन्या वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून उपयुक्त वस्तू बनवतो. बसण्यासाठी वापरायला आसन, झोपण्यासाठी चटई, पेन स्टॅण्ड व बाउल यांसारख्या वस्तू तो तयार करतो. अलीकडेच बारावीची परीक्षा दिल्यानंतर मिळालेल्या सुट्टीत त्याने कागद कातरकाम प्रकारातून विविध कलाकृतीही बनवल्या आहेत.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nसृजनने अलीकडेच बारावीची परीक्षा दिली. नंतर मिळालेल्या सुट्टीत घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी एखादं साधन बनवूया असा विचार त्याने केला. तो म्हणाला, \"\"एका पोत्यात मी जुनी वर्तमानपत्रं भरली. काही दगडही भरले. वेट लिफ्टिंगसाठी मी तयार केलेलं मजेशीर साधन तयार झालं होतं. काही दिवस मी याच्या साह्याने व्यायाम केला. दुसरं काही तरी करून पाहायची इच्छा झाली. पण, पोत्यात भरलेल्या रद्दीचाही उपयोग वेगळ्या प्रकारे करून पाहायचा विचार केला. माझी आई नीला आपटे बालशिक्षणाचं काम करते. ती खूप प्रयोगशील आहे. ती वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून निरनिराळ्या उपयुक्त वस्तू बनवते. मीही तिचं पाहून काही वस्तू करायला सुरवात केली. तिला कागदांची गुंडाळी करून, त्या दाबून पट्ट्या करताना पहात असतो. या पट्ट्या विणून ती छोटे चौरस तयार करते. मी तेच तंत्र वापरून बसण्यासाठी आसनं (बसकर) तयार केलं. मग उत्साह वाढला. पाच फूट उंचीचा माणूस सहज झोपू शकेल, एवढी लांब-रुंद चटई तयार केली. कागदाच्या पट्ट्यांपासूनच पेन स्टॅण्ड व बाउल सुद्धा बनवले.''\nसृजनने असंही सांगितलं की, कागदाचं कातरकाम (किरिगामी) करून मी अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. बरेचसे लोक इंटरनेटवर तयार मिळणाऱ्या नक्षीचे प्रिंटआऊट घेतात. त्याप्रमाणे कापून कातरकाम करतात. मी स्वतः माझी डिझाईन्स तयार करून किरिगामी केल्याचं मला मोठं समाधान आहे. याचं एक कारण म्हणजे मी चित्रकलेचा सरावही खूप करतो आहे. उत्तम चित्रं कशी काढायची, ते दहावीपर्यंत जमलं नाही. आता ठरवून मी वेगवेगळ्या तऱ्हेने चित्रं काढत पुढे जातो आहे. तूर्तास रेखाचित्रांचाच भरपूर सराव करतो आहे. लवकरच चित्रं रंगवण्यातली गंमतही अनुभवणार आहे.\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जाती��. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nपोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ\nबारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठ\nकृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...\nपुणे : सहा सात वर्षाची कृतिका आज दुपारी शाळेतून घरी आली. घर बंद असल्याने ती घरासमोरील धनंजय म्हसकर आजोबांच्या घरी गेली अन तेथून म्हसकर त्यांच्या मोबाईलवरून तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. दोघांच्या फोनची रिंग वाजत होती. अनेकवेळा फोन उचलत नव्हते. अखेर म्हसकर आजीने तिला जेवायला दिले आणि त्\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nपुण्याची संस्कृती येणार नकाशावर\nपुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिक\nपुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड\nपुणे - एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अवघ्या सहा गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ मार्चला ��तदान होणार आहे. सहा मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/11/state-government-delegation-submits-statement-to-governor-regarding-maratha-reservation/", "date_download": "2021-06-24T00:31:30Z", "digest": "sha1:WYWIIKHVUZUZSJD7UCA7R5TL2STVBE3I", "length": 9977, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन सादर - Majha Paper", "raw_content": "\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन सादर\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, भगत सिंह कोश्यारी, मराठा आरक्षण, महाराष्ट्र राज्यपाल, महाराष्ट्र सरकार, शिष्टमंडळ / May 11, 2021 May 11, 2021\nमुंबई – काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केले आहे. राष्ट्रपतींच्या माध्यमातून हे आरक्षण दिले जावे यासाठी हे निवदेन देण्यात आले आहे. तसेच, आता यासाठी लवकरच पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती आयोजित पत्रकारपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, आपल्या सर्वांना कल्पना आहे, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात जो निकाल दिला. त्या निकालाच्या अनुषंगाने आजची आमची ही भेट होती. आम्ही त्या निकालपत्रावर आमची प्रतिक्रिया देताना हेच सांगितले होते, की त्यात जे सांगितले गेलेले आहे की आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून केंद्राचा आहे, राष्ट्रपतींचा आहे आणि साहाजिकच आहे, आम्ही राष्ट्रपतींनी व केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी, आमच्या ज्या भावना आहेत. त्या पत्राच्या माध्यमातून तिथे पोहचवण्यासाठी आम्ही आज राज्यपालांची भेट घेतली.\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासमवेत माननीय राज्यपाल @BSKoshyari यांची राजभवन येथे भेट घेतली व मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारे पत्र दिले. pic.twitter.com/pN2dZTaJ03\nतसेच, त्यांनी देखील ही भेट घेतल्यानंतर आमच्या भावना केंद्रापर्यंत पोहचवेन, असे सांगितले आहे. त्याचबरोबर हे देखील आम्ही ठरवले आहे, की पंतप्रधानांची देखील लवकरात लवकर आम्ही भेट घेऊ आणि महाराष्ट्राच्या विधीमंडळात एक मताने, एक मुखाने, सर्व पक्षांनी, हा जो काही निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाला जो काही विरोध झाला, जे काही असेल पण तो निर्णय़ विचारपूर्वकच घेतलेला आहे. त्या विचाराचा केवळ आमचा निर्णय़ म्हणून नव्हे तर जनतेचा हा निर्णय़ आहे. त्याचा आदर करून या समाजाला त्यांचा न्याय हक्क आरक्षणाचा आहे, तो मिळाला पाहिजे, अशीच आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवले.\nराष्ट्रपतींकडून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणाला मान्यता मिळवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवला आहे. याबाबत चाचपणी केली जात असून, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक दोन दिवसांत घेऊन पुढील धोरण ठरविण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/house-burnt", "date_download": "2021-06-24T00:15:57Z", "digest": "sha1:ECQUUI3IPTS6A6DL2ZHATDJC4JIDZGQ3", "length": 12302, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVIDEO : येवल्यात घराला आग, मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेला संसार जळून खाक\nघराला आग लागल्याने मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेला (Yeola Fire At House) संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची घटना येवला तालुक्यातील खरवंडी येथे घडली आहे ...\nSpecial Report | पाकिस्त��नचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट, 14 अधिकारी, 22 कमांडोंचा सहभाग\nSpecial Report | काश्मीरप्रश्नी मोदींनी बोलावली बैठक, पाकच्या बगलबच्चांना धसका\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nSpecial Report | ईडी बोलावते एका प्रकरणासाठी पण चौकशी इतर प्रकरणांची करते : प्रताप सरनाईक\nSpecial Report | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ व्हायरल, अनिल परबांना क्लीन चिट\nAshish Shelar | शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला कुडतडलं, शेलारांचा थेट निशाणा\nSpecial Report | निवडणुका झाल्यास सर्व उमेदवार ओबीसी देणार, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल\nSpecial Report| आव्हाडांच्या ड्रिम प्रोजेक्टला स्थगितीनंतर 24 तासात मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल\nPHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय करु शकता शॉपिंग; अशा प्रकारे ईएमआयवर करु शकता खरेदी\nफोटो गॅलरी8 hours ago\nPHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट\nPHOTO | पोस्ट ऑफिसच्या 7 सुपरहिट योजना; तयार करू शकता बिग बँक बॅलन्स, जाणून घ्या डिटेल माहिती\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : ‘आखों के राज़ आंखे ही जाने…’, अभिनेत्री गायत्री दातारचे सुंदर फोटो\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : ‘धाकड’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी अर्जुन रामपालचं व्हेकेशन, गर्लफ्रेंड आणि मुलासोबत फोटो शेअर\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : तापसी पन्नूच्या व्हेकेशनचे हटके फोटो, आता म्हणाली ‘बॅग पॅक करण्याची वेळ आली…’\nफोटो गॅलरी12 hours ago\nPhoto : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम\nफोटो गॅलरी13 hours ago\n… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार\nफोटो गॅलरी13 hours ago\nPHOTO | ‘बाण हायकर्स’चा स्तुत्य उपक्रम, भिवपुरीच्या जंगलात ट्रेकर्स ग्रुपने राबवली वृक्षारोपण मोहीम\nअन्य जिल्हे13 hours ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व���हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://ahmdngr.com/archives/512", "date_download": "2021-06-24T00:42:45Z", "digest": "sha1:I3WVMLY6E64NLOYVZR4QR2K5TAWTHN2U", "length": 22177, "nlines": 99, "source_domain": "ahmdngr.com", "title": "कोविडपश्चात होणारे आजार – AHMDNGR", "raw_content": "\nप्रकाश केसरी 12 May 2021 Leave a Comment on कोविडपश्चात होणारे आजार\nम्युकर मायकोसिस काय आहे,\n👨‍⚕म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nकोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.\nबुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते.\nकोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे.\nकाळ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना मोफत उपचार कसे मिळतील, याबाबत राज्य सरकारने काय म्हटले आहे हे देखील आपण पाहाणार आहोत. त्या आधी हा आजार नेमका काय आहे हे समजून घेऊत.\n🍄काय आहे ‘म्युकर मायकॉसिस’\nराज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट य��ऊन धडकली. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झालीये.\nमुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण सांगतात, “सोप्या शब्दात सांगायचं झालं. तर, म्युकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे.”\nतज्ज्ञ सांगतात, बुरशीच्या (Fungus) संसर्गाचा धोका अनेकांना असतो. सायनसमध्ये (Sinus) नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहाते. “ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते,” असं डॉ. चव्हाण पुढे सांगतात.\n🍄’म्युकर मायकॉसिस’ आजाराची लक्षणं\nतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी रुग्णांनी आजाराची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.\nनवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ डॉ. शरद भालेकर या आजाराची चार प्रमुख लक्षणं सांगतात.\n· नाकातून रक्त येणं\n· मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी\n· डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते\n🍄’म्युकर मायकॉसिस’ ची कारणं\nडॉ. चव्हाण म्हणतात, “रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे.”\nमुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फिजीशिअन डॉ. हनी सावला ‘म्युकर मायकॉसिस’ची चार प्रमुख कारणं सांगतात.\n· अनियंत्रित मधुमेह. शरीरातील सारखेचं अनियंत्रित प्रमाण\n· स्टीरॉईडचा अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापर\n· ब्रॉड स्पेक्ट्रम एन्टीबायोटिक्स\n· शरीरातील न्यूट्रोफिल्स कमी होणं\nरोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना हा आजार होत असल्याने, सर जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिनी पारेख म्युकर मायकॉसिसला संधीसाधू आजार म्हणतात.\n🧏‍♂️कोरोनासंसर्ग आणि म्युकर मायकॉसिसचं नातं काय\nतज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्यूकर मायकॉसिसचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसून आलंय.\n· कोरोनारुग्णांची उपचारादरम्यान कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती\n· कोव्हिड रुग्णांना दिले जाणारे स्टीरॉईड्ज\n· शरीरातील व्हायरसची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना जाणारी औषध\n“कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर, संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो,” असं ते म्हणतात.\n▪️नानावटी सुपर-मॅक्स रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील एका रुग्णाची माहिती देताना सांगतात, “एक 30 वर्षांचा युवक सायनस आणि डोळ्यांची तक्रार घेऊन रुग्णालयात आला. त्याचा डोळा काढून सायनस इंन्फेक्शन काढावं लागलं. संसर्ग डोक्यात पसरण्यापासून आम्ही रोखू शकलो.”\nप्री-कोव्हिडमध्ये अनियंत्रित मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट झालेल्यांमध्ये डॉक्टरांना हा संसर्ग पहाण्यास मिळाला होता.\n🧁मधुमेही रुग्णांना जास्त त्रास का होतो\nकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, हे संसर्गाचं प्रमुख कारण.\n“जे जे रुग्णालयात म्युकर मायकॉसिसमुळे उपचार घेणारे बहुतांशी रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत,” असं डॉ. पारेख सांगतात.\n“कोरोनासंसर्गात मधुमेह वाढतो. इम्युनिटी कमी झाल्याने म्यूकर मायकॉसिस जास्त घातक ठरतोय. मधुमेह नसलेल्यांना उपचारादरम्यान स्टिरॉईड दिल्याने शरीरात सारखेची मात्रा वाढते. अशा रुग्णांमध्येही हा आजार घातक असल्याचं आढळून आलंय,” असं डॉ. चव्हाण म्हणतात.\n👨‍⚕’गेल्या 20 वर्षांत फक्त 15 रुग्ण पाहिलेत’\nडॉ. शरद भालेकर सांगतात, “गेल्या 20 वर्षांत फक्त 15-20 म्यूकर मायकॉसिसने ग्रस्त रुग्णांवर उपचार केले आहेत. पण, एका वर्षाच्या कोरोनाकाळात आत्तापर्यंत 25 रुग्णांवर उपचार केले आहेत.”\nतज्ज्ञ सांगतात, म्युकर मायकॉसिसच्या देशभरातून केसेस पहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. गेल्यावर्षी गुजरात आणि मध्यप्रदेशात ही प्रकरणं आढळून आली होती.\nनानावटी सुपर-मॅक्स रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील सांगतात, “गेल्या वर्षभरात 10 ते 15 रुग्णांवर उपचार केले आहेत. हे सर्व 30 ते 50 या वयोगटातील आहेत.”\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार, सायनसमध्ये वाढलेलं इन्फेक्शन डोळ्यांच्या ऑर्बिटमध्ये (डोळा असलेलं ठिकाण) जातं.\nडॉ. रागिनी पारेख सांगतात, “संसर्ग डोळ्यात गेल्यास उपचार आव्हानात्मक आहेत. काही केसमध्ये रुग्णाचा डोळा काढावा लागतो.”\nडॉक्टर सांगतात, त्यांच्याकडे येणारा रुग्ण सायनसमध्ये कंजेशन किंवा डोळ्यांनी कमी दिसत असल्याची तक्रार घेऊन येतो.\n“गेल्याकाही दिवसात म्युकर मायकॉसिस झालेल्या सहा रुग्णांचे डोळे काढवे लागलेत,” असं नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. शरद भालेकर यांनी सांगितलं.\n🧏‍♂️हा संसर्ग जीवघेणा आहे का\nतज्ज्ञ सांगतात, म्युकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.\nव्हॉकार्ट रुग्णालयाच्या डॉ. हनी सावला सांगतात, “म्युकर मायकॉसिसने ग्रस्त एका रुग्णाचा मृत्यू झालाय.”\n“संसर्ग शरारातील मेंदू आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचला. तर, रुग्णाला मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पॅरालिसिस किंवा मृत्यू होण्याची भीती असते,” असं डॉ. अमोल पाटील सांगतात.\nडॉ. चव्हाण म्हणतात, म्युकर मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. सायनस क्लिअर करण्यासाठी ‘एन्डोस्पोपिक सायनस सर्जरी’ करुन बुरशी काढली जाते.”\nसाताऱ्यातील व्यवसायिक सचिन जाधव यांच्या वडीलांना कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकर मायकॉसिसचा त्रास सुरू झाला. एक-दोन दिवसात वडीलांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सचिन गेले दोन दिवस म्युकर मायकॉसिसवर उपचारासाठी ‘एम्फोटेरिसिन’ इंजेक्शन शोधत आहेत.\nसचिन जाधव सांगतात, “सातारा, पुणे आणि मुंबईत औषधासाठी प्रयत्न केला. पण, कोणाकडेच औषध उपलब्ध नाहीये. अचानक मागणी वाढल्याने स्टॉक नसल्याचं सांगितलं जात आहे.”\n“गेल्याकाही दिवसात या औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बाजारात औषधाचा तुटवडा निर्माण झालाय. अनेक लोकांचे फोन येत आहेत. पण, औषध उपलब्ध नाहीये,” असं औषधांचे डिलर ललित गोरे म्हणाले.\n👨‍⚕म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकर मायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.\nया आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.\nजालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.\nनाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत आहे. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.\nया आजारावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nम्युकर मायकोसिस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.\nया आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.\nहोम आयसोलेशनमध्ये घ्यावयाची काळजी →\n← लोकनेते निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/Card-Reader", "date_download": "2021-06-23T23:16:08Z", "digest": "sha1:UPG3DL3PQPDUQ6N7H5ZD7TDN4MVR42BU", "length": 19198, "nlines": 168, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "चीन कार्ड वाचक उत्पादक आणि पुरवठा करणारे - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > कार्ड वाचक\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nकार्ड रीडर एक प्रकारचे कार्ड रीडिंग डिव्हाइस आहे. बरेच प्रकारची कार्डे असल्याने, कार्ड वाचकांचा अर्थ तुलनेने विस्तृत आहे.\nखाली आपल्या निवडीसाठी आमच्याकडे कार्ड री��रचे बरेच साधन आहे.\nआमच्याकडे मॅग्नेटिक कार्ड रीडर, कॉन्टॅक्ट आयसी चिप ईएमव्ही कार्ड रीडर, 13.56 मेगाहर्ट्झ कॉन्टॅक्टलेस आरएफआयडी कार्ड रीडर, यूएचएफ कार्ड रीडर, 125khz आयडी कार्ड रीडर, पीएसएएम कार्ड रीडर आणि कॉम्बो मल्टीपल फंक्टिन कार्ड रीडर आहेत.\nआम्ही ग्राहक सखोल विकासासाठी कीबोर्ड मोड आणि एचआयडी मोड डेमो सॉफ्टवेअर तसेच एपीआय एसडीके फाइल प्रदान करतो. वेगवान तांत्रिक सहाय्य आणि लवचिक सानुकूलित सेवा ग्राहकांना त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतील.\n2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\nएसझेडटीडब्ल्यू-सीआर 8300 हे 2 मध्ये 1 सीपीयू कॉन्टॅक्ट आयसी चिप कार्ड आहे आणि 13.56 मेगाहर्ट्जची उच्च वारंवारता निकट आरएफआयडी कार्ड रीडर लेखक आहे. हे आमच्या सॉफ्टवेअरसह थायलंड ओळख नागरिक कार्ड वाचण्यास समर्थित करते. 4 एसएएम कार्ड स्लॉट पर्याय आहेत, ते व्यापकपणे बँकिंग, सरकारी विभाग प्रणालीसाठी वापरले जातात. खालीलप्रमाणे 1 मध्ये 2 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक संबंधित आहेत, मला आशा आहे की आपणास 2 मध्ये 1 संपर्क अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nउंच वेग चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक मॉड्यूल\nउंच वेग चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक मॉड्यूल आहे 3 मध्ये 1 उच्च वेग कार्ड वाचक लेखक मॉड्यूल तो समर्थन संपर्क चिप कार्ड, आरएफआयडी संपर्कless कार्ड आणि PSAM कार्ड.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक समर्थन सर्वाधिक लोकप्रिय आरएफआयडी मध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना बाजार मध्येcludमध्येg कार्ड प्रकार: मिफारे इयत्ता. वी 1K、मिफारे इयत्ता. वी 4K、मिफारे आग विझविणे EV1ã € अल्ट्रालाइट ect.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक करू शकता सहज व्हा एकात्मिक सह अनुप्रयोग चालू आहे चालू iOS, अँड्रॉइड, विंडोज आणि Linux.SZTW-UF8200 आहे उत्कृष्ट उच्च वेग 840 ~ 960MHz वारंवारता यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n13.56mkz आणि 125khz निकटता आरएफआयडी कार्ड वाचक\n13.56mkz आणि 125khz निकटता आरएफआयडी कार्ड वा��क आहे उच्च कामगिरी प्लग-एन-प्ले वाचक\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nकॉम्बो चुंबकीय आयसी चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक\nकॉम्बो चुंबकीय आयसी चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक आहे 3 मध्ये 1 कॉम्बो कार्ड वाचक Writer.It समर्थन चुंबकीय कार्ड, आयसी चिप कार्ड आणि आरएफआयडी संपर्कहीन कार्ड.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nचीन {77 पुरवठादार आणि निर्माता शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान. आमचे कारखाना {77 आहेत उच्च गुणवत्ता आणि सवलत, कृपया उर्वरित आश्वासन दिले करण्यासाठी कमी किंमत उपाय प्रदाता. आम्ही होईल प्रदान आपण सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना स्वस्त उपाय आणि उत्कृष्ट सेवा, आणि दिसत पुढे करण्यासाठी आपणr खरेदी.\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन��झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://public.app/video/sp_qc4bnl7qtgd2n", "date_download": "2021-06-23T23:07:50Z", "digest": "sha1:L2LOEJ62UTUYLPFQ5YAR6247BIVOWBKT", "length": 4033, "nlines": 80, "source_domain": "public.app", "title": "Dumra, Sitamarhi : डुमरा: सीतामढ़ी के पूर्व सांसद ने दर्जनों लोगों को कराया निःशुल्क भोजन | Public App", "raw_content": "\nडुमरा: सीतामढ़ी के पूर्व स��ंसद ने दर्जनों लोगों को कराया निःशुल्क भोजन\n#बाबागंज ब्लॉक के #जयचंदपुर में #श्रीवास्तव_बीज_भंडार खुल गया है, आस पास के जनमानस एक बार अवश्य सेवा का अवसर दे\nमुंबई उपनगर: मुंबई महापालिकेने मुंबईमधील सर्व मॅनहोल तत्काळ बंद करावे : भाजपा खासदार मनोज कोटक\nप्रेमनगर: प्रेमनगर क्षेत्र में गुरुवार देर शाम एक कोरोना संक्रमित मरीज की हुई पहचान, सीएमएचओ डॉ. आर एस ने की पुष्टि\nठाकुरद्वारा: गनेशपुर देवी ग्राम पंचायत में हो रहे अतिक्रमण से ग्रामीण परेशान, सफाई अभियान में हुई दिक्कत\nसरधना: सरधना में पर्यावरण धर्म समिति ने विचार गोष्ठी का किया आयोजन\nवाराणसी: आदमपुर पुलिस ने गोलगड्डा तिराहे के पास से 22 सीसी 200ml नाजायज देसी शराब के साथ एक अभियुक्त को किया गिरफ्तार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ashti_9.html", "date_download": "2021-06-23T23:57:42Z", "digest": "sha1:RKCYXFA6O6ZREORFE7IETXRCYUYUUHDS", "length": 8823, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जंतनाशक गोळीमुळे चिमुरडीचा मृत्यू? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking जंतनाशक गोळीमुळे चिमुरडीचा मृत्यू\nजंतनाशक गोळीमुळे चिमुरडीचा मृत्यू\nजंतनाशक गोळीमुळे चिमुरडीचा मृत्यू\nजिल्हारुग्णालयाने व्हिसेरा राखून ठेवला.\nआष्टी ः लोणी सय्यद मीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे. ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारूती मंदिरात आशासेविकांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. मुलांच्या पालकांच्या हाती गोळ्या देऊन घरी गेल्यावर मुलांना द्या, असे सांगण्यात आले. परंतु या गोळ्या कशा घ्यायचे हे सांगण्यात आले नाही.\nगोळ्या घरी घेऊन आल्यावर प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली. जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा अकस्मात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात आष्टी येथील लोणी सय्यद मीर या गावात घडलेला आहे . प्रांजल अंकुश रक्ताटे (एक वर्षे दहा महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव असून या चिमुरडीची उत्तरीय तपासणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उशिरापर्यंत सुरू होती. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होणार आहे.उत्तरीय तपासणी करणारे जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक तपासणीत प्रांजलच्या श्वसनलिकेत गोळी अडकल्याचे दिसले नाही. परंतु तिच्या फुप्फुसाला सूज होती. संपूर्ण अहवाल येण्यास आठ दिवस लागतील. ‘व्हिसेरा’ राखून ठेवल्याचे सांगितले.प्रांजलहिला गोळी दिल्यानंतर ती जमिनीवर कोसळली आणि तिने अंग सोडून दिले. त्यानंतर तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. गोळीमधील उर्वरीत गोळी तशीच आहे. खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विनोद जोगदंड म्हणाले, जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू आहे. गावात अशाप्रकारे कोणालाही त्रास झालेला नाही. गावात राहिलेल्या मुलांसाठी आज गोळ्यांचे वितरण केले. या प्रकारची माहिती वरिष्ठांना दिली आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Asthi.html", "date_download": "2021-06-24T00:54:07Z", "digest": "sha1:EY3MX7SAJ57ZIJLXAYUV6WC537SIZGDZ", "length": 12063, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "राज्यसरकारने स्वतंत्र आयोग नेमुन स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीला पूर्ववत आरक्षण द्यावे- दत्ताभाऊ बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar राज्यसरकारने स्वतंत्र आयोग नेमुन स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीला पूर्ववत आरक्षण द्यावे- दत्ताभाऊ बोडखे\nराज्यसरकारने स्वतंत्र आयोग नेमुन स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीला पूर्ववत आरक्षण द्यावे- दत्ताभाऊ बोडखे\nराज्यसरकारने स्वतंत्र आयोग नेमुन स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीला पूर्ववत आरक्षण द्यावे- दत्ताभाऊ बोडखे\nआष्टी - मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्यसरकार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्यावतीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून यापुढें राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीना आरक्षण मिळणारच नाही यावर शिक्कामोर्तब केले. 4 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील धुळे, नंदुरबार, पालघर, वाशिम, अकोला व नागपुर येथील 19 जिल्हा परिषद सदस्यांना एकूण आरक्षणाच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही या विषयावरून अपात्र ठरविण्यात आले होते. या निर्णयाविरोधात मा.सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व लोकप्रतिनिधी यांच्यावतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. ती याचिका आज फेटाळण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजात असंतोषाचे वातावरण आहे. राज्यसरकारने स्वतंत्र आयोग नेमुन स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय म.फुले समता परिषद आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी केली आहे.\nआज सरकारकडून योग्य तो युक्तिवाद न झाल्यामुळे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबत झाले.त्यामुळे सरकारच्या ओबीसीबद्दल असलेल्या उदासीन व ओबीसी विरोधी धोरणामुळे झाले असा आमचा आरोप आहे. तीन पक्षांचे सरकार राज्यात आल्यापासुन समाजातील सर्वच वर्गावर अन्यायच होत आहे. सरकारनी मराठा समाजाचे आरक्षण योग्य बाजू न मांडता आल्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आली आणि आज ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण आपल्या चुकीच्या भूमिकेमुळे घालविले. 7 मे 2021 ला अध्यादेश (जीआर) काढून पदोन्नतिमधील अनुसूचित जाति,अनुसूचित जमाती, व्हिजेएनटी व एसबीसीचे आरक्षण रद्द केले. 2006 साली स्वरूपसिंह नाईक यांच्या समितिने दिलेल्या अहवालनुसार ओबीसींनाही पदोन्नतीत 19 टक्के आरक्ष��� देण्याचे हेतुपुरस्सरपणे टाळले. आजच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. 52 टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला मंडल आयोगाप्रमाने मिळालेल्या आरक्षणाला राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज गमवावे लागत आहे. राज्यातील ओबीसी समाज सरकारला कदापीही माफ करणार नाही. येणार्‍या काळात तिन्ही पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. अ.भा.म. फुले समता परिषद याबाबत पूर्णपणे संवैधानिक व लोकशाही मार्गाने संघर्ष करुन ओबीसी चें रद्द झालेले आरक्षण परत मिळवून देईर्यत शांत बसणार नाही असे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी दिलेल्या पत्रकात मागणी केली आहे. सरकारनी त्वरित एक स्वतंत्र आयोग नेमुन राज्यातील ओबीसीचीं स्वतंत्र जनगणना करावी व त्या जनगणनेच्या आधारावर लोकसंख्येच्या अनुपातात ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण बहाल करावे अन्यथा महात्मा फुले समता परिषद राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल असा ईशाराही दत्ताभाऊ बोडखे यांनी दिला आहे.\nटीम नगरी दवंडी at May 31, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/1-499-index-lenses-round-top-eyeglass-lenses-28-segment-product/", "date_download": "2021-06-23T23:08:10Z", "digest": "sha1:AAZGVR7XHYBZOKQZDJREKP7MIBLGA335", "length": 18676, "nlines": 275, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चीन 1.499 निर्देशांक लेन्स राउंड टॉप चष्मा लेन्स 28 सेगमेंट फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरर्स किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\n1.499 निर्देशांक लेन्सचा गोल शीर्ष चष्मा लेन्स 28 विभाग\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nमॉडेल क्रमांक: सीआर 39 1.499\nलेन्सचा रंग: स्पष्ट, स्पष्ट\nदृष्टी प्रभाव: गोल शीर्ष\nकॉरिडोर: डी 28 मिमी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: सीआर 39\nकोटिंग: यूसी, एचसी, एचएमसी\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार आतील: लिफाफे; बाह्य: पुठ्ठा; निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 1000 पीआर, 10 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 5000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\n1.499 निर्देशांक लेन्सचा गोल शीर्ष चष्मा लेन्स 28 विभाग\nअपवर्तक सूचकांक कॉरिडॉर लांबी कोटिंग अबे मूल्य\nविशिष्ट गुरुत्व संसर्ग मोनोमर उर्जा श्रेणी\n1) हा एक अतिशय सोयीस्कर प्रकारचा लेन्स आहे जो परिधानकर्त्यास एकाच लेन्सद्वारे जवळच्या आणि लांब पल्ल्याच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यास परवानगी देतो. -टॉप \"(एफटी) किंवा\" सरळ-शीर्ष \"(एसटी) बायफोकल्स.\n२) या प्रकारच्या लेन्सची रचना अंतरावरील वस्तू, जवळच्या अंतरावर आणि दरम्यानच्या अंतरामध्ये प्रत्येक अंतरासाठी असलेल्या शक्तीमध्ये संबंधित बदलांसह पाहण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nगोल टॉप लेन्सचे फायदे.\nपरिधान करणारे आसपासच्या गोष्टी गोल आकाराने पाहू शकतात आणि उर्वरित लेन्सद्वारे अंतर गोष्टी पाहू शकतात.\nजेव्हा ते दोघेही पुस्तक वाचतात आणि टीव्ही पाहतात तेव्हा परिधान करणार्‍यांना दोन भिन्न दृष्टि ग्लासेस बदलण्याची आवश्यकता नाही.\nजेव्हा जवळची वस्तू किंवा फार मोठी गोष्ट दोन्ही दिसतात तेव्हा परिधान करणारे लोक समान मुद्रा ठेवू शकतात.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण करण���यासाठी, कार्यशील आणि आपल्या दृष्टीचे दान वाढवा\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\nमागील: वाचन चष्मासाठी मल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह लेन्स\nपुढे: सेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक ग्रे आयग्लास लेन्स एचएमसी पूर्ण केले\n1.499 सीआर 39 एचएमसी ऑप्टिकल लेन्स\n1.499 Cr39 ऑप्टिकल लेन्स\nब्लॉको 1.499 यूसी मल्टीफोकल\nसीआर 39 1.499 एचटी 65 मिमी ऑप्टिकल लेन्स\nहॉट विक्री सीआर 39 1.499 एचटी 70 मिमी ऑप्टिकल लेन्स\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसि ...\nव्हाईट 1.499 इंडेक्स फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स व्यो ...\nव्हाइट 1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह 9 + 4 मिमी लहान सी ...\nपांढरा 1.56 प्रगतीशील मल्टी कोटिन शॉर्ट को ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/optical-lens/", "date_download": "2021-06-23T23:07:12Z", "digest": "sha1:3HNCPFLMQKIFNAAYXQJNFYMJPYMXFWJF", "length": 20466, "nlines": 352, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "ऑप्टिकल लेन्स फॅक्टरी, पुरवठादार - चीन ऑप्टिकल लेन्स उत्पादक", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल लेन्स एआर कोटिंग.\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: ब्लू कट\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: राळ, सीआर 39\nकोटिंग: यूसी, एचसी, एचएमसी\n1.56 फोटो ग्रे सिंगल व्हिजन लेन्स अँटी ब्लू लाइट एआर कोटिंग एनके 55 मटेरियल\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nदृष्टी प्रभाव: निळा कट\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: एनके 55\nब्लू कट 1.56 प्रगतीशील मल्टी कोटिन शॉर्ट कॉरिडोर 12 + 2 मिमी ऑप्टिकल लेन्स\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: ब्लू कट, यूव्ही 420\nकॉरिडोर: 12 + 2 मिमी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nअँटी ब्लू लाइट 1.61 एमआर -8 सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स एचएमसी\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: ब्लू कट, यूव्ही 420\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: एमआर -8\nकोटिंग: एचसी, एचएमसी, एसएचएमसी\nअँटी ब्लू लाइट 1.67 एमआर 7 एएसपी यूव्ही 420 सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स एचएमसी\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: ब्लू कट यूव्ही 420\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: एमआर -7\n1.59 एचएमसी पॉली कार्बोनेट ब्लू कट चष्मा लेन्स\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: ब्लू कट यूव्ही 420\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: पॉली कार्बोनेट\nफ्लॅट टॉप 1.56 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 चष्मा लेन्स एआर कोटिंग\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: छायाचित्र / तपकिरी\nदृष्टी प्रभाव: फ्लॅट टॉप\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: एनके 55\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 सीआर 39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिडॉर चष्मा लेन्स एचएमसी\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: छायाचित्र / तपकिरी\nकॉरिडोर: 12 + 2 मिमी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: एनके 55\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: छायाचित्र / तपकिरी\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: एनके 55\nस्पिन फोटो 1.61 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: एमआर -8\nस्पिन फोटो 1.67 फोटोक्रोमिक ग्रे एमआर -7 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोट��ंग\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: एमआर -7\nकोटिंग: एचसी, एचएमसी, एसएचएमसी\nव्हाइट 1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह 9 + 4 मिमी शॉर्ट कॉरिडॉर ऑप्टिकल लेन्स\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: स्पष्ट, स्पष्ट\nकॉरिडोर: 9 + 4 मिमी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\n123 पुढील> >> पृष्ठ 1/3\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9", "date_download": "2021-06-23T23:28:15Z", "digest": "sha1:NPPQVZE3S7W3NZNQVA2VXHZNTFWEO3XH", "length": 3476, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोह (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\n(मोह या पानावरून पुनर्निर्देशित)\nमोह (वृक्ष) - ग्रामीण भागातील एक बहूपयोगी वृक्ष, आदिवासींचे दैवत.\nमोह (भावना) - मानवी मनात उद्भवणारी एक भावना.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१८ रोजी ०८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; ��तिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-06-24T00:52:56Z", "digest": "sha1:5SYK3GBI7TTY57RIQRD2RO5VAYBCXPKG", "length": 11576, "nlines": 83, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "ज्या मुलीवर जीवापाड प्रे’म करत होता सलमान खान, आज तिचीच मुलगी झाली आहे 22 वर्षाची, पहा मुलीचा बो’ल्ड अंदाज… – NEWS UPDATE", "raw_content": "\nज्या मुलीवर जीवापाड प्रे’म करत होता सलमान खान, आज तिचीच मुलगी झाली आहे 22 वर्षाची, पहा मुलीचा बो’ल्ड अंदाज…\nज्या मुलीवर जीवापाड प्रे’म करत होता सलमान खान, आज तिचीच मुलगी झाली आहे 22 वर्षाची, पहा मुलीचा बो’ल्ड अंदाज…\nमित्रांनो, सुपरस्टार सलमान खान हा बॉलिवूडचा असा एक हिरो आहे ज्याने बर्‍याच कलाकारांना बॉलीवूड मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शनपासून ते रो’मँटिक या सर्व प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे.\nसलमान खानला कोण ओळखत नाही, तो आज ज्या टप्प्यावर आहे त्याठिकाणी कदाचितच कोणी दुसरे पोहोचू शकेल. पण सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. तरीही त्याने आजपर्यंत कोणाशीही लग्न केले नाही. आजपर्यंत तो सिंगल आहे, पण सलमान खान आता 53 वर्षांचा आहे.\nआज आम्ही तुम्हाला एका मुलीविषयी सांगनार आहोत जिच्याशी सलमान खानला लग्न करायचे होते आणि पण आज तिची मुलगीच 22 वर्षांची आहे. ज्या मुलीबद्दल आपण बोलत आहात ती शाहीन असून, ती प्रसिद्ध अभिनेत्री सयेशा सैगलची आई आहे.\nअशी बातमी आहे की शाहीन आणि सलमानची प्रे’मक’हाणी त्यांच्या कॉलेजच्या काळातली होती. शाहीनच्या कॉलेजबाहेर सलमान खान तिची वाट बघत तासन्तास उभा राहयचा. पण नंतर संगीता बिजलानीमुळे त्यांचे सं’बं’ध तु’टले.\nसलमानला मैने प्या’र किया या चित्रपटाने स्टारडम मिळण्यापूर्वीच या दोघांमध्ये प्रे’मसं’बं’ध निर्माण झाले होते आणि ते लग्नदेखील करणार होते. सलमानला शाहीनच्या घरचे लोक आपल्या घरातल्या व्यक्तीसारखेच समजायचे आणि सलमानचे कुटुंबही शाहीनला आपल्यातीलच एक समजायचे.\nत्यामुळे हे दोघे नक्कीच लग्न करणार असा स���्वांचाच समज झाला होता. पण, नंतर सलमानच्या आयुष्यात संगीता बिजलानी आल्याने त्यांचा ब्रे’कअप झाला. त्यानंतर सलमानचे नाव शाहीन समोर कधीच काढले गेले नाही.\nलेखक विश्वदीप घोष यांनी सलमानची बायोग्राफी लिहिली आहे. त्यात त्यांनी शाहीन व सलमानच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, सलमानने शाहीनला ग’र्लफ्रेंड म्हणून कुटुंबीयांना भेटवले होते. दोघांच्या घरच्यांनी त्यांना परवानगी दिली होती.\nपरंतु प्रसिध्द मॉ’डेल आणि 1980 मध्ये मिस इंडिया राहिलेली संगीता बिजलानी या नात्याच्या मध्ये आली. त्या दिवसांत संगीता बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत झालेल्या ब्रे’कअपनंतर एकटी पडली होती. ती नेहमी सी रॉक हॉटेलच्या हेल्थ क्लबमध्ये दिसत होती.\nसलमान शाहीनसोबत तिथे जात होता. सलमान हळूहळू शाहीनला सोडून संगीतामध्ये रमला आणि शाहीन त्याच्यापासून दूर होत केली. सलमानसोबतच्या ब्रे’कअपनंतर शाहीनने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ती एअरलाइन कंपनीमध्ये कामाला लागली.\nतिथे तिची ओळख विक्रम अग्रवाल याच्याशी झाली. शाहीनने विक्रमशी लग्न केले असून तिला दोन मुले आहेत. यातील तिची मुलगी आता 22 वर्षांची असून तिचे नाव सयेशा असे आहे. सयेशा देखील सध्या चित्रपट क्षेत्रात आहे. ती लवकरच अभिनेत्री बनणार आहे.\nसलमान च्या फिल्मी करीयर बद्दल बोलायचे म्हणले तर, सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक सुपरहि-ट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमानच्या वॉ’टेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या चित्रपटांनी २०० को’टींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. सलमानची लोकप्रियता प्रचंड असून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jiremalisamaj.com/AboutusJireBhushan.aspx", "date_download": "2021-06-23T23:54:43Z", "digest": "sha1:Q2OZWLIJLOQWJMF2LAXM6GDH5EM7PIKZ", "length": 6587, "nlines": 36, "source_domain": "jiremalisamaj.com", "title": "Wel-Come to Jire Mali Samaj", "raw_content": "\nसोयरीक २०२० च्या पुस्तकाबदल\nजिरेमाळी समाज सेवा संघ- एक दृष्टीक्षेप\nजिरेभूषण - समाजाचे मुखपृष्ठ\nसमाजाच्या हिताच्या शासकिय योजना\nसंस्थेने हाती घेतलेले नवीन प्रकल्प\nसंस्थेच्या हाती आगामी प्रकल्प\nसमाजाच्या हितार्थ कार्यरत संस्थांची माहिती\nसंस्थेकडुन सुचना व मार्गदर्शन\nजिरेभुषण - समाजाचे मुखपृष्ठ\nजिरेमाळी समाज सेवा सघांच्या उद्दिष्ठानुसार समाजाचे एक मुखपत्र असावे असा निर्णय घेण्यात आला. या मुखपत्राद्वारे राज्यातील ठिक-ठिकाणच्या समाजबांधवांपर्यंत संस्थेच्या उपक्रमांची तसेच समाजातील दैनंदिन घडामोडी, घटना पोहचविण्याचा हेतु डोळ्यासमोर ठेवण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने जिरेमाळी समाज सेवा संघाचा एक उपक्रम म्हणून प्रथम १ जुन २००८ रोजी सगरवैभव व त्यानंतर संस्थेच्या संपुर्ण अधिपत्याखाली जिरेभुषणची नोव्हेंबर २००८ पासुन सुरुवात करण्यात आली. जिरेभुषणद्वारे आपणा सर्वांच्या सहकार्याने राज्यातील सर्व ठिकाणच्या प्रत्येक गावातील समाज बांधवांपर्यंत पोहचण्याचा संस्थेचा मानस आहे.\nमुखपत्र सुरु रहावे त्यासाठी -\nराज्यस्तरीय स्तरावर सुरु करण्यांत आलेले जिरेभुषण हे समाजाचे मुखपत्र कायमस्वरुपी सुरु रहावे ही आपणा सर्वांची आंतरिक इच्छा व काळाची गरज आहे. कुठलेही मुखपत्र सुरु ठेवण्यासाठी त्यासाठी येणारा खर्च नियमित भागविणे आवश्यक आहे. मुखपत्र सुरु करतांना या बाबींचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार हा खर्च जिरेभुषणच्या आजिव सदस्य वर्गणीतून मिळणाऱ्या व्याजातून व जाहिरातीमधून भागविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nजिरेभुषण अंक नोव्हेंबर २००८ पासुन सुरु आत्तापर्यंत ६ अंक प्रकाशीत.\nआत्तापर्यंत एकुण ३२५ आजिव सदस्य झालेले आहेत. जिरेभुषण कायमस्वरुपी सुरु राहण्यासाठी किमान १००० सदस्यांची आवश्यकता.\nनिर्धारित आजीव सभासद संख्या न झाल्यामुळे अंक कायमस्वरुपी चालविण्यात अडचणी येऊ शकतात.\nसध्या जिरेभुषण त्रैमासिक आहे. त्याचा वितरणाचा खर्च जास्त आहे. पोस्टल रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी मासिकाच्या स्वरुपात प्रकाशन आवश्यक.\nत्यासाठी नियमितपणे लेख, आर्थिक भार पेलण्यासाठी समाजबांधवांकडून जाहिराती व सदस्य संख्या वाढविणे गरजेचे आहे.\nजिरेभुषणमध्ये राज्यातील सर्व भागांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी सर्व भागातून नियमितपणे प्रसिध्दी योग्य लेख, प्रबोधनात्मक लेख, दैनंदिन ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या इ. प्रकाशनासाठी अपेक्षीत आहे.\nजिरेभुषणच्या संपादक मंडळावर काम करण्यासाठी समाजातील प्रतिभाशाली समाजबांधवांनी समाजहिताच्या दृष्टीकोनातून जिरेभुषणसाठी लेख, जाहिराती व आजीव सभासद मिळविण्याचे उद्यिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढे यावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tourist-bus-by-pcmc/", "date_download": "2021-06-24T00:47:19Z", "digest": "sha1:HNOMMVNYIZT56POVFNHZXDZQLILA4Z2E", "length": 3226, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tourist bus by pcmc Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरु होणार; भोसरी व निगडी चौकातून सकाळी नऊ वाजता सुटणार बस\nएमपीसी न्यूज - पुणे शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीएलकडून दोन वातानुकूलित बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याची क्षमता 32 आसनाची आहे. प्रती व्यक्ती अंदाजे 400 ते 500 रूपये शुल्क असणार आहे.…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त स���सायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/05/02/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-23T23:38:07Z", "digest": "sha1:ADTU6UVQVK4UFFSHGIVR4EVFEYMCWD4V", "length": 16508, "nlines": 303, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "मराठी भाषा मध्ये ईतर शब्द येतात !वसुधा चिवटे | वसुधालय", "raw_content": "\nमराठी भाषा मध्ये ईतर शब्द येतात \nमराठी भाषा मध्ये ईतर शब्द \nआपण सामान आणायला चाललो तर शॉपिंग ला चाललो म्हणतो \nदादां भाऊ च्या ऐवजी भय्या म्हणतात \nचुकल म्हणण्या ऐवजी सॉरी म्हणतात \nकार्यालय ऐवजी ऑफिस म्हणतात \nमाझ्या मुठी त मराठी भाषा आहे म्हणण्या ऐवजी मेरे मुठ्ठी मे मराठी भाषा है म्हणण्या ऐवजी मेरे मुठ्ठी मे मराठी भाषा है \nमराठी भाषा सक्ती करायला हवी अस म्हणण्या ऐवजी कंपलसरी करायला हवी म्हणतात \nछायाचित्र ऐवजी फोटो म्हणतात \nदूरध्वनी ऐवजी फोन म्हणतात \nरस्त्ता च्या ऐवजी रोड म्हणतात \nपावती च्या ऐवजी रिसीट म्हणतात\nआई चा दिवस तर MOM DAY म्हणतात\nरोजनिशी च्या ऐवजी डायरी म्हणतात \nसरकारी फोन ऐवजी ल्याड लाईन म्हणतात \nअसे खूप शब्द मराठी वापरले जातात \nमहाराष्ट्र मराठी भाषा राहणार मराठी शब्द शिका बोला \nयावर आपले मत नोंदवा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« एप्रिल जून »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/corona-infection-is-on-the-rise-in-baramati", "date_download": "2021-06-24T00:25:13Z", "digest": "sha1:PO7DGBCSJBKQIPPAB5PCF6DO5EEKG7FL", "length": 19226, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बारामतीकरांनो, काळजी घ्यायलाचा हवी, कारण...", "raw_content": "\nबारामतीकरांनो, काळजी घ्यायलाचा हवी, कारण...\nबारामती : दहा दिवसांहून अधिक काळ उलटूनही बारामतीतील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याने सर्वांचीच चिंता वाढू लागली आहे. लॉकडाऊन करुनही कम्युनिटी स्प्रेड थांबलेला नसून या वाढणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देताना प्रशासनाची दमछाक होऊ लागली आहे. बारामतीत काल केलेल्या (ता. 17) 749 तपासण्यांपैकी आज 307 जण पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान तब्बल 305 नमुन्यांचे अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहेत. एकूण केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण आज 41 टक्क्यांवर पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे. अशाच पध्दतीने जर लोक पॉझिटीव्ह येत राहिले तर आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल अशी भीती आता व्यक्त होत आहे. बारामतीतील तपासणी केलेल्या शंभर जणांच्या नमुन्यांपैकी तब्बल 40 नमुने पॉझिटीव्ह येत असल्याने झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे.\nहेही वाचा: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले\nबारामतीतील रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने 15 हजारांच्या दिशेने जात आहे. बारामतीत कालपर्यंत 13681 रुग्णसंख्या होती, त्या पैकी 10549 रुग्ण बरे झाले होते तर आजपर्यंत 210 लोक यात मृत्यूमुखी पडले आहेत.\nनातेवाईक रडकुंडीला-अनेक रुग्णांचा एचआरसीटीचा स्कोअर हा पंधराहून अधिक असून त्यांना रेमडेसिवीर इं��ेक्शनच उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक रडकुंडीला आले आहेत. अनेक मान्यवरांना सातत्याने फोनवरुन या इंजेक्शनच काहीतरी बघा हो...नाहीतर आमचा पेशंट दगावेल, अशी आर्त याचना केली जात आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत असताना दुसरीकडे तुलनेने या इंजेक्शनचा पुरवठा तोकडा असल्याने अनेकांच्या जीवावर बेतेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nहेही वाचा: कोरोनाच्या नियंत्रणासाठी अठरा वर्षांवरील सर्वांचं लसीकरण हाच पर्याय - अमोल कोल्हे\nतीनशेच्या टप्प्यात दररोज वाढणा-या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडवरही मर्यादा येऊ लागल्याने प्रशासन अधिक चिंतेत आहे. शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयातील 150 खाटांच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरु असून ते पूर्ण झाल्यावर काहीसा दिलासा मिळेल, पण तो पर्यंत रुग्णांना ऑक्सिजनचे बेड कोठून दयायचे असा यक्षप्रश्न प्रशासनापुढे आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. बारामतीतील काही खाजगी डॉक्टरांच्या सेवा कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.\nहेही वाचा: कोरोनाच्या नियंत्रणासाठी अठरा वर्षांवरील सर्वांचं लसीकरण हाच पर्याय - अमोल कोल्हे\nकोविड केअर सेंटरमधील क्षमताही दिवसागणिक वाढवली जात असताना रुग्ण संख्याच वेगाने वाढू लागल्याने या यंत्रणेवरही ताण येऊ लागला आहे ही वस्तुस्थिती आहे. बारामतीत काहीही झाले तरी रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवाचे रान करीत आहेत. आम्ही आमच्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करुन सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. –किरण गुजर, ज्येष्ठ नगरसेवक बारामती.\nबारामतीत विनाकारण फिरणाऱ्यांकडूनच वाढतोय कोरोना संसर्ग\nबारामती : ...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विनाकारण रस्त्यावर येणा-यांची पोलिसांनी आज चौकातच अँटीजेन तपासणी केली. शहरात विविध ठिकाणी 125 जणांच्या तपासणीत 12 जण पॉझिटीव्ह आढळले. या बाराही जणांना आपण पॉझिटीव्ह असू याची यत्किंचीतही कल्पना नव्हती पण ते कोरोनाचा प्रसाद लोकांना वाटत\nकोरोना काळात विकसित झाला लोकसहभागाचा बारामती पॅटर्न...\nबारामती : ���ोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एकीकडे प्रशासन स्तरावर उपाययोजना सुरु असताना बारामतीत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने लोकसहभागातून मोठे काम उभे राहिले आहे. हा बारामती पॅटर्न राज्यभर राबविला तर कोरोना रुग्णांना निश्चित दिलासा मिळू शकतो. संकटात बारामतीकर एक हो\nरिलायन्सचा रुग्णवाहिकांना मोठा दिलासा, करणार मोफत डिझेलपुरवठा\nबारामती : रिलायन्सच्या वतीने देशभरात रुग्णवाहिका, ऑक्सिजन टॅंकर तसेच ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोफत डिझेल पुरवठा करण्यात येणार आहे. बारामतीतील रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर कालपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती रोहित सराफ यांनी दिली.\nदुग्धउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात\nवालचंदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना (dairy farmers)बसला आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या (dairy product) मागणीमध्ये घट झाल्यामुळे दुधाचे दर दोन महिन्यामध्ये लिटरला ६ रुपयांनी कमी झाले आहेत. तर पशुखाद्याच्या (animal feed) कच्या मालाचे दर वाढल्याने पशुखाद्याचे दराम\nपुणे : ग्रामीण प्रशासनाने कोविडबाबत सतर्क रहावे : गृहमंत्री\nतळेगाव ढमढेरे : कोविडची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, सरकार सर्वोत्परी मदत करील, नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. पुणे येथील शासकीय विश्रामगृहात कोरोनाविषयी आयोजित केलेल्या ३९ गावातील आ\nपुणे : कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी पिसर्वेकरांनी जमा केले पावणेदोन लाख\nमाळशिरस : आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गावातील एका होतकरू तरुण शेतकऱ्यावरती कोरोनाने आघात केला. त्याला उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन पिसर्वे ग्रामस्थांनी एकत्र येत पावणे दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून एक आदर्श समाजासमोर उभा केला आहे.\nकुंटुंबातील तिघांचा मृत्यू तरीही 'त्या' रणरागिणी डगमगल्या नाहीत...\nवालचंदनगर : धाडस, इच्छा शक्ती असले तर कोरोनावरती सहज मात करता येवू शकते. वालचंदनगरमधील पिसाळ कुंटूबातील कमल सदाशिव पिसाळ (वय ८०) अलका सतिश पिसाळ (वय ३४) व अनिता सचिन पिसाळ (वय २४) महिलांनी हे दाखवून दिले असून कोरोनावरती यशस्वी मात केली. अलका पिसाळ यांनी कोरोनावरती मात केल्यानंतर कुंटूबाल\n'जुन्नरला सलून दुकाने पाच जूनपासून सुरू करणार'\nजुन्नर : जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्थेने सलून व पार्लर दुकानांवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आम्हाला शुक्रवार दि.४ जून पर्यंत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अन्यथा सलुन व्यवसायिक दि. ५ जून रोजी दुकान सुरु करतील यानंतर प्रशासनान\nपन्नास रुपयांत मिळणाऱ्या तीन कोंबड्यांचा सध्याचा दर जाणून घ्या\nपारगाव : कोरोनो विषाणू तसेच चिकनचा काहीही संबध नसला तरी पोल्ट्री व्यवसायिकांवरील कोरोनाचे शुक्लकाष्ठ काही संपता संपेना मागील वर्षी लॉकडाउनमध्ये केवळ अफवेने नागरिकांनी चिकन खाणे बंद केल्याने पोल्ट्री व्यवसायिकांना अवघ्या 50 रुपयांत तीन कोंबड्या विकण्याची वेळ आली होती. या वर्षीच्या लॉकडाउनमध\nपुण्यातील तरुणाचा ‘अन्नपूर्णा’वर झेंडा\nपारगाव : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील डॉ. सुमीत सुरेश मांदळे या तरुणाने जगातील दहावे उंच शिखर असलेल्या अन्नपूर्णा-१ (उंची ८०९१ मीटर) यशस्वीरीत्या सर करून गावच्या शिरपेरात मानाचा तुरा रोवला. पुण्यातील ‘गिरीप्रेमी’ संस्थेचे उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुमीत मांदळे, भूषण हर्षे, ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_15.html", "date_download": "2021-06-23T23:57:51Z", "digest": "sha1:DDL2XR2N25VS5OA4M3FLBBSUFOSXSIJT", "length": 5141, "nlines": 66, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "केडगांव देवी परिसरामध्‍ये दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्‍यात यावे- माजी सभापती मनोज कोतकर", "raw_content": "\nHomeCityकेडगांव देवी परिसरामध्‍ये दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्‍यात यावे- माजी सभापती मनोज कोतकर\nकेडगांव देवी परिसरामध्‍ये दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्‍यात यावे- माजी सभापती मनोज कोतकर\nअहमदनगर – केडगांव उपनगर हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर असून या भागामध्‍ये मोठया प्रमाणात लोकवस्‍तीचा विस्‍तार झाला आहे. गेल्‍या महिन्‍याभरापासून केडगांव मध्‍ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. याचबरोबर दुर्देवाने अनेकांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले आहे; केडगांव मधील नागरिक मळयांमध्‍ये मोठया प्रमाणात राहत असून एकच आरोग्‍य केंद्र असून या ठिकाण��� लसीकरण केंद्र सुरू आहे. या ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा विषाणू हा संसर्ग विषाणू असल्‍यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्‍याची भिती आहे. तरी केडगांव देवी परिसरामध्‍ये दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्‍याची मागणी आयुक्‍त शंकर गोरे माजी स्‍थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केली आहे. याबरोबर ऑनलाईन रजिस्‍टर नांव नोंदणीमुळे नागरिकांमध्‍ये मोठया प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. तरी लसीकरण केंद्रावरच नांव नोंदणी करून लस देण्‍यात यावी.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/realme-8-price", "date_download": "2021-06-23T23:00:08Z", "digest": "sha1:L7PWRW2LUQOPA6SG5BZS3YY6GCUXJEYA", "length": 12561, "nlines": 236, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nRealme 8 series मधील स्मार्टफोन्सवर 1999 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट\nस्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने (Realme) भारतात Realme 8 Series चे दोन स्मार्टफोन Realme 8 Pro आणि Realme 8 लॉन्च केले आहेत. ...\nRealme 8 series मधील दोन ढासू स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nस्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने (Realme) आज भारतात Realme 8 Series चे दोन स्मार्टफोन Realme 8 Pro आणि Realme 8 लॉन्च केले आहेत. ...\nSpecial Report | पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट, 14 अधिकारी, 22 कमांडोंचा सहभाग\nSpecial Report | काश्मीरप्रश्नी मोदींनी बोलावली बैठक, पाकच्या बगलबच्चांना धसका\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nSpecial Report | ईडी बोलावते एका प्रकरणासाठी पण चौकशी इतर प्रकरणांची करते : प्रताप सरनाईक\nSpecial Report | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ व्हायरल, अनिल परबांना क्ली��� चिट\nAshish Shelar | शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला कुडतडलं, शेलारांचा थेट निशाणा\nSpecial Report | निवडणुका झाल्यास सर्व उमेदवार ओबीसी देणार, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल\nSpecial Report| आव्हाडांच्या ड्रिम प्रोजेक्टला स्थगितीनंतर 24 तासात मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल\nPHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय करु शकता शॉपिंग; अशा प्रकारे ईएमआयवर करु शकता खरेदी\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट\nPHOTO | पोस्ट ऑफिसच्या 7 सुपरहिट योजना; तयार करू शकता बिग बँक बॅलन्स, जाणून घ्या डिटेल माहिती\nफोटो गॅलरी8 hours ago\nPhoto : ‘आखों के राज़ आंखे ही जाने…’, अभिनेत्री गायत्री दातारचे सुंदर फोटो\nफोटो गॅलरी9 hours ago\nPhoto : ‘धाकड’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी अर्जुन रामपालचं व्हेकेशन, गर्लफ्रेंड आणि मुलासोबत फोटो शेअर\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : तापसी पन्नूच्या व्हेकेशनचे हटके फोटो, आता म्हणाली ‘बॅग पॅक करण्याची वेळ आली…’\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम\nफोटो गॅलरी11 hours ago\n… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO | ‘बाण हायकर्स’चा स्तुत्य उपक्रम, भिवपुरीच्या जंगलात ट्रेकर्स ग्रुपने राबवली वृक्षारोपण मोहीम\nअन्य जिल्हे12 hours ago\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे4 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद ��्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://ahmdngr.com/archives/515", "date_download": "2021-06-23T23:03:49Z", "digest": "sha1:N2VJ47NOXGA476J47JGDBCBVQKQE7UQF", "length": 21398, "nlines": 65, "source_domain": "ahmdngr.com", "title": "लोकनेते निलेश लंके – AHMDNGR", "raw_content": "\nप्रकाश केसरी 12 May 2021 Leave a Comment on लोकनेते निलेश लंके\nनिलेश लंके नेमके कोण आहेत आणि\nसध्या ते का चर्चेत आहेत\nसध्या सोशल मीडियावर अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे.\nलंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलं आहे. या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील आहेत. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हीडिओ समोर आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कामाचा आढावा घेणाऱ्या अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे व्हायरल होणारे निलेश लंके नेमके आहेत तरी कोण\n▪️कोण आहेत निलेश लंके\nनिलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला.\nलंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटीआय केलं आहे. काहीकाळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटे हॉटेल देखील सुरु केलं. परंतु काही काळाने ते बंद केलं. त्यांनंतर त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.\n▪️शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात\nनिलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली. वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली.\nपण 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.\n▪️27 फेब्रुवारी 2018 च्या सभेत काय झालं\nशिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे 27 फेब्रुवारी 2018 या दिवशी पारनेरच्��ा दौऱ्यावर होते. तसंच त्यांची सभा देखील आयोजित करण्यात आली होती. या दौऱ्याच्यावेळी गोंधळ झाला.\nया घटनेविषयी बीबीसी मराठीने दैनिक लोकमतचे अहमदनगरचे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांच्याकडून जाणून घेतलं. सुधीर लंके आणि निलेश लंके यांच्या आडनावात जरी साम्य असलं तरी दोघांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही.\nसुधीर लंके सांगतात, “फेब्रुवारी 2018 रोजी उद्धव ठाकरे पारनेरमध्ये आले होते. ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ झाला. काही कार्यकर्ते ठाकरे यांच्या गाडीसमोर आडवे झाले. दगडफेक देखील झाली होती. या दौऱ्याला गालबोट लावण्याचं काम निलेश लंके यांनी केले असा आरोप विजय औटी यांनी केला. तर लंके यांना बदनाम करण्यासाठी विजय औटी यांनीच हे घडवून आणल्याचं लंके यांचं म्हणणं होतं. या घटनेनंतर लंके यांना पक्षातून काढण्यात आलं.”\nराजनाथ सिंह, शरद पवार यांच्याबरोबर निलेश लंके\nविजय औटी आणि निलेश लंके यांच्यामध्ये सुरु झालेल्या वादाबाबत सांगताना सुधीर लंके म्हणाले, “निलेश लंके हे औटी यांचे कार्यकर्तेच होते. लंकेंचा जनसंपर्क मोठा होता. दोघांच्या कामाची पद्धत वेगवेगळी आहे. लंके थेट लोकांमध्ये मिसळतात तर औटी त्याअर्थाने सोफेस्टिकेटेड नेते आहेत.\nलंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या. परंतु पुढे त्यांना नियोजन समितीवर न घेतल्याचा राग लंके यांना होता. लंके यांना देखील नेतृत्व करण्याची महत्त्वकांक्षा होती. तर लंके यांना अशी महत्त्वकांक्षा आहे हे औटी यांच्या लक्षात येत होतं. त्यामुळे देखील त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. लंके यांच्या कार्यकर्त्यांना औटी डॉमिनेट करत आहे असं देखील लंके यांना वाटत होतं.”\n▪️लंकेमुळे महाविकास आघाडीत वाद\nशिवसेनेतून काढल्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019 ची विधानसभा निवडणुक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि ते निवडून आले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 4 जुलैला पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. ‘आमचा विरोध स्थानिक माजी आमदारांना आहे उद्धव ठाकरेंना नाही’ असं त्यावेळी त्या नगरसेवकांनी स्पष्ट केलं होतं. बंडखोरी करणारे नगरसेवक हे निलेश लंके यांचे जुने कार्येकर्ते होते. ‘आम्ही निलेश लंके यांच्यासोबत राहणार पुन्हा शिवसेनेत जाणार नाही,’ असं या नगरसेवकांचं त्यावेळी म्हणणं होतं.\n6 जुलै रोजी शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. 7 जुलैला शिवसेनेच्या अधिकृत सुत्रांच्या हवाल्यानं उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पाच नगरसेवक पुन्हा पक्षात पाठविण्यासाठी अजित पवरांकडे निरोप पाठवल्याचं वृत्त आलं. त्यानंतर ‘आम्ही परत जाणार नाही’ असे म्हणणारे नगरसेवक मुंबईत पोहोचले, त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि नंतर मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे ज्या लंकेंसाठी या नगरसेवकांनी शिवसेना सोडली होती तेच लंके या नगरसेवकांना घेऊन मातोश्रीवर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी घेऊन गेले होते.\nकोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळण्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरु केलं आहे.\nसर्व सोयी सुविधा असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणाची तसंच उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम देखील इथं आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ढाकेश्वरमध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर त्यांनी सुरु केलं होतं. त्याचं उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.\nकोव्हिड सेंटरबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले, “14 एप्रिलला हे कोव्हिड सेंटर सुरु केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत अडीच हजार रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. इथं रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक रुग्णांचे मृत्यु होतात त्यामुळे त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम देखील येथे आयोजित करण्यात येतात.”\nकोव्हिड सेंटरमध्ये जाऊन लंके रुग्णांची विचारपूस करतात. तसंच ते या कोव्हिड सेंटरमध्येच रुग्णांसोबत राहतात, त्याची भीती वाटत नाही का, या सगळ्याबाबत त्यांना विचारले असता लंके म्हणाले, “मी घाबरून घरात बसलो असतो तर हो रुग्ण क���ठे गेले असते. त्यांना धीर देण्यासाठी मी त्यांच्यात जातो. या काळात समाज सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.”\n▪️सामाजिक काम की स्टंटबाजी\nनिलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी कोव्हिड सेटर्स सुरु केलीच परंतु रुग्णांची देखभाल करण्यासाठी ते त्याच कोव्हिड सेंटरमध्ये झोपत होते. कोव्हिड सेंटरमध्ये जमिनीवर झोपल्याचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता.\nअसाच आमदार निवासामधील एक फोटोदेखील समोर आला होता. तिथं देखील लंके यांचे कार्यकर्ते बेडवर झोपले होते तर लंके जमिनीवर. त्यांच्या या फोटोंमुळे त्यांचे कौतुक करण्यात आले तर दुसरीकडे ते प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली.\nनिलेश लंके यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, “ज्यांना ही स्टंटबाजी वाटते त्यांनी इथं येऊन काय काम सुरू आहे ते पहावे. घरात बसून टीका करणे सोपं आहे. टीका करणाऱ्यांनी एकातरी रुग्णाची भेट घेतली असेल का, कोरोना रुग्णांमध्ये मिसळून काम करणं सोपं नाही.”\nनिलेश लंके यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत पत्रकार सुधीर लंके यांनी देखील मत व्यक्त केलं ते म्हणाले,\n“जे पटकन लोकांमध्ये मिसळतात असे पुढारी लोकांना आवडतात. तो नेत्यांच्या शैलीचा भाग असतो. लंके कोणालाही लगेच भेटतात. ते गाडीतून उतरल्यानंतरही कोणीही त्यांच्याशी जाऊन बोलू शकतं. कोव्हिड सेंटरमध्ये देखील ते रुग्णांची जातीने विचारपूस करतात त्यांची ऑक्सिजन पातळी तपासतात. याला कोणी स्टंटबाजी म्हणू शकेल पण त्यांच्या या कामात सातत्य आहे. ते याच ठिकाणी असे वागतात असं नाही तर प्रत्येक कार्यक्रमात ते असेच थेट लोकांना जाऊन भेटतात. त्यामुळे मला ही स्टंटबाजी वाटत नाही.”\n▪️कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करण्याची शैली\n“निलेश लंके पुढाऱ्यासारखे वागत नाहीत. ते सामान्य नागरिकांमध्ये लगेच मिसळतात. त्यांच्या याच काम करण्याच्या शैलीमुळे त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडल्याचं सुधीर लंके सांगतात. त्यांच्या कोव्हिड सेंटरमधील पेशंटची आपुलकीने विचारपूस करतात त्यामुळे नागरिकांना देखील त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटतो,” असं देखील सुधीर लंके यांना वाटतं.\nदैनिक पुढारीचे अहमदनगरचे प्रतिनिधी केदार भोपे हे देखील लंके यांच्या कार्याचं असंच वर्णन करतात. भोपे यांच्यामते लंके यांची कार्यकर्त्��ांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत आहे.\n“ग्राऊंड लेवलला जाऊन ते काम करतात. इतर आमदारांप्रमाणे व्हीआयपी कल्चर लंके यांच्याकडे दिसून येत नाही. त्यांनी त्यांच्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केली त्यामुळे अनेक लोक त्यांना जोडले गेले आहेत,” असं देखील भोपे यांना वाटतं.\nकोविडपश्चात होणारे आजार →\n← युद्धाचे नगारे, आक्रमणाच्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/india-corona-vaccination-news-and-updates-india-will-have-216-crore-doses-from-august-to-december-instead-of-two-vaccines-we-will-get-eight-options-128491125.html", "date_download": "2021-06-23T23:57:00Z", "digest": "sha1:5WVCQS4ASCEBSBRPTUX2D4JQO45EI5S6", "length": 7055, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "india corona vaccination news and updates, india will have 216 crore doses from August to December | ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस; दोन लसींऐवजी मिळणार आठ पर्याय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलसीकरण योजना:ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस; दोन लसींऐवजी मिळणार आठ पर्याय\nलसीचा तुटवडा जाणवणार नाही : केंद्र सरकारचा दावा\nलसीच्या तुटवड्यावरून राज्यांच्या तक्रारी पाहता कंेद्राने डिसेंबर २०२१पर्यंतच्या लस उपलब्धतेचा आराखडाच जाहीर केला आहे. केंद्राने केलेल्या दाव्यानुसार ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान देशात २१६ कोटी डोस मिळतील. देशातील ९५ कोटी नागरिकांसाठी ही लस पुरेशी असेल. सध्या देशात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोनच लसी आहेत. डिसेंबरपर्यंत या दोन्हीशिवाय लसीचे आणखी सहा पर्याय असतील.\nदरम्यान, २ ते १८ वयोगटासाठी लसीच्या चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. पाच-सहा महिन्यांत या वयोगटासाठी लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९चे (नेगव्हॅक) प्रमुख प्रो. व्ही. के. पॉल यांच्यानुसार, भारतात ऑगस्ट ते डिसेंबर-२०२१ पर्यंत लसीचे २१६ कोटी डोस उपलब्ध होण्याची आशा आहे. कंपन्यांशी चर्चेनंतर ही संख्या निश्चित झाली आहे.\nस्पुटनिक-व्ही लस पुढील आठवड्यापर्यंत, डिसेंबरपर्यंत याचे १५.६ डोस आणि सर्वाधिक ७५ कोटी डोस सीरमच्या कोविशील्डचे मिळतील\nरशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीची पुढील आठवड्यात देशात विक्री सुरू होऊ शकेल. डिसेंबरपर्यंत हे १५.६ कोटी डोस मिळतील, असे मानले जाते. याचे उत्पादन व वितरण भारतात डॉक्टर रेड्डीज लॅबकडे आहे. या योजनेनुसार सीरमच्या कोविशील्डचे सर्वाधिक ७५ कोटी डोस तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचेही ५५ कोटी डोस मिळतील. सीरम कोविशील्डशिवाय दुसरी नोव्हावॅक्स लसही आणणार आहे. तर, भारत बायोटेकही आपली नाकातून टाकावयाची लस बाजारात उतरवत आहे. शिवाय, बायो-ई व झायड्स कॅडिलाच्या लसीही येतील.\nडिसेंबरपर्यंत कुणाच्या किती लसी उपलब्ध होणार...\nझायडस कॅडिला ​​​​​​​ 5\nसीरमची नोव्हावॅक्स ​​​​​​​ 20\nभारत बायोटेकची नोझल ​​​​​​​\nभारत बायोटेक तंत्रज्ञान देण्यास तयार : प्रो. पॉल\nनेगव्हॅकचे प्रमुख प्रो. व्ही. के. पॉल म्हणाले, आयसीएमआरसोबत तयार केलेल्या भारत बायोटेकच्या लसीचे तंत्रज्ञान जाहीर करू, परंतु अशी विशिष्ट सुविधा आणि तंत्र असलेल्या लॅब देशातील कंपन्यांकडे खूपच कमी आहेत.\nकोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर आता १२-१६ आठवडे\nकोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर आता ६-८ आठवड्यावरून १२-१६ आठवडे करण्यात आले आहे. “एनटागी’च्या या प्रस्तावाला केंद्र सरकारनेही मंजुरी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pakistan-terror-attack-baluchistan-gwadar-five-star-hotel-kaa-372433.html", "date_download": "2021-06-23T23:24:29Z", "digest": "sha1:YCXVXBQXEE5NRHZBHWZ4XJH3ZT2CM7I7", "length": 16593, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING NEWS : पाकिस्तानात दहशतवादी हल्ला | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nBREAKING NEWS : पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nOnline अभ्यासासाठी आंबे विकणाऱ्या चिमुरडीच्या हातात अखेर पडला मोबाइल, News18 लोकमत डिजिटलच्या बातमीचा सुखद इम्पॅक्ट\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\n लग्नाच्या वरातीत उधललेल्या नोटा गोळा करायचा हा भन्नाट ‘जुगाड’ पाहा; VIDEO होतोय VIRAL\nBREAKING NEWS : पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला\nपाकिस्तानमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला आहे. बलुचिस्तानच्या ग्वादरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिरेकी घुसले.\nइस्लामाबाद, 11 मे : पाकिस्तानमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला आहे. बलुचिस्तानच्या ग्वादरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिरेकी घुसले आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. या हॉटेलमध्ये 3 अतिरेकी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे. हे अतिरेकी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे. पर्ल काॅन्टिनेन्टल या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा हल्ला झाला. सशस्त्र अतिरेक्यांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार सुरू केला.\nश्रीलंकेच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हल्ला\nकाही दिवसांपूर्वी श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात फाइव्ह स्टार हॉटेलना लक्ष्य करण्यात आलं होतं. पाकिस्तानमधल्या या हल्ल्यातही अतिरेक्यांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार केला. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमाराला काही अतिरेकी हॉटेलमध्ये घुसल्याची बातमी आली. यानंतर विशेष सुरक्षा यंत्रणांनी या हॉटेलमध्ये कारवाई सुरू केली. सुरक्षा यंत्रणांनी पर्ल काॅन्टिनेन्टल हे हॉटेल रिकामं केल्यामुळे अनेक जणांना बाहेर काढण्यात यश आलं. यावेळी हॉटेलमध्ये कुणीही परदेशी नागरिक नव्हते, असं पोलिसांनी सांगितलं.\nयाआधीच्या हल्ल्यात 14 जण ठार\nपाकिस्तानमधल्या ग्वादरमध्येच झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या जवानांसह 14 जण मारले गेले होते. दोन आठवड्यांपूर्वीच हा हल्ला झाला.\nयाच ग्वादर बंदराच्या विकासासाठी चीन पाकिस्ताला मदत करत आहे.\n(ही बातमी अप���ेट होत आहे.)\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/high-speed-2d-handheld-wireless-bluetooth-barcode-scanner.html", "date_download": "2021-06-24T00:50:23Z", "digest": "sha1:BFBFQ2K3MCK6C2FB3EYUCWABASPP2HCG", "length": 21926, "nlines": 264, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "उंच वेग 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर उत्पादक आणि कारखाना - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > बारकोड स्कॅनर > हँडहेल्ड बारकोड स्कॅनर > उंच वेग 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nउंच वेग 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर\nउंच वेग 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर आहे अ high-performअnce 2 डी bअrcode scअnner सह leअding सीएमओएस imअge ओळख तंत्रज्ञान.\nहाय स्पीड 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर परिचय\nटीपी 60056-2 डी एक उच्च-कार्यक्षमता असलेला 2 डी बारकोड स्कॅनर आहे ज्यात प्रमुख सीएमओएस प्रतिमा ओळख तंत्रज्ञान आहे. हे कागद, वस्तू, स्क्रीन आणि इतर मीडिया बारकोड सहज वाचू शकते. मॅन्युफॅक्चरिंग, वेअरहाउस, लॉजिस्टिक्स, आरोग्य सेवा, रिटेल चेन, मोबाईल पेमेंट, एक्स्प्रेस डिलिव्हरी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, फूड ट्रेसिबिलिटी, अ‍ॅसेट इन्व्हेंटरी इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.\nहाय स्पीड 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर वैशिष्ट्य\n† † एर्गोनोमिक डिझाइन, वापरण्यास सोयीस्कर.\n† all बाजारात सर्व मुख्यप्रवाह 1 डी आणि 2 डी बारकोड सहजपणे वाचा.\n† † उच्च-कार्यप्रदर्शन प्रोसेसर, वेगवान डिकोडिंग. (4 मिली)\n† multiple एकाधिक भाषा आणि सिस्टमचे समर्थन करा.\n. † इंटरफेस: यूएसबी, आरएस 232\n† USB यूएसबी बारकोड माहिती प्रेषण समर्थन. (भाषा सानुकूलित)\n† super सुपरमार्केट, वेअरहाउस, मोबाइल पेमेंट, चेन स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.\nरेड लाइट एलईडी 625 ± 10nm(aim), 5600 के एलईडी( लाईटिंग)\n25 सीएम / एस\n10 मिमी -380 मिमी\nमॅन्युअल, सतत, ऑटो सेन्स\nचाचणी अटी- CODE39,10 मिल / 0.25 मिमी, पीसीएस 90%\nखेळपट्टीवर: ° ± 40 °\nकॉन्ट्रास्ट सिग्नल मुद्रित करा\nगडद वातावरण, अंतर्गत नैसर्गिक प्रकाश\n1D:UPC-A,UPC-EEEAN-8,EAN-13, कोड 128, GS1-128, कोड 39, कोड 9, कोड कोड 11- इंटर्लीव्ह 2, 5,मॅट्रिक्स 2 मधील 5,स्ट्रेन्ड मधील औद्योगिक 2 5 पैकी 2, कोडाबार(एनडब्ल्यू -7ï¼ ‰ ,एमएसआय प्लेसेयजीजीएस 1 डेटाबार (आरएसएस) -चिन पोस्टिएटिक.\n2 डी: क्यूआर कोड, डेटा मॅट्रिक्स,पीडीएफ 417, मायक्रो पीडीएफ 417, अझ्टेक इ.\nएल 180 मिमी * डब्ल्यू 60 मिमी * एच 80 मिमी\nयूएसबी (यूएसबी-केबीडब्ल्यू ã यूएसबी-कॉम ‰ S आरएस 232\nयूएसबी € € डीबी 9\nडीसी 5 व्ही @ 135 एमए (वर्कï¼ ï¼\n5% ते 95% (नॉन-कंडेन्सिंगï¼\nउंच टेम्प. साठी 30 मिनिटे, कमी टेम्पसाठी 30 मिनिटे.,\n10 एच @ 125 आरपीएम\n0.1 मिमी (4 मिली) 10 मिमी 50 मिमी\n0.127 मिमी (5 मिली) 5 मिमी 80 मिमी\n1 मिमी (40 मिली) 90 मिमी 380 मिमी\n0.33 मिमी (13 मिली) 30 मिमी 180 मिमी\n20.0 मिली 10 मिमी 10 मिमी\n10 मि.ली. 25 मिमी 55 मिमी\n6.8 मिली 5 मिमी 80 मिमी\nगरम टॅग्ज: उंच वेग 2 डी हँडहेल्ड वायरलेस ब्लूटूथ बारकोड स्कॅनर, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, कारखाना, केले मध्ये चीन, स्वस्त, सवलत, कमी किंमत, उपाय प्रदाता, स्वस्त उपाय, उंच गुणवत्ता\nमिनी ब्लूटूथ बारकोड स्कॅनरमिनी बारकोड स्कॅनर च्या साठी अँड्रॉइड टॅबलेट पीसीडेस्कटॉप स्कॅनरबारकोड स्कॅनर सह प्रिंटर वायरलेसलेसर स्कॅनरयुएसबी स्कॅनरहँडहेल्ड बारकोड स्कॅनरसीसीडी बारकोड स्कॅनर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n1 डी वायरलेस रिंग वेअरेबल मिनी हँडहेल्ड बारकोड स्कॅनर\n1 डी मिनी वायरलेस लॉजिस्टिक टॅग हँडहेल्ड बारकोड स्कॅनर\nहँडहेल्ड 1 डी रिंग वायरलेस बारकोड स्कॅनर लेझर वाचक\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nहँडहेल्ड देय पॉस प्रणाली टर्मिनल\n6.0 इंच 4 जी स्मार्ट अँड्रॉइड पॉस प्रिंटर\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प��रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-24T00:41:09Z", "digest": "sha1:VUSLNLUMQNMS25JOVPU4SUZKMMILPJGU", "length": 13021, "nlines": 84, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "“जानवर” चित्रपटातील अक्षय कुमार सोबतचा ‘हा’ गोंडस मुलगा आठवतोय का, पहा आता दिसतोय असा… – NEWS UPDATE", "raw_content": "\n“जानवर” चित्रपटातील अक्षय कुमार सोबतचा ‘हा’ गोंडस मुलगा आठवतोय का, पहा आता दिसतोय असा…\n“जानवर” चित्रपटातील अक्षय कुमार सोबतचा ‘हा’ गोंडस मुलगा आठवतोय का, पहा आता दिसतोय असा…\nआजवर बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार झालेले आहेत की ज्यांनी लहानपणापासूनच चित्रपटात काम करून आपली कारकीर्द गाजविली आह��. यामध्ये सचिन पिळगावकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. सचिन पिळगावकर यांची एकूणच कारकीर्द ही जवळपास पन्नास वर्षाची आहे. त्यांनी लहानपणापासून अनेक चित्रपटात काम केले होते. आफताब शिवदासानी, उर्मिला मार्तोंडकर हे देखील याचे उदाहरण म्हणावे लागेल.\nउर्मिला मार्तोंडकर हिनेदेखील बालकलाकार म्हणून आपली भूमिका बजावली होती. आज उर्मिला मार्तोंडकर जरी चित्रपटात काम करत नसली तरी ती टॉपची अभिनेत्री म्हणून गणल्या जाते.याप्रमाणेच शाहरुख खानचा कुछ कुछ या चित्रपटातील छोट्या मुलीचा रोल केलेली मुलगी देखील आता मोठी अभिनेत्री झालेली आहे. तसेच अशा छोट्या अभिनेत्र्या मोठ्या झालेल्या आहेत. शाहिद कपूर याने देखील लहान वयातच बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती.\nमात्र, यातील गंमत म्हणजे काही जणांना यातून यश मिळाल्याची पाहायला मिळते, तर काही जणांना अपयश आल्याचे दिसते. अक्षय कुमार हा देखील असाच एक कलाकार आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमारने त्याच्या चित्रपटांची सुरुवात खिलाडी या चित्रपटातून केली. खिलाडी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात अतिशय रहस्यमय कथा होती.\nहा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. त्यानंतर अक्षय कुमार याने मागे वळून पाहिलेच नाही. अक्षय कुमारने बॉलीवूडला आजपर्यंत अनेक चित्रपट दिलेले आहेत. आता लॉक डाउन मुळे सध्या अक्षय कुमार कडे काही काम नसले तरी त्याच्या समाजसेवेसाठी ओळखला जातो. कोरोना महामारी मुळे अक्षयकुमारने कोट्यवधी रुपयांची मदत देऊ केली आहे.\nतसेच मुंबई पोलिसांना त्याने मदत केली आहे. अक्षय कुमार एवढी मदत आजवर कोणत्याही अभिनेत्यांनी केलेली नाही. अक्षय कुमार हा ब्लॅक बेल्ट मिळवलेला अभिनेता आहे. अभिनयासोबतच अक्षय कुमार हा उत्तम स्वयंपाकी होता. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याने अनेक हॉटेलमधून काम केले होते. त्यानंतर त्याने आपली कारकीर्द सुरू केली.\nट्विंकल खन्ना सोबत लग्न झाल्यानंतर त्याची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली, असे म्हणावे लागेल. आम्ही आपल्याला अक्षय कुमारच्या आज एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत की हा चित्रपट त्यावेळी गाजला होता. अक्षय कुमारने 1999 मध्ये जानवर हा चित्रपट केला होता. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील गाणीही सुमधुर होती. या चित्��पटातील गाण्यांना आनंद मिलिंद यांनी संगीत दिले होते.\nतर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील दर्शन यांनी केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत करिष्मा कपूर, शिल्पा शेट्टी, मोहनीश बहल, आशुतोष राणा, अशिष विद्यार्थी, जॉनी लिव्हर, कादर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सर्वांच्या भूमिकांनी हा चित्रपट सजला होता. मात्र, या चित्रपटात अक्षय कुमार याने चांगला भाव खाल्ला होता.\nअक्षय कुमार सोबत या चित्रपटात एका छोट्या गोंडस मुलाने हा चित्रपट गाजवला होता. या चित्रपटात त्या मुलाचे नाव राजू असे होते. आता हा राजू काय करतो, काय नाही, याबद्दल आपल्याला उत्सुकता लागली असेल. राजू सध्या चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. या राजूचे खरे नाव आहे आदित्य कपाडिया असे आहे.\nजानवर चित्रपटामध्ये आदित्य हा अतिशय गोंडस आणि लोभस असा दिसत होता. अक्षय कुमारसोबत त्याची ट्यूनिंग चांगली जमली होती. आता आदित्य कपाडिया हा अतिशय स्मार्ट दिसत आहे. सध्या तो बॉलीवूडमध्ये येण्यास तयार आहे. मात्र, सध्या कोरोना मुळे त्याच्याकडे कुठलेही नवे काम नाही. मात्र, नवीन चित्रपटात काम करून आपण लवकरच आपली कारकीर्द सुरू करू, असे त्याने सांगितले आहे.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-personality-defect-removal-importance-and-increasing-virtues/", "date_download": "2021-06-23T23:48:53Z", "digest": "sha1:CU2UQV4SY3AFSJBDWDLIDYWZHSBNNQ55", "length": 16251, "nlines": 362, "source_domain": "sanatanshop.com", "title": "स्वभावदोष (षडरिपू) – निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना / व्‍यक्‍तीमत्त्व-विकास\nस्वभावदोष (षडरिपू) – निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया\nस्वभाव म्हणजे नेमके काय \nगुण-संवर्धन प्रक्रियेमुळे होणारे लाभ कोणते \nस्वभावदोष-निर्मूलनामुळे होणारे लाभ कोणते \nस्वभावदोषांमुळे होणारी व्यक्तीगत हानी कोणती \nप्रक्रिया अल्प कालावधीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण कोणते \n आणि त्यांमागील कारणे कोणती \nइत्यादी प्रश्नांविषयी उत्कृष्ट विवेचन करणारा ग्रंथ \nस्वभावदोष (षडरिपू) - निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया quantity\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ)\nBe the first to review “स्वभावदोष (षडरिपू) – निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया” Cancel reply\nस्वभावदोष- निर्मूलनासाठी आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न\nस्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्‍लेषण\nस्वभावदोष निर्मूलनासाठी ���ौद्धिक आणि कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न\nस्वत:तील स्वभावदोष कसे शोधावेत \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Nagar_76.html", "date_download": "2021-06-24T01:17:36Z", "digest": "sha1:BBD3GVDAANIQOJDCP4ZVP5NRW3M4BRFJ", "length": 14000, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "सरकार आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात कमी पडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar सरकार आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात कमी पडले.\nसरकार आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात कमी पडले.\nसरकार आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात कमी पडले.\nआ. विखेंचा आघाडी सरकारवर हल्ला\nअहमदनगर ः महाविकास आघाडी सरकाने सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणा संबंधी जी बाजू मांडायला पाहिजे ती मांडली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज इंग्रजीत चालते आरक्षणाचे स्टेटमेंट मराठीत होते. हे सरकार त्याचे इंग्रजीत भांषातर करून देवू शकले नाही. तसेच सरकार भूमिका मांडण्यात कमी पडले. आजतागायत या सरकारने पुर्नयाचिका दाखल केली नाही.त्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. समाज बांधव जी भूमिका घेतील त्यास आमचे समर्थन राहील. पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. असे प्रतिपादन माजी विरोधीपक्ष नेता मा.आ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.\nमाजी विरोधी पक्षनेते, भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर शहर व तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या समवेत मराठा आरक्षणासंदर्भात मार्केट यार्ड मधील सभागृहात बैठक घेतली ���ाप्रसंगी ते बोलत होते. आ. विखे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही विषया संदर्भात गंभीर नसून सत्तेमध्ये टिकून राहणे हाच एकमेव कार्यक्रम आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे आणि हे सरकार आर्थिक व्यवहार करण्यात गुंतले आहे. या संदर्भात या सरकारची शोध पत्रिका काढणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे आरक्षण न टिकण्यास सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. माजी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व कागदपत्राची जुळवा जुळव करून आरक्षण देण्याचे काम केले. परंतु या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालण्याचे काम केले. मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी भाजप समाजाबरोबर आहे. भाजप सरकारने अनेक वर्षाची असणारी मराठा समाजाची मागणी पूर्ण केली होती.\nमाजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, राधाकृष्ण विखे यांचे नेतृत्वाखालील राज्यभर मराठा आरक्षणाबाबत दौरा सुरू करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात भाजपा सरकारचा कार्यकाळ सोडला तर सर्व काळ निराशाजनक गेला आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले नाही. माजी मुख्यमंत्री मा.आ.श्री.देंवेद्र फडणवीस यांच्या कडून मराठा समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु सरकार बदलले आणि या सरकारची भावना मराठा समाजाला आरक्षण देण्याची नाही. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येवून मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला पाहिजे. नगर शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीने लवकरच सर्व समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी भव्य असे वसतीगृह उभे केले जाणार आहे असे ते म्हणाले.\nजिल्हाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत गाडे म्हणाले की, राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा चोथा झाला आहे. आता समाजाचा कोणावरही भरवसा राहिलेला नाही. विनाकारण आंदोलने करून मराठा समाजातील मुलांवर नाहक गुन्हे दाखल होत आहेत. वसतीगृहासाठी नगर शहरामध्ये फडणवीस सरकारने जागा देण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अडचणीमुळे ती जागा मिळाली नाही. आता मनपाच्या माध्यमातून व मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप , महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून मिळणार आहे. मराठा समाजाच��� मोठया प्रमाणात गळचेपी झालेली आहे. नुसती चर्चा करून चालणार नाही तर कृती करा. आरक्षण जर मिळणार नसेल तर आर्थिक निकषावर देण्याचा प्रयत्न करा. आदीसह विविध मराठा समाजातील मान्यवरांनी आपली भुमिका मांडली.\nयाप्रसंगी महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत गाडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अरूण मुंडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे, बाजार समितीचे सभापती मा.श्री.अभिलाष घिगे, सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्कर, मा.श्री.निखील वारे, मा.श्री.बाळासाहेब पवार, मा.श्री.रेवण चोभे, मा.श्री.अनिल करांडे, मा.श्री.सुरेश सुंबे, मा.श्री.बाबासाहेब खर्से, मा.श्री.दिलीप भालसिंग, आदीसह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_203.html", "date_download": "2021-06-24T00:21:29Z", "digest": "sha1:ZFL6WTUTDEOLF6VXEYWSOFPPQK3B62K5", "length": 18301, "nlines": 75, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी नियोजन समितीचा ३० टक्के निधी वापरणा��� : पालकमंत्री हसन मुश्रिफ", "raw_content": "\nHomeMaharashtraआरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी नियोजन समितीचा ३० टक्के निधी वापरणार : पालकमंत्री हसन मुश्रिफ\nआरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी नियोजन समितीचा ३० टक्के निधी वापरणार : पालकमंत्री हसन मुश्रिफ\n👉सर्वांनी मिळून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची गरज, 👉पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा\nअहमदनगर: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने आपल्याला आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडले. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यादृष्टीनेच अधिकच्या आरोग्य सुविधा निर्माण करुन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आपण सज्ज होत आहोत, असे प्रतिपादन जिल्ह्यात आरोग्य राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी केलेले काम अभिमानास्पद असल्याचे सांगत देश आणि राज्यासाठी हे काम आदर्शवत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. या आरोग्य मंदिरासाठी दोन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.\nपालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी सुरु केलेल्या अकराशे बेडसच्या कोविड केअर सेंटर अर्थात खासदार शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच पारनेर तालुक्याचा आढावाही घेतला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा येथे श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. भाळवणी येथील कार्यक्रमास आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्यासह सरपंच राहुल झावरे, बाबाजी तरटे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती तर श्रीगोंदा येथील कार्यक्रमास आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भ���स, नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.\nभाळवणी येथील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आमदार लंके यांच्या कामाविषयी भरभरुन कौतुक केले. कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जात त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कार्यरत राहणाऱ्या आमदार लंके यांनी लोकसेवेचा आदर्श घालून दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोविड केअर सेंटरची पाहणी करुन संवाद साधला तसेच पारनेर तालुका आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा येथे तालुका आढावा बैठक घेऊन प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.\nपालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपल्याला यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर आपण काहीसे निर्धास्त झालो. ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत त्याचा गंभीर फटका आपल्याला बसला. अतिशय वेगाने ही लाट आली. ऑक्सीजन पुरवठा, लसीकरण, औषध उपलब्धता आदीबाबत नव्याने नियोजन करण्यास या लाटेने भाग पाडल्याचे ते म्हणाले.\nसंभाव्या तिसरी लाट लक्षात घेऊन आणि पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन आता प्रशासन म्हणून आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वांनी तयार राहिले पाहिजे. जी अत्यावश्यक पूर्वकाळजी आहे, ती घेतली गेली पाहिजे. जिल्ह्यात त्यादृष्टीने ऑक्सीजन उपलब्धता, ऑक्सीजन बेड्सची व्यवस्था, औषधसाठा उपलब्धता याचे नियोजन आणि तयारी आतापासूनच केली जात आहे. विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी खर्च कऱण्यास मान्यता द���ण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रापैकी एक असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानची मोठी मदत या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांवर असलेला ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी नमूद केले. जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प लवकरच सुरु होणार आहेत. याशिवाय, राज्य शासनाकडून आपण जिल्ह्यासाठीचा ऑक्सीजन पुरवठा वाढवून आणल्याचेही ते म्हणाले.\nकोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांचे केंद्र सरकार, न्यायालये आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणेनेही कौतुक केल्याचे सांगून पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, यापुढील काळात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र शासनाकडून पुरेसा लसपुरवठा व्हावा, यासाटी राज्य शासन पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात किमान ८० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे, असे सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.\nसध्या कोरोनाबरोबरच आता राज्यात म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत. आपल्या जिल्ह्यातही १७३ रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स सध्या जिल्ह्यात उपलब्ध असले तरी अधिकची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने ती मिळविण्यासाटी प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.\nपारनेर आणि श्रीगोंदा तालुका आढावा बैठकीत त्यांनी दोन्ही तालुक्यांतील विविध अडचणी समजावून घेतल्या. जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांमार्फत होणारा संसर्ग थांबेल आणि ही साखळी तोडण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही स्वताहून आता अधिक जबाबदारीने काळजी घेण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही आपापल्या भागात नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याबाबत सांगितले पाहिजे. तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली.\nपारनेर तालुका आढावा बैठकीत आमदार लंके यांनी तालुक्यातील परिस्थितीची कल्पना दिली. तर श्रीगोंदा येथील बैठकीत आमदार पाचपुते, श्री. शेलार यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी अधिक ग���भीरपणे उपाययोजना करण्याची गरज प्रतिपादित केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या साह्याने करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याकामी विविध तालुका-गावात तेथील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, खासगी डॉक्टर्स यांचीही मदत होत असल्याचे ते म्हणाले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pahawemanache.com/review/pride-and-prejudice-1995-mini-series-detailed-analysis-part-2", "date_download": "2021-06-23T22:57:31Z", "digest": "sha1:67JLOY5VVI7SFJLG5X6TFZTINRNKLBNB", "length": 21081, "nlines": 33, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "प्राइड अँड प्रीज्युडिस: (१९९५ मिनी BBC सिरिज) एक दीर्घ रसग्रहण - भाग २ | पाहावे मनाचे", "raw_content": "\nप्राइड अँड प्रीज्युडिस: (१९९५ मिनी BBC सिरिज) एक दीर्घ रसग्रहण - भाग २\nभाग १ | भाग २ | भाग ३\nया ’सिरीज’चा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे संगीत आणि नृत्य. कादंबरीत या गोष्टींचा उल्लेख भरपूर वेळा असल्याने वाचकाला जसे त्यात आपल्या कल्पनाशक्तीचे वारू उधळता येतात, तसेच इथे संगीत दिग्दर्शकाला किंवा नृत्य दिग्दर्शकालाही या कथेत मुबलक 'बॉल पार्टीज' आहेत नि कादंबरीवरील इतर चित्रपटांतही त्याचा पुरेपूर समावेश आहे. सदर मालिकाही त्याला अपवाद नाहीच. इथे प्रत्येक बॉल पार्टी एका नावीन्यासह समोर येते. आधी म्हटल्याप्रमाणे पार्टी देणार्‍या व्यक्तीनुसार स्थळ, येणार्‍या व्यक्ती, व्यक्तींचे पेहराव, केशभूषा वगैरेंमधील फरक तर दाखवला आहेच; पण हरेक पार्टीत वाजणारे संगीत त्याचा दर्जा, वाद्यांची प्रत आणि संगीताचा प्रकार यांतही फरक आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला गावातील एका पार्टीत वाजणारे संगीत आणि नंतर बिंग्लेने दिलेल्या पार्टीतले महालात वाजणारे संगीत यांतील तफावत नुसता दर्जाच लक्षात आणून देते असे नाही, तर दोघांच्या एकूण सामाजिक स्थानातील फरकही लक्षात आणून देते. आणि नाचांबद्दल काय बोलावे या कथेत मुबलक 'बॉल पार्टीज' आहेत नि कादंबरीवरील इतर चित्रपटांतही त्याचा पुरेपूर समावेश आहे. सदर मालिकाही त्याला अपवाद नाहीच. इथे प्रत्येक बॉल पार्टी एका नावीन्यासह समोर येते. आधी म्हटल्याप्रमाणे पार्टी देणार्‍या व्यक्तीनुसार स्थळ, येणार्‍या व्यक्ती, व्यक्तींचे पेहराव, केशभूषा वगैरेंमधील फरक तर दाखवला आहेच; पण हरेक पार्टीत वाजणारे संगीत त्याचा दर्जा, वाद्यांची प्रत आणि संगीताचा प्रकार यांतही फरक आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला गावातील एका पार्टीत वाजणारे संगीत आणि नंतर बिंग्लेने दिलेल्या पार्टीतले महालात वाजणारे संगीत यांतील तफावत नुसता दर्जाच लक्षात आणून देते असे नाही, तर दोघांच्या एकूण सामाजिक स्थानातील फरकही लक्षात आणून देते. आणि नाचांबद्दल काय बोलावे. बॉलरूम डान्स म्हणजे एकमेकांना कवेत घेऊन नाचणार्‍या स्त्री-पुरुषांच्या जोड्या हा प्रचलित गैरसमज इथे अगदी खोडून काढला आहे. इथेही जोड्याच आहेत. मात्र त्या कधी चारच्या गटांत असतात, तर कधी खोखोच्या खांबांप्रमाणे बाकी नृत्यवीरांसाठी आळीपाळीने खांब होतात. त्यांचे स्थान, फिरायची पद्धत सगळ्यांना अवगत असते आणि त्यातही धांदरट नाचापासून खास 'हुच्च' खानदानी व अचूक नाचणे यांच्यातील तफावत त्या नाचाबद्दल जराही माहिती नसणार्‍यालाही सहज जाणवते.\nअख्ख्या ’सिरीज’मध्ये एकूण ११ नाच आहेत. मात्र त्यातील एक नाच ’ग्रँड बॉलरूम डान्स’ या नावाने इतका प्रसिद्ध झाला की त्यानंतर अजूनही लंडनमधील कोणत्याही मोठ्या समारंभासाठी या प्रकारच्या नाचाची मागणी होत असते. हा नाच ’मिस्टर बेवेरीज मॅगॉट’ नावाचा एक लोकनृत्याचा प्रकार आहे. या ’सिरीज’मुळे हा जवळजवळ २०० वर्षे जुना नाचाचा प्रकार नुसता पुनरुज्जीवित झाला नाही, तर त्यानिमित्ताने इंग्लिश लोकनृत्याच्या सौंदर्याकडे लोकांचे पुन्हा एकदा लक्ष गेले. अनेक इंग्लीश लोकनृत्यांच्या वेळी पहिली ओळ दोनदा आणि दुसरी ओळही दोनदा वाजवली जात असे. मात्र २०० वर्षांपूर्वी तसे नव्हते, हे लक्षात घेऊन या चित्रपटात पहिला सीक्वेन्स दोनदा वाजतो आणि दुसरा मात्र एकदाच. नि त्या दीड सुरावटीत एक आवर्तन बसवले आहे. यामुळे नाच अधिक गुंतागुंतीचा झाला तरी पसरट न झाल्याने अधिक सुंदर दिसतो. या नाचाचे आणखी एक महत्त्व असे की या समूह लोकनृत्य��त डार्सी व लिझी यांच्यात कथेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा वाद होतो. नाचता नाचता इतकी सखोल चर्चा कोणी करूच कसे शकते असे पुस्तक वाचताना वाटते (किंवा मग लिझी कवेत असताना डार्सी भांडेलच कसा वगैरे गोग्गोड पण प्रॅक्टिकल प्रश्नही पडतात). मात्र हा नाच आपल्या पार्टनरला कवेत घेऊन केला जात नाही हे एक. दुसरे म्हणजे यातील तुकड्या-तुकड्यात झालेला संवाद इतका छान दाखवला आहे, की ’असे बोलणे खरेच शक्य असेल का’ हा प्रश्न प्रेक्षक गिळून टाकतात. याव्यतिरिक्त सुरवातीला दिसणारे (मिसेस फिलिप्स यांच्या घरातील पार्टीतले) एक अवखळ असे ’बार्ली मू’ पद्धतीचे लोकनृत्य, तसेच नंतर येणारे ’श्रुबेरी लासेस’ नावाचे नृत्य आपल्याही मनात नाचायची इच्छा उत्पन्न करणारे आहे. खरेतर कित्येक प्रकारची नृत्ये मुळात माहितीच नसल्यामुळे पुस्तक वाचताना बर्‍याच गोष्टी भारतीय वाचकाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे राहून जातात. मात्र ती दरी या ’सिरीज’मध्ये भरून निघते.\nयानंतर आपण बघणार आहोत अभिनयाकडे. इथे मात्र तुमच्यासमोर ’मिक्स्ड बॅग’ असणार आहे. खरेतर या ’सिरीज’मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ’एलिझाबेथ’ची आहे. तिने संपूर्ण कथानकाला आपल्या पंखांखाली घेणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात डार्सी - अर्थात 'कॉलिन फर्थ' - सर्वाधिक भाव खाऊन जातो. त्याचा प्रत्येक फ्रेममधील वावर असायला हवा तितकाच आहे. त्याची संवादफेक, आवश्यक तितके (आणि तितकेच) हावभाव, हालचाली, वागणे, चालणे, वैतागणे, दु:ख व्यक्त करणे, हताश होणे या सगळ्यांतून ’सिरीज’मधल्या डार्सीचे व्यक्तिमत्त्व पुस्तकातल्या डार्सीहून प्रभावी पद्धतीनेउभे राहते. अर्थात लिझीच्या भूमिकेत जेनिफर एले काही वाईट नाही. तिचे दिसणे, वावर, चेहर्‍यावरील हावभाव, शारीर हालचाली सगळे डार्सीच्या तोडीस तोड आहे. पण व्यक्तिश: मला तिची संवादफेक काहीशी एकसुरी वाटते. निव्वळ तेवढ्या कारणासाठी २००५ च्या चित्रपटातील किरा नाईट्लीने रंगवलेले लिझीचे पात्र मला अधिक उजवे वाटते. डार्सी आणि लिझी या दोघांव्यतिरिक्त या कथेचा तिसरा 'पोल' ’व्हिकम’ने असणे अपेक्षित आहे. पण व्हिकमचे काम करणारा एड्रीयन ल्युकस काही प्रसंगांच्या तुकड्यात अतिशय प्रभावी असला तरी तो ती जागा घेऊ शकत नाही. त्याचे वागणे खरे म्हणजे महिलांना 'घायाळ' करण्याइतके ’सेक्सी’ हवेच, शिवाय खेळकर, अदबशीर आणि काहीसे 'सूचक' हावभाव असणारे हवे. मात्र प्रत्यक्षात व्हिकम उभा राहतो तो \"हा बघा व्हिलन आला\" अशी दवंडी देतच. त्याचा भूतकाळ समजल्यावर लिझीला किंवा पुढे जेनला (लिझीची मोठी बहीण) बसणारा धक्का प्रेक्षकाला बसत नाही. व्हिकमच्या प्रवेशापासूनच त्याचे वागणे, संवादफेक ही 'मी व्हिलन आहे, मला घाबरून असा' असे भाव घेऊनच केलेली आहे.\nइतर पात्रांमध्ये ’कॅथरीन-डा-बर्ग’ची भूमिका करणार्‍या बार्बरा ली-हंट यांचे नाव घेणे आवश्यक आहे. तिचा राग यावा अशी तजवीज कथानकात आहेच. या कलाकाराला फक्त संवादफेक तेवढी करायची आहे. पण तिची संवादफेक करण्याची ढब तिच्या पात्राला वेगळ्याच उंचीवर नेते. तिने वापरलेले हावभाव काहीसे भडक आहेत असा आरोपही तिच्यावर होत असला, तरी तिने अश्या ’लँडलेडीज’मध्ये असणारा अंगभूत माज, एकटेपणाची जाणीव, अगदीच बुळ्या मुलीच्या लग्नाची असणारी काळजी, नि ती न दाखवण्याचा आटापिटा करणारी वृथा बडबड हे मिश्रण सहज पेलले आहे. जेव्हा तिची लिझीच्या नजाकतभर्‍या, पण धारदार संवादांशी जुगलबंदी सुरू होते (जेनिफरचा काहीसा एकसुरी संवाद नजर-अंदाज करायला भाग पाडत) तेव्हा मला खूपच मजा येते. अजून एक पात्रही काहीशा भडक स्वरूपात पण ताकदीने, उभे राहते ते लिझीच्या आईचे. प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री अ‍ॅलिसन स्टडमन यांनी ते काम केले आहे. मुळात हे पात्रच अतिशय रोचक आहे. पाच मुलींची आई, त्यात सगळ्याच लग्नाळलेल्या, मात्र तिचा स्वतःचा काहीसा अधीर, बराचसा हावरट / स्वार्थी स्वभाव. त्यामुळे मुलींचीलग्ने चांगल्या श्रीमंत घरात े- आणि तीही लवकरात लवकर - करून देणे हीच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता. अ‍ॅलिसनने या पात्रात जान ओतली आहे. तिचा राग येत नाही मात्र त्रास होतो. तिच्याबद्दल एकीकडे करुणा वाटत असते, तर दुसरीकडे तिच्या फटकळपणामुळे मुलींवर होणार्‍या परिणामाबद्दल वाईटही वाटत असते. साध्या साध्या प्रसंगात तिने रंग भरले आहेत. एका प्रसंगात बिंग्ले न आल्याने दु:खी जेन परसात फुले तोडत असते. आपल्या स्वभावाप्रमाणे हळुवारपणे नि दु:खात असल्याने संथपणे तिचे काम चाललेले असते. तेव्हा तिची आई तिथे येते नि त्या बिंग्लेला शिव्याशाप देताना कात्रीने कचाकचा फुले कापते. हे ती ज्या टेचात करते, त्यामुळे तिचा वैताग प्रेक्षकांपर्यंत थेट पोचतो. स्वतः नाणावलेली नाट्यअभिनेत्री असल्याने अ���ा कायिक अभिनय करणे तिला जड नाही. त्यामुळे तिचे पात्र कमालीचे खुलते हे निश्चित.\nया कथेत पाच बहिणी आणि त्यांचे पाच स्वभाव दाखवण्यासाठी मात्र फारच ढोबळ साचेबद्ध क्लृप्त्या वापरल्या आहेत. मेरीचे पात्र हे भरपूर वाचन करणार्‍या नि वयाहून पोक्त असलेल्या मुलीचे असले तरी लगेच तिला 'चष्मिष्ट', ’सपाट’ व अबोल दाखवायची काहीच गरज नव्हती. तिचा कॉलिन्सकडे असणारा कलही या चित्रपटात तितकासा उठून दिसतनाही. ज्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांना तसे काही सूचक सीन्स मिळतात, पण कथानक माहीत नसणार्‍यासाठी मेरी म्हणजे एक अदखलपात्र व्यक्तिरेखा होऊन जाते, यात दिग्दर्शन व संकलनासोबत स्वतः मेरीचे पात्र रंगवलेल्या नटीच्या प्रभावहीन अभिनयाचाही वाटा आहे. त्याउलट लिडीयाचे पात्र असे काही रंगते की ती लिझीखालोखाल महत्त्वाची बहीण होऊन जाते. अजूनही कितीतरी पात्रांच्या चांगल्या व ठीक अभिनयाबद्दल लिहिता येईल. पण मुळात स्टेजवरील कलाकार बहुसंख्येने असल्यामुळे अभिनयाची जातकुळी पडद्यासाठी काहीशी भडक ठरते हा दोष मान्य केला तरी एकुणात सगळ्यांनीच एका विशिष्ट दर्जाहून चांगला अभिनय केल्याने केली तेवढी चिकित्सा पुरे करतो आहे. पुढील भागात एकूण दिग्दर्शन, फिल्मिंग व सेट्सबद्दल लिहिणार आहे आणि या ’सीरियल’ला प्रेक्षकांनी कसे स्वीकारले, त्या स्वीकारामुळे काय बदल घडले, काही अतिशय गाजलेले सीन्स वगैरेंचे तपशील देऊन हा दीर्घ समीक्षात्मक लेख संपवणार आहे.\nभाग १ | भाग २ | भाग ३\nप्राईड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस (१९९५ टिव्ही सिरीज) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: जेनिफर एले, कॉलिन फर्थ\nचित्रपटाचा वेळ: ३२७ मिनिटे\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nनिर्माता देश: युनायटेड किंगडम\nसीता सिंग्ज द ब्ल्यूज (२००८): सीतेचा दृष्टिकोन नि नाविन्यपुर्ण ऍनिमेशन\nव्हेंटिलेटर (२०१६): एक चांगला व्यावसायिक सिनेमा\nद पोस्ट (२०१७): एका पत्रकारदिनाच्या निमित्ताने\nसुलतान (२०१६): भाईच्या एक्सप्रेशनिस्ट स्ट्रोकचे फटकारे\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-24T00:49:57Z", "digest": "sha1:LNKGORLTEBSBLOQLVWDCC4ZZXHBS5PUG", "length": 3934, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युइन्नान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुइन्नान (देवनागरी लेखनभेद : युन्नान; ((सोपी ���िनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओस व व्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युइन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे.\nयुइन्नानचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३,९४,१०० चौ. किमी (१,५२,२०० चौ. मैल)\nघनता ११२ /चौ. किमी (२९० /चौ. मैल)\nयुइन्नान शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)\nयुइन्नान पर्यटन माहिती विभागाचे संकेतस्थळ (चिनी मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2021-06-24T00:58:14Z", "digest": "sha1:A5TY6GUAKG4VQAA4OGL3VK62OT46HUTS", "length": 3925, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हिंदू धर्मविषयक माहितीचौकट साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:हिंदू धर्मविषयक माहितीचौकट साचे\n\"हिंदू धर्मविषयक माहितीचौकट साचे\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:विकिप्रकल्प हिंदू धर्म समासपट्टी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१२ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1114651", "date_download": "2021-06-23T23:33:03Z", "digest": "sha1:PEFOBSQM6V2ANIBNLGXAABYL56NPPSFD", "length": 2742, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १००६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १००६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:५०, २८ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: simple:1006\n१६:३४, २ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1006年)\n११:५०, २८ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: simple:1006)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_752.html", "date_download": "2021-06-24T01:05:24Z", "digest": "sha1:I4QJCNXEMXF6J3D6DH3MTQ3BNL6NX3IH", "length": 20186, "nlines": 91, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "आधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधनातून दर्जेदार पीकांचा ‘महाराष्ट्र ब्रॅण्ड’ निर्माण करावा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nHomeMaharashtraआधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधनातून दर्जेदार पीकांचा ‘महाराष्ट्र ब्रॅण्ड’ निर्माण करावा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nआधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधनातून दर्जेदार पीकांचा ‘महाराष्ट्र ब्रॅण्ड’ निर्माण करावा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n👉यंदा खरीपाचे १५७ लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन👉राज्यस्तरीय खरीपपूर्व हंगामाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई : कृषी मालासाठी बाजारपेठेचे संशोधन करण गरजेचे असून केवळ पीक उत्पादनात वाढ महत्वाची नाही तर महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधन यांच्या माध्यमातून दर्जेदार पीक उत्पादन करावे व आपला ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.\nयंदाची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी सभापती, मुख्य सचिव सीताराम कुंटे, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या ��ाध्यमातून सहभागी झाले होते.कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी खरीप हंगामाबाबत सादरीकरण केले.\n👉शेतमालाला हमखास भाव मिळावा -\nयावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, यावर्षी पावसाळा सरीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शेतकरी बांधव मात्र कशाचाही अंदाज न घेता अहोरात्र मेहनत करून शेतीत राबत असतो. त्याला कधी निसर्गाची साथ मिळते कधी नाही. कधी खूप पीक येत तर त्याला भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभावापेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.\n👉पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र शेतीतील ब्रॅण्ड व्हावा -\nविकेल ते पिकेल या अभियानांतर्गत मागणी आहे ते पिकवा आणि दर्जेदार उत्पादन घ्या या संकल्पनेच्या माध्यमातून काम केले जात आहे. महाराष्ट्र जे पिकेल ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असले पाहिजे, असे सांगतानाच विभागवार पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र हा शेतीतील ब्रॅण्ड झाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्याला त्याच्या पायावर सक्षमपणे उभ करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.\n👉एकवेळ रोजी मंदावेल मात्र रोटी थांबणार नाही -\nकोरोनाच्या कडक निर्बंधाच्या काळात एकवेळ रोजी मंदावेल मात्र रोटी थांबणार नाही. ही रोटी देणाऱ्या शेतकऱ्याला बळ दिले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमची सवलत असे तशी शेतकऱ्याला नाही. त्याला शेतात राबाव लागत त्याने केलेल्या कष्टाच चीज करण्याच काम राज्य शासन करत असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अस वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कृषी विभागाची कामगिरी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनकाळात आणि यंदाही उत्तम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n📲अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम कृषी क्षेत्राने केले- उपमुख्यमंत्री\nकोरोना काळातील बिकट परिस्थितीत अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम कृषी क्षेत्राने केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सागितले. कृषी विभागाने बियाण्यांच्या उगवण क्षमतेसाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रशिक्षीत केले त्यांना विश्वास दिला याबद्दल विभागाचे त्यांनी कौतुक केले. रसायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र किमती करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याने सध्या खतांचा जो साठा विक्रेत्यांकडे आहे तो कमी दरात शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत नियोजन केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n👉पीक विम्यासाठी बीड मॉडेल राबविण्यासाठी प्रयत्न -\nशेतकऱ्यांनी माती परिक्षण करून त्यात कुठल्या खताची कमतरता आहे ची माहिती गेऊन त्याप्रमाणे खताचा वापर केल्यास त्याचा फायदा होईल शिवाय खतांच्या वापरात बचतही होईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात पीक विम्यासाठी बीड मॉडेल राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\n👉पीक कर्जासाठी बॅंकाची बैठक घ्या\nशेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होईल यासाठी बॅंकाची बैठक आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले. सध्या राज्यात कोरोनाच्या निर्बंध काळात खते, बियाणे, कृषी अवजारे, यंत्र यांची दुकाने सुरू राहतील यासाठी नियोजन करण्याचे श्री. पवार यांनी मदत व पुनर्वसन सचिवांना सांगितले. कृषी विभागाच्या ज्या योजनांचा निधी देणे बाकी आहे त्याबाबत सोमवारी बैठक घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी विभागाचे काम चांगले सुरू असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी यावेळी काढले.\n📲खरीप हंगामासाठी ६३.६४ लाख मे.टन खते, १८.२६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध- कृषीमंत्री\nकृषीमंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले की, राज्याचे खरीप हंगामातील अपेक्षित क्षेत्र १५७ लाख हेक्टर आहे. यामध्ये कापूस ४३ लाख, सोयाबीन ४३.५० लाख हेक्टर, भात १५.५० लाख हेक्टर, मका ८.८४ हेक्टर, कडधान्याचे क्षेत्र २३ लाख हेक्टर आणि उस ९.५० लाख हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी सर्व प्रकारची मिळून ६३.६४ लाख मे.टन रासायनिक खते व १८.२६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सन २०२१-२२ साठी युरियाचा दीड लाख मेट्रीक टन संरक्षित साठा करण्याचे नियोजन असून सध्या ३० हजार मेट्रीक टन साठा झाल्याचे त्यांनी सांगितले.\n👉खते आणि बियाणे यांचा तुटवडा जाणवणार नाही -\nयंदाच्या खरीप हंगामासाठी विकेल ते पिकेल या योजनेच्या उदिष्टानुसार कृषी विभागाने पूर्णपणे तयारी केली असून शेतकऱ्यांना खते आणि बियाणे यांचा तुटवडा जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. राज्यात प्रथमच ग्रामपंचायतस्तरावर ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली असून त्यामाध्यमातून गावांच्या कृषी विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे राज्यव्यापी संकलन करण्याचे नियोजन असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.\n👉योजनांमध्ये महिलांना ३० टक्के लाभ मिळण्यासाठी धोरण -\nराज्यातील बियाणे क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि विशेष मोहिम हाती घेण्यात येत येत असून रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा यासाठी मोहिम हाती घेण्यात येत असून त्याद्वारे १० टक्के रासायनिक खतांची बचत झाल्याचे निर्दर्शनास आले आहे. शेतीच्या योजनांमध्ये महिलांना सन्मान मिळावा यासाठी विभागाच्या पोर्टलवरील योजनांमध्ये ३० टक्के लाभ महिलांना मिळावा यासाठी धोरण करण्यात आले आहे.\n👉सोयाबीनचे २९ लाख क्विंटल स्वतःचे बियाणे उपलब्ध -\nराज्यात कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे स्वतः तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळे सोयाबीनचे २९ लाख क्विंटल स्वतःचे बियाणे उपलब्ध झाले आहे. कापूस पिकाकरीता १ कोटी ७१ लाख बियाणे पाकिटांचे आवश्यकता असून कापूस पिकाकरीता २ कोटी २२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन करण्यात आले आहे. या बियाण्यांच्या किमतीतही वाढ झाली असून त्याचे दर कमी करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती केली असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना गुणवत्ता पूर्ण निविष्ठा मिळण्यासाठी ३९५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.\n👇युवा शेतकऱ्यांसाठी पुरस्कार- राज्यमंत्री डॉ. कदम\nराज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, कोरोना काळात राज्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केले आहे. राज्यातील कृषिविद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांना फायदेशीर पाहिजे असे सांगतानाच राज्याती युवा शेतकरी आणि विद्यापीठातील कृषी संशोधकांचा पुरस्कारांमध्ये समावेश करण्याची संकल्पना मांडली आणि त्याप्रमाणे यावर्षांपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी औरंगाबादचे पालकमंत्री श्री. देसाई, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सहकार विभाग आणि हवामान विभागाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. कृषी विभागामार्फत चित्रफित दाखविण्यात आली.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/superfast-100-news-bulletin-8-am-25-april-2021-444450.html", "date_download": "2021-06-24T00:20:16Z", "digest": "sha1:CPB2DSYEDTPQZFXKCXP3RAFCFSZVSU5B", "length": 9964, "nlines": 229, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nVideo | 24 मिनिटं, 24 हेडलाईन, पाहा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nWTC Final मध्ये दुसऱ्या डावांत फलंदाजी करण्याआधीच रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज\nZP, पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप OBC उमेदवारच देणार, फडणवीसांची घोषणा\nPhoto : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम\nफोटो गॅलरी11 mins ago\n दुसऱ्याच्या वायफायशी कनेक्ट झाल्यास आयफोन होऊ शकतो क्रॅश; बगने डोकेदुखी वाढवली\nDevendra Fadnavis | ओबीसींचं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट, देवेंद्र फडणवीसांचा आरोप\nउद्धव ठाकरेंचा निर्णय योग्यच, पण मी मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो…. : जितेंद्र आव्हाड\nVideo | अजगर पिल्लांवर चाल करुन आला, नंतर बिबट्याने जे केलं ते एकदा पाहाच \n… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार\nफोटो गॅलरी25 mins ago\nइकबाल कासकरच्या अडचणी वाढल्या, ड्रग्स प्रकरण एनसीबी करणार चौकशी\nGoogle पे मध्ये काय आहे 6 अंकी UPI पिन जाणून घ्या एमपीआयएन आणि यूपीआय पिनमधील फरक\nमराठी न्यूज़ Top 9\nZP, पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप OBC उमेदवारच देणार, फडणवीसांची घोषणा\nआशा स्वयंसेविकांच्या आंदोलनाला यश, अखेर 1 जुलैपासून पगारात वाढ, आरोग्यमंत्र्यांची घोषणा\nउद्धव ठाकरेंचा निर्णय योग्यच, पण मी मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो…. : जितेंद्र आव्हाड\nनाकातली नथनी दाखवा, पैंजण घेऊन महिला पसार, सीसीटीव्हीत चोरी कैद\nमुंबई क्राईम1 hour ago\nVideo | ‘नो रिस्क, नो स्टोरी’, प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान नुसरत जहांचा स्विमिंग पूलमधील बोल्ड व्हिडीओ चर्चेत\nWTC Final मध्��े दुसऱ्या डावांत फलंदाजी करण्याआधीच रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका\nMaharashtra News LIVE Update | 2 दुचाकींची समोरासमोर धडक 3 ठार 1 जखमी, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/spin-photo1-61-photochromic-gray-cr39-single-vision-lenses-ar-coating-product/", "date_download": "2021-06-23T23:12:15Z", "digest": "sha1:6MH2I5QTOYWFZ7YE3YDWJW4QS3M5LMNA", "length": 18315, "nlines": 270, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चीन स्पिन फोटो 1.61 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्सस एआर कोटिंग फॅक्टरी आणि निर्माते | किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\nस्पिन फोटो 1.61 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेंस सामग्री: एमआर -8\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार अंतर्गत पिशवी, पुठ्ठा बाहेर, निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 3000 पीआर, 15 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 3000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग एनके 55 मटेरियल\nअनुक्रमणिका मोनोमर फोटोक्रोमिक डायमेटर\n1.61 एमआर -8 राखाडी 65/70 मिमी\nअबे विशिष्ट गुरुत्व संसर्ग कोटिंग\n33 1.34 0.97 एचसी, एचएमसी / एआर कोटिंग\nसूर्यप्रकाश किंवा यू / व्ही अल्ट्राव्हायोलेटच्या संपर्कात असताना छायाचित्रणिक लेन्स, ज्याला सहसा ट्रान्झिशन्स किंवा रिएक्टॉलाइट्स म्हटले जाते, सनग्लासेस टिंटला गडद करतात आणि यू / व्ही लाइटपासून दूर घरात असताना स्पष्ट स्थितीत परत जा.\nप्लास्टिक, ग्लास किंवा पॉली कार्बोनेटसह अनेक लेन्स मटेरियलद्वारे फोटोक्रोमिक लेन्स बनविल्या जातात. ते सामान्यत: सनग्लासेस म्हणून वापरले जातात जे घराबाहेर असताना सुस्पष्टपणे लेन्समधून, सनग्लासेसच्या खोलीत टिंटवर सहजपणे स्विच करतात आणि त्याउलट.\n1. पांढर्‍यापासून गडद आणि त्याउलट बदलण्याच्या वेगवान गती.\n२. घराच्या आत आणि रात्री पूर्णपणे भिन्न, वेगवेगळ्या प्रकाश परिस्थितीत उत्स्फूर्तपणे रुपांतरित करणे.\n3. बदलानंतर खूप खोल रंग, सर्वात खोल रंग 75 ~ 85% पर्यंत असू शकतो.\n4. बदलापूर्वी आणि नंतर उत्कृष्ट रंग सुसंगतता.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, कार्यशील आणि आपल्या दृष्टीचे दान वाढवा\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\nमागील: 1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nपुढे: स्पिन फोटो 1.67 फोटोक्रोमिक ग्रे एमआर -7 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\n1.61 श्री 8 ब्लू कट लेन्स\n1.61 श्री 8 ऑप्टिकल लेन्स\n1.61 स्पिन फास्ट फोटोक्रोमिक ग्रे लेन्स\nफ्लॅट टॉप 1.56 फोटोक्रोमिक ग्रे सीआर 39 चष्मा एल ...\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट सी ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर ...\nस्पिन फोटो 1.67 फोटोक्रोमिक ग्रे एमआर -7 सिंगल वी ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/10/article-on-maratha-reservation-and-supreme-court.html", "date_download": "2021-06-24T00:04:21Z", "digest": "sha1:LLKVXXII6IJWMMBQDFODO2TYK7WK4DLR", "length": 20735, "nlines": 15, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " ‘मराठा आरक्षण’ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात! - महा एमटीबी", "raw_content": "‘मराठा आरक्षण’ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात\nमहाराष्ट्राच्या राजकारणात आज ‘मराठा आरक्षण’ हा विषय असा आहे की, याला सर्वपक्षीय पाठिंबा आहे. याचा अर्थ हा लढा आता राजकीय राहिला नसून न्यायालयीन झालेला आहे, म्हणूनच ही लढाई आता न्यायालयात लढावी लागेल.\nसर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षण अवैध ठरवल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण अपेक्षेप्रमाणे ढवळून निघाले आहे. या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कायदेतज्ज्ञांची समिती गठीत करणार असून येत्या १५ दिवसांत समितीचा अहवाल अपेक्षित आहे. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती असतील. ही समिती राज्य सरकारला उपलब्ध पर्यायांबद्दल शिफारसी करेल. यात दिलासा देणारी बाब म्हणजे ९ सप्टेंबर, २०२०पर्यंत या कोट्यात झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ‘तीन विरुद्ध दोन’ असा आहे. या निर्णयातील सर्वात वादग्रस्त बाब म्हणजे 102वी घटनादुरुस्ती यातील तीन न्यायमूर्तींच्या मते या घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारांना अशा प्रकारे आरक्षण देण्याचा अधिकारच राहिला नाही, तर दोन न्यायमूर्तींच्या मते राज्य सरकारांना असा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयात बहुमताचा निर्णय अंतिम समजला जातो. त्यानुसार या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने महाराष्ट्राने मराठा आरक्षणाबद्दल केलेला कायदा अवैध ठरवला आहे. हा अतिशय वादग्रस्त मुद्दा आहे.\nसर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान, अ‍ॅटर्नी जनरल यांनी प्रारंभी राज्यांना अधिकार नसल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र सॉलिसिटर जनरल यांनी राज्यांना अधिकार आहेत, असे सांगितले. हा निर्णय असाच्या असा मान्य केला तर या संदर्भात आता निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल, म्हणूनच तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता केंद्र सरकारने याबद्दल कारवाई करावी, अशी विनंती करताना दिसतात. त्यामुळे या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. शिक्षण आणि नोकरी यातील प्रतिनिधित्वाची आकडेवारी निश्चित करण्यासाठी न्यायालयाने आता १०० टक्के जागांऐवजी ५० टक्के राखीव जागा वगळू�� ५० टक्के खुल्या जागांच्या प्रमाणात किती जागा व्यापल्या, यावर प्रतिनिधित्व प्रमाण काढले आहे. न्यायालयाच्या या बदलेल्या सूत्रांमुळे केवळ मराठा आरक्षण संपुष्टात आले असे नव्हे, तर यापुढे प्रत्येक आरक्षण देताना प्रतिनिधित्व मोजण्याचा हा नवा निकष लावला तर अनेक प्रश्न निर्माण होतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. या आधी एकूण १०० टक्के जागांच्या तुलनेत त्या समाजाचे लोकसंख्येच्या प्रमाणात किती प्रतिनिधित्व आहे, यासाठी देशात सर्व ठिकाणी प्रतिनिधित्व मोजण्याचे जे सूत्र आहे, तेच सूत्र आता या नव्या निकालाने बदलले आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात आज ‘मराठा आरक्षण’ हा विषय असा आहे की, याला सर्वपक्षीय पाठिंबा आहे. याचा अर्थ हा लढा आता राजकीय राहिला नसून न्यायालयीन झालेला आहे, म्हणूनच ही लढाई आता न्यायालयात लढावी लागेल. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे १९९२ साली सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तीच्या खंडपीठाने इंद्रा साहनी खटल्यात दिलेला ऐतिहासिक निर्णय. हाच निर्णय ‘मंडल आयोग निर्णय’ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. या निर्णयाला दोन पैलू आहेत. एक म्हणजे, आरक्षणासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हा निकष असेल. दुसरा म्हणजे, एकूण कार्यक्षमतेच्या दृष्टीने आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. हे दोन पैलू समोर ठेवून चर्चा करणे गरजेचे आहे.\nया संदर्भात दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातील एक म्हणजे इंद्रा साहनी खटल्यातील निकाल. महाराष्ट्र सरकारतर्फे बाजू मांडताना नेमका हाच मुद्दा पुढे आणण्यात आला होता. इंद्रा साहनी निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयाने किमान ११ न्यायमूर्तींचे खंडपीठ बसवावे, अशी महाराष्ट्रातर्फे मागणी केली होती. एवढेच नव्हे, खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेले आरक्षण वैध ठरवले आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी इंद्रा साहनी निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे, अशी राज्य सरकारची रास्त मागणी होती. आताच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एकमताने म्हटले आहे की, इंद्रा साहनी निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज नाही. या वादावादीतला दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आरक्षण फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावरच ठरवायचे की, त्यात आता ‘आर्थिक’ मागासलेपण हा निकषसुद्धा टाकावा. १९९०च्या दशकापासून या संदर्भातील वाद राष्ट्रीय पातळीवर सुरू झाला. ‘मंडल आयोगा’ने ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिल्यापासून इतर पुढारलेल्या पण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींनी आरक्षणाची मागणी करायला सुरुवात केली.\nजसा मंडल आयोगाने ‘ओबीसी’ आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर नेला, तसाच आर्थिकदृष्ट्या मागासलेपण हा मुद्दा तेव्हापासून राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलेला आहे. नरसिंहराव पंतप्रधान असताना सप्टेंबर १९९१ मध्ये त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी दहा टक्के आरक्षण देणारा कायदा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठी दिलेले २७ टक्के आरक्षण वैध ठरवत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी दिलेले दहा टक्के आरक्षण मात्र अवैध ठरवले होते. याचा अर्थ असा की, आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचा मुद्दा गेली ३० वर्षं चर्चेत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा अनेकदा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेले आरक्षण वैध ठरवले आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी राज्य सरकारची ११ न्यायमूर्तींचे खंडपीठ बसवावे, ही मागणी योग्य होती. या मागणीचा पुन्हा एकदा पाठपुरावा केला पाहिजे.\nयातील दुसरा मुद्दा १०२व्या घटनादुरुस्ती बद्दलचा आहे. सध्याच्या निकालात याबद्दल फारशी स्पष्टता नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे आज देशात ‘आर्थिक मागासलेपण’ या मुद्द्यावर एकमत झालेले आहे. अगदी बसपाच्या मायावती, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनीसुद्धा उच्चवर्णीय पण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला आरक्षण द्यावे, अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे १९९१ साली म्हणजे ३० वर्षांपूर्वी नरसिंहराव सरकारने म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिले होते. तसेच ८ जानेवारी, २०१९ रोजी नरेंद्र मोदी सरकारमधील तत्कालीन साामाजिक न्यायमंत्री असलेल्या थावरचंद गेहलोत यांनी १०२वी घटनादुरुस्ती करणारे विधेयक मांडले. या विधेयकानुसार केंद्र सरकार आर्थिक निकषांवरसुद्धा आरक्षण देऊ शकते. हे विधेयक त्याच दिवशी लोकसभेत पारित झाले होते.\nदुसर्‍याच दिवशी ते विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. तेव्हा द्रमुक आणि डाव्या पक्षांनी हे विधेयक संसदेच्��ा समितीपुढे पाठवावे, अशी सूचना केली. मात्र, तसे न करता ९ जानेवारी, २०१९ रोजी हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. त्यानंतर नियमाप्रमाणे हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी गेले आणि स्वाक्षरी होऊन १४ जानेवारी, २०१९ रोजी याबद्दलचे राजपत्र प्रकाशितसुद्धा झाले. हा प्रवास लक्षात घेतला म्हणजे ५० टक्क्यांची मर्यादा जानेवारी २०१९मध्येच ओलांडण्याचे अधिकार केंद्र सरकारला मिळालेले आहेत. यानुसार केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी ९.५ टक्के जागा आरक्षित केल्या आहेत. याचा साधा अर्थ असा की, जानेवारी २०१९ पासूनच केंद पातळीवर आरक्षणाची टक्केवारी ५९.५ टक्के एवढी झालेली आहे. अपेक्षेप्रमाणे या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आव्हान देणारी याचिका दाखल करून घेतलेली आहे. पण, निर्णय येईपर्यंत याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही.\n१०२व्या घटनादुरुस्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला नसताना आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे १०२वी घटनादुरुस्ती आणि महाराष्ट्राचा कायदा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हा मुद्दा असताना एका प्रकरणात निर्णय येतो आणि दुसरे प्रकरण अजून सुनावणीसाठीसुद्धा येत नाही. याला काय म्हणावे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त एकाच राज्यासाठी असणे योग्य होणार नाही, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावीशी वाटते की, त्यांनी लवकरात लवकर १०२व्या घटनादुरुस्तीबद्दल निर्णय करावा. भारतासारख्या गरीब देशात शासन व्यवस्थेला गोरगरिबांच्या मदतीसाठी, उन्नतीसाठी अनेक योजना आखाव्या लागतात. ‘आरक्षण’ ही अशीच एक असंख्य योजनांपैकी एक. कालानुरूप आरक्षणाच्या धोरणात योग्य ते बदल झालेच पाहिजेत. आपल्या देशात सुरुवातीला म्हणजे १९५०च्या दशकात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले. नंतर नव्वदच्या दशकात ‘मंडल आयोगा’च्या शिफारशीनुसार ओबीसींसाठी आरक्षण सुरू झाले. आता उच्चवर्णीयपण गरीब घटकांसाठी आरक्षणाची तरतूद करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने १०२वी घटनादुरुस्ती केलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने या दुरुस्तीबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्ह���ला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nमराठा आरक्षण महाराष्ट्र राजकारण सर्वोच्च न्यायालय महाविकास आघाडी Maratha Reservation Maharashtra Politics Supreme Court Mahavikas Aghadi", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/corona-vaccine-will-now-be-available-to-youth-above-25-years-of-age-deputy-chief-minister-ajit-pawar-gave-the-monthnrpd-108894/", "date_download": "2021-06-24T00:18:39Z", "digest": "sha1:MMMFPVPH3RYPOQ75PKYQSAOBRJJ267YR", "length": 12737, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona vaccine will now be available to youth above 25 years of age; Deputy Chief Minister Ajit Pawar gave the monthnrpd | आता २५ वर्षांवरील तरुणांना मिळणार कोरोना लस ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nपुणेआता २५ वर्षांवरील तरुणांना मिळणार कोरोना लस ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती\nआता४५ वर्षांखालील नागरिकांनाही तत्सम व्याधी असतील तर त्यांनाही लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे -अजित पवार\nबारामती: २५ वर्षावरील सहव्याधी तरूणांना करोना लस उपलब्ध व्हावी यासाठी लवकरच राज्य सरकार केंद्राकडे मागणी करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते बारामतीत करोना आढ��वा बैठकीत बोलत होते. त्यामुळे लवकरच २५ वर्षांवरील तरूणांनाही करोनाची लस मिळण्याचे होप्स निर्माण झाले आहेत.\nयावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना २५ वर्षावरील सहव्याधीग्रस्तांनाही लस उपलब्ध करून देण्याची विनंती करणार आहेत.\nकरोना लस ही कोणाला द्यायची यासंदर्भातील निर्णय हा केंद्र सरकार घेत असते. दरम्यान, १ एप्रिलपासून४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना करोना लस देण्यात येणार आहे. याआधी केवळ ज्यांना डायबिटीजसारखा आजार आहे, किंवा अन्य आजार आहेत अशा ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात होती. आता४५ वर्षांखालील नागरिकांनाही तत्सम व्याधी असतील तर त्यांनाही लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/social-activist-dr-abhay-bang-write-open-letter-to-mva-government-over-alcohol-ban-in-chandrapur-422953.html", "date_download": "2021-06-24T00:00:40Z", "digest": "sha1:L3ZO2CQWZOEJ6GZURFGSQFVXOZAE2CGV", "length": 28986, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nचंद्रपुरात दारूबंदी उठवण्याच्या हालचाली, डॉ. अभय बंग यांचे मंत्रिमंडळाला 14 मुद्द्यांचे खरमरीत पत्र, वाचा…\nमागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर या दारुबंदीचा निर्णय घेण्यात आलेल्या जिल्ह्यात मद्यविक्रेत्यांकडून दारु विक्री सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nचंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर या दारुबंदीचा निर्णय घेण्यात आलेल्या जिल्ह्यात मद्यविक्रेत्यांकडून दारु विक्री सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ताकद लावली. मात्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री अभय बंग यांनी दारुबंदी हटवण्याच्या प्रयत्नांना विरोध केलाय. तसेच दारुबंदीचं महत्त्व मांडत मंत्रिमंडळाचे कान टोचले आहे. नुकताच दारुबंदीच्या निर्णयावर झा समितीचा अहवाल शासनाला सादर झालाय. गा अहवाल लवकरच निर्णयासाठी मंत्रीमंडळासमोर येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाला उद्देशून बंग यांनी 14 मुद्द्यांचे खुले पत्र लिहिले आहे (Social Activist Dr Abhay Bang write open letter to MVA government over Alcohol Ban in Chandrapur).\nडॉ. अभय बंग म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीबाबत राज्यशासनाने नियुक्त केलेल्या झा (माजी उत्पादनशुल्क सचिव) यांच्या समितीचा अहवाल नुकताच शासनाला सादर झाला. काही राजकीय नेत्यांना चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्याची घाई झाली आहे. हा प्रश्न लवकरच मंत्रिमंडळासमोर निर्णयासाठी येईल. म्हणून मी राज्य मंत्रीमंडळाला या पत्राद्वारे सरळ आवाहन करतो आहे.”\n1. चंद्रपूर जिल्ह्याचा मूळ प्रश्न दारूचा अतिरेक हा आहे. दारूबंदी हा प्रश्न नाही. दारूचा मूळ प्रश्न सोडून दारूबंदीलाच समस्या म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे व शिक्षा देणे ही पध्दतशीर दिशाभूल आहे. मूळ प्रश्न सोडवा.\n2. चंद्रपूर जिल्हयातील जनतेवर दारूचे ओझे असहनीय पातळीला पोचले होते. वर्षं 2011 मध्ये कायदेशीर व बेकायदेशीर मिळून एकूण अंदाजित 1000 कोटी रुपयांची दारू दरवर्षी सेवन केली जात होती. (20,000 रुपये ���्रति कुटुंब)\n3. चंद्रपूर जिल्ह्यात दारूविरुद्ध व्यापक जनभावना, दारुमुळे त्रस्त स्त्रिया, त्यांचे आंदोलन, तसेच 585 ग्रामपंचायती व जिल्हा परिषद या संवैधानिक संस्थांच्या प्रस्तावांमुळे व राज्यशासनाने नेमलेल्या देवतळे समितीच्या शिफारसींनुसार 2015 मध्ये दारूबंदी लागू झाली.\n4. दारू दुकाने बंद झालीत. पण जिल्ह्यातील दारू पिणारे पुरुष दारू शोधत होते. त्यांना व्यसनमुक्त करण्याची व्यवस्था झाली नाही. शासनाद्वारे दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही विशेष नियोजन किंवा प्रयत्न करण्यात आले नाहीत. बेकायदेशीर दारू पुरवठा थांबवण्यासाठी मनुष्यबळ अथवा आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यामुळे अवैध दारू सुरू राहिली.\n5. तरी देखील दारूबंदीनंतर दारू पिण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा एका वर्षात एक तृतीयांशने कमी झाले. (2016 जिल्हा सँपल सर्वेक्षण) उरलेली दोन तृतियांश दारू आता अवैध होती.\n6. दारूबंदीच्या अपुर्‍या, कमकुवत अंमलबजावणीमुळे जनतेचा, विशेषत: स्त्रियांचा, अपेक्षाभंग झाला. तो क्रोध निवडणुकीत प्रगटही झाला.\n7. नवीन पालकमंत्री आणि नवे खासदार (पूर्वाश्रमीचे दारू दुकानदार) यांनी राज्य शासनाच्या दारूबंदीच्या निर्णयाची अधिक चांगली अंमलबजावणी करण्याऐवजी दारूबंदी उठविण्याचा व वार्षिक 1500-2000 कोटी रुपयांचे दारू साम्राज्य निर्माण करण्याचा विडा उचलला आहे असे दिसते.\n8. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘दारूबंदी उठवा’ अशी मागणी करून मग दारूबंदी निर्णयाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी समिती नेमली. जिल्हाधिकारी खेमणार यांच्या अध्यक्षतेखालील अधिकार्‍यांच्या समितीने 2020 मध्ये स्वत:च्या कमजोर अंमलबजावणीचा आढावा घेण्याऐवजी जणू राज्यशासनाच्या नीतीविरुध्द आढावा घेतला. हा हास्यास्पद प्रकार वस्तुत: राज्यशासनाचा अवमान होता.\n9. जिल्हाधिकारी समितीने शासकीय दारूबंदी विरुध्द जणु जनमत प्रकट होण्यासाठी निवेदने बोलावलीत. ही माहिती गोपनीय ठेवण्याऐवजी पालकमंत्री वडेट्टीवार रोज दारूबंदी विरुध्द निवेदनांचा आकडा जाहीर करत होते. अनेक जागी दारू पिणार्‍या पुरुषांच्या सह्या बेकायदेशीर खर्रा विकणार्‍या पानठेल्यांवर गोळा करण्यात आल्या. 2,25,000 लोकांना दारूबंदी नको असे चित्र उभे केले. यातून एक प्रकारे जिल्ह्यातील तळीरामांचा आकडा मिळाला. ही संख्या व समस्या किती मो��ी झाली आहे हे त्यातून कळते. याचा दुसरा अर्थ, जिल्ह्यातील 85 टक्के वयस्कांनी (14 लाख) याला सहमती दिली नाही. राज्यशासनाच्या नियमानुसार एखाद्या गावात असलेले दारू दुकान बंद करायला गावातील किमान 50 टक्के वयस्कांचे मत प्रकट व्हावे लागते. चंद्रपूरमधील दारूबंदी उठवायला तेवढी मते मिळू शकली नाहीत. केवळ 15 टक्केंना दारूबंदी नको.\n10. दारूबंदीमुळे कोणत्याही भागातली दारू 40 टक्के कमी होते असा भारतातील 6 राज्यातील दारूबंदीचा निष्कर्ष आहे. (अमेरिकन इकॉ. रिव्हयू). म्हणजे दारूची समस्या सोडवण्यासाठी दारूबंदी आवश्यक पहिले पाऊल आहे, पण पुरेसे नाही.\n11. दारूबंदीच्या अपुर्‍या अंमलबजावणीवर योग्य उपाय प्रभावी अंमलबजावणी हा आहे. 100 टक्के यशस्वी झाली नाही म्हणून दारूबंदीचा शासकीय निर्णय बदल करण्याचा पायंडा पाडल्यास राज्यातील तंबाखूबंदी, प्लॅस्टिक बंदी, भ्रष्टाचार बंदी, अंधश्रध्दा निर्मूलन, बलात्कार व दलित अत्याचार विरोधी कायदे, इन्कम टॅक्स, व कोरोना प्रतिबंधक उपाय सर्वच रद्द करावे लागतील. सर्वच अपूर्ण यशस्वी आहेत.\n12. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यास खालील दुष्परिणाम होतील. जिल्ह्यातील 50 टक्के पुरुष (चार ते पाच लक्ष) दारू प्यायला लागतील (WHO, 2020), त्यापैकी 60,000 ते 80,000 पुरुष व्यसनी बनतील. जिल्ह्यातील जनतेचे वर्षाला अंदाजित 2,000 कोटी रुपये दारूवर खर्च होतील. हा पैसा जिल्ह्याच्या एकूण नियोजन व विकास निधीपेक्षा अधिक राहील. यातून शासनाला वैध दारुवर वर्षाला 200 कोटीचा कर मिळेल, पण त्यासाठी जनतेला 2000 कोटींचा भुर्दंड बसेल. उर्वरित पैसा कुणा-कुणाच्या तिजोरीत जाईल\nजिल्ह्यातील स्त्रियांविरुध्द दरवर्षी 90,000 हिंसेच्या/अत्याचाराच्या घटना घडतील. (अमेरिकन इकॉ. रिव्हयू) ही भयावह स्थिती होईल. दारूबंदी असलेल्या शेजारच्या वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूरहून अवैध दारूचा पुरवठा वाढेल. या तिन्ही जिल्ह्यातील अंदाजित एकूण 8 लक्ष आदिवासींचे आणि 16 लाख स्त्रियांचे जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण होईल. हा धोका ओळखून गडचिरोली जिल्ह्यातील 1050 गावातील लोकांनी प्रस्ताव पारित केला आहे की गडचिरोलीत तर दारूबंदी हवीच. पण चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी देखील उठवू नये, मजबूत अंमलबजावणी करावी.\n13. महाराष्ट्र राज्यशासनाच्या दारू-तंबाखू नियंत्रण टास्क फोर्स अंतर्गत गडचिरोली जि��्ह्यात गेली चार वर्षे सुरु ‘मुक्तीपथ’ पथदर्शी प्रकल्पात असे आढळले की जिल्ह्यातली एकूण दारू 65-70 टक्के कमी झाली. त्यासाठी अमलात आणलेला चार कलमी कार्यक्रम आहे. एक शासनाद्वारे प्रभावी अंमलबजावणी, दुसरा व्यापक जनजागृती, तिसरा गावा-गावात दारू विरुद्ध्द सक्रीय ग्रामसंघटन आणि चार व्यसनांचा उपचार.\n14. चंद्रपूर जिल्ह्याच्या आंशिक प्रभावी दारूबंदीसाठी उपाय काय 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील 6 मंत्री व 6 सचिवांच्या राज्यस्तरीय टास्क फोर्सने निर्णय घेतला आहे की गडचिरोलीचा दारू-तंबाखू नियंत्रण यशस्वी पॅटर्न शेजारी दारूबंदी असलेल्या चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांमध्येही लागू करावा. तो निर्णय प्रभावीरीत्या अंमलात आणणे हा चंद्रपूर जिल्हयासाठी योग्य उपाय आहे.\nमहाराष्ट्र शासनाला विनंती व कळकळीचे आवाहन आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नये. उलट आजवर न केलेली अंमलबजावणी मजबूत करावी. त्यासाठी गडचिरोलीत प्रभावी सिध्द झालेला पॅटर्न अमलात आणावा. महाराष्ट्रात कोरोना पुन्हा पसरण्याचा गंभीर धोका असतांना तो प्रश्न सोडविण्याऐवजी ‘दारूबंदी’ ला प्रश्न बनवून दारूचा मूळ प्रश्न परत आणल्याने कोणाचे भले होणार आहे\n‘जो पाजील माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनोखं अभियान\nगडचिरोलीत ‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा हजार पार’, ठराव घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना पत्र\nBLOG: लोकलढा दारूमुक्तीचा : ‘दारू’कारण\nचंद्रपुरात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप, व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानासह एक गावकरी जखमी\nअन्य जिल्हे 15 hours ago\nचंद्रपूर दारूबंदी उठविण्याचा गडचिरोलीतील 500 गावांकडून निषेध, निर्णय मागे घेण्याचीही मागणी\nअन्य जिल्हे 1 week ago\nमुसळधार पाऊस, नाल्याला पूर, ट्रॅक्टर वाहून गेलं, तिघांचा दुर्देवी अंत\nअन्य जिल्हे 1 week ago\nकोरोनावर मात करुन मुलगा घरी आला, रुग्णालयातून आईला फोन, तुमचा मुलगा वारला\nअन्य जिल्हे 2 weeks ago\nMumbai | ऑनलाईन दारु विक्रीचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांचा गंडा, अकाऊंटमधून हजारो रुपये लांबवले\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्ह���यरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ahmdngr.com/archives/518", "date_download": "2021-06-23T23:32:55Z", "digest": "sha1:2NXBZUU7KJFUZHHHIQYV6SRBCPCGXBMU", "length": 6063, "nlines": 67, "source_domain": "ahmdngr.com", "title": "युद्धाचे नगारे, आक्रमणाच्या घोषणा – AHMDNGR", "raw_content": "\nयुद्धाचे नगारे, आक्रमणाच्या घोषणा\nप्रकाश केसरी 16 May 2021 Leave a Comment on युद्धाचे नगारे, आक्रमणाच्या घोषणा\n•त्याच्या हत्तीवर खूप प्रेम होते…\n•तो हत्ती ही खूप चांगलाच स्वामीभक्त होता तसेच चांगला योद्धाही होता.\n•त्या हत्तीवर बसून राजाने जेव्हाही युद्ध केले\n•काही वर्षात हत्ती म्हतारा व्हायला लागला. आता राजानेही आता त्याला युद्धात घेवून जाणे बंदच केले.\n•एक दिवस हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत असतांना अ���ानक त्याचा तोल गेला आणि तो सरोवराच्या चिखलात फसला आता त्याला उभेच होता येत नव्हते.\n•हत्ती ने खूप प्रयत्न केले पण त्याच्या वृद्धावस्थेमुळे त्याला चिखलातून निघणे शक्य नव्हते..\n•आता तो जोरजोरात ओरडू लागला. हत्तीचा आवाज माहूताने ऐकल्यावर तो धावतच हत्तीच्या जवळ आला.\n•परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.\n•सर्वांना वाटलं, भाल्याच्या टोचण्याने तो आपली पूर्ण शक्ती लावून प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.\n•भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ही बातमी राजापर्यंत गेली.\n•राजाने लगेच त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.\n•थोडा वेळ विचार करून माहूतने राजाला सल्ला दिला की….\n•आपण आत्ता युद्धाचे नगारे वाजवा,\n•या सरोवराभोवती सैन्य जमा करा,\n•सैनिकांना आक्रमणाच्या घोषणा द्यायला सांगा.\n•राजाने त्या जुन्या महुताचे विचार ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा आदेश दिला.\n•राजाचे आदेश मिळताच नगारे वाजू लागले,\n•सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या,\n•आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या.\n•त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या चिखलातून बाहेर पडला.\n•हत्तीचं मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.\n•निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.\n•सकारात्मक विचारसरणीने प्रगती होते.\n•जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते ..\n•आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते…\nलोकनेते निलेश लंके →\n← बँकांचे खासगीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/13198/", "date_download": "2021-06-23T23:57:50Z", "digest": "sha1:WKTDZYW655PX6DFU3CZEHKBHIGWBE3TT", "length": 13911, "nlines": 76, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमुन त्वरित ओबीसीची जनगणना करुन ओबीसीना पूर्ववत आरक्षण द्यावे-भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापु घडामोडे - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा म���त्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nराज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमुन त्वरित ओबीसीची जनगणना करुन ओबीसीना पूर्ववत आरक्षण द्यावे-भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापु घडामोडे\nऔरंगाबाद,२९ मे /प्रतिनिधी :- आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्यसरकार व अन्य लोकप्रतिनिधि यांच्यावतीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून यापुढे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीना आरक्षण मिळणारच नाही यावर शिक्कामोर्तब केले.\n4 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील धुळे, नंदुरबार, पालघर, वाशिम, अकोला व नागपुर येथील 19 जिल्हा परिषद सदस्य यांना एकूण आरक्षणाच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही यावरून अपात्र ठरविण्यात आले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व 19 लोकप्रतिनिधि यांच्यावतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती ती याचिका आज फेटाळण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजात असंतोषाचे वातावरण आहे. राज्यातील बिघाडी सरकारने ज्या पद्धतीने मराठा सामाजाला देवेंद्र फडणवीस सरकारनी दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात योग्य युक्तिवाद व पाठपुरावा न करता घालविले त्याच पद्धतीने आज ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबत झाले, त्यामुळे हे सर्वं बिघाडी सरकारच्या ओबीसी बद्दल असलेल्या उदासीन व ओबीसी विरोधी धोरणामुळे झाले असा स्पष्ट आरोप भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापु घडामोडे यांनी केला.\nउद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात आल्यापासुन समाजातील सर्वच वर्गावर अन्यायच होत आहे. सरकारनी मराठा समाजाचे आरक्षण घालविले, ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण आपल्या चुकीच्या भूमिकेमुळे घालविले. 7 मे 2021 ला जीआर काढून पदोन्नति मधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हिजेएनटी व एसबीसीचे आरक्षण रद्द केले. 2006 मध्ये स्वरूपसिंह नाईक यांच्या समितिने दिलेल्या अहवालनुसार ओबीसीना ही पदोन्नतित 19 टक्के आरक्षण देण्याचे हेतुपुरस्सर पणे टाळले. आजच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. 52 टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला मंडल आयोगाप्रमाणे मिळालेल्या आरक्षणाला राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज गमवावे लागत आहे. राज्यातील ओबीसी समाज सरकारला कदापीही माफ करणार नाही व येणाऱ्या काळात सरकारला व सरकारमधील तिन्ही पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.\nभारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा याबाबत पूर्णपणे संवैधानिक व लोकशाही मार्गाने संघर्ष करुन ओबीसीचे रद्द झालेले आरक्षण परत मिळवून देई पर्यन्त शांत बसणार नाही. भाजपा ओबीसी मोर्च्याच्या वतीने आम्ही सरकार कड़े मागणी करतो की सरकारने त्वरित एक स्वतंत्र आयोग नेमुन राज्यातील ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी व त्या जनगणनेच्या आधारावर लोकसंख्येच्या अनुपातात ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण बहाल करावे अन्यथा भाजपा ओबीसी मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल याची सरकारने नोंद घ्यावी असा इशारा भाजपाने दिला आहे.\n← मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य\nशहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार →\nऔरंगाबाद जिल्ह्यात 119 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,तीन मृत्यू\nआरोग्य, कृषीसह आवश्यक कामांसाठी पर्याप्त निधी उपलब्ध करुन देणार -पालकमंत्री सुभाष देसाई\nमुख्यमंत्री आज शहरात:महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/akshay-trutiya-2021-lord-parshuram-information-128491262.html", "date_download": "2021-06-24T01:00:49Z", "digest": "sha1:MZA22YLBU3FIZZ3DZXIHBZ4DU3BM234G", "length": 7402, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "akshay trutiya 2021 lord parshuram information | याच दिवशी चिरंजीव परशुरामांचा जन्म, कृष्णाने सुदामाला समृद्धीचे वरदान दिले, त्यामुळे दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळवण्याचा, मदतीचा हा दिवस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअक्षय्य तृतीया विशेष:याच दिवशी चिरंजीव परशुरामांचा जन्म, कृष्णाने सुदामाला समृद्धीचे वरदान दिले, त्यामुळे दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळवण्याचा, मदतीचा हा दिवस\nआजच्या दिवशी केलेल्या शुभकार्याचे फळ नेहमी मिळते, कधी नष्ट होत नाही\nभारतीय कालगणनेनुसार, वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. आजची हीच अक्षय्य तिथी आहे. ज्याचा कधी क्षय नाही झाला, जो स्थायी आहे तो अक्षय्य म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी दान, पूजन, हवनासह इतर पुण्यकार्य केल्यास त्याचे अक्षय फळ मिळते. शुभकार्यासाठी आजचा दिवस सर्वात चांगला मानला गेला आहे. कारण आजचा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. परशुराम चिरंजीव आहेत. त्यांच्या जीवनाचा क्षय नाही झाला. याच कारणाने अक्षय्य तृतीयेला चिरंजीव तिथी म्हटले जाते. त्यामुळेच आजचा दिवस सर्वांसाठी अक्षय्य आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी वरदान मिळवण्याचा आहे. चारही युगांमध्ये त्रेतायुगाचा आरंभ याच तिथीपासून झाला. त्यामुळे याला युगादितिथीही संबोधले जाते. म्हणजेच आज शुभारंभाचा दिवस आहे.\nदानाचे महत्त्व : कृष्णाने सुदामाला समृद्धी दिली\nअक्षय्य तृतीया समृद्धीच्या आशीर्वादाचा दिवस. कारण याच दिवशी श्रीकृष्णाने बालमित्र सुदामाला तांदळाच्या विनम्र भेटीच्या बदल्यात अमर्याद समृद्धी दिली\nत्यामुळे या वर्षी संकटात रुग्णांना उपचाराची सामग्री, औषधी दान करता येऊ शकते. गरजूंना वेळेवर जे दान केले जाते त्याला श्रेष्ठ मानले गेले आहे. यंदा लॉकडाऊन असल्याने बाहेर जाऊन दान-पुण्य-स्नान केले जाऊ शकत नाही. पण जे काही दान करायचे आहे त्याचा संकल्प करा आणि नंतर ते दान केले जाऊ शकते. तसेच या दिवशी पाण्याने भरलेला कलश, पादत्राणे, छत्री, गोवंश, भूमी, स्वर्णपात्र दान करणे कधीही उत्तम असते. याशिवाय समृद्धीसाठी सुवर्ण खरेदी शुभ मानली जाते.\nशेतकऱ्यांसाठी आजचा दिवस नव्या हंगामाचा\nमहाभारताच्या काळात अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच युधिष्ठिराला वनवासात अक्षय्य पात्र मिळाले. या पात्रातील अन्न कधीही संपत नव्हते\nअक्षय्य तृतीया हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कृषीच्या नव्या चक्राची सुरुवात याच दिवशी होते. ओडिसा व पंजाबमध्ये हा व्यापक रूपात शेतीशी निगडित सण आहे. शेतकरी नव्या पिकाच्या तयारीला लागतात. अक्षय्य तृतीयेपासूनच ऋतू परिवर्तनही म्हटले जाते. वसंत ऋतूची समाप्ती व ग्रीष्माच्या सुरुवातीचा दिवसही मानला जातो. मेनंतरच्या महिन्यात खरीप हंगामात पेरणी व कापणी केली जाते. पेरणीच्या कामाची तयारीही अक्षय्य तृतीयेनंतरच सुरू होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tukai-hill-at-baner/", "date_download": "2021-06-23T23:44:04Z", "digest": "sha1:A4AEMAJY6UTIHSYMKCCALW3LSF3IUC3N", "length": 3218, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tukai Hill at Baner Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण\nएमपीसी न्यूज : जागतिक तापमान वाढीचे संकट लक्षात घेवून शहरी भागात ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहिजे, असे मत राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.त्यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या 'युथ कनेक्ट' या उपक्रमा अंतर्गत आज…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/corona-patients-jalna-328425", "date_download": "2021-06-24T00:46:50Z", "digest": "sha1:V23Z7OLCPHG47KQEBMXRHSPR4FJ6U2RS", "length": 19476, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जालन्यात सध्या ६९६ कोरोनाग्रस्तांवर उपचार", "raw_content": "\nजिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन हजार २२० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ५४ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा एक हजार ४५४ इतका झालेला आहे. सध्या ६९६ जणांवर उपचार सुरू आहेत.\nजालन्यात सध्या ६९६ कोरोनाग्रस्तांवर उपचार\nजालना - जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन हजार २२० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ५४ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा एक हजार ४५४ इतका झालेला आहे. सध्या ६९६ जणांवर उपचार सुरू आहेत.\nजालना कोविड रूग्णालय येथे उपचार सुरू असणाऱ्या तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये भोकरदन येथील खंडोबा मंदिर परिसरातील ७४ वर्षीय पुरूषाचा शुक्रवारी (ता.३१) मृत्यू झाला. तर गुरूवारी (ता.३०) अंबड तालुक्यातील गोंदी येथील ३९ वर्षीय पुरूषाचा, परतूर तालुक्यातील सिंगोना येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nहेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग\nजिल्ह्यात ४७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल दोन हजार २२० कोरोनाबाधित रूग्ण आतापर्यंत झाले आहेत.\nहेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा\nदरम्यान, शुक्रवारी ५४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील नऊ, जालना शहरातील प्रशांतीनगर येथील पाच, भोकरदना तालुक्यातील केदारखेडा येथील चार, शहरातील गोपीकिसन नगर, ग्रीन पार्क, व प्���ितीसुधानगर येथील प्रत्येकी तीन, गांधीचमन व साईनगर येथील प्रत्येकी दोन, निलकंठनगर, समर्थनगर, जेईएस कॉलनी, कचेरी रोड, प्रियदर्शनी कॉलनी, कोळेश्वर गल्ली, ख्रिश्चन कॉलनी, यशवंत नगर, दर्गावेस, कादराबाद, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, बदनापूर, बुटखेडा व राधागड येथील प्रत्येकी एक व चांदई एक्को, जळगांव सपकाळ, पिरगैबवाडी व शहागड येथील प्रत्येकी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल एक हजार ४५४ जणांनी कोरोनावर उपचाराअंती मात केली आहेत. तर सध्या ६९६ जणांवर उपचार सुरू आहेत.\nजिल्ह्यातील ५२६ संस्‍थात्‍मक अलगीकरणात\nजिल्ह्यातील ५२६ जणांना शुक्रवारी (ता.३१) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ६४,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १३, वन प्रशिक्षण केंद्र येथील वसतिगृह येथे ५२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे १४, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन येथील वसतिगृह येथे पाच, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ५८, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४६, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे ५१, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे २३, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे दहा, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे सात, केजीबीव्ही येथे १८, मंठा येथील केजीबीव्ही येथे २३, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १५, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे दोन, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३९,घनसावंगी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ६७, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे पाच, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे पाच, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १७, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे २४, आयटीआय कॉलेज येथे एक, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे एक, टेभूर्णीं येथील सेठ ईबीके विद्यालय येथे पाच, राजमाता जिजाऊ इंग्रजी शाळा येथे आठ जणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.\nएकूण बाधित : २२२०\nएकूण बरे झालेले : १४५४\nउपचार सुरू असलेले : ६९६\nआतापर्यंत मृत्यू : ७०\n(संपादन : संजय कुलकर्णी)\nजालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट\nजालना - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जालना पोलिसांनी जिल्ह्याची सीमा सीलबंद करत ३२ ठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत.\nडॉक्टरांच्या दक्षतेमुळे फसला त्याचा प्लॅन\nवडीगोद्री (जि.जालना) - येथील डॉक्टरांनी परदेशातून परतलेल्या एका कोरोना संशयितास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी शनिवारी (ता.२८) पाठविले होते. मात्र तेथे त्याने मुंबईतून परतल्याचे खोटेच सांगितले आणि होम क्वारंटाइनचा शिक्का लावून तो गावी परतला. डॉक्टरांनी दक्षता बाळगत त्याच्याबाबत जिल्हा रुग्णा\nकष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले\nजालना - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गरजू, कष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी जिल्ह्यात अनेकजण सरसावत आहेत. अन्न, जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.\nकुंभार पिंपळगावात एक हजार जणांना होम क्वारंटाइन\nकुंभार पिंपळगाव (जि.जालना) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर कुंभार पिंपळगावसह २४ गावांत मागील आठवडाभरापासून बाहेरगावाहून आलेल्या एक हजार ११३ रुग्णांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली चव्हाण-राठोड व आरोग्य कर्मचारी ऊर्म\nजालन्यात कोरोनामुळे १९२ जण बाधित\nजालना - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ कमी होण्यास तयार नाही. परिणामी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाटचाल चार हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे.\nजालन्यात पंधराजणांची कोरोनावर मात\nजालना - शहरात रोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढत असताना मंगळवारी (ता. ३०) शहरातील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ३१ रुग्णांची भर पडली. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील पंधराजणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर\nशहागड येथील २० जणांचे अहवाल निगेटिव्ह\nजालना - शहागड (ता.अंबड) येथील २६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आता उर्वरित २० व्यक्तींचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुखीनगर भागातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ६१ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले असून, त्यापैकी ४४ व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येऊन ते प्रयो\nविक्रीअभावी जनावरांसमोर भाजीपाल्याचा चारा\n‌रामनगर, (जि. जालना) - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, जालना तालुक्यातील रामनगर येथील आठवडे बाजार बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा असल्याने दारोदार विक्री केली तरी कवडीमोल भाव\nअत्यावश्यक सेवा वगळता वाहनांना इंधन दिल्यास कारवाई\nजालना - लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारे वाहन वगळता खासगी वाहनांना इंधन पुरवठा केल्यास पेट्रोलपंपधारकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शनिवारी (ता. ११) दिला आहे.\nचार आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी\nजालना - कोरोनाबाधित महिलेशी उपचारादरम्यान संपर्क आलेल्या १७ पैकी चार आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी (ता.नऊ) देण्यात आली. तर दुखीनगर भागातील १० हजार ४० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/478/Lavila-Tura-Phetyashi.php", "date_download": "2021-06-24T01:09:26Z", "digest": "sha1:SHI7UPPXNYT4PHNQOP7V4FGX4TGQPGLH", "length": 10123, "nlines": 156, "source_domain": "www.gadima.com", "title": "Lavila Tura Phetyashi -: लाविला तुरा फेट्यासी : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Lata Mangeshkar|Vasant Desai) | Marathi Song", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nचित्रपट: ये रे माझ्या मागल्या Film: Yere Mazya Magalya\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nयुवराज तुम्ही मी हो दासी\nविसर तो स्नेह सुखवासी, हो हो\nमज हवी भेट राजांची\nबाई तू कोण कुणाची\nक्षण नसे वेळ आम्हासी\nहे हास्य मोकळे असले\nमी प्रथम जयाला फसले\nदिसणे न पुन्हा नजरेसी\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आक���शाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nमधुराणी तुला सांगू का\nमाय यशोदा हलवी पाळणा\nमज आवडले हे गाव\nमज सुचले ग मंजुळ गाणे\nमाझ्या रे प्रीती फुला\nमनोरथा चल त्या नगरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/blog-post_265.html", "date_download": "2021-06-24T00:21:32Z", "digest": "sha1:EVNW7MDWEEEBUGPWUNVIOJQ5755SRATD", "length": 8364, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जामखेड येथील कटिंग सलून चे दुकाने एक महिन्यापासून बंद, व्यवसायिकांची उपासमाराची वेळ..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar जामखेड येथील कटिंग सलून चे दुकाने एक महिन्यापासून बंद, व्यवसायिकांची उपासमाराची वेळ.....\nजामखेड येथील कटिंग सलून चे दुकाने एक महिन्यापासून बंद, व्यवसायिकांची उपासमाराची वेळ.....\nजामखेड येथील कटिंग सलून चे दुकाने एक महिन्यापासून बंद, व्यवसायिकांची उपासमाराची वेळ.....\nअहमदनगर - कोरोनाच्या महामारी ने सर्वसामान्य माणसांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे सार्वजनिक उपक्रम नात्यागोत्याचा भेटीगाठी आणि जवळच्या माणसांच्या प्रत्येक जण दूर झालेला आहे त्याचबरोबर रोजच्या गरजा देखील सध्या उपलब्ध नाहीत जामखेड परिसरातील कटिंग सलून ची दुकाने गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत त्यामुळे डोक्यावरचे केस बोकडा सारखे वाढले आहेत ही एक अवस्था म्हणून जरी असली तरी नाभिक समाजाच्या भावना ही तितक्याच महत्वाच्या आहेत हातावर पोट असणारा हा समाज गेल्या महिनाभरापासून घरातच कोंडून बसला आहे,मागील वर्षीच्या कोरूनाच्या पहिल्या लाटेपेक्षा या वर्षीच्या दुसऱ्या लाटेत कोरूणाच्या महामारीत मृत्यूची संख्या वाढली आहे त्यामुळे स्वतः गिराईक पण भीतीने ग्रस्त झाला आहे अशा कठीण परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत असताना अनंत अडचणी येत असतात, इतरांप्रमाणे सलूनच्या दुकान ना ठराविक वेळी कोरोणाचे नियम पाळून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी नाहीतर आम्हाला रोख स्वरूपात शासनाने अनुदान दयावे अशी मागणी होत आहे याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा या लॉकडाउनच्या काळात समाजाच्या काही तरुणांनी आत्महत्या केल्याचे ऐकवीत आहे त्याचे कारणह��� हेच आहे हातावर पोट असणाऱ्या घरच्या लेकरा बाळांना कसे जगवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.\nटीम नगरी दवंडी at May 12, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_43.html", "date_download": "2021-06-24T00:15:27Z", "digest": "sha1:2QSM4KQGR3OHYRAY7TK5Z4F26FACBF7A", "length": 9428, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "रात्रीचे घरफोडी करून चोऱ्या करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई", "raw_content": "\nHomeCrimeरात्रीचे घरफोडी करून चोऱ्या करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nरात्रीचे घरफोडी करून चोऱ्या करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nअहमदनगर- राञीच्या वेळी घरफोड्या करून चो-या करणारे अट्टल तिन चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. राजश्री उर्फ रासर सिकंदऱ्या काळे, प्रमोद राजश्री उर्फ रासर काळे (वय १९),मेघराज राजा काळे (वय २०, तिघे रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, दि.७ मे २०२१ रोजीचे रात्री फिर्यादी दिपक ��रत मोरे (वय २९ रा. खेड, ता. कर्जत, जि. अ. नगर) हे रात्रीचे जेवण करुन कुटूंबासह घराचे पडवीमध्ये झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचा दरवाजा तोडून ४८ हजार रु. किं. चे सोने चांदीचे दागिणे चोरुन नेले होते. सदर बाबत फिर्यादी यांनी कर्जत पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. १८६/२०२१ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.\nसदरचा गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके हे त्यांचे पथकातील अधिकारी अंमलदार यांचे मदतीने समांतर तपास करीत असताना पोनि श्री कटके यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा रासर काळे ( रा. भगतवाडी, ता. करमाळा) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, पोना सुनिल चव्हाण, दिनेश मोरे, सुरेश माळी, संतोष लोढे, सचिन आडबल, प्रकाश वाघ, संदीप चव्हाण, रणजित जाधव, सागर ससाणे, राहूल सोळंके, मयूर गायकवाड, आकाश काळे, रोहित येमूल, मच्छिन्द्र बर्डे, जालिंदर माने, चालक पोहेकाॅ संभाजी कोतकर, चंद्रकांत कूसळकर अशांनी मिळून भगतवाडी (ता. करमाळा) येथे जावून आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून व सापळा लावून आरोपी राजश्री उर्फ रासर सिकंदऱ्या काळे (वय ४५, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेवून कसून व सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार प्रमोद रासर काळे, मेघराज राजा काळे, संज्या सिकंदर काळे, श्रीमंगल्या ज्ञानेश्वर काळे, झेलम सिंकदर काळे अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेवून आरोपी प्रमोद राजश्री उर्फ रासर काळे, वय १९ वर्षे, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, मेघराज राजा काळे, वय- २० वर्षे, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील गेले मालापैकी एक सोन्याचे बदाम तसेच एक लोखंडी कत्ती व एक मोबाईल असा एकूण १७ हजार २५० रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना मुद्देमालासह कर्जत पो.स्टे. ला. हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही कर्जत पो.स्टे. करीत आहेत. वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजश्री उर्फ रासर सिकंदऱ्या काळे याचे विरुध्द दाखल गुन्हे\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/congress-leader-ramesh-chennithala-said-bjp-will-not-won-one-seat-after-visit-of-narendra-modi-and-amit-shah-425939.html", "date_download": "2021-06-24T00:25:36Z", "digest": "sha1:IAAFRUXW7CPNTDOM3YGPW6VDCSJFTIWG", "length": 17571, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nनरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये,काँग्रेस नेत्याचा टोला\nकाँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. BJP Narendra Modi and Amit Shah\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह\nतिरुअनंतपुरम: केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. केरळमध्ये 6 एप्रिलला मतदान होणार आहे. केरळमध्ये सध्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट सत्तेत आहे. काँग्रेसचा यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट विरोधी पक्षात आहे. निवडणुकीच्या पूर्वी होत असलेल्या सर्व्हेमध्ये डाव्या पक्षांची सत्ता येण्याचा अदांज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी सर्व्हेचा अंदाज फेटाळला आहे. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. (Congress leader Ramesh Chennithala said bjp will not won one seat after visit of Narendra Modi and Amit Shah)\nरमेश चेन्नितला यांनी केरळमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यां���े सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. डाव्या पक्षांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये संताप आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. केरळमध्ये भाजप यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रमेश चेन्निथला यांनी भाजपचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह आले तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. भाजपला केरळमध्ये यश मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये, असं चेन्नितला म्हणाले. आमची प्रमुख लढाई डाव्या पक्षांसोबत असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nकाँग्रेसकडून नव्या उमेदवारांना संधी\nकेरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. याबाबत बोलताना रमेश चेन्नितला सांगतात की काँग्रेसमध्ये शांततेत क्रांतीकारक बदल होत आहेत. यामुळे काँग्रेसनं 160 जागांपैकी 55 जागावंर नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनवला आहे. काँग्रेसनं केरळमध्ये सत्तेत आल्यास न्याय योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहगे. केरळमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काँग्रेससाठी स्टार प्रचारक आहेत.\n6 एप्रिल रोजी मतदान\nकेरळच्या 160 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यातील जनता कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे पाहावं लागणार आहे.\nगोहत्या, सीएए… जसं राज्य तसा सूर; भाजपची दुहेरी चाल\nमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द\nमोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव, आता राहुल गांधी म्हणतात…\nआंदोलनात 400 शेतकऱ्यांचा जीव गेला, पण हाकेच्या अंतरावरील मोदींनी साधी भेटही घेतली नाही : नाना पटोले\nअन्य जिल्हे 9 hours ago\nCongress प्रदेशाध्यक्ष उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, आदिवासी नृत्यावर Nana Patole थिरकले\nशिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा युवा आमदार, शिवसेनेकडे उपाध्यक्षपद\nअन्य जिल्हे 17 hours ago\nNana Patole | काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार, कुठल्याही परिस्थितीत माघार नाही : नाना पटोले\nकाँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही, नाना पटोलेंचा निर्धार\nरेल्वे तिक��ट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.m4marathi.net/forum/index.php", "date_download": "2021-06-23T23:42:38Z", "digest": "sha1:CDKHNYVSDAQVEG6MVPN4ZKYVAHDSKL2S", "length": 36055, "nlines": 673, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "m4marathi Forum - Index", "raw_content": "\nप्रेम कविता - Prem Kavita\nप्रेम कविता - Marathi Prem Kavita.. वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या मराठी प्रेम कविता तुमच्या शब्दात\nin प्रेमाच्या मराठी चारोळ्य...\nप्रेरणादायी कविता - Preranadai Kavita\nप्रेरणादायी कविता - Preranadai Kavita.. वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या प्रेरणादायी मराठी कव��ता तुमच्या शब्दात\nin क्रांतीसुर्य महात्मा फुल...\nमैत्री कविता - Maitri Kavita... वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या मैत्री कविता तुमच्या शब्दात....\nविनोदी कविता - Vinodi Kavita... वाचा आणि लिहा(पोस्ट करा ) तुमच्या विनोदी मराठी कविता तुमच्या शब्दात\nin Re: एक शीघ्रकविता...\nविडंबन कविता - Vidamban Kavita... गंभीर कविता - Gambhir Kavita.. वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या गंभीर कविता तुमच्या शब्दात.....\nविडंबन कविता - Vidamban Kavita... वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या विडंबन कविता तुमच्या शब्दात.....\nin लोक काय म्हणतात...\nवात्रटिका - Marathi Vatratika... वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या वात्रटिका तुमच्या शब्दात\nin Re: एकांतपणी ही माझ्या स...\nमराठी विरह कविता - Marathi Viraha Kavita... वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या मराठी विरह कविता तुमच्या शब्दात\nin आता तरी होशील का माझी......\nमराठी बालगीत - Marathi BalGite.. वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमची मराठी बालगीत तुमच्या शब्दात\nin Re: नाच रे मोरा\nइतर कविता - Marathi Kavita.. वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या मराठी कविता तुमच्या शब्दात\nin Re: प्रपोज करताना बोललेल...\nतुमच्या मराठी कविता येथे पोस्ट करा.\nLast post by अर्जुन आप्पाराव जाधव\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)... वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या प्रेमाच्या मराठी चारोळ्या तुमच्या शब्दात\nin Re: माझे जीवन...\nमैत्रीच्या मराठी चारोळ्या / मैत्रीवर मराठी चारोळ्या - Maitrichya Marathi charolya\nमैत्रीच्या मराठी चारोळ्या / मैत्रीवर मराठी चारोळ्या - Maitrichya Marathi charolya / Maitrivar Marathi charolya\nin Re: मैञि असो वा नसो : M...\nविनोदी मराठी चारोळ्या (Vinodi Marathi Charolya)\nविनोदी मराठी चारोळ्या (Vinodi Marathi Charolya)... वाचा आणि लिहा (पोस्ट करा ) तुमच्या विनोदी मराठी चारोळ्या तुमच्या शब्दात\nगंभीर मराठी चारोळ्या ( Sad marathi charolya)\nराजकारणावरील मराठी चारोळ्या - Rajkaranavaril Marathi charolya\nराजकारणावरील मराठी चारोळ्या - Rajkaranavaril Marathi charolya\nin Re: खुर्चीलाही वाटू लागल...\nनवरदेवासाठी उखाणे - navardevasathi ukhane / नवरदेवाचे उखाणे - Navardevache ukhane ( मराठी नाव घेणे - लग्नातील नाव घेणे / Marathi Nav ghene - lagnatil nav ghene ) वरासाठी उखाणे - वराचे उखाणे\nमराठी उखाणे ( अविवाहित मुले / मुली ) अविवाहितांसाठी Marathi ukhane avivahitansathi\nin Re: मराठी उखाणे अविवाह...\nमराठी फेस्टिवल साठी मराठी SMS मराठी भाषेतून Marathi Festivals Special SMS\nमराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Marathi Birthday wishes SMS\nin नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन...\nमहाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism\nकोकणातील प्रेक्षणीय स्थळांबद���दल माहिती : Konkan (Beauty of Maharashtra)\nरानवाटा : किल्ले आणि दुर्गप्रेमी विशेष (forts in maharashtra)\nin Re: किल्ले तिकोना उर्फ व...\nMarathi Kavita ( वर्गीकरण कवी प्रमाणे )\nबहिणाबाई चौधरी ( Bahinabai chaudhari) (जन्मः १८८०, मृत्यूः ३ डिसेंबर १९५१)\nin माय ले माय म्हणता ओठले ओ...\nin भूवरी रावणवध झाला - Bhuv...\n'विंदा करंदीकर' गोविंद विनायक करंदीकर Vi Da Karandikar\nगोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०)\nin श्रावणमासी हर्षमानसी : s...\nमराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , गायक\nमराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , साहि\nin चार ओळी प्रेमाच्या\nमहाराष्ट्र नावाचा उगम आणि इतिहास\nin Re: महाराष्ट्र नावाचा उ...\nमहाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके\nLast post by अर्जुन आप्पाराव जाधव\nहे तुम्ही जानायालाच हवे \nहे तुम्ही जाणून घ्या .. महाराष्ट्र बद्दल बरेच काही ..... मी मराठी\nin मास्टर ब्लास्टर सचिन तें...\nin महात्मा ज्योतिबा फुले कर...\nin अनिरुद्धकथा २: छेदन बिंद...\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nin मधु इथे अन चंद्र तिथे चि...\nin जगदीश खेबूडकर ( Jagdish ...\nसंदीप खरे & सलिल कुलकर्णी\nin लपाछपी मराठी चित्रपट - L...\nin Re: फुलले रे क्षण माझे फ...\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी\nin मराठी संगीत नाटक ही मराठ...\nin विनायक दामोदर सावरकर (स्...\nयेथे तुम्ही गप्पा मारू शकतात .\nप्रेम आहे तरी काय \nin Re: ♥ प्रेम कधी नाही विच...\nin Re: मराठी सुविचार - Mara...\nमराठी वालपेपर्स Marathi Wallpapers\nमराठी फिश्पोंड Marathi Fishponds\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे Marathi Mahinyanpramane Marathi sananchi yaadi\nJanuary Dinvishesh :जानेवारी दिनविशेष\nजानेवारी महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nFebruary Dinvishesh : फेब्रुवारी दिनविशेष\nफेब्रुवारी महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nमार्च महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nApril Dinvishesh : एप्रिल दिनविशेष\nएप्रिल महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nin Re: एप्रिल 1: दिनविशेष ...\nमे महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nजुन महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nजुलै महिन्याम��्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी .\nin जुलै 1 दिनविशेष 1 july d...\nऑगस्ट महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nin ऑगस्ट 1: दिनविशेष 1 Augu...\nSeptember Dinvishesh : सप्टेंबर दिनविशेष\nसप्टेंबर महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nin सप्टेंबर 1: दिनविशेष 1 S...\nऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nNovember Dinvishesh : नोव्हेंबर दिनविशेष\nनोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nडिसेंबर महिन्यामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना\nin ‘मराठी शब्द’ संकेतस्थळ\nमुलांची व मुलींची नावे (Marathi Name of Babies)\nमराठी भाषा शिका (Learn Marathi)\nमराठी भाषा शिका (Learn Marathi)\nin Re: मराठी म्हणी \"ढ\" ने स...\nChild Boards: छोटी वाक्ये (इंग्रजी-मराठी) , बोलणे (इंग्रजी-मराठी) रुपे , संगणकावर मराठीत कसे लिहायचे , म्हणी Marathi Mhani, मराठी शुद्ध शब्दांची सूची\nतुम्ही तुम्हाला हवी असलेली माहिती बाकीच्या मेम्बेर्सला विचारू शकतात .Users can ask Questions to each other for help / information\nin Re: ३ मित्र जेवण्यासाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/22/while-maharashtra-is-in-dire-need-of-remdesivir-free-distribution-is-taking-place-in-gujarat-sanjay-raut/", "date_download": "2021-06-23T23:19:08Z", "digest": "sha1:A74Q6JD6QOO4CD7ISBKUXARVL7V3UJ4P", "length": 8369, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महाराष्ट्राला रेमडेसिवीरची अत्यावश्यक गरज असताना गुजरातमध्ये होत आहे मोफत वाटप : संजय राऊत - Majha Paper", "raw_content": "\nमहाराष्ट्राला रेमडेसिवीरची अत्यावश्यक गरज असताना गुजरातमध्ये होत आहे मोफत वाटप : संजय राऊत\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / केंद्र सरकार, गुजरात, रेमडेसिव्हिर, शिवसेना खासदार, संजय राऊत / April 22, 2021 April 22, 2021\nमुंबई – महाराष्ट्राला ८० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अत्यावश्यक गरज असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित असल्यामुळे अधिक आरोग्य सुविधा महाराष्ट्राला मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. पण दुसरीकडे मात्र गुजरातमध्ये रेमडेसिवीरचे मोफत वाटप सुरू आहे. एखाद्या राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते हा गंभीर प्रश्न असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.\nदेशाला उद्देशुन केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसींची कमतरता पडणार नसल्या��ा संदर्भ राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. राऊत यांनी पुढे बोलताना, पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नसल्याचे सांगितलेले असतानाही महाराष्ट्रात लसी, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता का निर्माण केली जात आहे हा प्रश्न वारंवार निर्माण होत, असल्याचे म्हटले आहे.\nतसे काही पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही पण मग हे कोण राजकीय शुक्राचार्य आहेत, जे फक्त महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. अशा संकटसमयी राजकीय वैर घेऊन राजकारण करु नये, असेही राऊत यांनी प्रत्यक्षपणे कोणाचेही नाव न घेता म्हटले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री केंद्र सरकारशी संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.\nराऊत यांनी महाराष्ट्रामध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल बोलताना, कठोर निर्बंध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी लावले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा नवीन ट्रेस हा अधिक भयंकर असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक चाचण्या होत असल्याने रुग्ण संख्या अधिक असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/30/women-in-himanchal-pradesh-live-without-clothes-for-five-days-in-year-due-to-weird-ritual/", "date_download": "2021-06-23T23:28:39Z", "digest": "sha1:ZNBKP6JZZII5RX3FHUIAQU654Z5P7XPX", "length": 6088, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'या' गावात महिला पाच दिवस नाही घालत कपडे... पण का? - Majha Paper", "raw_content": "\n‘या’ गावात महिला पाच दिवस नाही घालत कपडे… पण का\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / प्रथा, हिमाचल प्रदेश / May 30, 2021 May 30, 2021\nजगात अशा अनेक प्रथा आहेत जे ऐकून आपण आश्चर्यचकित होतो. भारतात एक ठिकाण असे आहे जिथे विवाहित महिला पाच दिवस कपडे घालत नाही. हे ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु या पाच दिवसात येथील महिला कपडे न घालता राहतात. अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि अजून पर्यंत ही प्रथा पाळली जात आहे.\nही प्रथा हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटीतील पीणी गावात पाळली जाते. या गावातील महिला वर्षातील 5 दिवस कपडे घालत नाहीत. विशेष म्हणजे यावेळी महिला पुरुषांसमोर येत नाही.\nश्रावन महिन्यामध्ये ही प्रथा केली जाते. पूर्वजांच्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे. असे म्हटले जाते की, या जर एखाद्या महिलेने ही प्रथा नाही पाळली तर घरामध्ये काही तरी अशुभ घटना घडते. यामुळे ही प्रथा पाळली जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की, काही वर्षांपूर्वी एका राक्षसाने सुंदर कपडे घातलेल्या स्त्रियांना पळवून नेण्यात आले होते. या राक्षसाला गावातील देवतांनी संपविले होते. म्हणून या 5 दिवसात महिलांना वैवाहिक जीवनापासून स्वत: ला लांब ठेवतात. परंतु, आताची पिढी ही प्रथा जरा वेगळ्या पद्धतीने करतात. या 5 दिवसांत महिला कपडे बदलत नाहीत आणि खूप पातळ प्रकारचे कपडे वापरले जातात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_396.html", "date_download": "2021-06-24T00:59:59Z", "digest": "sha1:6NAQZEWYR2LDXM7TVKYV32D6WIXTNDRT", "length": 9376, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "करोना प्रतिबंधासाठी प्रत्येक दुकानदाराने योगदान द्यावे : ईश्वर बोरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking करोना प्रतिबंधासाठी प्रत्येक दुकानदाराने योगदान द्यावे : ईश्वर बोरा\nकरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक दुकानदाराने योगदान द्यावे : ईश्वर बोरा\nकरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक दुकानदाराने योगदान द्यावे : ईश्वर बोरा\nसाजन सजनी रेडिमेड दालनात ग्राहकांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वितरण\nअहमदनगर ः नगर जिल्ह्यात तसेच शहरात करोनाचा फैलाव पुन्हा वेगाने वाढत आहे. आताच्या परिस्थितीत लॉकडाऊन अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे व आपल्या ग्राहकांमध्येही तशी जागृती करणे आवश्यक आहे. साजन सजनी दालनाने आपल्या ग्राहकांना मोफत मास्क व सॅनिटायझर देण्याचा उपक्रम सुरु करून करोना विरुध्दच्या लढाईत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रत्येक दुकानदाराने अशीच काळजी घेतल्यास करोनाविरुध्दच्या लढाईला मोठं बळ येईल, असा विश्वास सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन इश्वर बोरा यांनी केले आहे.\nनगरच्या नवीपेठेतील साजन सजनी रेडिमेड दालनाने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे पाऊल उचलले आहे. याठिकाणी दुकानात येणार्या प्रत्येक ग्राहकाला मास्क व सॅनिटायझर देण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ करताना बोरा बोलत होते.यावेळी डॉ.सचिन भंडारी, साजन सजनीचे संचालक शेखर भंडारी, जय आनंद महावीर युवक मंडळाचे सेके्रटरी हेमंत मुथा, सत्येन मुथा आदींसह ग्राहक उपस्थित होते. हेमंत मुथा म्हणाले की, सध्या करोनाला रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून बाजारातील गर्दी लक्षात घेवून दुकानदारांनाही नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. त्याला साजन सजनी दालनाने अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक दुकानदाराने स्वत:बरोबरच ग्राहकांचीही काळजी घेतली पाहिजे. शेखर भंडारी म्हणाले की, प्रशासनाकडून करोना प्रतिबंधासाठी चांगली नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. महामारीला रोखण्यासाठी सर्वांनीच नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतच�� कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/blog-post_76.html", "date_download": "2021-06-23T23:08:04Z", "digest": "sha1:AXGJHJL7QO6XKGRL4GPMR63MO4WKOBRY", "length": 15642, "nlines": 99, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "दुसऱ्या लाटेतच मनपाच्या निष्क्रियतेमुळे शहरात भयावह स्थिती, तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार ? - किरण काळेंचा संतप्त सवाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar दुसऱ्या लाटेतच मनपाच्या निष्क्रियतेमुळे शहरात भयावह स्थिती, तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार - किरण काळेंचा संतप्त सवाल\nदुसऱ्या लाटेतच मनपाच्या निष्क्रियतेमुळे शहरात भयावह स्थिती, तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार - किरण काळेंचा संतप्त सवाल\nकाँग्रेसचे ऑक्सिजन मास्क लावून मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन\nदुसऱ्या लाटेतच मनपाच्या निष्क्रियतेमुळे शहरात भयावह स्थिती, तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार - किरण काळेंचा संतप्त सवाल\nअहमदनगर प्रतिनिधी : काँग्रेसने वारंवार मागणी, पाठपुरावा करूनही मनपाने अजूनही ऑक्सीजन जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी काहीच हालचाल न केल्यामुळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन सकाळ पासून सुरु आहे. काँग्रेस पदाधिकारी संतप्त, आक्रमक झाल्यामुळे मनपात तणावपूर्ण निर्माण झाले आहे.\nआंदोलनात काळेंसह ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, काँग्रेस नेते फारुख शेख, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी सहभागी झाले आहेत. हातामध्ये मागणी आणि मनपा निषेधाचे फलक धरत पदाधिकाऱ्यांची बेड साठी जोरदार घोणाबाजी सुरू आहे.\nकोरोना संकटकाळात महाराष्ट्रात \"बाबांनो, आता तरी ऑक्सिजन द्या रे\" या मागणीसाठीच्या अशा प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जायची नामुष्की आलेली नगर मनपा ही राज्यातील पहिली मनपा ठरली आहे. राज्यात भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडीची सत्ता असली तरी मनपात मात्र राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप - राष्ट्रवादी युतीची सत्ता आहे.\nमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये मनपा आयुक्तांना ऑक्सीजन बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत निर्देश देऊन देखील अजूनही कोणतीच पाऊले उचललेली नाहीत. मनपा अजून किती नगरकरांचे जीव गेल्यावर जागी होणार आहे असा सवाल काँग्रेसने केला आहे.\nमनपाचे ४८ तासातच घूमजाव\nकाँग्रेसने वारंवार मनपाकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी दोन वेळा आयुक्त यांच्या समवेत तसेच एकदा आयुक्त, महापौर, उपायुक्त, आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत काँग्रेसची संयुक्त बैठक पार पडली होती. यात विषय मार्गी लावण्यासाठी तातडीने बजेट तयार करत कृती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मनपाने ४८ तासातच घूमजाव केले असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.\nमनपा सपशेल फेल, तर \"आयुक्त खोटारडे\"\nमनपा आयुक्तां समवेत झालेल्या बैठकांमध्ये ऑक्सिजन बेड सेंटर उभारणी कामी मनपाला काँग्रेसने प्रत्यक्ष कृतीतून मदत करण्याचा प्रस्ताव दिला होता. मनपाने सहकार्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने राजकारण टाळण्याच्या दृष्टीने अराजकीय व्यासपीठाच्या (नगर विकास मंच) माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे क्रीडा हॉस्टेलची जागा ऑक्सिजन सेंटरचे एक युनिट उभे करण्यासाठी मिळावी यासाठी अर्ज केला होता. जागा देण्याबाबत क्रीडा विभाग सकारात्मक होता. मात्र यावर अधिकारीस्तरावर काल सायंकाळी (दि.५ मे) चर्चा झाली असता मनपा आयुक्तांनी असा कोणताही प्रकल्प विचाराधिन न���ल्याचे सांगितल्याची बातमी बाहेर आल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी यांनी आयुक्तांना खोटारडे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला. संकट काळामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात मनपा सपशेल फेल झाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.\nपडद्या आडून आडथळा आणणारे शहराचे आमदाराच झारीतील खरे शुक्राचार्य\nकाँग्रेसचे म्हणणे आहे की, कोणीही राजकारण करू नये. ही वेळ नाही. आम्ही शहरातील नागरिकांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेड मिळावे, त्यांची ससेहोलपट थांबावी, नागरिकांचे ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू थांबावेत यासाठी मागणी केली आहे. यात शहराच्या कार्या(शून्य)सम्राट आमदारांनी मनपाच्या माध्यमातून विनाकारण घाणेरडे राजकारण सुरू केले असून संकट काळात निव्वळ राजकीय द्वेषातून पडद्यामागून आडथळा आणणारे \"तेच\" खरे झारीतील शुक्राचार्य आहेत. ते केवळ नाटकी असून आपण कोरोना काळात खूप मोठे कार्य करीत असल्याचा दिखावा करत आव आणत आहेत, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे.\nऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यात आयुक्त स्वतःच अपयशी\nकिरण काळे यांनी सांगितलेल्या हकिगती प्रमाणे, कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या परंतु पुन्हा ऑक्सिजन पातळी ८५ इतकी खाली गेलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांनी काँग्रेस हेल्पलाईनवर काल (५ मे) मध्यरात्री संपर्क साधला. काळेंनी मध्यरात्रीच आयुक्तांना फोन लावत तातडीने ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची मागणी केली. आयुक्तांनी आरोग्य आधिकऱ्यांशी संपर्क करा असे सांगत अ\nटीम नगरी दवंडी at May 06, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रे���िंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2020/04/07/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2021-06-24T01:13:42Z", "digest": "sha1:XVGKCMPSO62YJQP6EBG7MF5ZEHSA2WJ2", "length": 16036, "nlines": 306, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "आरोग्य दिन ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! | वसुधालय", "raw_content": "\nतारिख ७ एप्रिल २०२०\nदिवा लावला सर्व देवा पाशी \nमाझा नमस्कार सर्व देवापाशी\nॐ कोल्हापूर येथील स्वच्छ भाजी आणि शेतकरी माणस\nॐ स्वच्छ घर ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर\nओम छान मतदान केले ली बोट स्वच्छ ब्लॉग वाल्या आजीबाई च घर\nयावर आपले मत नोंदवा\nमारुती चा जन्म दिवस \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/eight-crore-turnover-hapus-atma-ratnagiri-ratnagiri-marathi-news-289886", "date_download": "2021-06-24T01:22:22Z", "digest": "sha1:FDMMLDSYW2YYIGHEAHFIQHDNCSOJJCYG", "length": 19531, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रत्नागिरीत आत्माद्वारे हापूसची आठ कोटींची उलाढाल", "raw_content": "\nलॉकडाउनमुळे देशातंर्गत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे यंदा कोकणच्या हापूसच्या विक्रीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीमधील \"आत्मा'विभाग बागायतदारांच्या मदतीला सरसावाला. त्यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिना या कालावधीत जिल्ह्यातून साठ हजार हापूसच्या पेट्यांची विक्री राज्यात व राज्याबाहेर करण्यात आली. यामधून सुमारे आठ कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे\nरत्नागिरीत आत्माद्वारे हापूसची आठ कोटींची उलाढाल\nरत्नागिरी, : लॉकडाउनमुळे देशातंर्गत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे यंदा कोकणच्या हापूसच्या विक्रीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीमधील \"आत्मा'विभाग बागायतदारांच्या मदतीला सरसावाला. त्यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिना या कालावधीत जिल्ह्यातून साठ हजार हापूसच्या पेट्यांची विक्री राज्यात व राज्याबाहेर करण्यात आली. यामधून सुमारे आठ कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.\nबदलत्या हवामानामुळे यंदा बागायतदार अडचणीत असतानाच कोरोनाने पाय पसरले. दीड महिना उशिराने पीक आल्यामुळे लॉकडाऊनच्या स्थितीत विक्री यंत्रणा कशी राबवायची हा प्रश्‍न उभा राहिला होता. मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी मागणी असूनही ग्राहकांपर्यंत आंबे पोचवणे शक्‍य नाही. पणन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या आंबा विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले.\nरत्नागिरीतील आत्मा विभागाने राज्यांतग विक्रीसाठी त्या-त्या जिल्ह्यातील आत्मा विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले. शेतकरी गट, गृहनिर्माण सोसा���टी यांच्याशी संपर्क साधून आंबा विक्रीची थेट साखळी उभारली. पैसे ऑनलाईनने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते. शेतमाल विक्रीला लॉकडाउनमध्ये मुभा मिळाल्यानंतर अनेक परजिल्ह्यातील व्यावसायिकांनी बागायतदारांच्या थेट बागेतूनच पेट्या विकत घेतल्या. त्याचा फायदा झाला असून हापूसचे दर स्थिर राहीले.\nयंदा हंगामाच्या सुरूवातीला वाशी मार्केट सुरू होणार की नाही असा प्रश्‍न होता. त्यावेळी आत्माने ग्राहक मिळवून दिले. प्रारंभी डझनाला 350 रुपयाप्रमाणे चार डझनाची पेटी 1400 रुपयांनी विकली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यानंतर हळूहळू दर वधारू लागले आणि डझनचा दर अगदी सातशे रुपयांपर्यंत पोचला होता. आत्मा'च्या कराड, सातारा, फलटण, पंढरपूर, पुणे, कल्याण, बोरीवली, ठाणे, सोलापूर, पालघर, औरंगाबाद या महाराष्ट्रातील जिल्ह्यांबरोबरच गोवा व हैद्राबाद येथेही आंबा पाठविण्यात आला. मिलट्री, नेव्हीतील अधिकाऱ्यांसह सोलापूर पोलिस वेल्फेअर सोसायटीकडूनही आंब्यासाठी मागणी आली होती. यामधून सुमारे साठ हजार पेट्या सव्वा महिन्याच्या कालावधीत ग्राहकांपर्यंत पोचण्यात आल्या आहेत.\nमुंबई, पुणे येथे व्यापाऱ्यांनी आंबा विक्री सुरू ठेवली होती; परंतु समाधानकारक प्रतिसाद नव्हता. झाडावर तयार झालेला आंब्याला दर मिळणे अशक्‍य होते. या परिस्थिती \"आत्मा'ने विक्रीसाठी यंत्रणा निर्माण केली. मोठ्या शहरातील शेतकरी गट, गृहनिर्माण सोसायटींशी संपर्क साधून थेट ग्राहकांच्या घरात हापूस पोचला. त्यावेळच्या प्रयत्नामुळे सध्या बाजारातील दर स्थिर असून हापूसला मागणी वाढली.\n- जी. बी. काळे, उपविभागीय कृषी अधिकारी\nअकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास न\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आहेत गरम पाण्यचें झरे...\nमहाराष्ट्र, एक असं राज्य ज्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलंय. महाराष्ट्रात केवळ भुरळ घालणारा निसर्गच नाही तर इथे ऊर्जेची नैसर्गिक स्रोतेही आहेत. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, नांदेड, अमरावती, जळगाव आणि रत्नागिरी य�� जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे आहेत. आणखी काही ठिकाणीदेखील अशाप्रकारे गरम पाण्याच\nगावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा\nसातारा : गणेशोत्सवासाठी मुंबईसह इतर जिल्ह्यांतून पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून ई पास घेऊन येणाऱ्या गणेशभक्तांना सर्व टोलनाक्‍यांवर टोल माफ करण्यात आला आहे. या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी टोलनाक्‍यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज दे\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nअररररर्र... गावांची अशीही काही गंमतीशीर नावं\nमुंबई - गावं म्हटलं की आपल्याला लगेच स्वतःच्या गावाचं नाव आठवत, गावातील गोष्टी आठवतात. पण अनेक अशी गावांची नावे आहेत, जी ऐकली किंवा वाचली की हसायला येतं. अशी अनेक गंमतीशीर गावांची नावे तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशात आहेत. आपण फिरायला निघालो की गावांची नावे वाचत पुढे जात असतोच\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\nमहाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत\nपुणे : श्रावण महिना म्हटला की रिमझिम पाऊस 20 जुलै 2020 पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात रिमझिम पावसाचे हे चित्र मुसळधार पावसात बदलल्याचे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दिसू शकेल. परिणामी योग्य जलव्यवस्थापन झाले नाही, तर लवकरच महाराष्ट्राला देखील महापूराचा धोका होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्\n महाष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन\nसोलापूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने देशातील 75 जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन जाहीर करण्यात आला असू��� त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसरीकडे रेल्वे व एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला, परंतु मुंबईसाठी 600 बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.\nWeather update : राज्यातील १५ जिल्ह्यात आज पावसाची शक्यता, रब्बीला फटका\nअकोला: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील हवामानात बदल झाले. डिसेंबर महिन्यातील ऐन थंडीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले तर अनेक ठीकाणी पावसाने हजेरी लावल्याचं सुध्दा पाहायला मिळालं.\n\"कोरोना' उपाययोजनांसाठी जिल्ह्यांना मिळाला 95 कोटी रुपयांचा निधी\nसोलापूर : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विविध उपाययोजनांच्या खर्चापोटी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 95 कोटी 57 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी 339 कोटी 56 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये आता 95 कोटी 57 लाख रुपयांची भर पडली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/fifty-extra-buses-trimbakeshwar-due-mahashivratri-nashik-marathi-news", "date_download": "2021-06-24T01:20:06Z", "digest": "sha1:AOZV2KW5WYFTXDXYPIXFAKICIWQDS2UF", "length": 19009, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Mahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वरसाठी बसेसचे 'असे' असेल शनिवारपर्यंत नियोजन", "raw_content": "\nमहाशिवरात्री यात्रेनिमित्त सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनई, त्र्यंबकेश्‍वर, सोमेश्‍वर, दोधेश्‍वर (ता. बागलाण), सिद्धेश्‍वर, शिरसमणी (ता. कळवण), पारेगाव (ता. चांदवड) व नागापूर (ता. नांदगाव) येथील यात्रेच्या जादा वाहतुकीबाबत महामंडळाने नियोजन केले आहे. गुरुवार (ता.20)पासून या जादा बसगाड्या धावतील. शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता, महामंडळाने नियोजन केले आहे. शहरासह परिसरातील सोमेश्‍वरला जाणाऱ्या बसगाड्यांमध्येही वाढ केली आहे.\nMahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वरसाठी बसेसचे 'असे' असेल शनिवारपर्यंत नियोजन\nनाशिक : महाशिवरात्री पर्वानिमित्त जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांचे दर्शन भाविकांना घेता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. गुरुवार (ता.20)पासून ते शनिवार (ता.22)पर्यंत विविध मार्गांवर जादा बसगाड्या धावतील, तर शुक्रवारी (ता.21) महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्‍वरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पन्नास जादा बसगाड्या उपलब्ध असतील.\nयात्रेच्या जादा वाहतुकीबाबत महामंडळाचे नियोजन\nमहाशिवरात्री यात्रेनिमित्त सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनई, त्र्यंबकेश्‍वर, सोमेश्‍वर, दोधेश्‍वर (ता. बागलाण), सिद्धेश्‍वर, शिरसमणी (ता. कळवण), पारेगाव (ता. चांदवड) व नागापूर (ता. नांदगाव) येथील यात्रेच्या जादा वाहतुकीबाबत महामंडळाने नियोजन केले आहे. गुरुवार (ता.20)पासून या जादा बसगाड्या धावतील. शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता, महामंडळाने नियोजन केले आहे. शहरासह परिसरातील सोमेश्‍वरला जाणाऱ्या बसगाड्यांमध्येही वाढ केली आहे.\nहेही वाचा > ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...\nत्र्यंबकेश्‍वरसाठी पन्नास जादा बस; आजपासून शनिवारपर्यंत नियोजन\nजुने सीबीएस स्थानक यात्रा केंद्रावरून त्र्यंबकेश्‍वरला जाण्यासाठी जादा बसगाड्या उपलब्ध राहतील. गुरुवारी या मार्गावर 24, तर शुक्रवारी (ता.21) पन्नास जादा बसगाड्या उपलब्ध असतील. शनिवारी (ता. 22) 24 जादा बसगाड्यांनी प्रवासी वाहतूक केली जाईल. भगूर बसस्थानक यात्रा केंद्रावरही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. या ठिकाणाहून टाकेदसाठी बस उपलब्ध असतील. घोटी यात्रा केंद्रावरून घोटी ते टाकेद बस उपलब्ध असतील. या तीन दिवसांच्या कालावधीत शहरात येणाऱ्या बसगाड्यांचेही नियोजन केले आहे. तसेच विविध आगारांतून प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्‍त बसगाड्यांची व्यवस्था केली आहे.\nहेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले\nहेही वाचा > बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात\nMahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात महाशिवरात्रीला प्रवेश\nनाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वरला शुक्रवारी (ता.21) महाशिवरात्रीला गर्दी होणार आहे. दर वर्षी सातत्याने वाढणाऱ्या गर्दीचे नियंत्रण दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. अशा स्थितीत महाशिवरात्रीला गर्दीच्या दिवशी त्र्यंबकराजाच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश द्यावा की नको\nMahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वर शिवमंदिरातील गर्भागृहात प्रवेशाचा तिढा मिटला..असा झाला निर्णय..\nनाशिक : जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिरातील गर्भागृहात प्रवेशाचा तिढा मिटल��� आहे. पोलिसांचा प्रस्ताव नाकारत जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांना गर्भगृहात प्रवेशाचा पायंडा कायम ठेवण्यास सहमती दर्शविली असली तरी देवस्थानने मात्र बुधवारी (ता. 19) सायंकाळी उ\nMahashivratri 2020 : म्हणून.. त्र्यंबकेश्‍वरला गर्भागृहात प्रवेश बंदी..\nनाशिक : महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनाला पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दर्शनासाठी उपस्थित झालेल्या भाविकांनी मंदिर परीसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातील विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. पण भाविकांच्या सुरक\nMahashivratri 2020 : त्रिवेणीश्वरला एक लाख भाविकांची गर्दी\nसोनई : महाशिवरात्रीनिमित्त नेवासे तालुक्‍यातील हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर मंदिरात दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर फराळाचे अन्नदान सुरू होते. त्रिवेणीश्वरला आज पहाटे पंचामृत अभिषेक, महापूजा व आरती सोहळा झाला. सकाळी दर्शनासाठी सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती\nकोरोनाच्या सावटामुळे यंदा अगस्ती आश्रम, अकोले येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द\nअकोले (अहमदनगर) : संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अगस्ती आश्रम, अकोले येथील महाशिवरात्रीची (ता.11) मार्च ते (ता.12) मार्च या दोन दिवसांच्या काळात होणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. ही माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वकील के.डी.धुमाळ यांनी पत्रकारांना दि\nकपालेश्‍वर मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद; संभाव्य गर्दी लक्षात घेत पोलिस प्रशासनाचा निर्णय\nपंचवटी (नाशिक) : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने बुधवार (ता. १०) ते शुक्रवार (ता. १२) असे सलग तीन दिवस कपालेश्‍वर महादेव मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेशित केले आहे\nMahashivratri 2021 : 235 वर्षात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला \"त्र्यंबकराजा\"चे दर्शन बंदच\nनाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग असलेले तसेच नाशिकमधील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर यंदा बंद ठेवण्यात आले आहे. आज महाशिवरात्री असून भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. आज देशासह राज्यभ��ात महाशिवरात्री निमित्त शिवमंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प\nशिवभक्तांना महाशिवरात्रीला दर्शन बंद दाराआडूनच ; पोलिस प्रशासन ठाम\nपंचवटी (नाशिक) : गुरुवारी (ता. ११) महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर बंद राहण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन या परिसरात १४४ कलम लावण्याच्या तयारीत असल्याने शिवभक्तांचे दर्शन यंदा बंद दाराआडूनच होण्याची शक्यता अधिक आहे.\nMahashivratri 2021 : महाशिवरात्रीचा 'हा' योग पंधरा वर्षांनंतर जुळला महादेवाच्या पूजेसाठी उत्तम काळ\nनाशिक : शिव अन्‌ शक्तीच्या मिलनाचा महाशिवरात्री उत्सव गुरुवारी (ता. ११) साजरा होत आहे. अशातच कोरोना विषाणू संसर्गामुळे शिवमंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरीही महाशिवरात्रीनिमित्त शंकर, शिवलिंगाची नित्यपूजा होईल. त्यात चार प्रहाराच्या पूजेचा समावेश असेल. तुम्हाला माहित आहे का\n माऊलीच्या अंतिम इच्छेसाठी मुलाचा उन्हात पायी प्रवास; कापणार चक्क १२० किमी अंतर\nनरकोळ (जि.नाशिक) : साता जन्माची धनदौलत साठवली तरी... मोठी तुझ्या प्रेमाची माधुकरी... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...या कवितेच्या पंक्तीतून आईचे महत्व आणि थोरवी कितीही गायली तरी कमीच आहे. असाच एक आईवेडा आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा चक्क १२० किमीलोमीटरचे अंतर भरउन्हात पायी क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/international-sleep-day-take-good-sleep-and-be-healthy-420977", "date_download": "2021-06-24T01:24:49Z", "digest": "sha1:CH43O2YXAMFEIG575QP246L4YLPJLJ4I", "length": 21513, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | International Sleep Day: कोरोनाशी लढण्याचं बळ मिळवायचयं? मग घ्या सुखाची आणि शांत झोप", "raw_content": "\nझोपेचे आजार १०० प्रकारचे आहेत. यात ४४ टक्के पुरुष आणि २८ टक्के स्त्रिया घोरण्याच्या आजाराने त्रस्त आहेत, हे विशेष. आयुष्यातील ३३ टक्के वेळ झोपण्यात घालवतात.\nInternational Sleep Day: कोरोनाशी लढण्याचं बळ मिळवायचयं मग घ्या सुखाची आणि शांत झोप\nनागपूर ः सुखाची झोप सर्वांनाच हवी आहे; परंतु आज जीवन धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आणि निसर्गदत्त देणगी असलेली झोप उडाली. सोशल मिडियावरील व्हॉटस्ॲप,फेसबुकमुळे तसेच मानवी स्वभावातील महत्त्वाकांक्षा ‘झेप' घेत असताना झोपेला नजर लागली. झोपेच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. निसर्गदत्त देणगी असलेली झ���प रोग प्रतिकार शक्ती वाढवत असल्याने कोरोनासारख्या विषाणूशी लढण्याचे बळ याच सुखाच्या झोपेतून मिळते, असा दावा स्लीप मेडिसीन विषयात ‘जॉन्स हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटी’ तून पदवी पूर्ण करणारे तसेच मेडिकलच्या श्‍वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी आज येथे केला.\nझोपेचे आजार १०० प्रकारचे आहेत. यात ४४ टक्के पुरुष आणि २८ टक्के स्त्रिया घोरण्याच्या आजाराने त्रस्त आहेत, हे विशेष. आयुष्यातील ३३ टक्के वेळ झोपण्यात घालवतात. शहरीकरण, औद्योगिकीकरणासोबतच माहिती तंत्रज्ञानातून जन्माला आलेल्या सोशल नेटवर्किंगने चिमुकल्या पासून तर साठीतील जेष्ठांच्या झोपेवर अतिक्रमण केले. मेंदू झोपेत जागा राहण्याचे, मोबाईल फोबियासह झोपेत श्‍वास थांबणे, झोपेत फिट येणे, काही काळासाठी स्मृतिभ्रंश, विसरभोळेपणा, दिवसा थकल्यासारखे वाटणे, झोपेतून उठताना थकवा जाणवणे, झोपेत लघवी करणे आदी झोपेचे आजार आहेत.\nहेही वाचा - नाना पटोलेंना ऊर्जा मंत्रीपद तर नितीन राऊतांकडे विधानसभेचे अध्यक्षपद\nअलीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अपुऱ्या झोपेमुळे विषाणूचा प्रभाव मानवावर अधिक जाणवत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. विषाणू सुक्ष्मजीव असतात. त्यांच्या डीएनए आणि आरएनएचे प्रकार असतात पण ते पुनरुत्पादन करू शकत नाहीत. त्यामुळे असे विषाणू हे त्यांच्या पुनरुत्पादनासाठी दुसऱ्या जिवांवर अवलंबून असतात. विषाणू व्यक्तींच्या ज्या पेशींमध्ये संक्रमण करतात, ती पेशी विषाणूंच्या पुनरुत्पादनामुळे नष्ट होतात.\nविषाणू संक्रमित पेशीत बदल झाला नाही तर त्या व्यक्तीवर विषाणूंच्या संसर्गाचा परिणाम होत नाही. परिणामी तो आजारी पडत नाही. मात्र, संक्रमित पेशी नष्ट होत असतील तर व्यक्ती गंभीर आजारी होते. हाच प्रकार कोरोना विषाणूच्या संदर्भात सुरू आहे, असे मत डॉ. सुशांत मेश्राम यांनी व्यक्त केले.\nचांगली झोप येण्याचे तंत्र आहे. झोपेत व्यक्तीचा मेंदू चार प्रकारच्या स्थितींमधून प्रवास करतो. चारही झोपेच्या स्थितींमध्ये डोळ्यांची हालचाल न होता घेतली जाणारी झोप ही ७० मिनिटांची असते. याला \"नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप' असे संबोधले जाते. डोळ्यांच्या हालचालींसोबत होणारी झोप २० मिनिटांची असते. अशाप्रकारे झोपेचे एक चक्र सुमारे ९० मिनिटांचे असते. असे चार चक्र असत���त. या चक्रांची दिशा योग्य असली तर झोपेनंतर मनुष्य शांत असतो. चिडचिड होत नाही. झोपेतील चक्रात वारंवार बदल आले की, बॉयोलॉजिकल क्‍लॉक बिघडते आणि आजाराला निमंत्रण मिळते.\nहेही वाचा - Nagpur Corona Update: कोरोनाचं रौद्ररुप; एकाच दिवशी तब्बल ३ हजार ७९६ बाधित आणि २३ मृत्यू\nकोरोना विषाणू सोबत लढण्यासाठी टीएच-२ प्रकारची सैनिक पेशी महत्वाची असते. ही पेशी विषाणूची वाढ होऊ देत नाही. जी व्यक्ती संतुलित आहार, विहार (व्यायाम) करतात. तसेच विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी झोप घेतात, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. यातूनच कोरोनासारख्या विषाणूंशी लढण्याचे बळ मिळते.\n-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख,\nश्वसनरोग विभागप्रमुख, मेडिकल व सुपर स्पेशालिटी, नागपूर.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nआता डॉक्टर व औषध विक्रेत्यांच्या मदतीने कोरोना रुग्णांवर नजर.\n..नागपूर : औषधी दुकानदारांकडून विकल्या जात असलेल्या पॅरासिटेमाल, कफ सिरफ या औषधांच्या विक्री संदर्भातील माहिती तसेच डॉक्टरांकडे येणाऱ्या सर्दी व ताप असलेल्या रुग्णांच्या माहितीसाठी नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲप तयार करण्यात आले आहे.\nचोवीस विद्यार्थ्यांसह, मजूर उदगीरहून बसने नागपूरला रवाना\nउदगीर (जि. लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. यात अडकून पडलेल्या विद्यार्थी व मजुरांची मोठी कोंडी झाली. नागपूर परिसरातील अशा अडकून पडलेल्या २४ विद्यार्थी व मजुरांना सोमवारी (ता. ११) अप्‍पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्याधिकारी भारत राठ\nनागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच १७ हजार ५०६ कोरोनाबाधित; आज नवे २ हजार २९७ बाधित\nनागपूर ः कोरोनाने असुरक्षितता वाढली असून, सामन्यांच्या मनात आता पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर दिवसाला दोन हजार पार बाधितांचा आकडा फुगत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी नव्याने २ हजार २९७ कोरोनाबाधितांची भर पडल्याने सध्या जिल्ह्यात १७ हजार ५\n९ वर्षांच्या मुलाला चावला कुत्रा अन् मालकिणीला तब्बल ६ महिन्यांचा कारावास; न्यायालयाचा निर्णय\nनागपूर : घराजवळ राहणाऱ्या ९ वर्षीय चिमुकल्यास कुत्रा चावल्याने मालकीणीस सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा प्रथम श्रेणी न्यायालयाने सुनावली. तसेच, चिमुकल्यास नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये देण्याचेसुद्धा आदेशामध्ये नमूद केले. संगीता विजय बालकोटे असे ४९ वर्षीय आरोपी मालकीणीचे नाव आहे. तीच\n 'हे' झोन बनले कोरोना हॉटस्पॉट; गृहविलगीकरणातील बाधितांच्या घरांवरही स्टिकर\nनागपूर : शहरातील आज एकाच दिवशी दोन हजार ९१३ बाधित आढळून आले असून महापालिकेच्या चार झोनमध्ये निम्म्यापेक्षा जास्त बाधित असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. लक्ष्मीनगर, धरमपेठ, मंगळवारी, हनुमाननगर झोन 'हॉटस्पॉट' ठरले आहेत. सर्वाधिक ४९४ बाधित लक्ष्मीनगर झोनमधील आहेत. दरम्यान, महापालिकेने गृहविल\nफ्रान्समध्ये लॉकडाउन ते देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात, महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर\nविमानाच्या पायऱ्या चढताना बायडन यांचा 3 वेळा घसरला पाय. फ्रान्समध्ये पॅरिससह १६ शहरात लॉकडाउन. आणखी किती पिढ्या आरक्षण कायम राहिल सुप्रीम कोर्टाचा सवाल. देणेकरांनो कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी; जानेवारीच्या तुलनेत आठपट वाढ. MPSC परीक्षेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी. एकेकाळ\nअकोला नागपूरच्याही पुढे, आज किती वाढले आणि किती दगावले हे ‘रुटीन’ होतंय, हवा ॲक्शन प्लॉन\nअकोला ः शहराच्या मध्यभागी असलेल्या बैदपुरा येथे ७ एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याला ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. त्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सारखी वाढतच आहे. काल एकाच दिवसात ७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान महाराष्ट्राची उप\n मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये \nमुंबई : हवेच्या वाढत्या प्रदुषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. अन्यथा मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य तिन वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे. शिकागोमधील ऍलर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स उपकरणाने दर\nPUBG खेळणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; PUBG लाईट लवकरच होणार बंद\nनागपूर : PUBG LITE बॅटल रॉयल गेम पबची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही आणि या लोकप्रियतेमुळे कंपनीने पबजी लाइट देखील बाजारात आणला, जो कमी रॅम आणि कमी स्टोरेज असलेल्या फोनसाठी डिझाइन केला होता. आता कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की 29 एप्रिलपासून पीयूबीजी लाइटच्या सेवा बंद केल्या जातील.\nप्रयोगशाळेत तयार होण्यापासून ते तुमच्या शरीरात जाण्यापर्यंत कसा असतो कोरोना लसीचा प्रवास\nनागपूर : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीनं थैमान घातलं आहे. जगभरात लाखो लोकांचा या रोगामुळे जीव गेला आहे. काही प्रमाणात कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून आता परत वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र जगातील आणि भारतातील डॉक्टरांनी आणि संशोधकांनी दिव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetramayan-sudhir-phadke/playsong/57/Sharayu-Teeravari-Ayodhya.php", "date_download": "2021-06-24T01:00:45Z", "digest": "sha1:JJU3BD5GQ3CMV3JDTMGLHA3C44N2TP4F", "length": 11285, "nlines": 169, "source_domain": "www.gadima.com", "title": "Sharayu Teeravari Ayodhya -: सरयू तीरावरी अयोध्या : GeetRamayan (Sudhir Phadke) : गीतरामायण (सुधीर फडके)", "raw_content": "\nदैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा\nवनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी\nगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.\nसाधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nउभ्या राहिल्या वास्तू सुंदर\nमधुन वाहती मार्ग समांतर\nरथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी\nअवती भंवती रम्य उपवनें\nत्यांत रंगती नृत्य गायनें\nमृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी\nस्‍त्रीया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक\nपुत्र उपजती निजकुल - दीपक\nनृसंस ना कुणि, कुणि ना नास्तिक\nअतृप्‍तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं, अंतरीं\nत्या नगरीचें करितो रक्षण\nगृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी\nदशरथास त्या तीघी भार्या\nसुवंशजा त्या सुमुखी आर्या\nबहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुल��्रभा सुंदरी\nतिन्ही लोकिंचें सुख ये धामीं\nएक उणें पण गृहस्थाश्रमीं\nपुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतिच्या अंबरी\nशल्य एक तें कौसल्येसी\nदिसे सुमित्रा सदा उदासी\nकैक कैकयी करी नवसासी\nदशरथासही व्यथा एक ती, छळिते अभ्यंतरी\nराजसौख्य तें सौख्य जनांचें\nएकच चिंतन लक्ष मनांचें\nकाय काज या सौख्य - धनाचें \nकल्पतरूला फूल नसे कां, वसंत सरला तरी\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nउगा का काळिज माझे उले\nराम जन्मला ग सखी\nज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा\nमार ही ताटिका रामचंद्रा\nआज मी शापमुक्त जाहले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Nagar_90.html", "date_download": "2021-06-24T00:55:26Z", "digest": "sha1:FJFTDTEFOHYWNWDSAIARRK4QLKLO44AB", "length": 8801, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "समाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीचे योगदान ः गीता गिल्डा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar समाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीचे योगदान ः गीता गिल्डा\nसमाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीचे योगदान ः गीता गिल्डा\nसमाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनीचे योगदान ः गीता गिल्डा\nलसीकरण केंद्राला रोटरी प्रियदर्शनी क्लबची मदत\nअहमदनगर ः करोनाच्या आलेल्या संकट काळात रोटरी क्लब प्रियदर्शनिच्या माध्यमातून विविध मदत कार्य चालू आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर सेवा देणार्‍या कार्माचारींना व येणार्‍या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठीही क्लबच्या वतीने सावेडीच्या लसीकरण केंद्राला मदत केली आहे. समाजच्या सेवेसाठी रोटरी क्लब प्रियदर्शनी योगदान देत आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब प्रियदर्शनिच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी केले.\nरोटरी क्लब प्रियदर्शनिच्या वतीने सावेडी मधील मनपाच्या स्पर्धा परिक्षा केंद्रातील लसीकरण केंद्राला दोन उभे फॅन, कर्मचार्‍यांसाठी मिनिरल वॉटरचे बॉक्स व एनर्जी ड्रिंक अशी मदत करण्यात आली. यावेळी प्रियदर्शनिच्या अध्यक्षा गीता गिल्डा, भाजपचे शहर अध्यक्ष भैय्या गंधे, सदस्या वैशाली कोलते, प्रतिभा धूत, कुंदा हळबे, नीता देवराईकर, डॉ.बिंदू शिरसाठ, केंद्राच्या प्रमुख डॉ.एस.व्ही. चीलवा, भाऊसाहेब सुडके आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी भैय्या गंधे यांनी समंवयकाची भूमिका बजावली. भैय्या गंधे म्हणाले, रोटरी क्लब प्रियदर्शनिच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांच्या कडे मागणी केल्या वर त्यांनी तातडीने स्व.प्रमोद महाजन स्पर्धा परिक्षा केंद्रामधील लसीकरण सेंटरला अत्यावश्यक मदत केली आहे. करोनाच्या संकट काळात रोटरी क्लब प्रियदर्शनी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी भाजपा युवामोर्चाचे मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, अमेय भांबूरे, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वराळे, हुजेफ शेख, चिन्मय खिस्ती, सुनील पांडूळे आदी उपस्थित होते.\nटीम नगरी दवंडी at May 26, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/category/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-06-24T00:01:04Z", "digest": "sha1:NGHOCRS2DZQ63WTZKOAOMQPYQH5TFZ4X", "length": 13293, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "हिंगोली Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित ���ुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nपत्नीसोबत प्रेम संबंधाच्या संशयावरून एकाचा खून,सहा तासात गुन्ह्याचा तपास\nहिंगोली,५ जून / प्रद्युम्न गिरीकर पत्नीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून पतीने साथीदाराच्या मदतीने एकाचा गळा आवळून खून करीत त्याचे प्रेत\nखासदार राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे\nहिंगोली ,२१ मे /प्रतिनिधी :- कॉग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यानंतरशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी\nहिंगोली :एकच व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर म्हणून वापरात,आ.सतीश चव्हाण यांच्याकडून पोलखोल\nऔरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :- पीएम केअर फंडातून हिंगोली जिल्हा रूग्णालयाला ज्योती सीएनसी कंपनीचे 15 व्हेंटिलेटर देण्यात आली होती. त्यातील\nहिंगोली जिल्ह्याच्या या सुपुत्राला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप\nहिंगोली ,१७मे /प्रद्युम्न गिरीकर देशाचा राजकारणातील एक उमदे आणि तरुण नेतृत्व राजीव सातव यांच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण मराठवाड्याच्या सामाजिक\nराजीव सातव यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली; पंतप्रधान,मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलं दु:ख\nहिंगोली ,१६ मे /प्रतिनिधी : कॉंग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून\nराजीव सातव यांना श्रद्धांजली :राष्ट्रीय पटलावर उमटविणारा उमदा नेता गमावला\nप्रद्युम्न गिरीकर​देशातील अनेक राज्यांमध्ये पक्षाच्या विपरीत परिस्थिती असताना देखील सातव यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यथायोग्य पार पाडत काँग्रेस करिता आशेचा\nदुःखद बातमी : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन\nपुणे/हिंगोली ,१६ मे /प्रतिनिधी : कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी निधन झाले. ते मराठवाड्यातील हिंगोली\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 103 रुग्ण,755 रुग्णांवर उपचार सुरु तर दोन रुग्णांचा मृत्यू\nहिंगोली,१३ मे /���्रतिनिधी : जिल्ह्यात 103 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी\nहिंगोली जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, बार, दारु दुकाने पूर्णपणे बंद — जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश\nहिंगोली दि. 08 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स, बियर व वाईन बार, बियर व वाईन\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 195 रुग्ण\n936 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णांचा मृत्यू हिंगोली, दि. 07 : जिल्ह्यात 195 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/issue/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87/46e57d7d-222d-48ea-a25f-871870321a34?language=mr", "date_download": "2021-06-24T01:07:18Z", "digest": "sha1:H7NNAAGAKCMJS5L5TYJRJCEODII5WS2Q", "length": 2124, "nlines": 53, "source_domain": "agrostar.in", "title": "भेंडी शिरा पिवळ्या पडणे - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nदुय्यम लक्षणे- फक्त शीरांचा रंग जातो. उपाय: रस शोषक अळीचे नियंत्रण.\nकीफन (टोल्फेनपीरॅड 15% EC) 100 मिली\nधनुका - अरेवा - 1 किग्रॅ\nधानुका अरेवा - 100 ग्रॅम\nबारिक्स मॅजिक स्टीकर क्रोमातिक सापळा- पिवळे शीट\nधनुका - अरेवा - 1 किग्रॅ\nधानुका - अरेवा - 250 ग्रॅम\nधानुका - अरेवा - 500 ग्रॅम\nधानुका अरेवा - 250 ग्रॅम\nधनुका - अरेवा 500 ग्रॅम\nधानुका- अरेवा - 100 ग्रॅम\nक्रुझर (थायमेथॉक्साम २५% डब्ल्यूजी) २५० ग्रॅम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/840-960mhz-uhf-contactless-smart-card-reader-writer.html", "date_download": "2021-06-24T00:26:03Z", "digest": "sha1:QOIIO3IM32H7COAFAIIUBMB3WVGY64UZ", "length": 19377, "nlines": 210, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक उत्पादक आणि कारखाना - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > कार्ड वाचक > आरएफआयडी कार्ड वाचक > 840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\n840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक करू शकता सहज व्हा एकात्मिक सह अनुप्रयोग चालू आहे चालू iOS, अँड्रॉइड, विंडोज आणि Linux.SZTW-UF8200 आहे उत्कृष्ट उच्च वेग 840 ~ 960MHz वारंवारता यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक.\n840 ~ 960MHz यूएचएफ कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक परिचय\nटीडब्ल्यू-एमपीओएस आपल्याला स्मार्टफोन आणि टॅब्लेटद्वारे कधीही आणि कोठेही सुरक्षित देय देण्याची परवानगी देतो. आयओएस, अँड्रॉइड, विंडोज आणि लिनक्सवर चालणार्‍या अ‍ॅप्‍ससह हे सहजपणे समाकलित केले जाऊ शकते. एसझेडटीडब्ल्यू-यूएफ 8200 सुपर हाय स्पीड 840 ~ 960 मेगाहर्ट्झ वारंवारता यूएचएफ कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर राइटर आहे\nहे विंडोज € Linuxã € Android4.0 + सह अनुकूल आहे. परिदृश्याचा वापर करून लॉजिस्टिक ट्रॅकिंग टॅग आणि ई���ीटी वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी व्यापकपणे वापरला जातो.\n840 ~ 960MHz यूएचएफ कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक वैशिष्ट्य\n-ब्लूटूथ तंत्रज्ञान वायरलेस कनेक्टिव्हिटी सक्षम करते -ईएमव्ही एल 1 आणि एल 2, ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस आणि पीसीआय-पीटीएस 4.x मानक\n-पावरः 20 डीबीएमएडजेस्टेबल ‰ पर्यंत आरएफ आउटपुट पॉवर\n-इंटरफेस: यूएसबी 2.0 फुल स्पीड डिव्हाइस (एचआयडी) किंवा आरएस 232.\nपार्किंग / लॉजिस्टिक / लायब्ररी आरएफआयडी टॅग ट्रॅकिंग सिस्टमसाठी व्यापकपणे वापरले जाते.\nपुढील विकास आणि एकत्रिकरणासाठी एसडीके / एपीआय प्रदान करा.\n-118 मिमी (एल) x 78 मिमी (डब्ल्यू) x 18 मिमी (एच), 260 ग्रॅम\nयूएसबी 2.0 फुल स्पीड डिव्हाइस (एचआयडी) किंवा हाय स्पीड आरएस 232 (9600-115200BS)\nयूएसबी पोर्ट(400 एमएï¼ From कडून\nकार्ड प्रकारास समर्थन द्या\n840-960MHz वारंवारता बँडफ्रिक्वेन्सी सानुकूलनाचा पर्यायी option\n20 डीबीएमएडजेस्टेबल ‰ पर्यंत आरएफ आउटपुट पॉवर\n2 एलईडी (हिरवा आणि लाल)\n118 मिमी (एल) x 78 मिमी (डब्ल्यू) x 18 मिमी (एच)\n118 मिमी (एल) x 78 मिमी (डब्ल्यू) x 18 मिमी (एच)\n0 डिग्री सेल्सियस  € “60 ° से\n10% ते 90%, नॉन-कंडेन्सिंग\nगरम टॅग्ज: 840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, कारखाना, केले मध्ये चीन, स्वस्त, सवलत, कमी किंमत, उपाय प्रदाता, स्वस्त उपाय, उंच गुणवत्ता\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nउंच वेग चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक मॉड्यूल\n2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\n13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n13.56mkz आणि 125khz निकटता आरएफआयडी कार्ड वाचक\nड्युअल फ्रिक्वेन्सी आयसी आणि आयडी कार्ड रीडर\nड्युअल फ्रिक्वेन्सी आयसी आणि आयडी कार्ड रीडर\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्��� वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/amruta-kolatkar-hobby-enjoy-positive-poems-277432", "date_download": "2021-06-24T01:18:58Z", "digest": "sha1:AQLKHL2VJHEPJRBS4YR43BS2SKVE63SC", "length": 18138, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : सकारात्मक कवितांचा आनंद घेण्याचा छंद", "raw_content": "\nअमृता कोलटकरसारखी संवेदनशील गायिका - अभिनेत्री जर सादर करत असेल तर माहौल क्षणात बदलून जातो. अमृताने सकारात्मक कवितांमधील आनंद घेण्याचा छंद जोपासला आहे.\nVideo : सकारात्मक कवितांचा आनंद घेण्याचा छंद\nसकारात्मक कविता मनाला उभारी देतात. त्यातून प्रसन्नतेचे बहर फुलवणाऱ्या, कवी बा. भ. बोरकर यांच्या कविता असतील तर त्या वाचणारा, ऐकणारा तल्लीन होऊन जातो. या कविता अमृता कोलटकरसारखी संवेदनशील गायिका - अभिनेत्री जर सादर करत असेल तर माहौल क्षणात बदलून जातो. अमृताने सकारात्मक कवितांमधील आनंद घेण्याचा छंद जोपासला आहे.\n- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअमृता कोलटकर ही तरुणी जेव्हा मधुर स्वरांत कविता गाऊ लागते, तेव्हा विश्‍वास बसत नाही की, गणितासारख्या तर्कशुद्ध विषयात रमणारी हीच का स्वप्नमय विश्‍व जिच्या सुरेल स्वरलहरींमधून प्रकटतं आहे, तीच ही अमृता अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्रातील पदवी मिळवून अर्थशास्त्रविषयक एका नामांकित संस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून वावरली, हे पचवणं जरा कठीण जातं.\nअमृता म्हणाली, \"\"आधी मुंबई आणि नंतर दिल्लीत कामगिरी पार पाडत असताना माझं गाणं मागं पडलं होतं. शास्त्रीय गाण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. दोन मुलांच्या जन्मानंतर ��ोकरी सोडली. पुण्यात स्थिरावून मुलांना वाढवताना गाणंही जोपासता आलं. कवी अरुण कोलटकर हे माझे काका. अनेक कवींच्या वेगवेगळ्या भावछटा मांडणाऱ्या कविता वाचणं, गुणगुणणं हे खूप आवडू लागलं. मग मी रंगमंचीय कार्यक्रमांमधून काही कवितांचं वाचन तर काहींचं गायन सादर करू लागले. माझा हा छंद श्रोत्यांनाही आनंदित करतो आहे, हे लक्षात आल्यावर मी याबाबत जास्तीत जास्त सजग होत गेले.''\nचोवीस वर्षांपासून अमृता काव्यगायनात रमते आहे. तिच्या काकांच्या वास्तववादी कवितांचं मंचावर वाचन करताना तिला ऐकणं ही पर्वणी असते. कित्येक कवींच्या छंदबद्ध कवितांचं गायन ती तन्मयतेने करते. इतर गायकांनी गाऊन आधीच लोकप्रिय केलेलं भावगीत अथवा नाट्यगीत या प्रकारांतील काव्य अमृता त्यातील मूळ गाभा तसाच ठेवून, मात्र जमेल तेथे स्वतःचा स्पर्श दर्शवत सादर करते. काही भावकविता खास तिच्या आवाजात ध्वनिमुद्रित आहेत तर काही कवितांना खुद्द तिनं चाल लावून कित्येक कार्यक्रमांतून सादर करून दाद मिळवली आहे. मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी आदींच्या रचनांसह संत ज्ञानेश्‍वर व संत कबीर यांचं काव्यही अमृता सुरेल स्वरांत सादर करत असते.\nअमृताने सांगितलं की, शास्त्रीय गाण्याचे माझ्यावरील संस्कार मला सुगम व नाट्यगीत गाताना उपयुक्त ठरतात.\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मां���लेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nपोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ\nबारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठ\nकृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...\nपुणे : सहा सात वर्षाची कृतिका आज दुपारी शाळेतून घरी आली. घर बंद असल्याने ती घरासमोरील धनंजय म्हसकर आजोबांच्या घरी गेली अन तेथून म्हसकर त्यांच्या मोबाईलवरून तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. दोघांच्या फोनची रिंग वाजत होती. अनेकवेळा फोन उचलत नव्हते. अखेर म्हसकर आजीने तिला जेवायला दिले आणि त्\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 ��ार्च) धावणारी\nपुण्याची संस्कृती येणार नकाशावर\nपुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिक\nपुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड\nपुणे - एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अवघ्या सहा गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सहा मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-cramchandra/playsong/15/Shivaprabhesam-Pade-Chandane.php", "date_download": "2021-06-23T23:52:45Z", "digest": "sha1:ZFHHNDKNJBIN43QR3VL3NYTWCTLE2HCK", "length": 9179, "nlines": 138, "source_domain": "www.gadima.com", "title": "Shivaprabhesam Pade Chandane -: शिवप्रभेसम पडे चांदणे : GeetGopal (C.Ramchandra) : गीतगोपाल (सी.रामचंद्र)", "raw_content": "\nदैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा\nपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा\nगीतगोपाल (संगीत:सी.रामंचद्र) | Geetgopal (C.Ramchandra)\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त���विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nवसुदेव निघाले नंद घरी\nदुध नको पाजु हरीला\nमी न चोरिले लोणी\nमाझ्या साठी तरी एकदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/tight-security-15-million-cast-their-votes-sri-lanka-presidential-elections-235729", "date_download": "2021-06-24T01:14:26Z", "digest": "sha1:E6XZK3KLJVMHLSCN53HP6KB7XRR2TEPQ", "length": 5111, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | श्रीलंका अध्यक्षपद निवडणूक; दीड कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क", "raw_content": "\n- श्रीलंकेच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे.\nश्रीलंका अध्यक्षपद निवडणूक; दीड कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क\nकोलंबो : श्रीलंकेच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. देशातील सुमारे दीड कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. देशातील 35 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nअध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरवात झाली. आता या निवडणुकीचा निकाल येत्या सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या देशात निवडणुकीत पहिल्यांदाच बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला. या निवडणुकीसाठी 60 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.\nकाळ्या पैशांबाबत लवकरच होणार 'ही' घोषणा\nतसेच 4 लाख निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावर कार्यरत असणार आहेत. याशिवाय सिव्हिल डिफेन्स फोर्सच्या कर्मचाऱ्यांचीही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sudhir-munganthiwar-speak-after-uddhav-thackreay-press-conference-233129", "date_download": "2021-06-24T01:23:58Z", "digest": "sha1:DYBIKPRX4PHMJMSCJLQQNAS7ZLMQPDEX", "length": 16021, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोठ्या भावाचं लहान भावानं ऐकायला हवं- मुनगंटीवार", "raw_content": "\nनरेंद्र मोदी मेरे बडे भाई है असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही मोठ्या भावा बाबत मन दूषित करण्याचे काम कोण करते याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा आणि मोठ्या भावाचं लहान भावानं काही गोष्टी ऐकायला हव्यात, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.\nमोठ्या भावाचं लहान भावानं ऐकायला हवं- मुनगंटीवार\nमुंबई : नरेंद्र मोदी मेरे बडे भाई है असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही मोठ्या भावा बाबत मन दूषित करण्याचे काम कोण करते याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा आणि मोठ्या भावाचं लहान भावानं काही गोष्टी ऐकायला हव्यात, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.\n'राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करुन ठेवलाय'\nमुनगंटीवार म्हणाले,' भाजपला खोटे ठरविण्या आगोदर विचार करायला हवा, जनादेश हा जनतेची सेवा करण्यासाठी होता. मोदीजी अमित शहा यांच्यावर मित्र पक्षांनी कधीही टीका केली नाही. आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही. आम्हाला विकासाचे उन्नतीचे कार्य करायचे आहे. राम मंदिर आमच्यासाठी कायम महत्वाचे असून प्रभू रामचंद्राच्या तत्वारच आम्हाला राज्य करायचे आहे.\n काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला\nसमझोता करतच मुंबई महापालिकेत भाजपने कुठलेही पद घेतले नाही. लोकांची सेवा करण्यासाठीच आम्हाला सत्ता हवी असल्याचेही मुनगंटीवार यांनी केले आहे. निवडणुकीच्या निकाला नंतर कोणतीही चर्चा न करता आम्हाला इतर पार्याय खुले आहेत ही घोषणा सेनेने केली ही चूक कोणाची आहे आणि मार्ग कोणी बंद केले यावर विचार व्हावा असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.\nनाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार- संजय राऊत\nनाशिक : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरू नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले असून आगामी नाशिक महापालिक\nकाँग्रेसला रामराम ठोकत कंगनाच्या आईचा भाजप प्रवेश\nनवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमधील द्वंद्व चांगलेच चर्चिले गेले आहे. कंगनाच्या समर्थनार्थ अनेकजण पुढे आले, त्यामध्ये राजकीय पक्षांचाही सहभाग होता. मुळची हिमाचल प्रदेशची असलेल्या कंगनाला हिमाचल प्रदेश सरकारनेही जाहीर पाठिंबा दर्शविला. कंगनाच्या समर्थ\nफडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन्याचे भाजपचे संकेत\nमुंबई : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली आगामी सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले. विधानभवनातील भाजप���्या विधिमंडळ कार्यालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार, भाजपचे केंद्रीय निरीक\nभाजपचे 'चाणक्य' महाराष्ट्रात 'फेल'\nमुंबई : भाजपच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त जाहीर सभा घेतलेल्या अमित शहा यांनी सत्ता स्थापनेच्या घडामोडींकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसतं. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे य\nम्हणून, उद्धव ठाकरे पुण्यातील परिषदेला अनुपस्थित राहणार\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेमध्ये होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत ही बैठक दिल्लीच्या बाहेर घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलीय. ही बैठक पहिल्यांदाच पुण्यात होणा\nआशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात\nमुंबई - आमदार जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते, शेलार हे कदाचित मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, पण आमचा या गोष्टींवर विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आहेत त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असे म्हटले होते.\nम्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निरोप देण्यासाठी छगन भुजबळ पोहोचले \nपुणे : पुण्यातील सरकारी कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी यांना निरोप देताना हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु भुजबळ हे राज्य सरकाचे प्रतिनिधी या\nकोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आल्याने रेडझोनमधील व्यवहारांवर बंधने\nगृह मंत्रालयाचे ३१ डिसेंबरपर्यंत नवे दिशानिर्देश; अधिक सावधगिरीची सूचना नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आलेली असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउनबाबतचे नवे दिशानिर्देश आज जारी केले. त्यानुसार रूग्णसंख्या वेगाने वाढणाऱ्या प्रतिबंधित भागांत (कंटेन्मेंट झोन) अधिक सावधगिरी बाळ\n....तर शरद पवार पंतप्रधान झाले असते - संजय राऊत\nनाशिक : महाराष्ट्रात���ा नेता युपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच..शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते .उत्तरेकड\nवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर पंतप्रधान कार्यालयात काम करत असे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसशी समन्वय राखण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. कामानिमित्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/indians-will-get-216-crore-doses-in-five-months-from-august-to-december-this-year-128488998.html", "date_download": "2021-06-23T23:24:08Z", "digest": "sha1:E7GY22DGKBHU2SOS5W6KJA46FKS2ZIVD", "length": 5212, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indians will get 216 crore doses in five months from August to December this year | भारतीयांना यावर्षीच्या ऑगस्ट ते डिंसेबरमध्ये 5 महिन्यांत 216 कोटी डोस मिळणार; पुढील आठवड्यात बाजारात येऊ शकते स्पुतनिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेंद्र सरकारचा दावा:भारतीयांना यावर्षीच्या ऑगस्ट ते डिंसेबरमध्ये 5 महिन्यांत 216 कोटी डोस मिळणार; पुढील आठवड्यात बाजारात येऊ शकते स्पुतनिक\nएफडीए किंवा डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणत्याही लसीला भारतात येण्यास परवानगी दिली जाईल.\nदेशात एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वच राज्यांत लसींंची कमतरता भासत आहे. परंतु, या सर्व परिस्थितीत केंद्र सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. दरम्यान, गुरुवारी निती आयोगाचे सदस्य व्हिके पॉल यांनी यावर्षीच्या ऑगस्ट ते डिंसेबरमध्ये 5 महिन्यांत 216 कोटी डोस देणार असल्याचे सांगितले आहे. पॉल पुढे म्हणाले की, एफडीए किंवा डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणत्याही लसीला भारतात येण्यास परवानगी दिली जाईल.\nपराराष्ट्र मंत्रालय जगातील इतरही लस उत्पादकांशी संपर्कात असून फायजर, मॉडर्ना आणि जॉनसन आणि जॉनसन यांचा आधीच सांगितले असल्याचे पॉल म्हणाले. दरम्यान, या कंपन्यांना आयात संबंधीची परवानगी एक ते दोन दिवसांत देण्यात येणार आहे. जर लस उत्पादक कंपन्या भारतात येऊन काम करत ���सतील त्याला केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचे पॉल यांनी सांगितले.\nपुढील आठवड्यात बाजारात येऊ शकते स्पुतनिक\nदेशात गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 17.72 कोटी डोस देण्यात आले. तर अमेरिका 26 कोटीसह प्रथम क्रमांकावर असून चीन दुसर्‍या स्थानांवर आहे. देशात पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचे पॉल यांनी सांगितले. रशियामधून गेल्या काही दिवसांपासून लसीचा पुरवठा कमी होता. परंतु, तो आता वाढणार असल्याचेदेखील ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/10/17/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%B0-69727c64-f0c6-11e9-afa0-0e01fb08e4103639330.html", "date_download": "2021-06-24T00:31:05Z", "digest": "sha1:BNIDSGOVX6GICKMJEODV42556MOLO6J3", "length": 3974, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "उल्हासनगरमध्ये लहान मुलांकडून निवडणुकीचा प्रचार - Maharashtranews - Duta", "raw_content": "\nउल्हासनगरमध्ये लहान मुलांकडून निवडणुकीचा प्रचार\nउल्हासनगर : लहान मुलांच्या जिवाशी खेळून त्यांच्याकडून प्रचार करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. येथे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये लढत होते आहे. या दोन्ही पक्षांकडून प्रचारात लहान मुलांचा सर्रास वापर होताना दिसतो आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजपच प्रचार करणारी मुलं चक्क रेल्वे रुळावरून फिरताना दिसली.\nरेल्वे रुळांना लागून असलेल्या झोपडपट्टीत प्रचार करण्यासाठी ही मुलं रुळावरून फिरत होती. रूळ ओलांडताना जर दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी उमेदवारांनी घेतली असती का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.\nसध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष जोरदारपणे प्रचाराला लागले आहेत. निवडणुकीपर्यंत मतदारांना कशा प्रकारे आपल्याकडे आकर्षित केलं जाईल. यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathiecards.com/greet_love.htm", "date_download": "2021-06-24T01:06:32Z", "digest": "sha1:TLWM3E6NOHBUCVJ7RZ6M5SB3BP35EPQZ", "length": 3637, "nlines": 90, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी प्रेमाची शुभेच्छापत्रे, मराठी लव ग्रीटींग,marathi love greetings,marathi greetings on love, marathi valentine greetings, marathi animated e-cards", "raw_content": "\nप्रेमाच्या वॉलपेपर साठी एथे क्लिक करा\nमराठी शुभेच्छापत्रे English Greetings\n२० तूझी माझी प्रिती 35 Miss your kiss\n१९ तुझे माझे प्रेम 34 My love\n१८ हे काय झालयं 33 sweetheart\n१७ हळुवार पावलांनी 32 Thinking of you\n१४ किती दिवस असे 29 with you\n९ फक्त तुझ्यासाठी 24 Be my valentine\n७ तुझी माझी प्रिती 22 Forever love\n६ मला तुझ्या ह्र्दयात 21 Gift of love\n५ आपली मैत्री आपले प्रेम 20 I love you\n२ प्रिय तुझे प्रेम 17 Our love\n१ तुला पाहिले की 16 Our love1\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø कृष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/story-occasion-shri-chhatrapati-shivaji-maharaj-coronation-day-303551", "date_download": "2021-06-24T01:11:47Z", "digest": "sha1:3VYM3DCU3DAX5U7YAA7XAGQ2L3MMDYQY", "length": 21526, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | किल्ले ही महाराष्ट्राची शान", "raw_content": "\nमहाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. श्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत.\nकिल्ले ही महाराष्ट्राची शान\nमहाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. श्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत. त्यात १३ सागरी किल्ले आहेत. राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात. त्यामुळे या किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांच्या डेांगरमाथ्यांवर पाण्याची झरे आहेत.\nसोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nमहाराष्ट्र, कर्नाटक़, तामिळनाडू व गोवा या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. हे किल्ले महाराष्ट्रासाठी एक अनमोल ठेव आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. या किल्ल्यांमध्ये डेांगरी किल्ला, भुईकोट किल्ला आणि सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावन जागा म्हणजे ���िवनेरी किल्ला. राजगड हि मराठी राज्याची पहिली राजधनी आहे. त्यानंतर रायगड झाली. यावेळी या विषयावर बोलताना इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण म्हणाले, श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही अपूर्व अशी घटना आहे. त्यामुळे एका नव्या युगाची सुरुवात भारतात झाली. मुस्लिम सत्तेच्या गुलामगिरीतून मराठी रयतेस स्वतंत्र सत्ता राज्याभिषेक रुपाने महाराजांनी निर्माण केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज हा हिंदु राजा पुन्हा होवू शकत नाही.\nरायगड किल्ल्यावरच का केला जातो राज्याभिषेक\nमहाराष्ट्राच्या किल्ल्यातील हा सर्वात महत्त्वाचा किल्ला मानला जातो. या किल्ल्यामागे सुवर्ण इतिहास आहे. राज्यातील रायगड किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे. रायगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. रायगड किल्ला हा अतिशय बुलंद, उंच किल्ला आहे. या किल्ल्यावर एकही गवत उगवत नाही. महाराजांनी या किल्ल्यावरच राजधानी करायची ठरवली. गडाच्या पश्‍चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडेच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी महाराजांचा पुतळा हे रायगडावरील मुख्य आकर्षण आहे. यामुळे रायगड किल्ल्यावरच श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. तसेच याच किल्ल्यावर राजेंनी त्यांचा शेवटचा श्‍वास घेतला होता.\nमहाराष्ट्रातील गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघषार्ची प्रतिके आहे. महाराष्ट्रातील किल्ले आपल्या इतिहासाची, शौर्याची सोनेरी पाने तितकीच महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे ३६५ किल्ले आहेत.\nराजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोकगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड आदी महत्त्वाची किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होती.\nमहाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. हा किल्ला उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला होता. हा किल्ला उभारताना महाराजांचे हातभार लागले आहे. महाराजांच्या हस्ते किल्ल��यांच्या तटांची पायभरणी झाली.\nश्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा, शिवनेरी, रायगड, विशाळगड, तोरणा, राजगड, सिंहगड, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड आणि कडासरी हे किल्ले बांधले.\nश्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी असे म्हटले होते की, जसे शेतकरी आपल्या शेतातील माळ्याचे रक्षण करतो. त्याच पध्दतीने किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारुन बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्याची आहे. म्हणून प्रत्येकांनी किल्ल्यांचे रक्षण केलेच पाहिजे.\nअकोल्याच्या गल्ली बोळांत आढळली इतिहासातील सोनेरी पानं\nअकोला: अकोला शहरातही इतिहासाचा एक चिरंतन ठेवा आहे. ही अशी शिदोरी आहे की जी वर्षानुवर्षे स्वातंत्र्य चळवळीच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे.\nजयंती विशेष : त्यागाचे प्रतिक- राष्ट्रपूत्र वीर भगतसिंग\nनांदेड : ज्याने कधीच हात जोडले नाहीत, पण आज सारा भारत त्यांच्यापुढे नतमस्तक होतोय ते बुलंद व्यक्तीमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर शहिद एे-आजम वीर भगतसिंग याचां आज जन्म दिवस. वीर भगतसिंग यांचा जन्म ता. 28 सप्टेंबर रोजी झाला. तर मृत्यू मार्च २३, १९३१ रोजी झाला. वीर भगतसिंग देशासाठी ज्या वया\nमिलन नावाच्या मटका बुकीवर छापा\nनांदेड : विनापरवाना मिलन नावाचा मटका जुगारावर स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई करून नगदी व दुचाकी असा एक लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास मांडवी (ता. किनवट) जमुनानगर परिसरात केली.\nक्रांतिवीर राजगुरू यांची संघर्षगाथा आता वेबसिरीजवर\nनगर ः भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले \"क्रांतिवीर राजगुरू' यांच्या जीवनावर आधारित \"क्रांतिसूर्य हुतात्मा शिवराम राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा' ही मराठी वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य शिवराम हरी राजगुरू यांच्या\nसैन्य भरतीवेळी नगर जिल्ह्यात मामलेदाराला घर पेटवून मारले होते\nअहमदनगर : काना, मात्रा, वेलांटी, उकार असं काहीच नसलेल्या सात शब्दांपासून बनलेला अहमदनगर जिल्हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी जगप्रसिद्ध असलेला ‘डिस्कव्हरी ऑफ इंडीया’ हा ग्रंथ याच जिल्ह्यातील भुई��ोट किल्ल्यात लिहीला. या जिल्ह्यात एका\nस्वच्छ भारतमध्ये सहा राज्यातून संगमनेरचा पाचवा क्रमांक\nसंगमनेर (अहमदनगर) : केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. यात संगमनेर नगरपालिकेने राबवलेल्या ओला व सुका तसेच प्लॅस्टिक कचरा वर्गिकरण, घंटागाडी, कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मीती, शहरातील गार्डन, शौचालये व एक रुपयात एक लिटर\nमराठीच्या 'या' बोलीभाषा माहिती आहेत का\nमराठी भाषा दिन: पुणे : केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन 16 वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव मात्र अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. संस्कृत, तमीळ, कन्नड, तेलुगू, उडिया, मल्याळम या भाषांना अभिजात दर्जा मिळाला. पण आपली समृद्ध आणि सुंदर अशी 'मराठी'\nमहाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत\nपुणे : श्रावण महिना म्हटला की रिमझिम पाऊस 20 जुलै 2020 पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात रिमझिम पावसाचे हे चित्र मुसळधार पावसात बदलल्याचे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दिसू शकेल. परिणामी योग्य जलव्यवस्थापन झाले नाही, तर लवकरच महाराष्ट्राला देखील महापूराचा धोका होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्\nपोलिस उपनिरीक्षक राणा परदेशीला न्यायालयीन कोठडी\nसंगमनेर (अहमदनगर) : चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी सोनाराला अटक न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी व विशाल पावसे या खासगी व्यक्तीला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३) दुपारी रंगेहात पकडले होते. या\nघरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मच्छी फ्राय\nअहमदनगर ः भारतातील मत्स्य पुराण फार जुने आहे. आम्ही धार्मिक ग्रंथाविषयी नाही बोलत. मच्छी पुराणाबद्दल बोलतोय. सुटलं ना तोंडाला पाणी. माश्यांच्या वासामुळे काहींच्या तोंडचं पाणी पळू शकतं. परंतु मासे बनवायची ही अशी रेसिपी आहे, न खाणाराही म्हणेल व्वा... मैं भि टेस्ट करता हूँ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/friends-the-reunion-records-over-1mn-views-across-india-nrst-134883/", "date_download": "2021-06-24T00:53:59Z", "digest": "sha1:HQKFDPY5TLHB42HG6LNWGQWISYYBHS64", "length": 14414, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "friends the reunion records over 1mn views across india nrst | ���ारतात Friends: The Reunion ची हवा, एकावेळी १० लाखाहून अधिक प्रेक्षकांनी घेतला आनंद! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nFriends: The Reunion भारतात Friends: The Reunion ची हवा, एकावेळी १० लाखाहून अधिक प्रेक्षकांनी घेतला आनंद\nआश्चर्याची बाब म्हणजे त्याला देखील भारतीय प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अगदी पहिल्या नऊ तासांत तब्बल १० लाख लोकांनी पेड सबस्क्रिप्शन घेऊन ही मालिका पाहिली.\nफ्रेंड्स ही ९०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक. हलके फुलके विनोद आणि सहा मित्र-मैत्रिणींनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. याच सुपरहिट मालिकेचं रियुनिअन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. फ्रेंड्स: द रियुनियन ही विशेष मालिका नुकतीच झी ५ वर प्रदर्शित झाली. अन् आश्चर्याची बाब म्हणजे त्याला देखील भारतीय प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अगदी पहिल्या नऊ तासांत तब्बल १० लाख लोकांनी पेड सबस्क्रिप्शन घेऊन ही मालिका पाहिली.\nझी डिजिटल बिझिनेस अँड प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली. “फ्रेंड्स द रियुनियनला झी ५ वर खूप व्हूज मिळाले आहेत, याचा आम्हाला खूप आनंद झाला. यात १० लाखाहून अधिक लोकांनी हा सिझन पाहिला आहेत आणि अद्याप ही मोजणी चालूच आहे. या शोच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी लाखो स्क्रीनवर हा शो प्ले केल्याचा आम्हाला अभिमान आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.\n‘फ्रेंड्स: द रियुनियन’चा संपूर्ण भाग १०४ मिनिटांचा आहे. यामध्ये जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वाइमर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. शिवाय जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेलक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला यूसुफजई पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे फ्रेंड्स: द रियुनियनच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी मालिकेचे जुने लेखक, बॅक स्टेज आर्टिस्ट, आणि त्यावेळचे इतर सर्व कर्मचारी यांना एकत्र आणलं. जवळपास १८ वर्षानंतर या सर्वांनी एकत्र काम केलं.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण��याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/dogs-killed-by-yuva-sena-in-bjp-office-nrab-103055/", "date_download": "2021-06-24T00:00:48Z", "digest": "sha1:DKSUW7U7KTQEBUN4QE4VQZ6IT3DPAI2L", "length": 15174, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Dogs killed by Yuva Sena in BJP office nrab | भाजपा कार्यालयात युवा सेनेने साेडले कुत्रे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nनाशिकभाजपा कार्यालयात युवा सेनेने साेडले कुत्रे\nअँटिलिया स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपनं महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. विशेषत: राणे कुटुंबीयांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्यानंतर त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. वाझे हे सट्टेबाजांकडून पैसे घेतात आणि त्यातील वाटा शिवसेनेच्या नेत्यांना जातो, असा आरोप त्यांनी केला होता.\nनाशिक : नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचा वाद विकाेपाला गेला असून, आज युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे पितापुत्रांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. दोन कुत्र्यांच्या गळ्यात नारायण राणे व नीतेश राणे यांच्या नावाची पाटी बांधून हे कुत्रे भाजपच्या कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न युवा सैनिकांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले.\nनारायण राणे यांचा भाजप प्रवेश, शिवसेना-भाजपमध्ये आलेला दुरावा आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आलेले काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना व राणे कुटुंबीय पुन्हा आमनेसामने आले आहेत. सचिन वाझे प्रकरणात आमदार नीतेश राणे यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्यानं वादाची ठिणगी पडली आहे. नाशिकमध्ये युवा सेनेनं आज राणेंविरोधात तीव्र आंदोलन करून संभाव्य राड्याचे संकेत दिले.\nअँटिलिया स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपनं महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. विशेषत: राणे कुटुंबीयांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्यानंतर त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. वाझे हे सट्टेबाजांकडून पैसे घेतात आणि त्यातील वाटा शिवसेनेच्या नेत्यांना जातो, असा आरोप त्यांनी केला होता. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांचं नावही त्यांनी घेतलं होतं. वाझे आणि सरदेसाई यांचे संबंध आहेत. त्यांच्यातील संभाषणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. याशिवाय, नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार नीलेश राणे हे ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेवर व शिवसेनेच्या नेतृत्वावर जहरी टीका करत असतात. आतापर्यंत शिवसेनेनं राणेंना उत्तर देण्याचं टाळलं होतं. पण नीतेश राणे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास ��ोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jusbbank.com/deposit-marathi.php", "date_download": "2021-06-23T23:32:27Z", "digest": "sha1:2PQY4ONBVZ6HAAB7IAB4WTC3LDYBM4QV", "length": 3956, "nlines": 96, "source_domain": "jusbbank.com", "title": "Jaysingpur Udgaon Sahakari Bank Ltd. Jaysingpur", "raw_content": "\nआरटीजीएस / एनफटी सुविधा\nमुदत ठेव खाते उघडण्याचा अर्ज\nआयकर फॉर्म 15G & 15H\nए टी एम अर्ज\n1 ०७ ते ४५ दिवस २.७५% २.७५% २.७५%\n2 ४६ ते ९० दिवस ३.५०% ३.५०% ३.५०%\n3 ९१ ते १७९ दिवस ४.००% ४.००% ४.००%\n4 १८० ते ३६४ दिवस ५.५०% ५.५०% ५.५०%\n5 १२ महिने ते ३६ महिने ७.००% ७.५०% ७.००%\n6 ३६ महिने १ दिवस ते ६० महिने ६.५०% ७.००% ६.५०%\n7 ५ वर्षावरील ६.००% ६.५०% ६.००%\n8 बचत २.७५% २.७५%\n9 पिग्मी ठेव २.२५% २.२५%\nमुदत ठेव संस्था फंड\nसेवा सुविधा एसएमएस बँकिंग इंटरनेट बँकिंग\nक्विक लिंक्स शाखा केंद्रे एटीएम केंद्रे आयएफएससी एमआयसीआर कोड सेवा शुल्क\nकॅल्क्युलेटर कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर मुदत ठेव कॅल्क्युलेटर\nप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/treasurer-rajesh-mhaske/", "date_download": "2021-06-24T00:56:25Z", "digest": "sha1:UTQVS5L2NH2D33C4JLUSXWLV7KWLKGT3", "length": 3253, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Treasurer Rajesh Mhaske Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon News : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची आवड शिक्षकांनी निर्माण करावी – बाळा…\nएमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाची आवड शिक्षकांनी निर्माण करावी. असे आवाहन माजी राज्य���ंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी केले.येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-villagers-fell-asleep-due-mysterious-sound-ground-nanded-news-387649?amp", "date_download": "2021-06-24T01:17:56Z", "digest": "sha1:3LAYYGCNS4J22UJYKNMQRB5SQRU6AXJU", "length": 15442, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली : जमिनीतील गुढ आवाजाने गावकऱ्यांची उडाली झोप, पोतरा, सिंदगी येथे झाला आवाज", "raw_content": "\nकळमनुरी तालुक्यातील पोतरा व सिंदगी येथे मागच्या काही दिवसांपूर्वी जमीनीतुन आवाज झाला होता. त्यानंतर परत रविवारी आवाज आला आहे.\nहिंगोली : जमिनीतील गुढ आवाजाने गावकऱ्यांची उडाली झोप, पोतरा, सिंदगी येथे झाला आवाज\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी गावात रविवारी (ता. २०) भल्या पहाटे जमीनीत एक गुढ आवाज झाला या आवाजाने गावकऱ्यांची झोप उडाली. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.\nकळमनुरी तालुक्यातील पोतरा व सिंदगी येथे मागच्या काही दिवसांपूर्वी जमीनीतुन आवाज झाला होता. त्यानंतर परत रविवारी आवाज आला आहे. हा आवाज याच दोन गावात झाल्याचे गावकरी सांगत आहेत. दरम्यान, या भागात असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात जमीनीतुन आवाज झाल्यावर अनेक गावात जमीनीतुन आवाज होतात रविवारी मात्र पांगरा शिंदे गावात असा आवाज झाला नसल्याचे माधव शिंदे यांनी सांगितले.\nहेही वाचा - नांदेड : दहावी व बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ -\nपोतरा व सिंदगी गावात भल्या पहाटे ४. ४० वाजता जमिनीतुन आवाज झाल्याने गावकरी खडबडून जागे झाले. काय झाले म्हणून घराबाहेर पडले व गावात कुठे काय झाले का याची चर्चा करीत होते. या आवाजाने गावात कोणतेही नुकसान झाले नाही मात्र आवाजाने गावकरी भयभीत झाले आहेत. या बाबत प्रशासनाकडे ही माहिती कळविली असल्याचे सिंदगी येथील चेअरमन प्रताप मगर, कल्याण मगर, गोविंद मगर तर पोतरा येथील माजी सरपंच रामराव मुलगीर, शिवदास लासुरे, पुरभाजी कोठूळे यांनी सांगितले. या गावात होणाऱ्या आवाजाने गावकरी भयभीत झाले असून प्रशासनाने या आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी केली जात आहे.\nसंपादन - प्रल्हाद कांबळे\nपांगरा शिंदे येथे परत आला जमिनीतुन गुढ आवाज, कळमनुरी तालुक्यातील काही गावाचा समावेश\nहिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावासह परिसरात कळमनुरी तालुक्यातील काही गावात शनिवारी (ता. १३) दुपारी वाजून दोन वाजुन दोन मिनिटाला जमीनीतुन मोठा गुढ आवाज झाला.\nहिंगोली : पांगरा शिंदे गावात परत आला जमीनीतुन गुढ आवाज, वापटीत भिंत कोसळली\nहिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात शनिवारी (ता. ३०) दुपारी ३. २५ व ४. १० वाजता एका पाठोपाठ दोन वेळेस जमीनीतुन गुढ आवाज आला. हा आवाज कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावात आला आहे. या हादऱ्याने वापटी गावात भिंत कोसळली आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.\nहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी\nहिंगोली : जिल्‍ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्‍यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्‍वारी, हरभरा, टरबूज, संत्रा व केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर गळून पडला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्‍ह्यात पाऊस झाला होता. त्‍यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने प\nरब्बी पिकांसह फळबागांना अवकाळीचा फटका\nहिंगोली : जिल्‍हाभरात सोमवारी (ता.३०) रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला, संत्रा, आंबा व केळी, हळदीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली शहरातील वीज पुरवठाही काही वेळ खंडीत झाला होता. पंधरवाड्यात तिसऱ्यांदा पाऊस झाला असून अनेक ठिकाणी गारपीटीने पिके भूईसपाट झाली आहेत. हात\nकोरोनाचे पोतरा येथील यात्रेवर संकट\nपोतरा/ आखाडा बाळापूर( जि. हिंगाेली) : कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा येथील पवित्रेश्वराची शनिवारी (ता.चार) कामदा एकादशीपासून सुरू होणारी आमल्या बारशीची यात्रा या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्याच्या सूचना तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिल्या आहेत. यात्रेनिमित्त यावर्षी जय्यत तयारी\nहिंगोलीकरांनी अनुभवली निरव शांतता\nहिंगोली : जिल्‍��्यात एका कोरोना संशयिताचे स्‍वॅब नमुने पॉझिटीव्ह आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्‍हा प्रशासनाने देखील तीन दिवस औषधी दुकाने वगळता सर्वच आस्‍थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याला नागरिकांनी प्रतिसाद देत शनिवारी (ता.चार) कडकडीत बंद पाळला. अनेकांनी तर गल्लीतील रस्तेही\n३८ हजार लाभार्थींनी घेतला शिवभोजनाचा लाभ\nहिंगोली : कोराना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू आहे. यामुळे गरजूंच्या उरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. जिल्‍ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) ३८ हजार ६२५ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.\nशेतकऱ्याने टरबूज विक्रीसाठी लढविली अनोखी शक्कल...कोणती ते वाचा\nपोतरा (जि. हिंगोली) : लॉकडाउमुळे आठवडे बाजार बंद असून शहर व परिसरात जाणरे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे पोतरा (ता. कळमनुरी) येथील एका शेतकऱ्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती देत थेट शेतातूनच टरबूजाची विक्री सुरू केली आहे. यातून नफा मिळणार नसला तरी घरखर्च तरी निघेल, अशी अपेक्षा व्यक्त के\nहिंगोलीत लॉकडाउनमुळे फुलशेती कोमेजली\nवारंगा फाटा (जि. हिंगोली) : लॉकडाउनचा फटका चुंचा, तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील फुलउत्पादकांना बसला असून विक्रीअभावी फुलशेती कोमेजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. फुलविक्रीतून अनेकांना रोजगार मिळाला होता. मात्र, फुलविक्रीच होत नसल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nहिंगोली : जिल्ह्यात ३१ गावात विविध ठिकाणी आढळले दुषीत पाण्याचे नमुने\nहिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते . प्रयोग शाळेत तपासणी अंती जिल्ह्यातील ३९ गावामधील दुषीत पाण्याचे नमुने आढळून आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/16/praveen-darekar-once-again-targeted-shiv-senas-hindutva/", "date_download": "2021-06-24T00:42:40Z", "digest": "sha1:TTA6TWBOWXMY4A2ORFMZERQ6I2FTTC7Q", "length": 8750, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शिवसेनेच्या हिंदुत्वावरुन प्रवीण दरेकरांनी पुन्हा एकदा साधला निशाणा! - Majha Paper", "raw_content": "\nशिवसेनेच्या हिंदुत्वावरुन प्रवीण दरेकरांनी पुन्हा एकदा साधला निशाणा\nमुख्य, मुंबई, व्हिडिओ / By माझा पेपर / पालघर हत्या प्रकरण, प्रवीण देरकर, महाराष्ट्र सरकार, विधानपरिषद विरोधी पक्षनेता / April 16, 2021 April 16, 2021\nमुंबई – राज्यातील विरोधकांकडून कोरोनाच्या परिस्थितीवरून सातत्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. राज्यातील भाजपचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या पार्श्वभूमीवर आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.\nया प्रकरणांकडे सरकार हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ सत्तेसाठी दुर्लक्ष करीत आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार सत्तेमुळे कमी झाली असावी, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारवर या प्रकरणावरून टीका करतानाच प्रवीण दरेकर यांनी आज मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण देखील केले.\nपालघर साधू हत्याकांडाची त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी झाली, तरचं साधूंना न्याय मिळू शकेल. आज भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष @AcharyaBhosale यांच्यासमवेत मंत्रालयाजवळ राज्य सरकार विरोधात लाक्षणिक उपोषण केले. @BJP4Maharashtra #PalgharSadhus #Palghar pic.twitter.com/3gV5krGPcM\nपालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निघृण हत्या केली होती. आज या हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले. पण, या प्रकरणात अद्याप दोषींना शिक्षा झाली नसल्याचा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने पालघर साधू हत्याकांड प्रकरणात गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात न्याय मिळू शकला नसल्याचे दरेकर म्हणाले.\nया प्रकरणाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. हिंदुत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी झळाळते ठेवले होते. हिंदुत्वासाठी त्यांनी ‘मशाल’ पेटवली होती. त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी आज सत्तेवर असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसत असल्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपले मौन सोडावे आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी प्रवीण दरेकर यांनी दुर्घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या साधु-महंतांना श्रद्धांजली देणार असल्याचे सांगित���े.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%87-139/", "date_download": "2021-06-24T01:07:01Z", "digest": "sha1:YZNYABU2MTT3MLST6UBGSL3PPPTCT4RQ", "length": 18413, "nlines": 147, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 - स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे - साहित्य एवं कला विमर्श मनमंजुषेतून", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे\n☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆\nकरुणाघन, कोषातून बाहेर, आशयघन,उन्हातल्या चांदण्यात, चाहूल वसंताची, शब्दरूप मी, सहवास, ऋतू सोहळे, झोका ( बालकविता )हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. कवितेतील अमृतघन (समीक्षा), तरुणासाठी दासबोध (ललित), परखड तुकाराम (ललित), बहिणाबाईंची गाणी (संपादित)ही त्यांची इतर पुस्तके आहेत.\nसोलापूरची अर्वाचीन साहित्यिक ओळख म्हणून कवी संजीव, कवी रा.ना. पवार आणि कवी दत्ता हलसगीकर या त्रयीकडे पाहिले जाते. नवकवी आणि साहित्याच्या अभ्यासकांच्या पाठीवर दत्ताजींचा नेहमीच प्रोत्साहनाचा हात असे. दत्ताजींच्या नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर ही संस्था ‘ कविवर्य दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय श्रेष्ठ साहित्य पुरस्कार ‘ देत असते. अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे.\nमलेशियातील जागतिक मराठी साहित्य संमेलनात फक्त दत्ताजींच्या कवितांचा विशेष कार्यक्रम झालेला होता. कार्यक्रमानंतर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना स्टँडिंग ओवेशन दिले होते.\nआकाशवाणी हीरक महोत्सवानिमित्त १९ मार्च २०१३ रोजी दत्ताजींवर ‘ शुभंकराचा सांगाती ‘ नावाचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात त्यांच्या कवितांचे वाचन, गायन सादर झाले होते.\nदत्ताजींच्या वागण्या, बोलण्यात एक अंगभूत साधेपणा होता. तो शेवटपर्यंत टिकून होता. वास्तविक जीवनातही ते अगदी मोकळ्या मनाने एक ‘जिंदादिल’ माणूस म्हणून वावरले. जीवनातील आनंद कसा घ्यावा यावर त्यांनी खूप सुंदर भाष्य केलेले आहे ते त्यांच्या ‘वय’ या कवितेत.\nवय झाले असेल माझे नाही असे नाही,\nअजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला |\nहिरवागार बहारदार खुणावतोय मळा ||\nतुकारामाचा अभंग उत्कट ओढ लावतो तरी\nअजूनही आर्त गझलेची चढते नशा | दिवसभर मग्न असतो माझ्या व्यापात मी\nरुमझुमणारे पैंजण बांधून अजून येते निशा ||\nसगळेच ऋतू वेढून आहेत, वसंत तर सखा\nमस्त कोसळणार्‍या पावसात अजून राहतो उभा\nदरवळणारा सुगंध घेऊन भेटते लाजरी उषा\nवेड लावते अजून मला नक्षत्रांची आभा ||\nवय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय\nन बोलवताही आपण, येतच असते मरण\nपैलतीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे\nझुलते माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण ||\nअसे हे मनाचे चिरतारुण्य त्यांनी शेवटपर्यंत जपले. कवितेच्या रचनात्मक स्वरूपावर हरखून न जाता आशयाशी प्रामाणिक राहायला हवं या विचारांवर ते ठाम होते. म्हणूनच ते सहजपणे लिहितात,\nदारे उघडी ठेवली म्हणून फार बरे झाले\nनाहीतर सडून गेलो असतो हवाबंद पोकळीत\nउघड्या दारातून थोडीशी धूळ आली हे मान्य\nवाऱ्यासवे सुगंधाच्या लाटाही आल्या झुळझुळत ||\nरसिक मनाच्या दत्ताजींचा दृष्टिकोन खूप आशावादी होता. छोट्या छोट्या गोष्टीत जीवनातला आनंद शोधणारा होता. त्यात लढाऊ बाणा होता, तशीच फुलांची नाजूक गुंफण होती. ते म्हणतात,\nजीवनात सारंच घडत नसतं आपल्या मनासारखं\nनाही त्याचा नाद सोड, आहे त्याचा हात धर\nजीवनावर प्रेम कर, जगणं फार सुंदर आहे\nअमावस्येच्या रात्रीलाही नक्षत्रांच झुंबर आहे ||\nही त्यांची सदाबहार, सकारात्मक वृत्ती नीरस, कंटाळवाण्या नकारात्मकतेतून बाहेर काढणार आहे. असे हे विचारसंपन्न व्यक्तिमत्व ९ जून २०१२ ला आपल्यातून निघून गेले. जाता जाता ‘नेत्रदान’ करवून त्यांनी आपल्या शब्दांना कृतीची जोड दिली.त्यामुळे प्रतिभाशाली कवी बरोबरच सर्जनशील व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा दृढ झाली.\nअनंताच्या प्रवासाला जाण्याआधी ऋणनिर्देश करताना ‘तुमच्यामुळेच’ या कवितेत ते लिहितात,\nतुमच्यामुळेच अंधारातून सुखरूप चालत आलो\nआणि सुरेख घराच्या दाराआड येऊन पोहोचलो\nअशी किर्रर्र रात्र होती उरात होती भीती\nतुमच्या शब्दातला उजेड घेऊन,उजेड होऊन आलो ||\n© सौ. ज्योत्स्ना तानवडे\n≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrian.in/diwali-wishes-in-marathi-2021/", "date_download": "2021-06-24T00:48:31Z", "digest": "sha1:QDQ2PIRRNMXLXUEVCL5SQWTYXWG7PGVA", "length": 30222, "nlines": 509, "source_domain": "maharashtrian.in", "title": "Happy Diwali wishes in Marathi 2021 | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!", "raw_content": "\nSad / ब्रेकअप स्टेट्स,\nआईला (AAi) वाढदिवसाच्या शुभेच्छा\nसौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.\nदिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,\nसुखाचे किरण येती घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,\nआमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nगणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,\nउधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,\nवंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.\nलग्न इतक्या गडबडीत ठरलं,\nआणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..\nत्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,\nह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत\nपत्रिका पोहचो न पोहचो तरी\nहेच निमंत्रण समजुन तुम्ही या….\nलग्नाची तारीख 20.11.2021 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..\nआमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं\nपहिला दिवा लागेल दारी,\nसुखाचा किरण येईल घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,\nतुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nउटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,\nआली आज पहिली पहाट,\nशुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली\nसर्व ���ित्र परिवाराला आणि\nआणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…\nश्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या\nपुन्हा एक नवे वर्ष,\nपुन्हा एक नवी आशा,\nतुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा\nनवे स्वप्न, नवे क्षितीज,\nसोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nनूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..\nधनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत\nनिरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो\nधनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो\nही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,\nआनंदाची आणि भरभराटीची जाओ…\nतेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,\nलुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,\nसारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,\nपहिला दिवा लागेल दारी,\nसुखाचा किरण येईल घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,\nतुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा\nहि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी,\nआरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..\nफटाक्यांची माळ, विजेची रोषणाई,\nरांगोळीची रंगत, फराळाची संगत\nदिपावलीचा सण आहे खूपच गोड.\nदीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..\nराहो सदा नात्यात गोडवा..\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,\nबलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या\nकरू नका हो उशीर,\nकोकिला गाई मंजुळ गाणी,\nसुख-समृद्धि नांदो तुमच्या अंगणी….\nआज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हां..\nलग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे…\nहिच आहे महाराष्ट्राची ओळख..\nकपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,\nहिच आहे सौभाग्याची ओळख..\nमाणसात जपतो माणुसकी आणी\nनात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…\nसत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा\nअन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ\nआपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो\nआपणास स्वर्ग सुख नित्य लाभो.\nहि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि\nनरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…\nदिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,\nसाजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,\nमंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या\nपरिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…\nहे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,\nप्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच\nधनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत\nनिरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो\nधनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो\nही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,\nआनंदाची आणि भरभराटीची जाओ…\nराहो सदा नात्यात गोडवा..\nकार्���िक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,\nबलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या\nओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,\n“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ\n“एकच मागते आयुष्यात भावड्या,\nआई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…\nआणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:\nपण ताई तुही लक्षात ठेव,\nकोणत्याही मुलाला त्याच्या आई\nवडीलांपासुन वेगळे करू नकोस…\nतुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,\nशांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,\nघेऊन आला हा सण,\nलाख लाख शुभेच्छा तुला\nआयुष्यभर अतूट राहु दे…\nबहिणीची असते भावावर अतूट माया,\nमिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,\nभावाची असते बहिणीला साथ,\nमदतीला देतो नेहमीच हात…\nताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,\nकधी नकोय काही तुझ्याकडून,\nफक्त तुझी साथ हवीय..\nतुझी साथ ही दिवाळीच्या\nमिठाई पेक्षा गोड आहे…\nतेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,\nही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,\nजीवन लखलखीत करणारी असावी…\nलाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,\nदिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा\nसगळा आनंद, सगळे सौख्य,\nयशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,\nहे आपल्याला मिळू दे…\nहि दीपावली आपल्या आयुष्याला,\nएक नवा उजाळा देऊ दे…\nआपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष\nसुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि\nपहाट सारी न्हाऊन गेली,\nआली आली दिवाळी आली…\nअंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,\nआला आला दिवाळी सण,\nरांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,\nलक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…\nसगळा आनंद सगळे सौख्य,\nहे आपल्याला मिळू दे,\nही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…\nया दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,\nहि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,\nसम्रुद्धीची व भरभराटिची जावो…\nदिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,\nही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,\nआणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…\nदिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा\nहि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…\n* शुभ दिपावली *\nआपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो,\nआज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,\nकंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,\nरांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,\nचला साजरी करूया दिवाळी आली रे आली…\n(¯*•๑۩۞۩:♥♥ :|| दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा || ♥♥ :۩۞۩๑•*¯)\nआनंदाचा दिवाळी सण आला…..\nसौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना…..\nदीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.\n75 Happy birthday Ajoba in Marathi | आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8B_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-06-24T00:18:25Z", "digest": "sha1:EVAEB4ZZ7R2K3VESQGOHU5PIOCU43IK5", "length": 5536, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नुनो गोम्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनुनो मिगुएल सोआर्स पेरिरा रिबिरो\n१.८१ मी (५ फु ११+१⁄२ इं)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल.\n† खेळलेले सामने (गोल).\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/there-is-no-alternative-except-lockdown-cm-uddhav-thackeray-tells-all-party-leader-435116.html", "date_download": "2021-06-24T00:36:33Z", "digest": "sha1:4QAQNJTP6W36GB3IBPOOZLSWYOO5QRKZ", "length": 17631, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n… तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. (there is no alternative except lockdown, cm uddhav thackeray tells all party leader)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी दोनच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (there is no alternative except lockdown, cm uddhav thackeray tells all party leader)\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होताच राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचं सादरीकरण केलं. राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल तर सांगितलं.\nराज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लोकांचं येणं जाणं थांबलं पाहिजे, कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचं नियोजन झालं पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.\nलॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असं मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं आवाहनच सर्व पक्षांना केलं आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nकळत नकळत होणारा प्रसार घातक\nकोरोनाचा कळत नकळत होणारा प्रसार अत्यंत घातक आहे. तरुण वर्ग कोरोनामुळे अधिक बाधित होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे 25 वयापासूनच्या पुढील तरुणांना लस देण्याची परवानगी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (there is no alternative except lockdown, cm uddhav thackeray tells all party leader)\nMaharashtra all party meeting Live : यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये, लॉकडाऊनची वेळ आली आहे- मुख्यमंत्री\nपूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा\nAurangabad | औरंगाबादेत मोठ्या बाजारपेठा कडकडीत बंद, लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nपालघर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वीच डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये आढळला पहिला रुग्ण\nअन्य जिल्हे 8 hours ago\nकोरोनोमुळं दोन दिवसांचं अधिवेशन, जिल्हा परिषद निवडणुकांना कोणता डेल्टा ना कोणता व्हायरस, फडणवीस आक्रमक\nमालेगावात यंत्रमाग उद्योगाला अवकळा; कापडाला मागणीच नसल्याने कारखाने पुन्हा बंद\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मोफत होणार, सरकार लवकरच निर्णय घेणार; वर्षा गायकवाड यांची माहिती\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भल��ंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/multifocal-vision-1-499-cr39-uncoated-progressive-lenses-for-reading-glasses-2-product/", "date_download": "2021-06-23T23:32:55Z", "digest": "sha1:YUGY4QJFTBXKVZ5HX3ELNRX4LKZKDHW6", "length": 18984, "nlines": 282, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चीन मल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 चष्मा वाचन कारखाना आणि उत्पादकांसाठी अनकोटेड प्रोग्रेसिव्ह लेन्स | किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\nवाचन चष्मासाठी मल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह लेन्स\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: स्पष्ट, स्पष्ट\nकॉरिडॉरः 14 + 2 मिमी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार आतील: लिफाफे; बाह्य: पुठ्ठा; निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 1000 पीआर, 10 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 5000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\nमल्टीफोकल व्हिजन सेमी समाप्त 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह लेन्स\nअपवर्तक सूचकांक कॉरिडॉर लांबी कोटिंग अबे मूल्य\nविशिष्ट गुरुत्व संसर्ग मोनोमर उर्जा श्रेणी\n1). इतर निर्देशांक लेन्समध्ये सर्वाधिक प्रभाव प्रतिकार.\n2). 1.56, 1.61, 1.67, 1.74 आणि 1.59 पीसी सारख्या इतर निर्देशांक लेन्सपेक्षा सर्वात सहज टिंट केलेले.\n3). मध्यम अनुक्रमणिका लेन्स आणि उच्च निर्देशांक लेन्सच्या तुलनेत सर्वाधिक ट्रान्समिटन्स.\n4). इतर निर्देशांक लेन्सपेक्षा सर्वात आरामदायक व्हिज्युअल अनुभव प्रदान करणारे सर्वोच्च एबीबीई मूल्य (57)\n5). शारीरिक आणि ऑप्टिकदृष्ट्या सर्वात विश्वसनीय आणि सातत्यपूर्ण लेन्सचे उत्पादन.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, कार्यशील आणि आपल्या दृष्टीचे दान वाढवा\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\n\"आरएक्स उत्पादनासाठी चांगल्या अर्ध-तयार लेन्सचे महत्त्व काय आहे\nअ. उर्जा अचूकता आणि स्थिरतेमध्ये उच्च पात्र दर\nबी. सौंदर्यप्रसाधनाच्या गुणवत्तेत उच्च पात्र दर\nसी. उच्च ऑप्टिकल वैशिष्ट्ये\nडी. चांगले टिंटिंग प्रभाव आणि हार्ड कोटिंग / एआर कोटिंग परिणाम\nई. जास्तीत जास्त उत्पादन क्षमता लक्षात घ्या\nफक्त वरवरची गुणवत्ताच नाही तर अर्ध-तयार लेंस आंतरिक गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करतात, जसे की तंतोतंत आणि स्थिर पॅरामीटर्स, विशेषतः लोकप्रिय फ्रीफॉर्मसाठी \"\nमागील: कोमी सीआर 39 मटेरियलशिवाय सेमी फिनिश व्हाइट 1.499 इंडेक्स फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\nपुढे: सेमी फिनिश 1.499 इंडेक्स लेन्सेस राऊंड टॉप इग्लास लेन्स 28 सेगमेंट\n1.499 सीआर 39 एचएमसी ऑप्टिकल लेन्स\n1.499 Cr39 ऑप्टिकल लेन्स\nचीन सीआर 39 लेन्स\nसीआर 39 1.499 एचटी 65 मिमी ऑप्टिकल लेन्स\nसीआर 39 ऑप्टिकल लेन्स\nसेमी समाप्त 1.56 व्हाइट सिंगल व्हिजन लेन्स ए ...\nसेमी फिनिश व्हाइट 1.499 इंडेक्स फ्लॅट टॉप बिफोका ...\nसेमी समाप्त 1.499 निर्देशांक लेन्स राउंड टॉप आय ...\nसेमी फिनिश व्हाइट 1.56 प्रगतीशील लहान सी ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/Maharashtra-Assembly-Election-2019/all/page-5/", "date_download": "2021-06-24T00:18:33Z", "digest": "sha1:XQA7P5P6U6KPMHO7NK3GSX25J6AP26GF", "length": 15301, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Maharashtra Assembly Election 2019 - News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nLIVE VIDEO : 11 वाजेपर्यंत निकाल फिरला, राष्ट्रवादीने गाठलं अर्धशतक\nमुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. महायुतीने आघाडी घेतली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चांगली कामगिरी करत मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमध्ये अजित पवारांनी विक्रमी आघाडी घेतली. बीडमध्ये धनंजय मुंडेंनीही मोठी आघाडी घेतली आहे.\nLIVE VIDEO : 10 वाजेपर्यंत कुणी मारली बाजी, कोण आहे पुढे आणि कोण मागे\nLIVE VIDEO : उदयनराजे अडचणीत, तर मनसेसाठी खूशखबर\nLIVE VIDEO : भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार\nLIVE VIDEO : आतापर्यंत कोण पुढे, कोण मागे भुजबळ-धनंजय मुंडेंसाठी चांगली बातमी\nLIVE VIDEO : निकालाचा पहिला कल हाती, कोण आहे आघाडीवर\nLIVE VIDEO : निकालाचा पहिला कल कधी हाती येणार\nमहाराष्ट्र Oct 22, 2019\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nEXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान\nVIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...\nमुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई, ठाण्यातला LIVE VIDEO\nमहाराष्ट्र Oct 21, 2019\nमतदानाआधी काका-पुतण्याने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO\nमहाराष्ट्र Oct 21, 2019\nमतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%88.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2021-06-23T23:42:11Z", "digest": "sha1:GY4HLY7WPVW4IEEJV3G77SHIBH5LXASJ", "length": 6559, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५०० - विकिपीडिया", "raw_content": "\n(ई.स. १५०० या पानावरून पुनर्निर्देशित)\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४८० चे - १४९० चे - १५०० चे - १५१० चे - १५२० चे\nवर्षे: १४९७ - १४९८ - १४९९ - १५०० - १५०१ - १५०२ - १५०३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २६ - व्हिसेन्ते यानेझ पिन्झोन ब्राझिलला पोचणारा पहिला युरोपीय ठरला.\nफेब्रुवारी २४ - चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट.\nइ.स.च्या १५०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू अ��ू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-hair-care-1/?add-to-cart=2248", "date_download": "2021-06-24T00:19:58Z", "digest": "sha1:J5LBNPI4HFO4Q6OCSCKRW6TVVFNIMVOH", "length": 17088, "nlines": 360, "source_domain": "sanatanshop.com", "title": "केसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t अलंकारशास्त्र\t1 × ₹130 ₹117\n×\t अलंकारशास्त्र\t1 × ₹130 ₹117\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आनंदी जीवनासाठी अध्यात्म / आचारधर्म\nकेसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय\nप्रस्तूत ग्रंथात जटा होण्याची काही कारणे दिली आहेत. यांपैकी शारीरिक कारण असेल, तर ते केसांची काळजी (निगा) घेऊन दूर करू शकतो. मानसिक असेल, तर मानसोपचारतज्ञाकडे जाऊन उपचार करून घेऊ शकतो; पण आध्यात्मिक कारण असेल, तर त्यावर उपाय काय, हे बहुतांश लोकांना ठाऊक नसते आणि म्हणूनच त्यांना जटा पुनःपुन्हा निर्माण होत असल्याने गूढ वाटतात.\nतिरुपतीसारख्या तीर्थस्थानी जाऊन केशवपन केल्याने नेमके काय लाभ होतात, हेही कोणाला ठाऊक नसते. हे सर्वांना समजावे, यासाठी या ग्रंथात जटा होण्याची कारणे, जटा सुटण्यासाठी संतांनी सांगितलेले विविध उपाय आणि ते कसे फलदायी होतात, यांविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन केले आहे.\nकेसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय quantity\nप.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू सौ. अंजली मुकुल गाडगीळ, सौ. शुभांगी पिंपळे\nBe the first to review “केसांत जटा होण्या��ी कारणे आणि त्यांवरील उपाय” Cancel reply\nकेसात जटा होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय\nस्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र\nकपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत \nस्वयंपाकासाठी लागणारे घटक ( अन्न , भांडी व इंधन यांचा सात्विकतेच्या अंगाने विचार )\nपुरुषांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे\nयोग्य आहाराविषयी आधुनिक दृष्टीकोन\nबिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग \nआहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/spiritual-practice-for-ego-removal/?add-to-cart=4827", "date_download": "2021-06-24T00:34:38Z", "digest": "sha1:ZAGVRAG2E4T7Z2UMUK2OS7EOWDSVDKED", "length": 15127, "nlines": 362, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Spiritual practice for ego removal – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nनामजप करनेकी पद्धतियां (नामजप करनेकी व्यावहारिक सूचनाओंसहित)\nस्वसूचनाओंद्वारा स्वभावदोष निर्मूलन (उत्तम साधना एवं आनन्दमय जीवन हेतु उपयुक्त\nआनन्दप्राप्ति हेतु अध्यात्म (सुख, दुःख एवं आनन्द का अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण)\nअपने स्वभावदोष कैसे ढूंढें \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/arrangement-of-meals-for-railway-passengers-going-abroad/05062124", "date_download": "2021-06-24T01:02:04Z", "digest": "sha1:CZTJSQZZYY5PQDW2RTHTJR4EQ5NOB554", "length": 9700, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लॉकडाऊनचा काळात ‘मनरेगा’चा ग्रामीण भागातील लाखोंना रोजगार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nलॉकडाऊनचा काळात ‘मनरेगा’चा ग्रामीण भागातील लाखोंना रोजगार\nनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतांनाच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. त्यामुळे कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नसल्याची माहिती राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी आज दिली.\nलॉकडाऊनमुळे उद्योग व व्यापारावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच शेतकरी व शेतमजूर यांच्यासोबत उपजिवीकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या घटकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्य���ातून वैयक्तिक तसेच सामूहीक स्वरुपाच्या एकूण 35 हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध झाली आहे. या कामांवर 14 लाख मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे. राष्ट्रीय पातळीपेक्षा राज्यात 4.2 टक्के एवढी जास्त कामे सुरु झाली आहे.\nमनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली. दिनांक 4 एप्रिल रोजी राज्यात 19 हजार 509 मजूर विविध कामांवर होते. परंतु एक महिन्यानंतर म्हणजेच 4 मे रोजी 3 लाख 81 हजार 930 मजूर राज्याचा विविध भागात वैयक्तिक तसेच सामूहीक स्वरुपाच्या 43 हजार 292 कामांवर उपस्थित आहे. मजूरांची ही संख्या सातत्याने वाढत असून प्रत्येक तालुकास्तरावर मागणी नुसार कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात 7 हजार विविध प्रकारचे कामे पूर्ण झाली असून कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत मजुरीपोटी 40 कोटी रुपयाचे वाटप पूर्ण झाले आहे. राज्यातील सरासरी 96 टक्के मजुरांना वेळेवर मजुरीची रक्कम दिली आहे. तसेच इतर कामांवर 78 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिली.\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nयशवंत स्टेडियम के सामने 25 मंजिल पार्किंग -सह कमर्शियल काम्प्लेक्स\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nJune 23, 2021, Comments Off on विश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nJune 23, 2021, Comments Off on विजय वडेट्��ीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/brother-rape-on-underage-sister-in-jalna-maharashtra-rape-news-mhrd-453606.html", "date_download": "2021-06-24T01:07:24Z", "digest": "sha1:TGQYLYVKEHY73FKOGQ32XIGFEBD7KJ26", "length": 17142, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना brother rape on underage sister in jalna Maharashtra rape news mhrd | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार ���ॅस\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nराखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nPradeep Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या कार्यालयावर NIAकडून छापेमारी\nखासगी बसमध्ये प्रियकरासोबत संदिग्ध अवस्थेत तरुणी, शिव्या देत अर्धनग्न अवस्थेत नेलं पोलीस ठाण्यात\n 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करून दुसऱ्या माळ्यावरून फेकलं खाली; दोघांना अटक\nराखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना\nया घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडा��ी असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.\nविजय कमळे पाटील, प्रतिनिधी\nजालना, 16 मे : राज्यात बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचा व्हायरस फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असतानाही अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत आपल्या 12 वर्षीय सख्या चुलत बहिणीवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.\nया घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जालना शहरातील दर्गावेश परिसरात ही घटना घडली आहे. सदर बाजार पोलिसांनी आरोपी नराधमाला तात्काळ बेड्या ठोकत तुरुंगात टाकलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील दर्गावेश परिसरात राहणाऱ्या अमोल ढवळे या 20 वर्षीय नराधमानं आपल्याच 12 वर्षीय सख्ख्या चुलत बहिणीवर तिच्याच खोलीत जाऊन लैंगिक अत्याचार केला.\nमाऊथ वॉशमुळे मरू शकतो कोरोना विषाणू काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं\nखरंतर, भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. पण आपल्या अल्पवयीन बहिणीवर अशा प्रकारे अत्याचार केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ही घटना घडलेल्यानंतर पीडित तरुणीने प्रकरणाची माहिती आईला सांगितली. त्यांनतर आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत घटनेची माहिती दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवलं असून तिची आरोग्य चाचणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.\nएक चहाची तलफ आणि वाचलं 24 जणांचं आयुष्य, काही लोकांचा प्रवास ठरला अखेरचा\nसंपादन - रेणुका धायबर\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्न���ट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/07/list-of-indian-account-holders-with-swiss-bank-accounts/", "date_download": "2021-06-24T00:12:15Z", "digest": "sha1:CXZGAD3QXW3QRKH5EYONRNVIMLNFBI3O", "length": 6114, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्वित्झर्लंड सरकारने सोपवली स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेदारांची यादी - Majha Paper", "raw_content": "\nस्वित्झर्लंड सरकारने सोपवली स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेदारांची यादी\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / काळा पैसा, भारत सरकार, स्वित्झर्लंड सरकार, स्विस बँक / October 7, 2019 October 7, 2019\nनवी दिल्ली : भारतीय नागरिकांचा किती पैसा स्विस बँकेत आहे, हा विषय नेहमीच कुतूहलाचा असतो. पण आता लवकरच स्विस बँकेत काळा पैसा लपवणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने भारत सरकारला स्विस बँकेत असलेल्या भारतातील खातेदारांनी माहिती बँकेने सोपवली आहे.\nसरकारने स्विस बँकेत 75 देशातील 3.1 मिलियन म्हणजे 31 लाख खातेदारांची माहिती त्या-त्या देशांना सोपवली आहे. स्विस बँकेने यात काही भारतीय खातेदारांची माहिती भारताला सोपवली आहे. तर स्विस बँक भारताला पुढील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये आणखी खात्यांची माहिती देणार आहे. काळा पैशांविरोधातील लढाईतील हे महत्त्वाचे मानले जात आहे. काही निवडक देशांनाच आपल्या खात्यांची माहिती स्विस बँकेने दिली आहे.\nबँकिंग माहितीच्या देवाण-घेवाण संबंधीचा करार (ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉरमेशन) भारत आणि स्वित्झर्लंड सरकारमध्ये झाला असल्यामुळे स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती उघड होणार हे निश्चित झाले होते. स्वित्झर्लंड सरकारने या करारानुसार स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती भारत सरकारला दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आ���े.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/531.html", "date_download": "2021-06-23T23:11:44Z", "digest": "sha1:RM3HUZR6MPMQSUR6TY4ITBA7R3BVBHT4", "length": 8826, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "जागतिक पातळीवरील ‘आपलं नगर गौरव’कडून ऑनलाइन व्याख्यानमाला ; अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने", "raw_content": "\nHomeAhmednagarजागतिक पातळीवरील ‘आपलं नगर गौरव’कडून ऑनलाइन व्याख्यानमाला ; अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने\nजागतिक पातळीवरील ‘आपलं नगर गौरव’कडून ऑनलाइन व्याख्यानमाला ; अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने\nअहमदनगर - ऐतिहासिक अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर व नगर जल्लोष परिवार ट्रस्ट यांच्या वतीने जागतिक पातळीवरील ‘आपलं नगर गौरव’कडून ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी सांगितले आहे.\nप्रायोगिक तत्त्वावर या पहिल्याच उपक्रमात जागतिक पातळीवर ठसा उमटविणारे विविध क्षेत्रातील नगरकर मान्यवर ऐतिहासिक मेजवानी प्रस्तुत करतील. नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराचे अध्यक्ष सागर बोगा व अजय म्याना हे तांत्रिक सहकार्य करतील. संकल्पना, समन्वमक व मुलाखतकार राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक डॉ. अमोल बागूल काम पाहतील.\nगुरुवार, दि. 27 मे रोजी सकाळी 11 वाजता इतिहास अभ्यासक, संशोधक तथा ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचे ऐतिहासिक अहमदनगरचे वास्तुवैभव या विषयावर, सायं. 6.30 वा. पॅरिस (फ्रान्स) येथील उद्योजक तथा इतिहास संशोधक व मूळचे नगरकर असलेले डॉ. शशी धर्माधिकारी यांचे ऐतिहासिक अहमदनगर बद्दल जागतिक पातळीवरील विविध इतिहास अभ्यासकांचे इतिहास समीक्षण या विषयावर, शुक्रवार, दि. 28 मे रोजी सकाळी 11 वाजता इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांचे अहमदनगरच्या निजामशाहीतील बहुउद्देशीय वास्तुकला विषयीचा लेखाजोखा या विषयावर व्याख्यान होईल, तसे सायंकाळी 6.30 वाजता ग्लोबल नगरी फाउंडेशन आणि आपलं अहमदनगर या विषयावर चर्चासत्रात ग्लोबल नागरी फाउंडेशन, अमेरिका बोर्ड मेंबर्स (अमेरिका)चे प्रेसिडेंट किशोर गोर��, सेक्रेटरी रोहित काळे, ट्रेझरर अविनाश मेहेत्रे, व्हा. प्रेसिडेंट लताताई शिंदे व काजल बोर्डवेकर हे सहभागी होतील.\nशनिवार, दि. 29 रोजी सायं. 6.30 वाजता पर्यावरण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संगीता तोडमल (अमेरिका) यांचे अहमदनगरच्या इतिहासावरील स्वलिखित ओव्या व इतिहास गीते सादरीकरण होईल. गुगल मीट, फेसबुक लाईव्ह, यु ट्युब, तसेच विविध समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर या मुलाखती प्रसारित केल्या जातील. ज्यांना या मुलाखतींचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी खालील लिंकचा वापर करून मुलाखती पाहाव्यात, तसेच अधिक माहितीसाठी 9595 54 5555 व 9860612045 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.\nऑनलाइन व्याख्यानमाला उपक्रमासाठी सचिन बोगा, राहुल सप्रे, रत्नाकर श्रीपत, संतोष दरांगे, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लाहोर, नीलेश मिसाळ, योगेश मॅकल, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, इरफान शेख, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप आदी परिश्रम घेत आहेत.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/zurich/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-24T01:29:59Z", "digest": "sha1:Z6HBHNHOX6BU2GESPAWRMK6IUGIPINNT", "length": 7485, "nlines": 155, "source_domain": "www.uber.com", "title": "झ्युरिक: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nZurich मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Zurich मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nझ्युरिक मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व झ्युरिक रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरConvenience आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरIndian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरItalian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/25th-anniversary-sepcial-kedar-shinde-and-bela-shinde-tying-the-knot-for-the-second-time-128479536.html", "date_download": "2021-06-23T23:42:14Z", "digest": "sha1:YXMS5F2ESIWZHXDDBSCDE6OS3FDD2D3W", "length": 12706, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "25th anniversary sepcial Kedar shinde and bela shinde Tying the Knot for the Second Time | पत्नी बेलासोबत दुस-यांदा लग्नाच्या बेडीत अडकले केदार, शर्मन जोशी म्हणाला - 'यार केदार हम एकबार शादी करके पछताते हैं और तुमने...' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुन्हा एकदा बोहल्यावर चढले केदार शिंदे:पत्नी बेलासोबत दुस-यांदा लग्नाच्या बेडीत अडकले केदार, शर्मन जोशी म्हणाला - \"यार केदार हम एकबार शादी करके पछताते हैं और तुमने...\"\nफोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट\nअगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत केदार आणि बेला यांचा लग्नसोहळा पार पडला.\nमराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी मोहोर उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या लग्नाला 9 मे रोजी 25 वर्षे पूर्ण झाली. या खास दिवसाचे औचित्य साधत केदार यांनी पुन्हा एकदा पत्नी बेला शेंडेसोबत लग्न थाटले आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत केदार आणि बेला यांचा लग्नसोहळा पार पडला.\n25 वर्षापुर्वी केदार आणि ब���ला यांचे कोर्ट मॅरेज झाले होते. त्यांच्या लग्नाला बेला यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांना लग्नात कुठलीच हौसमौज करता आली नव्हती. मात्र 25 वर्षांनी दोघांनी तोच क्षण दोघांनी अनुभवयाचे ठरवले. विशेष म्हणजे 25 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेजमुळे त्यांच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते आणि आता लॉकडाऊनमुळेही लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते. मात्र व्हर्च्युअली अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी या लग्नाचे साक्षीदार झाले. केदार आणि बेला शेंडे यांच्या नातेवाईकांसह अभिनेता शर्मन जोशी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, अंकुश चौधरी यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांनी ऑनलाईन हा लग्नसोहळा अनुभवला.\nफोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट\nकेदार शिंदे यांच्या मावशी वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर केदार आणि बेला यांच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. सोबत सगळ्यांनी हा लग्नसोहळा कसा अनुभवला तेदेखील सांगितले आहे.\nवसुंधरा साबळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, ' काल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मित्रमंडळी रविवार असुनही 11 वाजताचा मुहूर्त चुकू नये म्हणुन लवकर तयारी करुन बसलो होतो.. लग्न सोहळा अगदी साग्रसंगीत सुरु झाला... जे केदार आणि बेलाच्या पहिल्या लग्नात दुरवर कुठेच नव्हते त्यांनी या लग्नातल यजमानपद अत्यंत उत्साहात उचललं होत.. केदार कडून Prashant Gaonkar कुटुंबीय होते तर बेलाकडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते... सगळे विवाहविधी अत्यंत गंभीरपणे सुरु झाले आणि सिध्दार्थ जाधव स्क्रीनवर दिसला, तो त्याच्या घरातुन ओरडून सांगत होता \"सर मी तुमच्या लग्नात नाचणार आहे..\" आणि तो लग्न लागताच खरंच त्याच्या घरी नाचला सुध्दा... शर्मन जोशी सहकुटूंब सोहळा पाहात होता तो म्हणाला \" यार केदार हम एकबार शादी करके पछताते हैं तुमने दुसरीबार ये डेअरींग कैसे कीया\" सोहळ्याच्या जागी लॉकडाऊनमुळे कुणी उपस्थित नसले तरी सगळी धमाल तशीच चालू होती... पहिल्या लग्नात हिरीरीने भाग घेतलेले भरत, अंकुश आज नाईलाजाने घरात बसुन सोहळ्यात सामील झाले होते... बरेच लोक उत्साहाने शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला ऑनलाईन हजर होते.. वाईट याच गोष्टीच वाटलं की त्यावेळी बेला घरातुन पळून आल्यामुळे तिच्या कन्यादानाला मुकलेले तिचे कुटूंबीय या वेळीही लॉकडाऊनमुळे मुकलेच.. ती जबाबदारी मात्र आदेश आणि सुचित्राने मोठ्या आनंदाने पार पाडली... लग्नपत्रिकेत \"स्नेहभोजन आपापल्या घरी\" असं लिहिल्यामुळे मात्र लग्न लागताच आम्ही सगळेच आपापल्या घरी स्वयंपाकाला लागलो.. अशा प्रकारे काल हा अनोखा विवाह सोहळा सुफळसंपुर्ण झाला...'\nफोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट\nअशी आहे बेला आणि केदार यांची लव्ह स्टोरी\nपडद्यावर प्रेमाची विविध रुपे साकारणा-या केदार केदार यांनी लव्ह मॅरेज केले आहे. केदार यांच्या प्रेमाची कहाणीसुद्धा इंट्रेस्टिंग आहे. भेटणे, एकमेकांना पाहणे आणि प्रेमात पडणे अशा सरळ मार्गाने केदार आणि बेला यांचे प्रेम जमले नाही. ‘लोकधारा’च्या निमित्ताने केदार आणि बेला यांची ओळख झाली होती. बेला यांची थोरली बहीण ‘लोकधारा’च्या ग्रुपमध्ये डान्स करायची. एकेदिवशी बेला आपल्या बहिणीचा डान्स पाहायला गेल्या. बेला यांनाही नृत्याची आवड असल्याने त्यासुद्धा या ग्रुपमध्ये सामील झाल्या. त्यावेळी तिथे केदार डान्स शिकवायचे. याचकाळात केदार आणि बेला यांची चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीदरम्यानच त्यांच्यात प्रेम फुलायला लागले होते. केदार यांनीच बेला यांना पहिल्यांदा प्रपोज केले होते. मात्र त्यावेळी बेला यांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. मात्र केदार यांनी हार पत्करली नाही. सतत दोन वर्षे ते बेला यांच्या मागे होते. अखेर बेला यांनी केदार यांच्या प्रेमाचा स्वीकार केला.\nकेदार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात बेला\nबेला शिंदे यांनी सोशॉलॉजी या विषयात पदवीप्राप्त केली आहे. शिवाय त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत. लग्नानंतर बेला यांनी केदार यांना त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेपासून त्यांचे केदार यांच्यासोबत प्रॉडक्शनचे काम सुरु झाले. आता बेला शिंदे या निर्माती म्हणून नावारुपास आल्या आहेत. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव सना आहे. सना आता 22 वर्षांची आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/triple-seat-travel-on-a-two-wheeler/", "date_download": "2021-06-23T23:35:49Z", "digest": "sha1:WZEINFCLBCRIYPXAYM4NLKW4SY3O3TW2", "length": 2936, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Triple seat travel on a two-wheeler Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Crime News : वाहतूक सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण, चौघांना अटक\nमध्यस्थी करणाऱ्या मंगेश रोकडे आणि सयाज�� सूर्यवंशी यांनाही चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/7637/", "date_download": "2021-06-24T00:43:16Z", "digest": "sha1:GUG4LQVKT6JDLCRC2YBQ46HPP4PA3ZT3", "length": 11437, "nlines": 77, "source_domain": "aajdinank.com", "title": "खोटी GST बिले सादर करून फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या लेखापरिक्षकाला GST अधिकाऱ्यांकडून अटक - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nखोटी GST बिले सादर करून फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या लेखापरिक्षकाला GST अधिकाऱ्यांकडून अटक\nमुंबई, 12 डिसेंबर 2020\nकेंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई पश्चिम तपासणी पथकाने मेसर्स सी.पी.पांडे आणि असोसिएट्स मधील भागीदार चंद्रप्रकाश पांडे याला अटक केली आहे. खोटी बिले दिल्याबद्दल, (साधारणतः) 59.10 कोटी रुपयांच्या उलाढालीवरील (साधारणतः) 10.63 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कराचे फसवे इनपुट टॅक्स क्रेडीट(ITC) मिळवून दिल्याच्या संदर्भात त्याला अटक झाली आहे.\nविशिष्ट सुगाव्यांच्या आधारे तपासणी विभाग, मुंबई पश्चिम आयुक्तालयाच्या वस्तू आणि सेवा कर (GST) अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यातून निष्पन्न झाल्याप्रमाणे सी.पी.पांडे या लेखापरिक्षक आणि भागीदाराने आपल्या कुटुंबियांच्या नावे अनेक कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांमार्फत कोणताही माल वा सेवा पुरवठा न करताही खोटी बिले तयार करण्यात आली. तसेच, इतर कंपन्यांकडूनही माल वा सेवा पुरवठ्याविना फसवी बिले घेण्यात आली ज्यामुळे वस्तू व सेवा कर कायदा 2017 मधील तरतुदींचा भंग झाला.\nया कार्यपद्धतीत खरेदीदार/इतर कंपन्यांना ग्राह्य नसलेले इनपुट टॅक्स क्रेडीट (ITC) मिळते यामुळे सरकारी तिजोरीचा तोटा होतो आणि या कंपन्याची फुगवलेली उलाढाल दिसून येते. जेणेकरून या कंपन्या बँक कर्ज मिळवण्यास पात्र असल्याचा आभास होतो. अश्या प्रकारची उलाढाल ही कोणत्याही खऱ्या मालाच्या पुरवठ्याविना केलेले फक्त कागदावरील व्यवहार असतात. याला व्यावसायिक भाषेत सर्क्युलर ट्रेडिंग म्हणतात.\nप्राथमिक तपासात अश्या एकाच आवारातील नोंदणी असलेल्या आणि सर्क्युलर ट्रेडिंग करणाऱ्या 50 फर्म्सचे जाळे उघडकीस आले.सी.पी,पांडे याला 10 डिसेंबर 2020 रोजी अटक झाली आणि त्याला 10 डिसेंबर 2020 रोजी मुंबईच्या मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर आणण्यात आले. तिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.\n← देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन\nचाळीस लाखांहून अधिक तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमतीने झालेल्या केंद्र सरकारी खरेदीचा लाभ →\nलॉकडाऊन टाळू शकतो, नवीन कडक नियमावली जाहीर करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा\nरुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार अधिसूचना\nश्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकर��ाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/trained-graduate-salary/", "date_download": "2021-06-24T00:31:26Z", "digest": "sha1:QWNS7HPHQXQJ2ZGOU4JDLMKNU3VSDTML", "length": 2614, "nlines": 69, "source_domain": "mpcnews.in", "title": "Trained Graduate Salary Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon News : पात्र शिक्षकांना एएम स्केल लागू करा – महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-06-24T00:37:00Z", "digest": "sha1:OB534OMMADIOSJ5Q2R5DEQFI7V3TRPCJ", "length": 9495, "nlines": 83, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "लग्न न करता आई बनली होती ही अभिनेत्री, आता सुधारू इच्छिते ही चूक…! – NEWS UPDATE", "raw_content": "\nलग्न न करता आई बनली होती ही अभिनेत्री, आता सुधारू इच्छिते ही चूक…\nलग्न न करता आई बनली होती ही अभिनेत्री, आता सुधारू इच्छिते ही चूक…\nबॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूप संघर्ष करून आपली कारकीर्द घडवली आहे,अशा अनेक कथा आपण ऐकल्या असतीलच. अलीकडेच एका ज्येष्ठ अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात आलेल्या संघर्षाची की कथा उलगडली आहे. आणि हि कथा ऐकून सर्वात आश्चर्यचकित झाले आहे.\nही अभिनेत्री स्ट्रॉंग लेडी आणि सिंगल वुमन म्हणून ओळखली जाते. आपण कुणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला लक्षात आलेच असेल, होय अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल. नीना गुप्ता यांनी त्या काळात लग्न न करता आई बनण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. यामुळे वाईट परिणामांना सामोरे जावे लागले होते.\nनीना गुप्ता यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खाजगी आयुष्यचा उलगडा केला आहे. त्या म्हणाल्या जर खाजगी आयुष्यात मला एक चूक सुधारण्याची संधी मिळाली तर सर्वात आधी मी लग्न न करता आई बनण्याची चूक सुधारेल.\nयामागील कारणही त्यांनी सांगितले, प्रत्येक मुलाला किंवा मुलीला आई-वडील दोघांचे प्रेम मिळाले पाहीजे आणि त्याला आई-वडील दोघांची गरज असते म्हणून मी माझ्या मुलीशी वेळोवेळी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे शेअर केली, तिच्यापासून मी काहीच लपवले नाही नाही. आणि त्यामुळेच आमच्या नात्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. पण माझ्या मुलीला यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला हे मी बघितले आहे.\nनीना गुप्ता यांनी त्यांचे फिल्मी करीअर मालिकेद्वारे सुरु केले. नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या बोल्ड निर्णयामुळे.\nत्यावेळी नीना गुप्ता यांनी घेतलेल्या त्या निर्णयामुळे प्रचंड झाली. यामुळेच त्यांना असंख्य लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण यासर्व गोष्टींचा विचार न करता नीना आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिल्या. त्यांचा निर्णय होता वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटु विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा. त्यावेळी त्यांचा हा निर्णय खूप क्रांतिकारक होता.\nसाठीच्या वयातही नीना गुप्ता आज तितक्याच बोल्ड आहे, आजही त्या आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. माझ्या बोल्ड फोटोवर खूप कमेंट येतात आणि मी त्या एन्जॉय करते असे देखील नीना गुप्ता म्हणाल्या.\nसांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…\nहिट असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत अक्षयने कधीच एकत्र केले नाही काम, म्हणाला अभिनेत्रीच्या ‘या’ वाईट गोष्टीमुळे….\nसिध्दूच्या मुलीला पाहिलत का दिसती इतकी बोल्ड आणि हॉ’ट की, आलीया आणि कॅटरिनालाही टाकेल मागे..\n“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…\n90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..\n‘पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/1-59-hmc-polycarbonate-eyeglass-lenses-product/", "date_download": "2021-06-23T23:02:06Z", "digest": "sha1:O4UXSN5BME76EM3YI2CT6TPFC5CTRWAF", "length": 18159, "nlines": 272, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चीन 1.59 एचएमसी पॉलीकार्बोनेट चष्मा लेन्स फॅक्टरी आणि उत्पादक | किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूस��� / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\n1.59 एचएमसी पॉलीकार्बोनेट चष्मा लेन्स\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: स्पष्ट, स्पष्ट\nदृष्टी प्रभाव: एकल दृष्टी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: पॉली कार्बोनेट\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार अंतर्गत पिशवी, पुठ्ठा बाहेर, निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 5000 पीआर, 10 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 5000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\n1.59 एचएमसी पॉलीकार्बोनेट चष्मा लेन्स\nअनुक्रमणिका उत्पादन व्यासाचा रंग\n1.59 पॉली कार्बोनेट लेन्स 65/70 मिमी साफ\nअबे मूल्य विशिष्ट गुरुत्व कोटिंग उर्जा श्रेणी\n1. हानिकारक अतिनील दिवे आणि सौर किरण अवरोधित करा.\nपॉली कार्बोनेट लेन्स 99% पेक्षा जास्त अतिनील किरण अवरोधित करू शकतात, मुलांच्या डोळ्यांना हानिकारक सूर्यप्रकाशापासून वाचवू शकतात.\n२. मुलांच्या नाक पुलावर जाडी, कमी वजनाचा हलका भार\n3. सर्व प्रकारच्या फ्रेमसाठी योग्य, विशेषत: रिमलेस आणि अर्ध-रिमलेस फ्रेम\nजेव्हा डोळ्यांची सुरक्षा ही चिंता असते तेव्हा बहुतेक पॉली कार्बोनेट लेन्स आपल्या चष्मासाठी सर्वोत्तम पर्याय असतात.\nपॉली कार्बोनेट आणि ट्रायव्हॅक्स लेन्स दोन्ही नियमित प्लास्टिकच्या लेन्सपेक्षा पातळ आणि फिकट आहेत. ते सूर्याच्या हानिकारक अतिनील प्रकाशापासून 100 टक्के संरक्षण देतात आणि प्लास्टिक किंवा काचेच्या लेन्सपेक्षा 10 पट अधिक प्रतिरोधक असतात.\nलाइटवेट कम्फर्ट, अतिनील संरक्षण आणि प्रभाव प्रतिकार यांचे हे संयोजन मुलांच्या चष्मासाठी या लेन्सला उत्कृष्ट निवड बनवते.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी.\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, आपल्या दृष्टीचे कार्यशील आणि प्रेम वर्धित करा.\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\nमागील: सीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\nचष्मा सेमी समाप्त लेन्स रिक्त\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\nउच्च निर्देशांक 1.74 सुपर हायड्रोफोबिक कोटिंग सिंगल ...\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.61 ऑप्टिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एमआर -8 सोम ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/220/Uth-Pandharichya-Raja.php", "date_download": "2021-06-24T00:53:29Z", "digest": "sha1:QEU56FHG2S2CHQXUD342A7RUQFNLH54J", "length": 11198, "nlines": 144, "source_domain": "www.gadima.com", "title": "Uth Pandharichya Raja -: ऊठ पंढरीच्या राजा : BhaktiGeete (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke,Prasad Savkar|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nजसा जन्मतो तेज घेऊन ताराजसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई घेऊन कंठात गाणेअसा बालगंधर्व आता न होणे\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nचित्रपट: संत गोरा कुंभार Film: Santa Gora Kumbhar\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला\nथवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला\nपूर्व दिशी उमटे भानू\nसूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला\nमुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला\nनिरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nविठ्ठला तू वेडा कुंभार\nविठ्ठलाच्या पायी थरारली वीट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/topic/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-23T23:34:26Z", "digest": "sha1:L3BIRPZPJGO54X7SPEOVVM274X6ZNAEV", "length": 37904, "nlines": 160, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "पक्षी संपदा | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nसुराळे (जुन्नर) येथे टिपलेले चातकाचे छायाचित्र\nJune 25, 2018 निसर्ग, पक्षी संपदाप्रविण खरमाळे\nसुराळे (जुन्नर) येथे टिपलेले चातकाचे छायाचित्र.\nछायाचित्र – श्री रमेश खरमाळे\nअडीच वर्षे वय असलेल्या बालवाडीतील मुलीमुळे वाचले दोन जीव.\nApril 29, 2018 निसर्ग, पक्षी संपदा, समाजकार्यप्रविण खरमाळे\nअडीच वर्षे वय असलेल्या बालवाडीतील मुलीमुळे वाचले दोन जीव.\nसकाळी सकाळी नुकताच अंघोळ करून बसलो होतो. तेवढ्यात मोबाईल वर श्री. संजय गर्भे यांची काॅल रिंग वाजू लागली. मोबाईल रिसिव्ह केला तर बोलले घुबड पक्षाचे पिल्लू शाळेच्या वरांड्यात पडलेले आहे. येताय का मी हो म्हटले व लगेच 10 मीनीटांत बेलसरला पोहचलो.पिल्लाची परिस्थिती पाहिली तर पिल्लू अगदीच खाली मान टाकलेल्या अवस्थेत होते. परंतु जखम कूठेच दिसत नव्हती. बहुतेक 20 /25 मुलांनी गराडा घातल्यामुळे घाबरले असावे असा तर्क केला. कोणत्या मुलाने पाहिले याला मी विचारले तर कु.वर्षना देवदत्त ताजणे या अडीच वर���षे वयातील बालवाडीच्या मुलीने पाहिले समजले. जवळच सौ शैलजा गर्भे व सौ छाया अरगडे या मुलांच्या शिक्षिका होत्या. त्यांनी मुलांना एकत्र करून पक्षांची माहिती देण्याचा मला आग्रह केला. मी माहीती देण्याआधी प्रथम खिशात 20 रू होते ते काढत कु.वर्षना देवदत्त ताजणे या मुलीस सर्वांसमक्ष बक्षीस म्हणून दिले. आणि बोललो छान काम केलेस बेटा. पक्षी हे आपले मित्र असतात. त्यांना कधीच मारायचे नसते. अश्या घायाळ झालेल्या पक्षांना नेहमीच जीवदान द्यायचे असते. कारण याच पक्षांमुळे पृथ्वी तलावर लाखो झाडे लावली जातात. मानव झाडे तोडतो व हे पक्षी मात्र फळे खातात व त्यांच्या विष्ठेतुन या फळांच्या बिया इतरत्र पसरतात व पाऊस पडला कि या बिया उगवतात तीच झाडे आपणास न लावता इतरत्र दिसतात. या शाळेत बहुतांशी मुले ठाकर समाजातील असल्याने त हा संदेश देणे खुप गरजेचे होते.\nवर्षनाला ज्या ठिकाणी हे पिल्लू दिसले त्या ठिकाणी संजयजी गर्भे यांना दुसरे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. ते पण तेथेच उभे होते. डाॅ. अजय देशमुख यांना फोन करत असतानाच त्या पिल्लांची आई झाडावर दिसली. जीवाच्या आकांताने ओरडत होती. दु:ख कुणाला सांगणार ती. एक बाळ मरनासन्न होते तर दुसरे आईच्या कुशीत जाण्यासाठी धडपडत होते. आई मात्र आक्रोश करत होती. या झाडावरून त्या झाडावर फिरताना दिसत होती. दोन्ही पिल्ले मी एकत्र ठेवली होती व बाजुला जाऊन त्यांना आई घेऊन जाईल म्हणून वाट पाहू लागलो.\nआता आईचा आवाज जोरातच येऊ लागला. मी जाऊन पाहिले तर मांजर या पिल्लांकडे पाहून हळु हळु पुढे शिकारीसाठी सरकत होती. त्या मांजरीला हुसकावून लावत ती पिल्ले उचलत पुन्हा उंच टाकीवर मी आणि संतोष बिरादार आम्ही ठेवली. त्या पिल्लाच्या आईला धिर आला असावा. कारण तीचा आवाज आपल्या लेकरांवर आलेले संकट टळल्यामुळे कमी झाला होता. निलगिरीच्या उंच झाडावरून एकटक ती आपल्या लाडल्यांना न्याहळत होती. त्यांना उचलून घेऊन जाण्यात ती असमर्थ होती. उंच टाकीवरून मात्र ओरडून आपल्या बाळांना आवाज देत त्यांचे सात्वन करत होती. जणू सांगत होती काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी. आजुनही एक बाळ शांत मरनासन्न अवस्थेत पडलेले होते. मला त्या पिल्लाची खुप काळजी वाटत होती. परंतु नाविलाज होता. परंतु खात्री होती की ते नक्कीच स्वतःला सावरेल. कारण उचलून घेताना त्याच्या पायांच्या न��्यांनी माझी हाताची बोटे घट्ट पकडली होती.\nआम्ही खुप लांबुन कॅमेरा झुमकरून या बाळांची हालचाल टिपत होतो. आता झाडावरून आई त्यांच्या जवळच्या असलेल्या फांदीवर आली होती. आई जोरात ओरडत होती. अचानकच मरनासन्न अवस्थेत असलेल्या बाळात प्राण संचार झाल्याचे दिसून आले. त्याची हालचाल दिसून लागली व ते एकदम उभे राहिले. हे दृष्य पाहून मला अत्यानंद झाला. ते झोपलेल्या बाळाच्या कानावर पडलेल्या आईच्या आवाजाने संजीवनचे काम केले होते. अचानकच ते पळु लागले. आम्हा सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद खुलला होता. तेवढ्यातच एका बाळाने अचानक टाकीवरून खाली जमीनीवर झेप घेतली. पंख हवेत विखुरली गेली व अलगत ते जमीनीवर उतरले. ही क्रिया पाहून\nदुस-या पण बाळाने पंख उडवत जमीनीकडे झेपावले. आई त्या दिशेला उडताना दिसली. शेवटी दोन्ही बाळे आईच्या कुशीत सुखरूप पोहचली व आम्ही मोकळा श्वास घेत व आनंद व्यक्त करत व वर्षनाला दोन जीव वाचविल्याबद्दल शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी मार्गस्थ झालो.\nमित्रांनो कृपया पक्षी वाचवा व पक्षांशी मैत्री पुर्ण जगा. Please save birds\nआमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)\nलेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)\nसंचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nनिसर्ग दर्शन जुन्नर तालुका.\nAugust 25, 2017 निसर्ग, पक्षी संपदाप्रविण खरमाळे\nनिसर्ग दर्शन जुन्नर तालुका.\nश्रावण आपले जादुई दर्शन देऊ लागला की निसर्ग हे गतवैभव पाहण्यासाठी व ते टिकविण्यासाठी विविध संरक्षकांची रक्षण करण्यासाठी नेमणूक करत असतो.\nछायाचित्र – श्री. खरमाळे रमेश\nउपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल\nसदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nसंस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज\nAugust 20, 2017 पक्षी संपदाप्रविण खरमाळे\nआढळ – बेलसर (जुन्नर)\nतांबट (शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica) हा महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र आढळुण येणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत असे म्हणतात. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यांचे दिवसभर तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा दिवसभर आवाज काढत रहातो. त्यामुळे याचे अस्तित्व लक्षात येते. याचे पुकपुक्या असे स्थानिक नावही काही ठिकाणी आढळते. रूबाबदार मिशा,काळा पिवळा रंग, पिवळ्या रंगाच्या भुवया व कपाळी भगवा टिळा असे सुंदर दिसणार रूप पहातच रहावस वाटत. मानवाची चाहूल लागताच उडून जातो. झाडाच्या कोरलेल्या ढोलीत वास्तव्य करताना आढळून येतो.\nबेलसर गावातील एका तुतीच्या झाडाच्या फळाचा स्वाद चाखताना तो आढळुन आला. पाना फुलातून लपंडाव खेळत स्वसंरक्षण मानवापासून कसा करतो ती पाहण्याची येथे प्रचिती आली.\nछायाचित्र – श्री. खरमाळे रमेश\nवनरक्षक – वनविभाग जुन्नर\nउपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल\nसदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका\nसंस्थापक :- निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज\nतीन वेगवेगळ्या रंगाचे डोके असलेले पोपट…\nआढळून आलेले तीन वेगवेगळ्या रंगाचे डोके असलेले पोपट\nछायाचित्र – श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)\nकिल्ले शिवनेरीच्या कुशीत लपलेला राष्ट्रीय पक्षी…\nNovember 7, 2016 पक्षी संपदाश्री विनायक साळुंके\nकिल्ले शिवनेरीच्या कुशीत लपलेला राष्ट्रीय पक्षी – मोर…\nछायाचित्र – श्री.खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)\nघरटे विणण्याची धावपळ करणार्या सुगरण पक्षाचे टिपलेले धावते छायाचित्र…\nआपल्या लाडक्या सखीला झुलत्या घरात आनंदाने राहता येईल व ती माझ्यावर खुश होऊन प्रेमाचा वर्षाव करेल या विचारात घरटे विणण्याची धावपळ करणार्या सुगरण पक्षाचे टिपलेले धावते छायाचित्र.\nछायाचित्र – श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)\nजरा देख रे मानसा\nतेच दात, तेच ओठ\nतुले देले रे देवानं\nदोन हात दहा बोटं\nकवयित्री – संत बहिणाबाई चौधरी\nमी हजारो घरे बांधण्यात मग्न असलेले कामगार पाहीलेत परंतु आज एका जागेवर तीन तास घर कसे विणले जाते हे मात्र या सुगरण पक्षी इंजिनिअरच्या काबाडकष्टातुन पाहीले.\nछायाचित्र : श्री खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)\nहजारो परदेशी पाहुण्यांना शिवजन्मभुमीची ओढ\nAugust 24, 2016 पक्षी संपदाप्रविण खरमाळे\nहजारो परदेशी पाहुण्यांना शिवजन्मभुमीची ओढ\nश्रावण म्हटले की हर्ष उल्हास आणि आनंद आलाच. येथील ओल्याचिंब परीसरात दव स्वरूपात उधळण करणार्‍या त्या हलक्या सरी आपल्या शरीरावरील कपडे ओले कधी करून जातात हे सुद्धा मग लक्षात येत नाही. या ऋतुत दुचाकी प्रवास म्हटले की दुचाकीच्या टायरखालुन उडणारे गढूळपाण्याचे फवारे लांबुन पाहणार्‍याच्या आनंदात भर घालतात. आणि जर का तो रस्ता कच्च्या माळराणावरील वाट असेल तर त्या रस्त्यावर पसरलेल्या व पावसाने तयार झालेल्या राढ्यारोड्यातुन दुचाकी चालवताना आपल्या कपड्यांना कधी नैसर्गिक रंग लागुन जातो हे कळत सुध्दा नाही.\nयाच मौजमस्तीचा आनंद घेण्यासाठी व परदेशी पाहुण्याची भेट घेण्यासाठी जुन्नरहुन गणेशखिंड, मढ व खुबीफाट्यावरून खिरेश्वर परिसरात पोहचलो. हे परदेशी पाहुणे न चुकता ऑगस्ट महिन्यात भारताचा स्वातंत्र दिन साजरा करण्यासाठी जुन्नर तालुक्यात अगदी आनंदाने व उत्साहाने हजर राहतात. ते मुद्दामहुन पारतंत्र्यातील आमच्या स्वाधीन असलेला भारत व स्वातंत्र काळातील आजचा भारत भ्रमण करत करत व पाहत पाहत जुन्नरमध्ये मुक्कामासाठी पोहचतात. कारण त्यांना येथील व्यापारी(नाणेघाट) मार्गाचा अजुनही विसर पडलेला नाही. येथील सात किल्यांच्या पराक्रमाचा व त्यांनीच सुरूंग लावून उध्वस्त केलेल्या किल्यांचा तसेच श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीचा भला कसा विसर पडेल. त्यांना येथील असलेल्या 350 पेक्षा जास्त लेण्यांच अद्याप न सुटलेल कोड ते आजही सोडवण्याठी तर येथे येत नसावेत ना येथील एक मावळा त्यांच्या शंभरांच्या बरोबर का होता याचे संशोधन करण्यासाठी तर ते येथे येत नसावेत ना येथील एक मावळा त्यांच्या शंभरांच्या बरोबर का होता याचे संशोधन करण्यासाठी तर ते येथे येत नसावेत ना नकळत त्यांना पाहून प्रश्न पडतो.\nयाच पाहुण्यांना आपण मराठीत “रोहीत” किंवा “अग्निपंख , हिंदीत ” राजहंस” तर इंग्रजीत “फ्लेमिंगो” म्हणतो. इंग्रज पहायला सध्या भारतात कुठे मिळतात म्हणून ते कसे होते त्यांची अनुभूती हे पक्षी पाहताना होते. पांढर्‍या शुभ्र पंखांनी झाकलेले शरिर, परंतु त्याच पंखांच्या आतिल लाल मखमली गालीच्या सारखे दिसणारे लाल गलाबी, काळे व सफेद पंख. यांचे गुलाबी पंख सुर्याच्या सकाळच्या कोवळ्या किरणांची आठवण करून देतात. तर तो आकाशात झेपावताना त्यांचे पंख आग्निच्या ज्वालांप्रमाणे भासतात म्हणुन तर त्यांचा उल्लेख अग्निपंख म्हणुन करतात. त्याचे गुलाबी उंच पाय, सापासारखी सहज नागमोडी वळणारी लांब मान तर आकाशाला गवसणी घालते कि काय याची नकळत भिती वाटते, पिवळे छोटे परंतु आकर्षक व तेजोमय डोळे तर सुर्यास्ताच्या सुंदर दृष्याचे दर्शन घडवतात. तर त्याची टोकाला दुरून काळी व गुलाबी चोच बळीराज्याच्या शेतातील लाकडी नांगराच्या औजारासारखीच दिसते.\nअतिशय सुंदर पाण पक्षी म्हणून याची गणना तर आहेच व तो कितीतरी वेळ खाली वाकून पाण्यातील भक्ष पकडण्यात तल्लीन झालेला दिसतो. त्याची ती संथ चाल व एका पायावर उभे राहून करत असलेली तपस्या पाहून खुप आनंद वाटतो. अशा या परदेशी पाहुन्यांना आपल्या मायभुमीची आठवण ऑक्टोबर महिन्यात होते. हजारोंचा त्यांचा उडणारा थवा जेव्हा मायदेशाकडे उंच भरारी घेताना झेपावतो तेंव्हा गगनाचाही हे दृश्य पाहून आनंद गगनात मावेनासा होतो.\nअसा हा रोहित म्हणजे कुटुंबाची काळजी घेणारा व प्रगती करणारा अश्या विविध रूपांनी स्वतःच सौंदर्य खुलवणारा आणि पर्यटकांना आकर्षित करणार्या पक्षाच दर्शन घ्यायचे झालेच तर अगदी आनंदाने जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील परीसराला भेट द्यायला विसरू नका. परंतु एक गोष्ट सांगाविशी वाटते की या पाहुन्यांना आपला उपद्रवी उपक्रम चुकूनही दाखवू नये ही सदिच्छा.\nलेखक /चित्रांकन – श्री. खरमाळे रमेश\nनिसर्ग रम्य जुन्नर तालुका\nJune 18, 2016 घाट, पक्षी संपदाप्रविण खरमाळे\nजुन्नर शहराच्या उत्तरेला कुकडीमाईच्या दक्षिण किणार्यावर 450 वर्षापुर्वी बांधण्यात आलेला एक ऐतिहासिक घाट आज अंतिम घटिका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.\nया घाटाला चार टप्पे करून बांधण्यात आले आहे. साधारण 70 ते 80 फुट लांबीचा व 35 ते 40 फुट रूंदीच्या या घाटाला चार बुरूज व दोन देवळ्या बनवुन उभारण्यात आले आहे. संपूर्ण घाट हा घडीव दगडी तोडीत व चुन्याचा वापर करून बांधण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील पहिल्या बुरूजाखालील पायर्‍यांचा भाग पश्चिमेकडेच खचल्याने तो साधारण दोन फुट खचला आहे. व सामनी दोन असलेल्या बुरूजांच्या मध्यभागी साधारण दोन फुट चिर पडल्याने येथे भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nयेथील नागरिक या घाटाशी आपले किती जीवाभावाचे नाते आहे ते सांगताना व आज घाटाची झालेली दुरावस्था वर्णन करताना दु:ख व्यक्त करतात.\nयेथे जुन्नर शहरातील अनेक तरूण छंद आणि व्यायाम म्हणून पोहण्यासाठी येत असतात. कारण शहरातील बांधण्यात आलेला स्विमिंग पूल गेली अनेक महिने बंद अवस्थेत असल्याचे येथील तरूण सांगतात त्यामुळे येथेच नाविलाजास्तव आपला छंद जोपासावा लागतो असे म्हणतात.\nकुकडीमाईचा वाहण्���ाचा झुकता कल या घाटाच्या दिशेला असल्याने पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहत येणार्या नदीच्या पाण्यामुळे या घाटाच्या पात्रतील पायर्‍यांखालून पाण्याने त्या खालील माती पाण्याबरोबर वाहुन गेल्याने कपार निर्माण झाली आहे व या कपारीत अडकून येथे पोहण्यासाठी येणाऱ्या तरूणांना धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक गरीब माता भगिनी येथील पात्रात कपडे धुन्यासाठी येथे येत असतात त्यांनाही येथे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या घाटाची जपवणूक व ऐतिहासिक वारसा टिकवला जावा म्हणून संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळीच जर पाऊल उचलले गेले व संवर्धन केले गेले तर भविष्यात घडणार्‍या अपघाताच्या घटना घडणार नाहीत.\nयेथील सभोवतालचा परीसर अतिशय नयनरम्य असून नेत्रसुख देणारा आहे. माझ्या निरीक्षण दरम्यान मला भारतात आढळुन येणार्या विविध खंड्या पक्ष्यांपैकी (kingfisher bird) तीन जाती याच घाटाच्या पश्चिम नदिपात्रात उडताना पाहुन अत्यंत आनंद झाला होता. येथे विविध प्रकारचे पक्षी नेहमीच संचार करत असतात. या घाटाचे मनमोहक दृश्य मार्च महिन्यात व जुन्नर शहरातून लेण्याद्रीला जाण्यासाठी जो मध्यमार्गावर नदी पुलाने जोडला आहे त्यावरून खुप छान दिसते. अशा या ऐतिहासिक वास्तूची जपवणूक व येथे अनुभवलेल्या क्षणांचा साक्षीदार असलेल्या या घाटाच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन त्यास संवर्धित करण्यात आले तर मोठा अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही.\nलेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश\nजुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्��ीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2021-06-24T00:59:07Z", "digest": "sha1:HI2JARJG2XMITNAC6ITKFC3BP7FESCDZ", "length": 4888, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनास्तासियो सोमोझा देबेल - विकिपीडिया", "raw_content": "\nइवलेसे|अनास्तासियो सोमोझा देबेल अनास्तासियो सोमोझा देबेल (स्पॅनिश: Anastasio Somoza Debayle; ५ डिसेंबर १९२५ - १७ सप्टेंबर १९८०) हा मध्य अमेरिकेमधील निकाराग्वा देशाचा हुकुमशहा व राष्ट्राधक्ष होता. १९६७ ते १९७९ दरम्यान निकाराग्वाचा राष्ट्रप्रमुख राहिलेल्या देबेलने १९७९ साली पेराग्वेला पलायन केले. १९८० साली पेराग्वेमध्येच त्याची हत्या करण्यात आली.\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. १९८० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०२० रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्��� अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/corona-vaccination-second-dose-only-available-osmanabad-health-center", "date_download": "2021-06-24T01:26:20Z", "digest": "sha1:4SAJVRBN52OBGE6FRK2433U33R7JAWEQ", "length": 17076, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'आज लसीचा दुसरा डोस फक्त दिला जाणार', उस्मानाबादमध्ये आरोग्य केंद्रावर लागले फलक", "raw_content": "\n'आज लसीचा दुसरा डोस फक्त दिला जाणार', उस्मानाबादमध्ये आरोग्य केंद्रावर लागले फलक\nउस्मानाबाद: लसीकरणाची मोहीम लसीअभावी (corona vaccination) थंड पडल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे, तर दुसऱ्या बाजुला प्रशासनाला लसीबाबत विचारणा होऊ लागल्याने तेही लसीबाबत माहिती देताना कंटाळून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहातील एका लसीकरणाच्या केंद्रावर तेथील अधिकाऱ्यांनी एक बोर्ड लावला आहे. या बोर्डवरील मजकुर वाचून कोणाच्याही मनात प्रशासनाची हतबलता लक्षात येऊ शकेल अशी स्थिती आहे.\nकोवॅक्सीन (covaxin) लस उपलब्ध नाही, ती कधी होईल माहिती नाही असा थेट मजकुर लिहुन अधिकाऱ्यांनी लोकांच्या प्रश्नापासून काहीवेळ दूर राहण्याचा हा मार्ग निवडल्याचे दिसून आले. शिवाय कोवीशिल्ड लसीचाही दुसरा डोस मिळणार असून पहिला डोस घेणाऱ्यांनी विनाकारण रांगेत उभा राहू नये असा सल्ला त्यांनी सुचना फलकावर दिला आहे. लोकांना आता लसीचे महत्त्व पटल्याने ते गर्दी करताना दिसत आहे, मात्र प्रशासनाला लसीचा पुरवठा होत नसल्याने त्यांची अडचण होऊ लागली आहे.\nहेही वाचा: Osmanabad Lockdown: जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहतील\nलसीकरण केंद्रावर रांग लागलेल्या पाहयला मिळतात, काहीना लस मिळते. पण अनेकांनी रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र आहे. अशावेळी प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसत आहे, प्रशासनाला प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग सुध्दा ओढावू लागले आहेत. प्रशासन मात्र त्यांच्या प्रश्नाला उत्तर व ही परिस्थिती हातळताना मेटाकुटीला येऊन गेले आहे. लसीचा पुरवठाच होत नसल्याने प्रशासनाने तरी काय करावे असा सवाल त्यांच��याकडून केला जाऊ लागला आहे. आलेल्या साठा एक दोन दिवसात संपत असून त्यातही दुसऱ्या डोसला अधिक प्राधान्य दिले जात आहे.\nहेही वाचा: 'मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे बोट दाखवू नये'\nसाहजिकच अगोदर डोस घेतलेल्या दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. मात्र येथे पहिलाच डोस घेण्यासाठी लोक अगदी सकाळपासुन रांगेत उभा राहून लसी मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. अनेकदा लसीकरण केंद्रावर आल्यावर समजते की, लसच शिल्लक नाही. ही परिस्थिती उस्मानाबाद शहातीलच नाही, तर ग्रामीण आरोग्य केंद्रावर पण तशीच स्थिती आहे. त्यामुळेच उस्मानाबादच्या केंद्रावर प्रशासनाने लोकासमोर हात टेकल्याचे दिसुन येत आहे. त्यानी चक्क सुचना फलकाचा आधार घेऊन त्यावरच सुचना लिहल्याचे दिसून येत आहे.\nचाकूर तालूक्यात कोरोना लसीचा तुटवडा, लसीकरणाला बसणार ब्रेक\nचाकूर (लातूर): कोरोनावर अटकाव आणण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य दिले जात असताना तालूक्यात फक्त अकरा हजार व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. गुरूवारी (ता.१५) दुपारी तालूक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील लसीचा साठा संपला असल्यामुळे लसीकरणाला ब्रेक बसणार आहे.कोरोनाच्या द\nऔरंगाबादेत आता फक्त दुसरा डोस\nऔरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसींचा खेळखंडोबा सुरूच आहे. महापालिकेला आणखी साडेनऊ हजार लसी मिळाल्या असल्या तरी त्यातून फक्त ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाणार आहे. राज्य सरकारतर्फे सुरू असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्यात आल्याचे\nCorona Vaccine: मराठवाड्यात लसींचा तुटवडा; औरंगाबादेत सोमवारपर्यंत प्रतीक्षा\nऔरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात महापालिकेने लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली होती. पण शुक्रवारी (ता. २३) दुपारनंतर अनेक केंद्रावरील लसींचा साठा संपल्याने नागरिकांना आल्यापावली परत फिरावे लागले. आता लसींचा नवा साठा मिळण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २\nकोरोना काळातही कडेठाणमधील आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद\nCoronavirus| आष्टीतील लसीकरण केंद्रेच बनलेत ‘सुपर स्प्रेडर’\nआष्टी (बीड): कोरोनाच्या वाढत्या (covid 19) उपद्रवापासून वाचण्यासाठी सध्या लसीकरणाला (corona vaccination) प्रत्येकजण प्राधान्य द���त असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळत आहे. परंतु या गर्दीमुळे व तेथील वातावरणामुळे कोरोना साथरोग पसरण्याचाच धोका अधिक वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर\nCovid 19 Vaccination: लस मुबलक पण, नागरिक फिरकेनात\nऔरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का म्हणून नागरिक मोठ्या संख्येने केंद्रांवर रांगा लावत होते. रांगेत हाणामाऱ्या होत होत्या पण आता चित्र पालटले असून, लसीकरण केंद्रावर काही दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत आहे. शासनाने सध्या ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू ठेवले आहे. महापालिकेने आत्त\nजळगाव जिल्ह्यात आठ दिवसापासून बंद लसीकरण सुरू; लस घेण्यासाठी गर्दी\nजळगाव ः गेल्या आठ दिवसांपासून ठप्प असलेले कोरोना लसीकरण आजपासून पूवर्वत सुरू झाले आहे. कोरोनावर आता लस आल्याने तीच घेणे आपल्या फायद्याचे असल्याची जाणीव नागरिकांना झाल्याने आज सर्वच लसीकरण केंद्रावर आज लस टोचून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.\nसिल्लोडमध्ये लसीचा साठा संपला, आतापर्यंत २० हजार नागरिकांचेच लसीकरण\nसिल्लोड (जि.औरंगाबाद) : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास सिल्लोड तालुक्यात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरूवात झाली होती. यावेळी लसीकरणाबाबत सोशल मीडीयावर शंका उपस्थित केल्या जात असल्याने लसीकरणाकडे नागरिकांनी कानाडोळा केला होता. मात्र, आता प्रशासनाच्या वतीने लसीकरणाचे फायदे समजावून सांगितल्\nजळगाव : जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून जवळपास संपुष्टात आलेल्या लशींच्या (Vaccine) साठ्याने लसीकरण थांबले (vaccination stop) होते. बुधवारी मात्र कोविशील्डसह (covishield) कोव्हॅक्सिनचे (covaxin) डोस प्राप्त (Vaccine Received) झाल्यामुळे गुरुवारपासून लसीकरण पुन्हा सुरळीत (vaccination start)\nशहरातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव\nपारोळा : शासनाने लसीकरणाच्या (vaccination) दुसऱ्या टप्यात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी (online Registration) करण्याचे घोषित केले. या पार्श्वभूमीवर तालुक्यात शिरसोदे व पारोळा (parola) केंद्रात (center) लसीकरणाला सुरवात देखील करण्यात आली. मात्र, लसीकरणात सर्वांत जास्त लसीचा डोस जळगाव (\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/topandas-kukareja/", "date_download": "2021-06-24T00:06:18Z", "digest": "sha1:5DRI2SPEKGEHFXC5ULYCZ2VWNZU6OJZP", "length": 3108, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "topandas kukareja Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे निधन\nएमपीसी न्यूज - पिंपरी येथील सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे रविवारी (दि. 22) निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. सोमवारी (दि. 23) सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर पिंपरी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.प्रेम प्रकाश मंदिर…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/108/Savla-Ga-Ramchandra.php", "date_download": "2021-06-24T01:06:21Z", "digest": "sha1:LBEZBPP5H6PVOCJVRKWD5HL5JEMOCHUV", "length": 8920, "nlines": 165, "source_domain": "www.gadima.com", "title": "Savla Ga Ramchandra | 07)सांवळा ग रामचंद्र | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nइथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता\nबोरीबाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार \nत्याचे अनुज हे तीन\nकरी बोबडे हें घर\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n02)सरयू - तीरावरी अयोध्या\n03)उगा कां काळिज माझें उले\n05)दशरथा घे हें पायसदान\n06)राम जन्मला ग सखी\n08)ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा\n09)मार ही ताटिका रामचंद्रा\n11)आज मी शापमुक्त जाहले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/164-guru/", "date_download": "2021-06-23T23:53:01Z", "digest": "sha1:XNI27JZB7C3J2QD3UJGM37GXINR7OH5O", "length": 10016, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "परोपकारी ‘गुरू’च्या जगण्याची गोष्ट | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’��ा नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome नाटक नाटक समीक्षण परोपकारी ‘गुरू’च्या जगण्याची गोष्ट\nपरोपकारी ‘गुरू’च्या जगण्याची गोष्ट\nराज्य नाटय़ स्पर्धेत गोव्याच्या श्री थिएटर्सचे सादरीकरण\nरेल्वे कारशेडमध्ये लागलेली मालगाडी. त्या गाडीची बोगी फोडून त्यातील माल लंपास करायचा आणि झोपडपट्टीतील गोरगरिबांना, अडलेल्यांना देऊन त्यांचा संसार सावरायचा. हे काम करणाऱ्या नायकाचे नाव आहे ‘गुरू’. गरिबांचे सोशन करणाऱ्या भाईगिरीशी लढणाऱ्या या परोपकारी ‘गुरू’च्या जगण्याची गोष्ट गोव्यातील आसगावच्या श्री थिएटर्सने रेखाटली.\nछायाचित्रे : निखिल गोडसे\nराज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी रमेश पवार लिखित आणि गजानन शेट नार्वेकर दिग्दर्शित ‘गुरू’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी पनवेलच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहातसादर करण्यात आला.\nरेल्वेबोगी रंगमंचावर हुबेहुब साकारून नेपथ्यकार सुखदा मराठेचे कौशल्य नाटकाच्या सुरुवतीलाच अधोरेखित करणारे ठरले. त्या नेपथ्याला विकास चोपडेकर यांच्या पार्श्वसंगीताने आणि विजय रेमजे यांच्या प्रकाशयोजनेने परिणामकारक साथ देत नाटकाचे वास्तववादी चित्र रेखाटण्यास मोलाची मदत केली.\nशीर्षकांकित गुरूची भूमिका नाटकाचे दिग्दर्शक गजानन शेट नार्वेकर यांनी स्व:ता साकारली. गुरूचे सहकारी मित्र बाबू (यतीश साळगावकर) आणि मास्तर(किशोर कळंगुटकर) या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलावंतांनीही त्याला यथोचित साथ दिली. गुरूवर निव्र्याय प्रेम करणाऱ्या शकुलीची भूमिका साकारणाऱ्या सम्राज्ञी मराठे यांनी त्या व्यक्तिरेखेत असणारे बारकावे टिपत आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. त्यांच्यासोबतच सुखदा मराठे यांनी साकारलेल्या बेबलीसह साबा च्यारी (शंकर), रोहन साळगावकर (चमच), रामदास कानुलकर (शांतू), उदय मडगावकर (हवालदार), ज्ञानेश्वर पेडणेकर (ज्योतिषी), साईनाथ साळगावकर (बाबा), विष्णू मांद्रेकर (अब्दुल्ला), अमन साळगावकर (इन्स्पेक्टर) यांनी आपापल्या भूमिका समर्थपणे साकारल्या. सम्���ज्ञी मराठे यांची वेशभूषा आणि निलेश वेर्णेकर यांची रंगभूषा नाटकाला सहाय्यभूत ठरली.\nनाटकाचा काळ दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती रंगकर्मी आपल्या कलाकृतीत करत असतात. या नाटकात तो काळ दाखवण्यासाठी हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स, राजेश खन्ना यांचा जनसामान्यांच्या मनावर असलेला पगडा, असे काही सदर्भ देऊन नाटकाचा काळ अधोरेखित करण्यात आला.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2330/", "date_download": "2021-06-24T01:14:10Z", "digest": "sha1:7JWPGXK6N45F2EBRDL2GIUMQUQLBHNWF", "length": 8141, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यपालांची राजभवन देवी मंदिराला भेट - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nराज्यपालांची राजभवन देवी मंदिराला भेट\nमुंबई, दि ७ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथील प्राचीन देवी मंदिर येथे जाऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी लोकांच्या सुख, समाधान व उत्तम आरोग्याकरिता प्रार्थना केली.\nअनेक वर्षांपासून आषाढ महिन्यात या दिवशी येथे विशेष पूजा होत असते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देवी मंदिर प्रवेश नियंत्रित करण्यात आला. राजभवन येथील देवी ही सागरमाता, साकळाई तसेच श्री गुंडी या नावाने ओळखली जाते.\n← औरंगाबाद शहरात १०जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन\nलॉकडाऊनच्या काळात ५२४ सायबर गुन्हे दाखल ; २७३ जणांना अटक →\nराजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री\nकेंद्र सरकारने इंपेरिकल डाटा द्यावा अशी मागणी करत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार\nराज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू ,संपूर्ण संचारबंदी, केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathiecards.com/greet_birthday.htm", "date_download": "2021-06-23T23:20:24Z", "digest": "sha1:PFXKXOQIQNVQEQM2IX3F4DT5LGMY7WHM", "length": 6763, "nlines": 134, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी वाढदिवस शुभेच्छापत्रे, मराठी बर्थडे ग्रीटींग्स, marathi birthday greetings, marathi birthday ecards, birthday greetings in marathi", "raw_content": "\nवाढदिवसाच्या वॉलपेपर साठी एथे क्लिक करा\nमराठी शुभेच्छापत्रे English Greetings\n७२ दीराचा वाढदिवस 30 For someone\n६८ वाढदिवस हळूवार मनाच्या माणसाचा 26 For you on your birthday\n६६ तुम्हीच माझे श्रध्दास्थान 24 For Your Birthday\n६५ आनंददायी क्षण 23 Happy Birthday\n६३ जीवनाच्या प्रवाहाचा राजहंस 21 Happy Birthday from all of us\n५७ अभीष्टचींतन वाढदिवसानिमीत्त 15 On Your Special Birthday\n५६ अशा माणसांपैकीच एक तुम्ही 14 Birthday Greetings\n५५ बाबांचा वाढदिवस 13 Wish for you\n५४ बाबा तुमचा वाढदिवस 12 May each birthday\n५३ बहिणीस वाढदिवस अभिष्ट... 11 Its your birthday\n५२ बहिणी तुझी माया 10\n५१ दिदीस वाढदिवस अभिष्ट....... 9\n५० हा वाढदिवस खास आहे 8\n४९ ईश्वरचरणी प्रार्थना 7\n४७ जीवलगाचा वाढदिवस 5\n४६ जीवलगाचा वाढदिवस १ 4\n४५ मुलीचा वाढदिवस 3\n४४ मुलास शुभाशिर्वाद 2\n४३ वाढदिवस प्रेमळ आईचा 1\n४०. प्रिय बहिणीचा वाढदिवस\n३८. साद घालणारी प्रिय सखी\n30. आदरणीय तुम्ही मझ्यासाठी\n27. शुभेच्छाची अमूल्य देणगी\n26. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा\n25. जीवन म्हणजे काय\n24. शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या\n23. वाढदिवसाच्या भावस्पर्शी शुभेच्छा\n22. शुभेच्छा जिवाभावाच्या व्यक्तिला\n20 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा\n17 वाढदिवसाच्या अगणीत शुभेच्छा\n16 वाढदिवस येतो कशासाठी\n15. शुभेच्छांच्या फुलाला भावनांचे गन्ध\n14. आज तुझा वाढदिवस\n8. एक छोटसं फुल\n7. मन हे सांगे\n6. आज तुझा वाढदिवस\n1. गाढ व्हावी मैत्री\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø कृष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/varanvar-lagvi-ka-hote/", "date_download": "2021-06-24T00:13:08Z", "digest": "sha1:TUR2Y2BP2DA6LMWVEOJVMION4Y24STTM", "length": 7431, "nlines": 79, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "‘वारंवार लघवी’ का होते? असू शकते या आजाराची शक्यता…..! – NEWS UPDATE", "raw_content": "\n‘वारंवार लघवी’ का होते असू शकते या आजाराची शक्यता…..\n‘वारंवार लघवी’ का होते असू शकते या आजाराची शक्यता…..\nकाही लोकांसाठी, हिवाळ्यात वारंवार लघवी येणे एखाद्या भयानक आजाराचे लक्षण असू शकते. तो वारंवार टॉयलेटकडे जात आहे याकडे लोक नेहमीच दुर्लक्ष करतात. मग ते ऑफिस असो किंवा घर असो की कॉलेज, अशा लोकांची सर्वत्र थट्टा केली जाते. जर यासंबंधी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर, हा एक गंभीर आजार देखील असू शकतो.\nडॉक्टरांच्या भाषेत या रोग���स ‘कोल्ड डायरेसीस’ म्हणतात. हा रोग बर्‍याच प्रतिकूल परिस्थितीत देखील प्राणघातक ठरू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डॉक्टर फॉर यूच्या माध्यमातून लोकांना माहिती देणारी डॉक्टर डायना गॉल यांनी कोल्ड ड्यूरेसिस नावाच्या या आजाराची सविस्तर माहिती दिली आहे.\nडायरेसिसमुळे वारंवार किंवा जास्त लघवी केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे, आपण आतमध्ये किती आजारी पडत आहात हे आपल्याला माहिती नाही.\nडायरेसिसच्या वेळी, केवळ मानवी शरीरातून फक्त पाणीच बाहेर येत नाही तर ते शरीरात असलेले नैसर्गिक मीठ आणि खनिज शिल्लक देखील लघवी द्वारे बाहेर फेकले जातात, जे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे.\nसोडियम आणि पोटॅशियम देखील मूत्रमार्गे शरीरातून बाहेर पडतात. शरीरातून जास्त प्रमाणात सोडियम आणि पोटॅशियम बाहेर पडल्यामुळे आपण हायपोनाट्रेमियाचे देखील बळी पडू शकता.\nस्वतःची काळजी कशी घ्यावी\nजेव्हा शरीराचे तापमान कमी होते तेव्हा ड्यूरेसिसची समस्या वाढते. म्हणून या स्थितीत त्याचे नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे. हिवाळ्यात डायरेसिसपासून मुक्त होण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. म्हणून शक्य तितके पाणी प्या.\nशरीरातील ‘या’ ७ लक्षणा वरून समजते की तुमची कि-डनी होत आहे फे-ल पहा ‘५’ वे लक्षण अगदी सर्वसामान्य…\nमानसशास्त्रानुसार, स्त्रीमध्ये कोणताही माणूस पहिल्यांदा काय पाहतो\nया तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..\nरात्री झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये ‘या’ ठिकाणी ठेवा कापलेला लिंबू, होणारे फायदे वाचून चकित व्हाल…\nवजन कमी करण्यासाठी ते पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे ज्वारीची भाकरी, जाणून घ्या कशी….\nरात्री झोपण्याआधी फक्त एक ‘खजूर’ खा आणि ‘हे’ आजार टाळा…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दि���ी सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-parola-eight-lakh-assistance-victims-family-guardian-minister-visited-families", "date_download": "2021-06-24T00:18:41Z", "digest": "sha1:PPZNOOOCBQQQHQJOYE4JGA2PB4Q6VSOD", "length": 16343, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पीडित तरुणीच्या कुटुंबास आठ लाखाची मदत; पालकमंत्र्यांनी घेतली कुटूंबियांची भेट", "raw_content": "\nगुलाबराव पाटील यांनी पीडित तरुणीची आई व मामा यांची भेट घेऊन आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी असून आपणास न्याय मिळेल अशा शब्दात सांत्वन केले\nपीडित तरुणीच्या कुटुंबास आठ लाखाची मदत; पालकमंत्र्यांनी घेतली कुटूंबियांची भेट\nपारोळा (जळगाव) : टोळी (ता.पारोळा) येथील वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार होउन तिचा खून झाल्यानंतर याबाबत सदर घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. या अनुषंगाने आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील यांनी पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन करीत राज्य शासनाकडून सदर कुटुंबास एकूण 8 लाख 25 हजाराची मदत घोषित केली.\nपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटूंबियांची भेट आज सायंकाळी घेतली. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, प्रांत विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, शहर तलाठी निशिकांत पाटील, सहायक बीडीओ विजय आहिरे, विस्तार अधिकारी सुनील पाटील, पं.समिती सदस्य राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी गुलाबराव पाटील यांनी पीडित तरुणीची आई व मामा यांची भेट घेऊन आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी असून आपणास न्याय मिळेल अशा शब्दात सांत्वन केले. यावेळी पिडीत मुलीच्या आईने कसोदा येथील संशयित महिलेस अटक करण्याची मागणी केली.\n8.25 लाखाची मदत घोषित\nपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाजकल्याण विभागाचे सहायक योगेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून सदर कुटुंबास एकूण 8 लाख 25 हजार रूपयांची मदत घोषित केली. सदर मदत ही अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध अधी नियम समितीच्या कमिटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मंजुर करण्यात आली. यात प्रथम 4 लाख व नंतर दुसऱ्या टप्प्यात 4 लाख 25 हजार रूपये पीडित तरुणीच्या वारसांना देण्यात येणार आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nखबरदार आमच्या गावातून इंडियन ऑईलची पाईपलाइन टाकाल तर...\nआष्टी (बीड) : तालुक्यातील २५ गावांतून जाणाऱ्या इंडियन ऑईल गॅस कंपनीच्या पाइपलाइन कामास ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. पाइपलाइनसाठी १८ मीटर क्षेत्र संपादित करण्यात येत असून अल्पशा मोबदल्यात शेतकऱ्यांची बोळवण करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.\n गावगाड्याच्या सिंहासनावर 'ती'ला संधी\nसोलापूर : आगामी पाच वर्षांत राज्यातील 24 हजार 972 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती- जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील तब्बल 12 हजार 517 महिलांना सरपंच पदाची संधी मिळणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.\n#Lockdown : व्यवसाय झाला ठप्प अन् कुटुंब गावाकडे जाताना कारचा टायर फुटला.. जोरदार धडकेत मायलेक ठार\nनाशिक / मुखेड : जळगाव नेऊर (ता. येवला) येथील नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील वनारसी नाल्यावरील पुलावर नाशिकवरून बिडकीन रामनगर (ता. पैठण)कडे जाणाऱ्या इंडिगो कार (एमएच 15, बीडी 3906)चे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात चिमुकल्यासह आई ठार झाली. तर तिघे जखमी झाले. जखमींना येवला ग्रामीण रुग्णालयात\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n200 किलोमीटरची केबल वायर न्यायालयात जमा करण्यात येणार ( वाचा का\nऔरंगाबाद : शहरातील पथदिव्यांभोवती लटकलेल्या बेकायदेशीर २०० किलोमीटर केबल वायर औरंगाबाद खंडपीठातील न्यायालयीन प्रबंधकांकडे ११ मार्चरोजी सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. शहरातील पथदिव्यांभोवती बेकायदेशीर वायरचे जाळे क\nभोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप \nजळगाव : कौटुंबिक वादातून होणारा त्रास कमी करण्याच्या बहाण्याने पूजाविधी करणाऱ्या भोंदूने विभक्त विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेला जळगावसह मुंबई, दि��्ली, राजस्थान अशा विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह\nवाळू वाहतुकदाराचा दुचाकी चोरी \"साईड बिझनेस'\nजळगाव : मध्यप्रदेशासहीत महाराष्ट्रातील चोपडा,भुसावळ,बीड आदी ठिकाणावरुन चोरी केलेल्या 10 मोटारसायकली गुन्हेशाखेच्या पथकाने गणेश बाबुलाल राजपुत(वय-35,रा.जंगीपुरा ता.जामनेर) याच्या कडून जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, चोरट्याच्या स्वत:च्या नावे शेती आहे, वाळू डंपरचा तो मालकही आहे. असे असतांना\nपोलिसांच्या कारवाया, अन वऱ्हाडी मंडळींची पळापळ...\nबीड : आष्टी-नगर महामार्गावर एका मंगल कार्यालयात विवाह समारंभ आयोजित करून गर्दी झाल्याप्रकरणी, तसेच दोन ठिकाणी लग्न समारंभानिमित्त मंडप टाकून त्यामध्ये गर्दी जमविल्याबद्दल पोलिसांनी गुरुवारी (ता. 19) तीन ठिकाणी कारवाया केल्या. यामुळे पोलिसांच्या कारवाया अन व-हाडी मंडळींची पळापळ असे चित्र नि\nबीज प्रक्रिया केद्रांचे राज्यात पुनरुज्जीवन\nणपूर (ता. चोपडा) : बियाणे व लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत २०१९- २० करिता बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामांच्या उभारणीसाठी राज्यातील ४१ संस्थांना निधी मंजूर करून केंद्राने या संस्थांना पुनरुज्जीवन दिले आहे. पहिल्या टप्प्यातील २१ संस्थांचा निध\nसाईबाबांचे जन्मस्थान पाथरीच, आता मोठे आंदोलन\nमाजलगाव (जि. बीड) : शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थान हे परभणी जिल्ह्यातले पाथरी गावच आहे. याबाबतचे विविध पुरावेदेखील मिळाले आहेत. तरीही याबाबतचा वाद निर्माण करण्यात आला आहे, असा दावा माजलगाव येथील भक्तांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/12/06/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9A-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-23T23:26:53Z", "digest": "sha1:7WO5JGLYZGSE4DS7TEF4RJ3C7YIGZIXT", "length": 4951, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतात लाँच झाला एलजीचा व्ही २० स्मार्टफोन - Majha Paper", "raw_content": "\nभारतात लाँच झाला एलजीचा व्ही २० स्मार्टफोन\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / एलजी, स्मार्टफोन / December 6, 2016 December 6, 2016\nनवी दिल्ली : भारतीय बाजारात एलजीचा व्ही २० हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन लाँच झाला असून भारतामध्ये या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली असून हा फोन विक्रीसाठी अॅमेझॉन आणि ऑफलाईन स्टोअर्समध्येही उपलब्ध आहे.\nव्ही २०मध्ये भारतातील हा अँड्रॉईडची नवीन नॉगट ७.० सिस्टीम देण्यात आले आहे. व्ही १० या फोनचे हे नवे व्हर्जन आहे. मात्र यामध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. एलजी व्ही २०मध्ये सिग्नेचर फीचर ५.७ इंच आकाराची ड्युअल स्क्रीन, स्नॅपड्रॅगनचा ८२० प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले असून याचा रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सेल आयओएस, फेस डिटेक्शन आणि फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/ncp-leaders-fear-new-experiment-of-maratha-obcs-and-deprived-by-raising-leaders-of-historical-background-nrvk-136690/", "date_download": "2021-06-23T23:11:50Z", "digest": "sha1:V4THHCGGFGUBNZ6NNQLRWX3Z2NXHLLWO", "length": 15091, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "NCP leaders fear new experiment of Maratha OBCs and deprived by raising leaders of historical background! nrvk | ऐतिहासिक पार्श्वभुमीच्या नेत्यांना उभे करत मराठा ओबीसी आणि वंचितचा नवा प्रयोग; नव्या रणनीतीची चर्चा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळ���ळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nऐतिहासिक पार्श्वभुमीच्या नेत्यांना उभे करत मराठा ओबीसी आणि वंचितचा नवा प्रयोग; नव्या रणनीतीची चर्चा\nमहाविकास आघाडी सरकारचे जनक राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वेगळ्या पक्षाच्या भुमिकेबाबत पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याच प्रमाणे इतर मागास वर्गीयांचे आरक्षण आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांचे आरक्षण याबाबतही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने होणा-या सामाजिक ध्रुवीकरणाचा मागोवा घेतल्याचे या सूत्रांनी सांगितले.\nमुंबई : महाविकास आघाडी सरकारचे जनक राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वेगळ्या पक्षाच्या भुमिकेबाबत पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याच प्रमाणे इतर मागास वर्गीयांचे आरक्षण आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांचे आरक्षण याबाबतही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने होणा-या सामाजिक ध्रुवीकरणाचा मागोवा घेतल्याचे या सूत्रांनी सांगितले.\nराज्यात २०१९ च्या निवडणुकीत भाजपने वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करत दोन्ही कॉंग्रेस पक्षांना धोबीपछाड दिला होता. लोकसभा, आणि नंतर विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम मतदानात दिसून आला होता.\nराज्यात २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजनच्या अनेक जागा केवळ काही हजार मतांनी पडल्या होत्या. मात्र आता आरक्षणाच्या निमित्ताने सर्वसमाज ढवळून निघत असताना प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांच्या सारख्या ऐतिहासिक पार्श्वभुमीच्या नेत्यांना उभे करत मराठा ओबीसी आणि वंचित समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न संघ आणि भाजपच्या धुरीणांकडून चालविला जात असल्याचे दिसून येत आहे.\nत्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग करत भाजप विरुध्द सगळे या समिकरणाला जातीय समिकरणातून छेद देण्याची नवी रणनीती तयार होत असल्याबाबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे असे या सूत्रांनी सांगितले.\n9900 मुलांना कोरोनाची लागण; तिसऱ्या लाटेची चिंता वाढली\nलोकलमध्ये चोरासाेबत झटापटीत महिलेचा मृत्यू; पोलिसांच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/science-technology-news-marathi/cloud-data-and-ai-led-digital-transformation-topics-at-the-digital-governance-state-roadshow-organized-by-microsoft-for-maharashtra-nrvb-103427/", "date_download": "2021-06-23T23:34:34Z", "digest": "sha1:UCHWLKL7TYWMWQM2E2NKTZCEFHUCGF57", "length": 25928, "nlines": 186, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Cloud Data and AI led digital transformation topics at the Digital Governance State Roadshow organized by Microsoft for Maharashtra nrvb | मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रासाठी आयोजित केलेल्या 'डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो' मध्ये क्ल���ऊड, डेटा आणि एआय यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल परिवर्तनपर विषय केंद्रस्थानी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nMicrosoftमायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रासाठी आयोजित केलेल्या ‘डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो’ मध्ये क्लाऊड, डेटा आणि एआय यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल परिवर्तनपर विषय केंद्रस्थानी\nभारतातील प्रशासकीय कामकाजाचे डिजिटल परिवर्तन करण्याकरिता क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा आणि एआय प्रस्तावित सेवा, यासारख्या तंत्रज्ञानाचे महत्व आणि संधीवर विचार-विमर्श करण्यासाठी, 'डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो' हे ज्ञानाची देवाणघेवाण करणारे एकमेव असे व्यासपीठ आहे.\nमहाराष्ट्रातील डिजिटल गव्हर्नन्सचे भवितव्य यावर चर्चा घडविण्यासाठी राज्य सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमातील अधिकाऱ्यांना एकत्र आणले\nमहाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन यशस्वी होण्याकरिता आवश्यक असणारी महत्वाची डिजिटल कौशल्ये आणि तंत्रज्ञान याकरिता भागीदारी करण्याचे दिले वचन\nमुंबई : भारतातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांसोबत भागीदारी करण्यास बांधील असणाऱ्या, मायक्रोसॉफ्ट इंडिया या कंपनीने महाराष्ट्र राज्याकरिता ” डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो” या पहिल्या आभासी चर्चासत्राचे आयोजन केले. त्यानिमित्ताने राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक कंपन्यांचे प्रमुख, औद्योगिक संस्था आणि तज्ञ या कार्यक्रमासाठी एकत्र आले.\nत्यामध्ये ई-गव्हर्नन्स, शिक्षण, शहरी विकास, सायबर सुरक्षा आणि नागरिक संपर्क सारख्या राज्याच्या प्राध्यान्य क्षेत्रांमधील क्लाऊड, डेटा आणि एआय यांचा प्रभाव आणि एकत्रीकरण या विषयावरील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतानाच, राज्याच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि साधने उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनासोबत सहकार्य करण्यास बांधील असल्याचे मायक्रोसाफ्टने यावेळी स्पष्ट केले.\nमहापालिकेचा कारवाईचा बडगा ; वसूल केली २८ वर्षांची साडेतीन कोटींची थकबाकी\nभारतातील प्रशासकीय कामकाजाचे डिजिटल परिवर्तन करण्याकरिता क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा आणि एआय प्रस्तावित सेवा, यासारख्या तंत्रज्ञानाचे महत्व आणि संधीवर विचार-विमर्श करण्यासाठी, ‘डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो’ हे ज्ञानाची देवाणघेवाण करणारे एकमेव असे व्यासपीठ आहे. वेगवान आणि चपळ मार्गाने नूतनीकरण करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात समस्या सोडविण्यासाठी आणि नागरिकांकरिता सार्वजनिक सेवांचे परिवर्तन करण्यासाठी एआयची शक्ती आणि क्लाऊड हे तंत्रज्ञान जगभरातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये वापरले जात आहे.\nआपल्या देशाची मूलभूत गरज लक्षात घेऊन, आर्थिक व सामाजिक प्रगतीला गती देण्यामध्ये तंत्रज्ञान कशी महत्वाची भूमिका घेऊ शकते, यावर चर्चा करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट आपल्या ‘डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशोद्वारे, देशातील विविध राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील अधिकाऱ्यांना एकत्र आणते.\nया चर्चासत्राचे उदघाटन करताना, गृह, गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कामकाज, माजी सैनिक कल्याण विभागाचे राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी सांगितले कि, “आपल्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि ई-गव्हर्नन्स यंत्रणेला भक्कम करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर महाराष्ट्र शासनाने नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सक्षम ने���ृत्वाखाली विविध विभागांमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफी योजनेसाठी आम्ही एक ऑनलाईन पोर्टल विकसित केले आणि डिजिटल परिवर्तनाचा वापर करून सुमारे ३४ लाखांपेक्षा जास्त कर्ज खात्यांची परतफेड केली आहे.\nसचिन वाझे यांनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट का रचला; एनआयए ने केलाय मोठा खुलासा\nयोजनांची अंमलबजावणी, सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्सचे मजबुतीकरण आणि ब्लॉकचेनच्या विकासात गुंतलेली स्टार्टअप्स यांच्यावर लक्ष केंद्रित करणारे विविध डिजिटल उपक्रम जोरदारपणे राबविले जात आहेत. देशात सर्वात जास्त मागणी असलेली, आपली ई-गव्हर्नन्स यंत्रणा यशस्वी करण्यासाठी, विविध विभाग अभिनव तंत्रज्ञान आणि साधनांचा उत्कृष्ट वापर कशाप्रकारे करीत आहेत, यावर चर्चा करण्याकरिता ‘स्टेट रोडशो’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक समभागीदारांना एकत्र आणील, असा माझा ठाम विश्वास आहे. ही चर्चसत्राची मालिका महाराष्ट्रापासून सुरुवात केल्याबद्दल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मी कौतुक करतो, तसेच सरकारसाठी आणि आम जनतेसाठी डिजिटल सुविधा अधिकाधीक भक्कम, सुरक्षित, सुलभ आणि अनुकूल करण्यासाठी सातत्याने नवनिर्मिती करावी आणि पुढे यावे, असे मी मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना आवाहन करतो,” असेही ते म्हणाले.\nआपल्या प्रास्तविकामध्ये बोलताना, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सार्वजनिक उपक्रम विभागाचे कार्यकारी संचालक नवतेज बाल यांनी सांगितले कि, गतवर्षात भारतातील सार्वजनिक क्षेत्राने प्रचंड चपळता, नाविन्यता आणि लवचिकता दाखविली आहे, समस्यांचे निराकरण केले आहे तसेच नागरी सेवांची निरतंरता सुनिश्चित केली आहे. ही लवचिकता आणि प्रतिक्रियेला सक्षम करण्यामध्ये तंत्रज्ञानाने प्रमुख भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानावर आधारित विकास आणि नवनिर्मितीची अमंलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्रा सारख्या आघाडीच्या राज्यात, डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो या उपक्रमाची सुरुवात होणे हे आमचे सौभाग्य आहे. कार्यक्षम, पारदर्शक आणि उत्पादक कारभारासाठी डेटा, एआय आणि क्लाउड तंत्रज्ञानाचा फायदा करून घेण्याकरिता सरकारी अधिकाऱ्यांना अधिक बळकट बनविण्यासाठी देशभरातील राज्य सरका��ांसोबत एकत्र येऊन आम्ही काम करू, अशी आशा मी व्यक्त करतो,” असेही त्यांनी सांगितले.\nया कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अधिका-यांच्या सहभागाने पॅनेल चर्चासत्र, महत्वपूर्ण चर्चा आणि एक कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे लोकायुक्त संजय भाटिया, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव व राज्याच्या परिवहन आणि बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, वित्त विभागाचे प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा, राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अन्य वक्त्यांचा समावेश होता. ई-गव्हर्नन्सच्या भवितव्याबाबत महाराष्ट्राचा दृष्टिकोन, प्रशासनासाठी डिजिटल परिवर्तन आणि नवनिर्मिती, स्मार्ट शहरी पायाभूत प्रकल्पांकरिता तंत्रज्ञानाचा वापर, नागरी विकासामध्ये डेटा आणि विश्लेषणाचे महत्व, तसेच सायबर सुरक्षेबाबतचा दृष्टिकोन या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.\n‘या’ स्पर्मला आहे मोठी मागणी; वाचा सविस्तर, तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही\nदेशातील केंद्र आणि राज्य शासनाच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्याकरिता, महत्वाची डिजिटल कौशल्ये आणि तंत्रज्ञान वितरित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांच्यासोबत एकत्रितपणे कार्यरत आहे. तसेच त्यासाठी कंपनीने भारतातील प्रशासकीय परिस्थितिकीच्या डिजिटल परिवर्तनामध्ये सखोल गुंतवणूक केली आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुध���रतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/136-new-corona-patients-registered-in-kalyan-domivali-nrsr-137116/", "date_download": "2021-06-24T00:49:14Z", "digest": "sha1:USJGGW7ANPNGWX72GPXYOD4CK22OKMR5", "length": 11953, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "136 new corona patients registered in kalyan domivali nrsr | कल्याण डोंबिवलीमध्ये १३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २२ जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nकोरोना अपडेटकल्याण डोंबिवलीमध्ये १३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २२ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३६ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे.\nकल्याण: कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३६ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आज २२ मृत्यू झाले आहेत.\nPNB Scam – मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार का डोमिनिका कोर्टात सुनावणी सुरु,निकालाकडे सगळ्यांचे लक्ष\nआजच्या या १३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार २९६ झाली आहे. यामध्ये १७९५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ४५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २०४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२२, कल्याण प- ३७, डोंबिवली पूर्व – ३९, डोंबिवली प – २३, मांडा टिटवाळा – १२, तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, अ���े वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/wardha-news-marathi/daytime-robbers-arrested-special-performance-of-ramnagar-police-nrat-104813/", "date_download": "2021-06-23T23:17:48Z", "digest": "sha1:XQKRH5EI6443YB4J37YK4PICZBVISCKQ", "length": 15907, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Daytime robbers arrested Special performance of Ramnagar police nrat | भरदिवसा दरोडा टाकणाऱ्यांना अटक; रामनगर पोलिसांची विशेष कामगिरी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nवर्धाभरदिवसा दरोडा टाकणाऱ्यांना अटक; रामनगर पोलिसांची विशेष कामगिरी\nबँकेतून रोख रक्कम काढणाऱ्या वृद्ध इसमाला टारगेट करून रस्त्यावर हिसका देऊन बॅग ओढणार्या दोन आरोपीला रामनगर पोलिसांनी सलग आठ दिवस सापळा रचून शिताफीने अटक केली.\nवर्धा (Wardha). बँकेतून रोख रक्कम काढणाऱ्या वृद्ध इसमाला टारगेट करून रस्त्यावर हिसका देऊन बॅग ओढणार्या दोन आरोपीला रामनगर पोलिसांनी सलग आठ दिवस सापळा रचून शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार नसून ग्रामीण भागात रोजगार न मिळाल्यामुळे या गुन्हेगारीकडे वळलेले आहे.\nरामनगर पोलीस ठाण्यात आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप आणि पोलीस निरीक्षक धना��ी जळक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 11 फेब्रुवारीला हींदनगर येथील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले मारोती हिवसे वय 76 स्टेट बँकेमध्ये 20,000 रोख रक्कम काढून घरी परतत असताना गोरस भंडार जवळ एका अज्ञात इसमाने बॅग पळवून नेली होती.\nबल्लारपूर// ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या शुभारंभ; रोजगाराच्या संधीसाठी उपक्रम\nयाच प्रकारची दुसरी घटना हिंदनगर परिसरात वय 86 कृष्णा ताकसाळे या सेवानिवृत्त वृध्दासोबत 11 मार्चला घडली. यांच्याकडून या अज्ञात आरोपींनी 74,000 रुपये लुटले. पोलिसापुढे वाटमारीचे आव्हान होते. पोलिसांनी अतिशय शिताफीने एकुर्ली गावातील निलेश विनायक गिरडकर वय 32, चंद्रकांत दशरत काटकर वय 25 यांना ए.एस. उदयसिंग बोरवाल,अजय अनंतवार, पंकज भरणे, संदीप खरात, अमीत सोर, संतोष कुकुटकर यांनी अटक केली.\nदोन्ही बँकेतील घटना घडलेल्या दिवशी चे सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी सापळा रचला. संशयिताचे वर्णन प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडील गाडीचा आरटीओ मार्फत माहिती घेऊन शोध घेतला. ही घटना पुन्हा होऊ शकते असा कयास लावून रामनगर पोलिसांनी बँकेचे ग्राहक बनुन वर्धेतील काही निवडक बँकांमध्ये ट्रप केला. सीसीटीवी फुटेज मध्ये आरोपींनी जीन्स पॅंट घातला होता. या जीन्स पॅन्ट ला पायाकडून मोड मारली होती. या जीन्स पॅन्ट च्या आधारेच पोलिसांनी आरोपीला टार्गेट केले. आरोपीला वापरत असलेल्या गाडीचे सीट कव्हर नवीन असल्याचा संशय आला.\nमहाराष्ट्र बँकेमध्ये अशाच प्रकारचा एक इसम दिसल्याने त्याला पकडण्यासाठी पूर्ण टीम कामाला लागली. या इसमाने बँकेतील एका ग्राहकाला पैसे काढताना आणि मोजताना बघितले. तो बाहेर पडला.पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने कबुलीजबाब दिला.या कामात दोघे असल्याचे यांनी सांगितले. आरोपी शेतकरी असून काही काम धंदा नसल्यामुळे त्यांनीच चोरीचे हत्यार वापरले. आपण कधी पकडले जाणार नाही असा त्यांचा भ्रम होता तो पोलिसांनी हाणून पाडला‌. अशाच प्रकारचा तिसरा गुन्हा हिंगणघाट येथील एका बँकेत केल्याची त्यांनी कबुली दिली.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादा��िरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/launceston/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-24T01:20:57Z", "digest": "sha1:E5V6AJMWYCVLYLFQXTUV2E3MA6DPGS7J", "length": 7513, "nlines": 144, "source_domain": "www.uber.com", "title": "लॉन्सेस्टन: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nLaunceston मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Launceston मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nलॉन्सेस्टन: choose a ride\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nलॉन्सेस्टन मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व लॉन्सेस्टन रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFamily meals आता डिलिव्हरी करा\nऑर्डरIndian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरComfort food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/any-overzealous-judicial-intervention-may-lead-to-unforeseen-and-unintended-consequences-centre-said-to-supreme-court-on-covid-128482329.html", "date_download": "2021-06-24T00:12:31Z", "digest": "sha1:PA7GKVGIWIXEP2NS42ZANAYUH55JBP34", "length": 7931, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Any Overzealous Judicial Intervention May Lead To Unforeseen And Unintended Consequences Centre Said To Supreme Court On Covid | सुप्रीम कोर्टाला ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती देण्यास नकार, म्हटले - न्यायालयीन हस्तक्षेपाची अपेक्षा कमी, आम्ही तज्ञांच्या सल्ल्यावर काम करत आहोत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेंद्राची भूमिका:सुप्रीम कोर्टाला ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती देण्यास नकार, म्हटले - न्यायालयीन हस्तक्षेपाची अपेक्षा कमी, आम्ही तज्ञांच्या सल्ल्यावर काम करत आहोत\nचांगला हेतू आणि अति उत्साहात केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाचे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात -सरकार\nकोरोना व्यवस्थापनातील त्रुटींमुळे आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निशाण्यावर असणाऱ्या केंद्र सरकारने आता सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे राष्ट्रीय आराखडा मागवला होता, परंतु केंद्राने एक हट्टी पवित्रा घेत सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. साथीच्या आजाराशी संबंधित धोरणांबाबत कोर्टाच्या प्रश्नांवर रविवारी केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र (प्रतिज्ञापत्राचा) तपशील सोमवारी उघडकीस आला. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की देशाची रणनीती पूर्णपणे तज्ञ वैद्यकीय आणि वैज्ञानिक मताच्या आधारावर सुरू आहे. यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाला फारसा वाव नाही.\nया प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला म्हटले आहे की, चांगला हेतू आणि अति उत्साहात केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाचे अनपेक्षित आणि अप्रत्याशित परिणाम होऊ शकतात. एखाद्या एक्सपर्टचा सल्ला किंवा एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपीरियन्सशिवाय नवीन निराकरणाला कमी वाव आहे.\nकेंद्राने लसांच्या किंमतींविषयी म्हटले आहे की ते केवळ परवडणारे नाहीत तर देशभरात एकसारखे आहेत. तसेच काही राज्यांनी 18-45 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लस लागू करण्याची घोषणा केली आहे. खरेतर कोर्टाने गेल्या आठवड्यात केंद्राला लसींच्या किमतींवर पुन्हा विचार करण्यास सांगितले होते. कारण केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या किंमतींमध्ये मोठा फरक आहे.\nप्रतिज्ञापत्र गळती झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली\nनिवडणुका, कुंभ आणि ऑक्सिजन पुरवठा अशा 21 प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झाली. या दरम्यान न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी या बाबींवर सरकारी प्रतिज्ञापत्र माध्यमांपर्यंत पोहोचण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, रविवारी रात्री उशिरा केंद्र सरकार प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता आम्हाला ते मिळाले, परंतु माध्यमांना ते रात्रीच मिळाले.\nयावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की आम्ही आमचे प्रतिज्ञापत्रही राज्यांना पाठवले होते. तेथून गडबड झाली असावी. यानंतर कोर्टाने सांगितले की आम्ही लसीकरण आणि रुग्णालयात दाखल करण्याच्या धोरणावरील केंद्राचे प्रतिज्ञापत्र वाचू. यानंतर कोर्टाने सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/world-s-most-expensive-chocolate-launched-by-indian-componey-itc-in-diwali-festival-mhka-415260.html", "date_download": "2021-06-24T01:15:02Z", "digest": "sha1:6XCNUXM6X7J2UFJ6DWA74TDIQKUUH46I", "length": 16912, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिवाळी धमाका : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क, world s most expensive chocolate launched by indian componey itc in diwali festival mhka | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत सर्वात महत्त्वाची बैठक\nAgri Weather Alert: पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई नको\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nमोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत सर्वात महत्त्वाची बैठक\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nदिवाळी धमाका : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीर सर्वपक्षीय बैठक; मेहबूबा मुफ्ती दिल्लीत दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी\nAgri Weather Alert: पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई नको\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाइफपर्यंत; शरीराचा गंध करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nदिवाळी धमाका : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क\nदिवाळीच्या दिवसांत तुम्हाला खास चॉकलेटची खरेदी करायची असेल तर हा एक खास पर्याय आहे. तुम्ही सोन्याच्या मिठाईबद्दल ऐकलं असेल. तसंच हे जगातलं सगळ्यात महागडं चॉकलेट आहे.\nमुंबई, 23 ऑक्टोबर : भारतातल्या ITC कंपनीने जगातलं सगळ्यात महागडं चॉकलेट लाँच केलं आहे. दिवाळीच्या दिवसांत हे चॉकलेट खरेदी करण्यासाठी कितीजणांची झुंबड उडते ते पाहावं लागेल.\nसगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चॉकलेट एका भारतीय कंपनीने लाँच केलं आहे. (World Most Expensive Chocolate)या चॉकलेटची किंमत एका किलोला सुमारे 4.3 लाख रुपये आहे. ITC ने फेबल ब्रँडमध्ये हे चॉकलेट लाँच केलंय. लाँचिंगनंतर लगेचच या चॉकलेटची नोंद गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.\nहे चॉकलेट लाकडाच्या बॉक्समध्ये उपलब्ध होईल. यात 15 ग्रॅमची ट्रफल्स असतील. एका बॉक्सची किंमत सगळे कर धरून एक लाख रुपये आहे.\nITC चे अनुज रुस्तगी म्हणाले, या चॉकलेटच्या लाँचिंगमुळे फेबल कलेक्शनमध्ये एक नवा बेंचमार्क तयार झाला आहे. आम्ही भारतीय बाजारपेठेतच नाही तर जागतिक स्तरावर यश मिळवलं आहे.\n(हेही वाचा : दिवाळीच्या आधी सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर)\nते सांगतात, दिवाळीच्या आधी हे चॉकलेट लाँच करण्याचं खास कारण आहे. आमचं चॉकलेट टनांमध्ये विकलं जाईल, अशी अपेक्षा नाही पण त्याला प्रतिसाद चांगला मिळेल.\nITC ने फेबल ब्रँडच्या अंतर्गत 2016 मध्ये प्रिमियम चॉकलेट्स लाँच केली. जगातल्या मोठ्या शहरातल्या लक्झरी हॉटेल्सना ही चॉकलेट्स पुरवली जातात. याच कंपनीने नुकतीच काही स्वस्त पण दर्जेदार चॉकलेट्सही लाँच केली आहेत.\nVIDEO: पुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-23T23:11:32Z", "digest": "sha1:FCWHXHJ57SUTKFFDPJRMJHWFUFWERBSX", "length": 10414, "nlines": 81, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "आपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा – NEWS UPDATE", "raw_content": "\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nबॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षापासून हॉट चित्रपट देण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात म्हणजेच महेश भट यांच्या चित्रपटात पासून झाल्याचे पाहायला मिळते. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहे.\nमहेश भट कॅम्प मध्ये इम्रान हाश्मी हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तर सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या. महेश भट्ट यांच्या मर्डर या चित्रपटाने सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांनी काम केले होते.\nया चित्रपटात एवढे बोल्ड सीन दाखवण्यात आले होते की, मल्लिका शेरावत रातोरात स्टार झाली होती तर आम्ही आपल्याला अशा टॉपच्या पाच अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की, त्यांनी त्यांचे करियर डबघाईला आल्यानंतर बोल्ड नेसच्या सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या.\n1.राणी मुखर्जी : राणी हिने राजा की आयेगी बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी तिला खरी ओळख आमिर खानचा गुलाम या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर तिने चांगले चित्रपट दिले. मात्र, करियर डबघाईला आल्यानंतर तिने इसवी सन 2000 मध्ये हे राम या चित्रपटात कमल हसन सोबत काम केले. यात तिने अनेक हॉट सीन दिले होते.\n2. तब्बू : तब्बू हिने बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. अजय देवगन सोबत तिची जोडी चांगली झाली होती. विजयपथ पासून दृश्यमपर्यंत चित्रपट दोघांनी दिले. मात्र, जेव्हा तिचे करियर डबघाईला आले तेव्हा तिने तामिळ चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटाचे नाव राजा लीलाई असे होते.\n3. रविना टंडन : रविना टंडन हिने बॉलीवूडला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमार सोबत तिची चांगली जोडी झाली. मोहरा चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटातील गाणी देखील खूप चांगले होते. मात्र, जेव्हा करिअर डबघाईला आले तेव्हा तिने चिरंजीवी सोबत एका चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते.\n4. जरीन खान : जरिन हिने बॉलिवूडमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून पदार्पण केले. मात्र खऱ्या अर्थाने तिला सलमान खानचा वीर या चित्रपटातून ओळख मिळाली. त्यानंतर मात्र तिला चित्रपट न मिळाल्याने अनेक चित्रपटात बोल्ड काम केले आणि सर्व मर्यादा ओलांडून टाकल्या.\n5. ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या राय हिने अनेक बॉलीवूड चित्रपटातील चांगल्या भूमिका केल्या आहेत. आजवर तिने सलमान खान सोबत हम दिल चुके सनम यासह अनेक चित्रपट दिले आहेत.\nमात्र करिअरमध्ये पुनरागमन करताना तिने आपल्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूर याच्या सोबत ये दिल हे मुश्किल या चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-sixteen-sanskars/", "date_download": "2021-06-23T23:10:13Z", "digest": "sha1:HBRPLHLJRVQ4CZTITVA42RIDS7CWY6GO", "length": 15926, "nlines": 357, "source_domain": "sanatanshop.com", "title": "सोळा संस्कार – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थ���्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / धार्मिक कृतींमागील शास्त्र\nसोळा संस्कार करण्याचे अधिकार\nविवाहातील आणि विवाहोत्तर प्रमुख विधी\nनैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण\nमनुष्यजीवनातील सोळा संस्कारांचे महत्त्व\nमनुष्याला सद्गुणी आणि सात्त्विक बनवून ईश्वराकडे नेणारी साधनारूपी शिडी म्हणजे ‘संस्कार’ गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या काळात जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी नेमके कोणते संस्कार करावेत, याविषयी सुस्पष्ट मार्गदर्शन करणारा ग्रंथ \nपरात्पर गुरू डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप आळशी\nपूजेपूर्वीची वैयक्तिक सिध्दता (शास्त्रासह)\nकौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\nश्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन\nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र\nविवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/m120-portable-bluetooth-wireless-sticker-printer-label-maker.html", "date_download": "2021-06-24T00:29:04Z", "digest": "sha1:SN2CEKIE2OKNB66BLIYCJG3ZEJ4RCGU3", "length": 16188, "nlines": 165, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "एम 120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता निर्माता आणि कारखाना - शेन्झेन टेकवेल टेक्नॉलॉजी कंपनी, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > प्रिंटर > 58 मिमी औष्णिक प्रिंटर > M120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\nया मिनी स्मार्ट लेबल मेकरचे विस्तृत वापर आहेत, आपल्या पसंतीसाठी 500 हून अधिक सानुकूल टेम्पलेट, मोबाइल फोन संपादन. विस्तृतपणे विविध अनुप्रयोगांमध्ये वापरले. हे ऑपरेट करणे सोपे आहे आणि कामाची कार्यक्षमता सुधारू शकते, आपल्या आयुष्यात आणि कार्यामध्ये अधिक सोयीसाठी आणते.\nया मिनी स्मार्ट लेबल मेकरचे विस्तृत वापर आहेत, आपल्या पसंतीसाठी 500 हून अधिक सानुकूल टेम्पलेट, मोबाइल फोन संपादन. विस्तृतपणे विविध अनुप्रयोगांमध्ये वापरले. हे ऑपरेट करणे सोपे आहे आणि कामाची कार्यक्षमता सुधारू शकते, आपल्या आयुष्यात आणि कार्यामध्ये अधिक सोयीसाठी आणते.\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता वैशिष्ट्य\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता तपशील\nगरम टॅग्ज: एम 120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल मेकर, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, फॅक्टरी, चीनमध्ये तयार केलेले, स्वस्त, सवलत, कमी किंमत, सोल्यूशन प्रदाता, स्वस्त समाधान, उच्च गुणवत्ता\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nटिकाऊ 58 मिमी हँडहेल्ड ब्लूटूथ औष्णिक प्रिंटर\n58 मिमी सर्वात लहान ब्लूटूथ खिसा पावती प्रिंटर\n58 मिमी पोर्टेबल मिनी अँड्रॉइड ब्लूटूथ प्रिंटर\n58 मिमी पोर्टेबल मिनी ब्लूटूथ बिलिंग प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nहँडहेल्ड देय पॉस प्रणाली टर्मिनल\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ���ग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/05/finally-anil-deshmukh-resigned-out-of-fear-of-cbi-criticized-narayan-rane/", "date_download": "2021-06-24T00:32:42Z", "digest": "sha1:5EXELUAVRRSKM6RFIT6HPJI37J5MUSED", "length": 11872, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अखेर सीबीआयला घाबरून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला, नारायण राणे यांची टीका - Majha Paper", "raw_content": "\nअखेर सीबीआयला घाबरून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला, नारायण राणे यांची टीका\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिल देशमुख, नारायण राणे, भाजप खासदार, महाराष्ट्र सरकार, राजीनामा / April 5, 2021 April 5, 2021\nमुंबई – आज(सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आदेश दिल्यानंतर अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्रीपदाचा अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली होती. अनिल देशमुख यांनी अखेर आज राजीनामा दिल्यानंतर, भाजप नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषद घेत भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदारा टीका केली.\nपत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, पोलीस आयुक्तांना आणि सचिन वाझेला अनिल देशमुख यांनी मुंबईतून १०० कोटी जमा करून द्यायला सांगितले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. पोलीस आयुक्त उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे सांगितल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खळबळ माजली, भयभीत वातावरण तयार झाले. अनिल देशमुख यांनी आयुक्त आरोप करतात तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांना त्यांच्या नेत्यांनी सांगायला हवे होते. पण तो दिला गेला नाही, अखेर उच्च न्यायालयाला सांगावे लागले की सीबीआयने चौकशी करावी आणि सीबीआयचं नाव येताच, त्यांना वाटले की मी सीबीआय समोर गेलो तर वस्तूस्थिती सांगावी लागेल. या भीतीपोटी त्यांना राजीनामा द्यावा लागला.\nतसेच, यावर मला असे म्हणायचे आहे की, केवळ अनिल देशमुखच नाही पण यामध्ये आता लवकरच एनआयएकडून व सीबीआयकडून अहवाल येईल व आपले पण नाव येईल म्हणून अनेकजण भयभीत झालेले आहेत. काहीजण प्रतिक्रिया देखील देत नाहीत. मुख्य जबाबदार व्यक्ती असताना, सचिन वाझेला ज्यांनी पोलीस खात्यात घेतले. त्यांची गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती केली. अनेक महत्वाच्या केसेस देखील दिल्या, अशी व्यक्ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत का सर्वच नेते बोलत आहेत, मग हे का गप्प आहेत सर्वच नेते बोलत आहेत, मग हे का गप्प आहेत त्यांचा सहभाग आहे की काय त्यांचा सहभाग आहे की काय घाबरले आहेत की काय घाबरले आहेत की काय सचिन वाझे, परमबीर सिंह हे पोलीस खात्यातीलच माणसे आहेत मग ते वास्तववादी चित्र बाहेर आणत असताना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे ते राज्याचे प्रमुख आहेत. पण ते बोलत नाह��त. याचाच अर्थ मी समजतो, त्यांचा कुठेतरी सहभाग आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय बदल्यांमध्ये पैसे, करदात्या दुकानदारांकडून पैसे उकळण्यासाठी आणि महिन्याला १०० कोटींच टार्गेट हे शक्य नाही आणि म्हणूनच मला वाटते हा राजीनामा अगोदरच द्यायला हवा होता, पण उशीरा झाला. शेवटी सीबीआयला घाबरून हा राजीनामा दिला असल्याचे माझे मत आहे, असे देखील नारायण राणेंनी सांगितले.\nत्याचबरोबर मुख्यमंत्री या सगळ्यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी सचिन वाझेला अटक करायला अनेक वेळा व्यत्यय आणला. त्याच सचिन वाझेला अनिल देशमुख यांनी काम दिले होते. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते का परमबीर सिंह यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले, त्यावर देखील काही उत्तर दिले गेले नाही. याचा अर्थ काय होतो परमबीर सिंह यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले, त्यावर देखील काही उत्तर दिले गेले नाही. याचा अर्थ काय होतो छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य आज कुठे चालले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य आज कुठे चालले आहे आतापर्यंत मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. कुठल्याही मंत्र्याची चौकशी केल्यास त्याला राजीनामाच द्यावा लागेल, अशी प्रकरणे आहेत. ज्यांच्या नेतृत्वात राज्य सुरू आहे, त्यांना काहीतरी थोडे वाटायला हवे. आपण भ्रष्टाचार करून पैसे कमावायला आलो आहोत की जनतेला न्याय द्यायला आलो आहोत आतापर्यंत मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. कुठल्याही मंत्र्याची चौकशी केल्यास त्याला राजीनामाच द्यावा लागेल, अशी प्रकरणे आहेत. ज्यांच्या नेतृत्वात राज्य सुरू आहे, त्यांना काहीतरी थोडे वाटायला हवे. आपण भ्रष्टाचार करून पैसे कमावायला आलो आहोत की जनतेला न्याय द्यायला आलो आहोत याचा विचार करायला हवा.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Karjat.html", "date_download": "2021-06-23T23:18:25Z", "digest": "sha1:FVYB3N37WMEV4ZBGLCSICQ5JASFTY65V", "length": 6577, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "रुईगव्हाणमध्ये साठा बंधार्‍यांचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar रुईगव्हाणमध्ये साठा बंधार्‍यांचे भूमिपूजन\nरुईगव्हाणमध्ये साठा बंधार्‍यांचे भूमिपूजन\nरुईगव्हाणमध्ये साठा बंधार्‍यांचे भूमिपूजन\nकर्जत ः तालुक्यातील रुई गव्हाण येथील लोकांना ओढ्यावर म उमेशजी परहर समाज कल्याण सभापती व मा राजेंद्र गुंड पंचायत समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून सर्वे नंबर 67 मध्ये पंधरा लक्ष रुपये खर्चाचे साठा बंधारा मंजूर झाला असून त्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक व माजी उपसरपंच बळवंतराव जामदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच अशोक पवार, नितीन पवार , राहुल जामदार दत्तात्रय जामदार ,अविनाश पवार मनोज जामदार आदी उपस्थित होते. सदर विकास कामांमुळे भूजल पातळी वाढून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे बंधार्‍याचा विहीर व कूपनलिका यांना फायदा होणार असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.\nटीम नगरी दवंडी at May 20, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/04/J.html", "date_download": "2021-06-23T23:32:05Z", "digest": "sha1:7GT2PJ5VO7WNFWKCVDNFBOS4YW6XB77S", "length": 8091, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "जीवाची पर्वा न करता हा पोस्टाचा \"कोरोना योद्धा\" करतोय काम", "raw_content": "\nHomePoliticsजीवाची पर्वा न करता हा पोस्टाचा \"कोरोना योद्धा\" करतोय काम\nजीवाची पर्वा न करता हा पोस्टाचा \"कोरोना योद्धा\" करतोय काम\nकोरोना विषाणू चे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अहोरात्र काम करत आहे. संपूर्ण देशभर लॉक डाउन सुरूच आहे तरी देखील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील लॉक डाउनच्या अमलबजावणीसाठी पोलीस कर्मचारी, अधिकारी खूप मेहनत घेत आहेत. त्याच प्रमाणे डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य कर्मचारी हे देखील आपला जीव धोक्यात घालून या लढाई मध्ये आपले मोलाचे योगदान देत आहेत. या सर्व कोरोना योद्ध्यांचे सध्याच्या परिस्थितीत कौतुक करावे तेवढे थोडेच. परंतु आणखी एक कोरोना योद्धा ज्याकडे आपले लक्ष वेधले जात नाही तो म्हणजे पोस्टमन. लॉक डाउन सुरू झालेल्या दिवसापासून हा कोरोना योद्धा कर्तव्य बजावत आहे. केंद्र सरकारने पोस्ट खात्याची सेवा अत्यावश्यक असल्याने सुरूच ठेवली त्यामुळं सर्व पोस्टमन या लॉक डाउन काळामध्ये कार्यरत आहेत. नागरिकांचे महत्त्वाचे टपाल, रजिस्टर, स्पीड पोस्ट, पार्सल वितरित करणे, वयस्क व्यक्तींचे पेंशन घरपोच देणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे लोकांना घरपोच देणे इ. कामे पोस्टमन करत आहेत. शिवाय अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जीवनावश्यक औषधे घरपोच करण्याचे काम देखील पोस्टमन करत आहेत.\nसध्या जिल्हाधिकारी यांनी जामखेड शहरातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन जामखेड शहर हॉट स्पॉट घोषित करून सील केले आहे. त्यामुळे सर्व अत्यावश्यक सेवा, सरकारी आस्थापना, बँका इ. सर्वच बंद आहेत. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील बंद आहे. परंतु देशाच्या, राज्याच्या विविध भागातून पोस्टाद्वारे विविध पार्सले जामखेड मध्ये वितरित करण्यासाठी आली होती, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची औषधे होती. त्यामुळे ती त्वरित पोहोचविणे निकडीचे होते. अ��मदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांनी विशेष व्यवस्था करून त्वरित सदरची पार्सल जामखेड येथे पोहोच केली. जामखेड सील केलेले असताना देखील तसेच पोस्ट ऑफिस बंद असताना देखील पोस्टमास्तर जगदिश पेनलेवाड तसेच पोस्टमन आनंद कात्रजकर, दादा धस यांनी जीवाची पर्वा न करता त्वरित सर्व पार्सल वितरित केली. लॉक डाउन मुळे औषधे वेळेत पोहोच होणार नाहीत या चिंतेत असलेल्या रुग्णांना अचानक पोस्टमन औषधे घेऊन आल्याने अत्यंत आनंद झाला व त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी पोस्टमन व पोस्ट खात्याचे आभार मानले.\nजामखेड पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या या कामाबद्दल वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले, डाक निरीक्षक संदीप हदगल, कर्जतचे निरीक्षक चांदसाहेब नदाफ यांनी कौतुक केले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghaumesh.blogspot.com/2012/01/blog-post_736.html", "date_download": "2021-06-24T00:35:22Z", "digest": "sha1:JJIU3J6SCXSHOEHPXOYEY3XLRA3XKUPW", "length": 8500, "nlines": 97, "source_domain": "meghaumesh.blogspot.com", "title": "माझे ब्लॉग माझे विश्व: चार दिवस माझे.. माझ्यासाठी", "raw_content": "माझे ब्लॉग माझे विश्व\nचार दिवस माझे.. माझ्यासाठी\nचार दिवस माझे.. माझ्यासाठी\nजागतिकीकरणाच्या या युगात संधीची विपुलता निर्माण झाली, पण आव्हानं वाढली. मी, माझं कुटुंब, माझं कार्यक्षेत्र, माझे नातलग- यांचं व्यवस्थापनही एक दैनंदिन आव्हान बनू लागलंय. ते पेलताना महिला तर इतक्या अडकून जातात की, त्यांच्या मनाची दारं किलकिलत्या फटीतून डोकवणाऱ्या संधींचंही स्वागत करू शकत नाहीत. अनेकविध व्यवधानांनी जखडून गेलेल्या तिला, स्वत:च्या मनाची मुक्त हाक अनेकदा ऐकू येत नाही किंवा ऐकू आली तरी त्याकडे कानाडोळा करत ती आपल्या कर्तव्यतत्परतेत व्यग्र राहते. तिच्या स्वत:च्या वर्तुळातलं हे चक्राकार घुमत राहणं चालूच असतं, पण तरीही तिच्या मनाचा एक कप्पा धुंडाळत असतो नवं क्षितिज. नव्या अनुभवांचे मन प्रसन्न करणारे क्षितिजरंग. अशा उत्सुक महिलांसाठी ‘दिशा’ नामक एक शिबीर गोव्याच्या निसर्गरम्य कुशीत भरवलं जातं. ‘दिशा’चं हे दहावं वर्ष. तिला तिचं शरीर आणि मन यांच्या हाका ऐकण्याचं, त्यांना योग्य प्रतिसाद देण्याचं तंत्र आत्मसात करण्याची संधी तेथे मिळते. आपापला पैस विस्तारत, विकसित करत जाण्याचं नवं जीवनकौशल्य शिकण्याची पर्वणी तिथे लाभते. सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या प्रेरणादायी महिलांचा सहभाग आणि सहवास हे या शिबिराचं मुख्य वैशिष्टय़. उज्ज्वला आचरेकर एडवणकर या उत्साही महिलेची ही संकल्पना. ‘रस्टीक रिट्रीट’वर निसर्गसुंदर निवास आणि उज्वलाचं काटेकोर व आस्थेवाईक आयोजन हे या शिबिराचं विशेष आकर्षण. हे शिबीर १० ते १३ फेब्रुवारी २०१० या काळात भरतंय. यंदाच्या या शिबिरात संवादक आहेत- डॉ. राणी बंग, डॉ. श्यामला वनारसे, विद्या बाळ, सुषमा दातार आणि शुभदा चौकर. मनाच्या किलकिलत्या खिडक्या सताड उघडायची संधी स्वत:ला निग्रहाने मिळवून दिली तर त्या क्षितिजरंगांचं, त्या झुळकांचं मनभरून स्वागत करण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. चार दिवस स्वत:साठी सवड काढली तर जीवन समृध्द करणारी अनुभूती मिळू शकते.\nPosted by खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही at 03:44\nअशी पाखरे येती ...\nखास काही माझ्या वाचनात आलेले खास काही\nसात जन्म असतात का \nआई असं का ग केलंस\nतरुण मुलागा आणि त्याचे वडील\n>>> श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन <<...\nएक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता, व...\nनिरपराध अनुभव कथा .............\nदोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे\nचार दिवस माझे.. माझ्यासाठी\nपु ल was excellent ह्यांचे काही मजेदार किस्से\nबाई मी तुम्हाला विसरलो नाही....\nहे बाणेदार उत्तर देणारा..............\nअशाही दोघांची प्रेम कहाणी.\nवाईट गोष्टी विसरा आणि पुढे चालत राहा…\nमरून जावंसं वाटतंय’ ......कधी असा विचारआलाय का आप...\nफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..................\nएक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण...\n तिला ही इच्छा मरण हवं आहे \nऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा .......... .............\nहे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार ...\nएक सत्य कथा एकदा जरूर वाचा ....\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/translation-books-of/", "date_download": "2021-06-24T00:53:29Z", "digest": "sha1:2E6TD67SXZBR542654MUHOZM3DKAWW6D", "length": 3200, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "translation books of Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNashik News : नॅशनल बुक ट्रस्टच्या बालसाहित्य अनुवाद पुस्तकांचे प्रकाशन\nएमपीसी न्यूज - नवी दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यातर्फे बाल साहित्य मराठी अनुवाद कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यात सहभागी लेखकांच्या पुस्तकांचा प्रकाशनाचा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे नुकताच संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-24T00:54:39Z", "digest": "sha1:WQALP4VFAZYXTSBUVHP7QQWNOSZRQGSM", "length": 13239, "nlines": 179, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "बुडाल्यात जमा एका बँकेची गोष्ट", "raw_content": "\nबुडाल्यात जमा एका बँकेची गोष्ट\nकेरळमध्ये महापूर येऊन गेला आणि अगणित कागदपत्रं आणि महत्त्वाचा दस्तावेज शोधून तो नीट जपून ठेवण्याचं आणि साफसफाईचं मोलाचं काम आता सुरू आहे. अन्यथा आगामी काळात अनेक कामं ठप्प होऊ शकतात\nगोंधळ, पसारा आणि विस्मयकार दृश्यं – कुप्पपुरम तलावाच्या काठावर असंख्य गोष्टी वाळत पडल्या आहेत. अगदी एक बँकसुद्धा.\nतलावापासून अगदी ८-१० फुटावर असणारी दि कुट्टमंगलम सर्विस को-ऑपरेटिव्ह बँक अजूनही ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या तडाख्यातून सावरलेली नाही. ज्या तलावाचं पाणी बँकेत शिरलं होतं त्याच्याच काठावर आज असंख्य गोष्टी सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. काइनकारी पंचायतीची देखील तीच स्थिती आहे. कारण ओल्या झालेल्या वस्तू वाळवण्यासाठी दुसरी कोणती जागाच नाहीये. बँकेच्या खतावण्या, फाइली, करारनामे आणि महत्त्वाची कागदपत्रं सुकत आहेत.\nआजूबाजूला नजर टाकली तर मनात एकच इच्छा येते ती म्हणजे बँकेचा सगळा दस्तावेज संगणकीकृत झाला असला म्हणजे बरंय. पण तिथेच संगणकही वाळताना आणि स्वच्छ केले जात असताना पाहिले की तीही आशा डळमळीत होते. आळप्पुळा जिल्ह्याचा कुट्टनाडचा खालचा भाग समुद्र सपाटीहून कमी उंचीवर आहे. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे आलेला पूर आणि रोंरावत वाहणाऱ्या नद्यांमुळे हजारो लोकांना निवारा छावण्यांमध्ये हलवावं लागलं होतं. बहुतेक जण दोन आठवड्यांनी किंवा त्यानंतर काही काळाने पुराचा तडाखा बसलेल्या आपल्या घरांकडे परतले. अनेकांची घरं तेव्हाही पाण्याखालीच होती.\n“आमच्या इमारतीचं पुढचं दार आहे, तिथपर्यंत पाणी चढलं होतं,” रोखपाल गिरीश कुमार एच. सांगतात. आणि त्यामुळे आतल्या सगळ्या गोष्टी पाण्याखाली गेल्या. बँकेची तिजोरी खालच्या भागात, जवळ जवळ तळघरात असल्याने अजूनच पंचाईत झाली. तिजोरीचं दार आता हलेनासंच झालंय – नशीब ते अर्धवट उघडलेलं आहे. आतमध्ये जुन्या ठेवणीच्या बिडाच्या दोन तिजोऱ्या आहेत. पाण्यात राहिल्यामुळे त्यांच्यावर गंज चढल्याच्या खुणा दिसत आहेत.\nकाइनकारी गावातल्या कालव्यांच्या चिंचोळ्या काठांवर लोकांनी वाळत टाकलेल्या सामानातूव जागा शोधत आम्ही निघालो होतो. फर्निचर, सतरंज्या, फ्रीज, शाळेची पुस्तकं, मुलांच्या घरच्या अभ्यासाच्या वह्या, गोधड्या आणि कपडे. कुठे बायबल तर कुठे भगवद्गीता – अगदी किसान क्रेडीट कार्डसुद्धा.\nपण त्या सगळ्या गोंधळातही लोक हरलेले नाहीत. सगळे जण झालेली पडझड सावरून त्यातून आयुष्य मार्गी लावण्याच्या मागे आहेत. बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी तर सगळं मार्गावर आणण्यासाठी किती तरी तास खर्ची घातले असणार हे नक्की. तिजोरीच्या पातळीपर्यंत चढलेलं पाणी बाहेर काढायचं, अनेक खतावण्या आणि दस्त वाळवायचे आणि कार्यालयाची नव्याने मांडणी करायची. अर्थात, सध्या तरी त्यांना जितकं शक्य झालंय तितकंच त्यांनी केलंय. कारण हे साधं संकट नाहीये. अनेक फायली आणि खतावण्यांना बुरशीचा वास येतोय, डाग दिसायला लागलेत.\nतरीही, पुराच्या काळातही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शक्य तितक्या सगळ्या गोष्टी वाचवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी आटापिटा करून करून ५.५ किलो सोनं, बरीचशी रोकड आणि अनेक घरं-जमिनींची कागदपत्रं आळप्पुळा गावातल्या त्यांच्या जिल्हा शाखेत हलवली. बँकेचे अध्यक्ष पी. जी. सनल कुमार यांनी माझे सहकारी (आणि पारी फेलो) व्ही. शशीकुमार यांना फोनवर सांगितलं की त्यांच्याकडच्या सगळ्या खात्यांची माहिती आणि महत्त्वाच्या सगळ्या कागदपत्रांच्या नोंदी बंगळुरू इथल्या सर्वरमध्ये सुरक्षित आहेत.\nहे बाकी बरं झालं. कारण पुन्हा एकदा केरळमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे.\nकुट्टमंगलम सर्विस को-ऑपरेटिव्ह बँकेचे रोखपाल पुरानंतरच्या वाताहतीनंतर स्वतः साफसफाईचं काम करत होते\nलोखंडी मांडण्यांवर आजही असंख्य खतावण्या आणि फायली वाळत ठेवलेल्या आहेत\nबँकेच्या तिजोरीतल्या या दोन लोखंडी तिजोऱ्या आजही पुराच्या खुणा अंगी वागवतायत\nअनेक खतावण्यांवर बुरशीचे डाग दिसायला लागलेत\nस्टीलच्या कपाटांमध्ये आणि मांडण्यांवर भरून ठेवलेली कागदपत्रं, फायली, पुस्तकं आणि नोंदी बँकेच्या बाहेर, तलावापासून काही फुटाच्या अंतरावर उन्हात वाळत ठेवली आहेत\nबँकेपासून थोड्याच अंतरावर कालव्याच्या काठावर घरातलं सामान सुकतंय आणि काइनकारीचा एक रहिवासी शांतपणे तिथून नाव वल्हवत चाललाय\nकिसान क्रेडिट कार्ड ऊन खातंय. जवळच एका बायबलवर आणि भगवद्गीतेवरही तीच वेळ आलीये\nसमुद्र सपाटीच्या खाली असणाऱ्या या भागातल्या घरांमधलं सामानसुमान कालव्याच्या काठाने ठेवलंय, ते पाहत एक स्थानिक रहिवासी सायकलवर निघालाय\nन खाल्लेल्या बटाट्याचं आणि न येणाऱ्या डॉक्टरांचं गाणं\nन खाल्लेल्या बटाट्याचं आणि न येणाऱ्या डॉक्टरांचं गाणं\nपुरालाही लाजवणाऱ्या केरळच्या महिला शेतकरी\nइंग्रजांच्या सत्तेला बांध घालणारा एक निरोप्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://utubedownloader.com/mr/youtube-converter/", "date_download": "2021-06-24T00:06:12Z", "digest": "sha1:D7P3U7PPWNIZSQ6RUUOMRIMPYMCHWEKD", "length": 8157, "nlines": 36, "source_domain": "utubedownloader.com", "title": "YouTube कनवर्टर :: Utube कनवर्टर, UTUBE व्हिडिओ कनवर्टर", "raw_content": "\nYouTube एमपी 3 डाउनलोडर\nYouTube कनवर्टरमध्ये आपले स्वागत आहे\nYouTube कनवर्टर एक YouTube व्हिडिओ कन्व्हर्टर आणि YouTube व्हिडिओ डाउनलोडर वेबसाइट आहे. आपण येथे सर्व प्रकारच्या गाणी शोधू शकता आणि व्हिडिओ आणि एमपी 3 फायलींवर डाउनलोड करू शकता. पहा डाउनलोडर एक अधिकृत वेबसाइट आहे. आपण utubeDownloader.com वेबसाइट वापरत असल्यास आपण सर्व अटी आणि नियम स्वीकारत आहात.\nYouTube कनवर्टर कसा वापरावा\nशब्द किंवा YouTube व्हिडिओ दुवा परिणाम शोध कसा मिळवावा\nआपण आमच्या वेबसाइटमध्ये कोणताही ���ब्द शोधू शकता किंवा आपण शोध बारमध्ये किंवा बोलण्यासाठी YouTube व्हिडिओचा दुवा पेस्ट करून कोणत्याही स्वरूपात व्हिडिओ डाउनलोड करू शकता. व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर, आपण पुन्हा ही पद्धत पुन्हा करू शकता.\nभाषण कडून परिणाम कसा शोधावा\nप्रथम आपण मायक्रोफोन चिन्हावर क्लिक करेल. पुढे आपण कोणताही शब्द बोलू शकता. यानंतर, आपण जे काही शब्द बोललेले परिणाम दिसतील.\nप्रथम आपण डाउनलोड बटण क्लिक करा. आपण पृष्ठ डाउनलोड करण्यासाठी जाल. पुढील डाउनलोड प्रवाह निवडा. डाउनलोड बटण क्लिक करा. पुन्हा आपण व्हिडिओ किंवा ऑडिओ पाहणार असाल तर उजवे बटण क्लिक करा आणि Chhose जतन करा पर्याय म्हणून क्लिक करा.\nजलद आणि सुलभ डाउनलोड\nYouTube डाउनलोडर कोणताही शब्द शोधा किंवा YouTube व्हिडिओचा दुवा वेगवान शोधा. आणि Google, S सर्व्हरद्वारे ते खूप जलद डाउनलोड करते.\n100% सुरक्षित आणि गुळगुळीत\nडाउनलोड केलेले फाइल डाउनलोड करा 100% सुरक्षित आहे. कारण ते आपल्या डिव्हाइसवर कोणताही व्हायरस डाउनलोड करत नाही. आणि आम्ही Google सर्व्हरवरून डाउनलोड केलेला दुवा प्रदान करतो. म्हणून आपण 100% सुरक्षित आहात.\nUtubeDownloader.com कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. आपण इच्छित असलेल्या अनेक व्हिडीओ किंवा एमपी 3 फायली डाउनलोड करू शकता.\nवापरकर्त्यांना लागू असलेल्या डाउनलोड केलेल्या फायलींवर मर्यादा आहे काय\nआमच्या वेबसाइटला वापरकर्त्यांना विनामूल्य असंख्य फायलींमध्ये रूपांतरित करण्याची आणि डाउनलोड करण्याची परवानगी देते.\nसमर्थित व्हिडिओ / ऑडिओ स्वरूप कोणते आहेत\nआम्ही अनेक रूपांतरण पर्याय ऑफर करतो आणि आपल्याला एमपी 4, 3 जीपी, एमपी 3 स्वरूप डाउनलोड करण्याची परवानगी देतो. आपण इतर कोणत्याही सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय आपल्या डिव्हाइसवर त्वरित व्हिडिओ पाहू शकता.\nरुपांतरणासाठी समर्थित डिव्हाइसेस काय आहेत\nआम्ही सर्व पीसी, स्मार्टफोन आणि टॅब्लेट डिव्हाइसेसशी सुसंगत असलेली सेवा ऑफर करतो.\nAndroid मोबाइल फोनवर YouTube व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे\nआपल्या ब्राउझरवरून YouTube वर प्रवेश करा किंवा आपल्या Android डिव्हाइसवर YouTube अनुप्रयोग उघडा; त्यानंतर, आपण डाउनलोड करू इच्छित असलेल्या व्हिडिओचे URL कॉपी करा.\nURL शोध बॉक्समध्ये पेस्ट करा. आपण इच्छित असलेल्या व्हिडिओ शोधण्यासाठी आपण एक कीवर्ड देखील प्रविष्ट करू शकता.\nआपण डाउनलोड करू इच्छित स्वरूप निवडा आण�� नंतर डाउनलोड टॅप करा. काही सेकंदांनंतर, आपण फाइल डाउनलोड करू शकता.\nडाउनलोड केलेल्या फायली कुठे जतन केल्या आहेत\nआपण डाउनलोड केलेल्या फायली स्वयंचलितपणे डाउनलोड फोल्डरमध्ये किंवा आपल्या डिव्हाइसच्या डाउनलोड इतिहास विभागात जतन केल्या जातात.\nआमच्याशी संपर्क साधा | गोपनीयता धोरण | सेवा अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2018/07/21/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-24T01:13:19Z", "digest": "sha1:5GRUKU3UK2BG2QB54SOIT5AGRHK25BQT", "length": 14758, "nlines": 289, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "आषाढ महिना विठ्ठल दिवा याचा महिमा | वसुधालय", "raw_content": "\nआषाढ महिना विठ्ठल दिवा याचा महिमा\nआषाढ महिना दिवा आचा महिमा\nतारिख २१ जुलै २०१८\nयावर आपले मत नोंदवा\nब्लॉग वाल्या आजीबाई चिं रांगोळी चा महिमा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जून ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/same-will-be-planned-all-universities-state-said-uday-samant-280041", "date_download": "2021-06-24T00:43:05Z", "digest": "sha1:6MWYFKYPSWQJFQD4SZMS3YVBEAM6NUFF", "length": 20722, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी समान योजना आखणार - उदय सामंत", "raw_content": "\nफार्मसी तसेच इंजिनिअरिंग शिष्यवृत्ती संदर्भात एका विद्यार्थ्याने प्रश्‍न विचारला असता संबंधित विभागाची शिष्यवृत्ती जमा झाली नसल्यास तत्काळ सचिवांशी बोलून प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल. राज्यातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांबाबत आपण राज्यपालांच्या व कुलगुरूंच्या संपर्कात असून, त्यामुळे या ठिकाणी प्रवेशित विद्यार्थ्यांनी कसलीही भीती बाळगू नये, असे सामंत यांनी स्पष्ट केले.\nराज्यातील सर्व विद्यापीठांसाठी समान योजना आखणार - उदय सामंत\nनाशिक : आपल्या राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट असून, विविध शाखांचे विद्यार्थी सामाजिक कामात सक्रिय सहभाग घेत आहेत, याचा मनस्वी आनंद व अभिमान आहे. पालकांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शासन व शिक्षण खाते काळजी घेत आहे. त्या दृष्टीने लवकरच राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी समान योजना आखली जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.\nउदय सामंत : सकाळ-यिन फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद\n\"सकाळ' माध्यम समूहाच्या यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिन व्यासपीठाच्या फेसबुक पेजवरून विविध क्षेत्रांतील मान्यवर व राज्यभरातील तरुणाईशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. माहिती देत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्‍नांचेही निरसन केले.\nश्री. सामंत म्हणाले, की ज्या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून झाली होती, त्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही परीक्षा रद्द होणार नाहीत. आणीबाणीची परिस्थिती आगामी काळात निर्माण झाल्यास विद्यार्थिहिताच्या काय उपाययोजना आखता येतील, यासाठी कुलगुरूंची समिती नेमली आहे. विद्यार्थी मित्रांनी परीक्षा होतील, असे गृहीत धरून घरात बसून अभ्यास करणे गरजेचे आहे. काही लढाया मैदानात न जाता शांततेच्या मार्गाने लढायच्या असतात, कोरोना हे त्यांपैकीच एक आहे. या विषाणूला आपल्याला घरात बसून हरवायचे आहे.\nप्रवेशित विद्यार्थ्यांनी कसलीही भीती बाळगू नये\nफार्मसी तसेच इंजिनिअरिंग शिष्यवृत्ती संदर्भात एका विद्यार्थ्याने प्रश्‍न विचारला असता संबंधित विभागाची शिष्यवृत्ती जमा झाली नसल्यास तत्काळ सचिवांशी बोलून प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल. राज्यातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांबाबत आपण राज्यपालांच्या व कुलगुरूंच्या संपर्कात असून, त्यामुळे या ठिकाणी प्रवेशित विद्यार्थ्यांनी कसलीही भीती बाळगू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी घरात बसून या चळवळीत सहभाग घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावा, हे सांगत सामंत म्हणाले, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्हेंटिलेटर बनविण्याचे हाती घेतलेले काम माणुसकी व शैक्षणिक क्षेत्राची उंची वाढविणारे आदर्शवत आहे. कोकणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच विद्यार्थी शैक्षणिक शुल्कमाफीसंदर्भात निर्णय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत असून, त्यात उच्च तंत्रशिक्षण खाते सकारात्मक योगदान देईल, अशी ग्वाही सामंत यांनी पालकांना दिली. शैक्षणिक शुल्क प्रलंबित असेल तर यासाठी कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये व घरबसल्या प्राध्यापकांनाही आपले अनमोल योगदान देण्याची गरज आहे. आज कोरोनाविरुद्ध राष्ट्रीय सेवा योजना किंवा इतर माध्यमातून काम करत असलेली तरुणाई आपल्या उद्याच्या सुंदर भविष्याची नांदी असेल, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.\nन्यू आर्टसचे काम विद्यापीठात सर्वात सरस - कुलगुरू करमाळकर\nनगर तालुका ः कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणामध्ये आलेल्या अड्‌थळ्यांवर ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करुन नगरच्या न्यू आर्टस महाविद्यालयाने संपूर्ण विद्यापीठांमध्ये पथदर्शी काम केले आहे, असे गौरवोद्‌गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी काढले.\nसंगमनेर कॉलेज झाले स्वायत्त, विद्यार्थ्यांना ही आहे संधी\nसंगमनेर ः नॅक या राष्ट्रीय मुल्यां��न संस्थेकडून प्राप्त झालेल्या अ+ (सीजीपीए 3.58 ) या नामांकनाच्या निकषावर नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने, शैक्षणिक संगमनेर महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा दिला आहे. हा बहुमान मिळवणारे संगमनेर हे जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय ठरले आहे\nकॅम्प एज्युकेशन सोसायटी : दर्जेदार आधुनिक व्यावसायिक शिक्षणाबरोबर नोकरीचीही हमी\n‘हॉटेल मॅनेजमेन्ट’मध्ये नोकरीची १०० टक्के हमी (CESIHM) सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा अग्रक्रम लागतो. देशात व परदेशात नोकरीच्या असंख्य संधी देणारं क्षेत्र म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी. या क्षेत्राची वाढ झपाट्याने होत असल्याने यासाठी आवश्‍यक असलेल्या प\nराज्यात विद्यापीठातील ५० टक्के विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी\nअकोला : राज्यातील 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी तसेच अमरावती विद्यापीठातील 35234 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आहे. अमरावती विद्यापीठातील 49.83 टक्के विद्यार्थी यांचे भवितव्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.\nवैतरणाचा आराखडा १ की १६.५० टीएमसीचा करायचा\nनाशिक : ऊर्ध्व वैतरणा धरणातून मुकणे धरणात आणि त्यातून गोदावरी खोऱ्यात वळवणे प्रस्तावित आहे. त्यामुळे वैतरणा वळण योजनेचा आराखडा एक टीएमसीचा की भविष्यात उपलब्ध होणाऱ्या १६.५० टीएमसी पाण्यासाठी करायचा, असा प्रश्‍न जलसंपदा विभागाला पडला आहे. त्याच अनुषंगाने जलसंपदा विभागाने यासंबंधाने राज्य सर\n ब्रिटनमधील कोरोनाच्या भितीने सेट परीक्षेला 60 हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी\nसोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदांसाठी आज (रविवारी)36 वी पात्रता परीक्षा (एमएस-सेट) पार पडली. या परीक्षेसाठी महाराष्ट्र व गोव्यातील एक लाख 11 हजार 106 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दोन्ही राज्यांमधील 16 शहरांमधील 239 परीक्षा केंद्रांवर ही परीक\nचित्रपटाचे शुटिंग चालते पण अधिसभा नको; पुणे विद्यापीठाच्या भूमिकेला सदस्यांचा विरोध\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, तेथे कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. मात्र, २० मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीसाठी नियम��ंवर बोट ठेऊन ती ऑनलाइन घेण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठाने आवश्‍यक त्या परवानग्या घेऊन थेट ब\nअंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा; ऑनलाइन पद्धतीने ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत आयोजन\nनाशिक : अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नोव्हेंबरमध्ये पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे.\n'कार्यशाळाच नाही, तर विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे' पुणे विद्यापीठातील प्राध्यापक संभ्रमात\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करत द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रमात बदल केला आहे. पण यात मानवविज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी प्राध्यापकांची कार्यशाळा अद्याप घेण्यात आलेली नाही. तर, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन व\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनो, आता 'स्वयं'चे कोर्स शिकता येणार मराठीत\nपुणे : पदवी प्राप्त करताना पूरक शिक्षणासाठी 'क्रेडीट कोर्स' करणे आवश्‍यक भाग बनत असताना, त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडत आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजीसह त्यांच्या मातृभाषेतून हे शिक्षण मिळाल्यास त्यांना ही या प्रक्रियेत पुढे येता येईल, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Nagar_47.html", "date_download": "2021-06-24T00:45:00Z", "digest": "sha1:GDLFP5Q3K5626IDF2G4JM36MWJEUXVPZ", "length": 11646, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "अधिकृत प्रसिद्धीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar अधिकृत प्रसिद्धीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद\nअधिकृत प्रसिद्धीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद\nअधिकृत प्रसिद्धीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद\nअहमदनगर ः दि.17/03/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण जिल्हयातील अहमदनगर शहर आणि भिंगार शहर प्रमुख कार्यकारणी,युवक आघाडी साठी मुलाखती घेण्यात आल्या, त्यासाठी बहुजन वर्गातील तरुण युवकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ज्येष्ठ नेते जिल्हा सल्लागार जीवन पारधे यांनी इच्छुक पदाधि���ारी यांच्या मुलाखती घेतल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा सचिव बाळासाहेब कांबळे,जिल्हा संघटक फिरोज पठाण,महिला आघाडीच्या सदस्या ड.पुष्पा जेजूरकर,डॉ.अनुराधा मेचे, ड.निलंबरी गायकवाड, माथाडी कामगार युनियन जिल्हा सरचिटणीस सुनील भिंगारदिवे, रविभाऊ भिंगारदिवे,विवेक विधाते,अमर निरभवने,भूषण चव्हाण उपस्थित होते.\nयावेळी वंचित बहुजन आघाडी ची भूमिका तसेच भविष्यात पक्षाची वाटचाल कशी असावी,पक्ष वाढी साठी काय काय उपाय योजना,कोणते उपक्रम राबविले पाहिजे.यावर देखील चर्चा करण्यात आली.जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी तरुण युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करताना आपला वापर होऊ नये याची दक्षता व युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.त्यांना व्यवसायसंदर्भात मार्गदर्शन केले. व्यवसाय करताना येणारी आर्थिक अडचण यावर आपण मदत करू असे ही यावेळी ते म्हणाले. मुलाखती देण्यासाठी आलेल्या तरुण युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले. वंचित बहुजन आघाडी कडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत आहे.वंचित पक्ष हा आता एका समाजा पूर्ता मर्यादित राहिलेला नाही. इथल्या वंचित, दुर्लक्षित, शोषित, पीडित समाजासोबत, गरीब मराठा समाज आता आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वखाली काम करण्यास तयार होत आहे. तसेच भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका कोणत्याही क्षणी तारिख जाहीर होऊ शकते या पार्श्वभूमीवर विकास सुरेश चव्हाण (च., ङङइ) यांची भिंगार शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व उर्वरित कार्यकारणी लवकरच जाहीर राष्ट्रीय अध्यक्ष आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात येईल. पुढील रणनीती आखण्यात येणार आहे.\nयावेळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये होत असलेल्या पोट निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांची देखील मुलाखती घेण्यात आल्या.पोटनिवडणूक संदर्भात पक्षाची रणनीती आखण्यात आली.गेल्या वेळी पक्षाने दिलेला उमेदवार व पुरस्कृत केलेले उमेदवार यांना भारिप बहुजन महासंघ आताचा वंचित बहुजन आघाडीला तीन नंबरचे मतदान मिळाले होते. विजय वंचित बहुजन आघाडीचाच होईल असा विश्वास जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी केला.यावेळी विशाल आठवले,विकास चव्हाण,जालिंदर पंडागले, मनोज कर्डिले, भाऊ साळवे, आकाश साबळे, आकाश लोखंडे, गणेश पाडले, किरण माने, हर्षद शिर्के, अनिल शिंदे, जलाज पाडले, वैभव पारधे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_826.html", "date_download": "2021-06-23T23:21:20Z", "digest": "sha1:7TUY4QR2JOEEWCB3FNXD2SUWDW7KWT26", "length": 5179, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी", "raw_content": "\nHomeCityशिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी\nशिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी\nशिर्डी - शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी साईबाबा संस्थानचे कामगार नेते राजेंद्र जगताप, शिर्डी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विजय गायकवाड,डॉ दिपक कांदळकर,डॉ संतोष सुराशे,शिवसेना नेते कमलाकर कोते,राहता तालुका प्रमुख संजय श���ंदे, राहुल गोंदकर,जयराम कांदळकर,या प्रसंगी मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.\nदरम्यान, राजेंद्र जगताप यांची विधुत विभाग उप अभियंता पदी तसेच तालुका प्रमुख संजय शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी मयूर काटकर विश्वजित बागुल, दीपक काळे, रुपचंद काळे, संदीप काटकर, नकुल धुळसैंदर, दिलीप काटकर, सर्जेराव काळदाते, विरेश गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, जलील पठाण,संजय कदम, प्रभाकर कांदळकर, रामनाथ कांदळकर, नवनाथ विश्वासराव, कृष्णा धुमशे, पांडुरंग धुमशे, नानासाहेब धुमशे, राहुल वाघ, सतीश आहेर, राजेंद्र कोते, चंद्रकांत गायकवाड, साई काटकर, राजू घोडे, शिवराम घोडे, सुनील घोडे, अजित जगताप, सागर जगताप, महेंद्र कोते आदी उपस्थित होते.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/uri-attack/news/", "date_download": "2021-06-23T23:01:54Z", "digest": "sha1:6Y6O24RBW36BVLHFLPOZQAZ3JFOVDYDG", "length": 14699, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Uri Attack- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nपाकिस्तानकडून अजित डोवाल यांच्या जीवाला धोका NSA ने सुरक्षा वाढवली\n2016 मधील उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 मधील बालाकोट हल्ल्यानंतर डोवाल पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत\n'ए दिल है मुश्किल'ला आमचा विरोध कायम - अमेय खोपकर\n...पण शिक्षा फक्त कलाकारालाच का, प्रियांका चोप्राचा सवाल\nजवानांसोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं - अमिताभ बच्चन\n; चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा\nफवाद खाननंतर उरी हल्ल्यासंदर्भात माहीरानेही सोडले मौन\nउरी हल्ल्यातल्या शहिदांना बिग बींची सुरांची मानवंदना\nपाक कलाकारांबद्दलच्या वादानंतर अखेर फवाद खान बोलला\nपाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - अजय देवगण\nसलमान पाठोपाठ राधिकाही पाकिस्तानी कलाकारांच्या बाजूनं\nलायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका - नाना पाटेकर\nचंदू चव्हाण यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू - पर्रीकर\nइतकाच पुळका असेल तर पाकिस्तानला जा, राज ठाकरेंनी सलमानला फटकारलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2021-06-23T23:09:26Z", "digest": "sha1:IXCQGESO2NNZAHNIJFR472MHDLCVFXP6", "length": 4746, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज\nसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज\nनाव संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज\nस्वीकार २ डिसेंबर १९७१\nसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज २ डिसेंबर १९७१ रोजी स्वीकारला गेला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-23T23:04:23Z", "digest": "sha1:TXBWY4ZF6YTM7LVUFCKCEPPJIMRM5O52", "length": 8731, "nlines": 77, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "या अ श्लील अटीवर 20 ते 30 चित्रपटाची ऑफर आली होती ‘या’ अभिनेत्रीला, म्हणाली डायरेक्टरने मला अं गावरील क पडे उतरवण्यास सांगून… – NEWS UPDATE", "raw_content": "\nया अ श्लील अटीवर 20 ते 30 चित्रपटाची ऑफर आली होती ‘या’ अभिनेत्रीला, म्हणाली डायरेक्टरने मला अं गावरील क पडे उतरवण्यास सांगून…\nया अ श्लील अटीवर 20 ते 30 चित्रपटाची ऑफर आली होती ‘या’ अभिनेत्रीला, म्हणाली डायरेक्टरने मला अं गावरील क पडे उतरवण्यास सांगून…\n‘म*र्डर’ या चित्रपटाने प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने बरीच नाव कमावले पण तिला बॉलिवूडमध्ये जास्त चित्रपट मिळू शकले नाहीत. मल्लिका मुलाखतीदरम्यान तिचे जुने दिवस आठवते आणि 20 ते 30 चित्रपटांमधून तिला कसे हातातून सोडावे लागले हे तीने सांगितले.\nमल्लिका म्हणाली की जेव्हापासून मी इमरान हाश्मीबरोबर खू*न हा चित्रपट केला आहे, तेव्हापासून लोकांनी मला ‘म*र्डर’ मुलगी म्हनायला सुरुवात केली आहे. लोकांना असं वाटू लागलं की ही माझी प्रतिमा आहे. मी जीव ओतून सांगत आहे की मी या सर्व गोष्टीपासून लांब आहे. माझ्या वास्तविक जीवनाचा चित्रपटांच्या जीवनाशी काही संबंध नाही.\nमल्लिका म्हणाली मी श्रीमंत कुटुंबातील आहे. मला इंडस्ट्रीमध्ये वेगळी वागणूक दिली जायची. दिग्दर्शक मला म्हणायचे की जर तू म*र्डरसारखे चित्रपट करू शकते तर असे चित्रपट करण्यात काय अडचण आहे. म*र्डर चित्रपटात जर तुझे सर्व क*पडे का-ढून टाकण्यात आले आहेत, तर येथे तस करायला काय अडचण आहे. मल्लिका म्हणाली की मला असे सुमारे 20 ते 30 चित्रपट मिळाले होते. ज्यामध्ये मी तसले दृश्य देण्यास तयार नव्हते आणि मला सर्व चित्रपट हातातून सोडावे लागले होते.\nमल्लिका सोशल मीडियामध्ये सतत अ‍ॅक्टिव्ह असते. अलीकडेच हा*तर*स घटनेत मल्लिकाने महिलांसाठी लिहिले आहे की जोपर्यंत लोकांची मा*नसि*कता बदलत नाही तोपर्यंत महिला कधीही सु-रक्षित राहणार नाहीत.\nत्याचवेळी नेटकर्यांनी प्रतिउत्तर देताने असे लिहिले की जोपर्यंत आपल्यासारखे लोक चित्रपटांमध्ये राहतील तोपर्यंत ते ब*ला*त्का-रास आमंत्रण देत राहतील. यानंतर मल्लिकाने नेटकर्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि लिहिले की जोपर्यंत लोकांची मा*नसिक*ता बदलत नाही तोपर्यंत महिला अशा ब*ळी पडत राहतील.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद���ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/32-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2021-06-24T00:58:46Z", "digest": "sha1:KT6LGSYCI34FSBORYDMNQLBYGVDQXW2K", "length": 12216, "nlines": 82, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "32 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीने केला ध’क्कादायक खुलासा, म्हणाली कामाच्या पहिल्याच दिवशी डायरेक्टरने शेजारी झोपण्यास सांगून… – NEWS UPDATE", "raw_content": "\n32 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीने केला ध’क्कादायक खुलासा, म्हणाली कामाच्या पहिल्याच दिवशी डायरेक्टरने शेजारी झोपण्यास सांगून…\n32 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीने केला ध’क्कादायक खुलासा, म्हणाली कामाच्या पहिल्याच दिवशी डायरेक्टरने शेजारी झोपण्यास सांगून…\nबॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आज एक विशेष दर्जा या क्षेत्रात मिळविला आहे परंतु कधीकधी त्यांच्या कारकीर्दीत त्यांना का’स्टिं’ग का’उच देखील सामना करावा लागला आहे. आपण याकडे या फिल्म इंडस्ट्रीचे घृ’ णास्पद सत्य म्हणून बघू शकता. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींनी नायिका होण्याच्या स्वप्नासह चित्रपटसृष्टीकडे आल्या पण त्यांना का’स्टिं’ग का’उचचा सामना करावा लागला आहे.\nका’स्टिं’ग का’उचच्या घ’टनेची पुष्कळ अभिनेत्रींनी जाहीरपणे कबुली दिली असून त्यांनी आपले अनुभवही सांगितले आहेत. येथे आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगत आहोत जिने का’स्टिं’ग का’उच बद्दल खुलासा केला आहे.\nकाही दिवसामागे, 32 वर्षीय एका अभिनेत्रीने हा खु’लासा केला, तिने सांगितले की दिग्दर्शकाने ही अशी अट तिच्यासमोर ठेवली होती. या 32 वर्षीय अभिनेत्रीचे नाव झरीन खान आहे. ती बॉलिवूडच्या एक सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.\nजरीन खानने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबरोबर वीर चित्रपटातही काम केले आहे. पण का’स्टिं’ग का’उचने तिने जे उघड केले ते म्हणजे ती आपल्याला आतून खोल विचार करायला लावेल.झरीन खान म्हणाली, जेव्हा ती पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत आली होती, तेव्हा एकदा एका दिग्दर्शकाने तिला ति��्याबरोबर की’स घेण्याच्या सीनचा अभ्यास करण्यास सांगितले होते. पण तिने यास स्पष्टपणे नकार दिला.\nजरीनने अजून एक अनुभव सांगितला की करियरच्या सुरुवातीच्या काळातच एका चित्रपटासाठी दोन दिग्दर्शकांनी तिला तिच्याबरोबर झोपायला सांगितले होते. परंतु तिच्या म्हणण्यानुसार तिने तडजोड करण्यास साफ नकार दिला. बॉलिवूडमध्ये अनेक वेळा अशा स’मस्यांचा सामना तिला करावा लागत असल्याचे जरीने कबूल केले आहे.\nजरीन खानने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात दबंग खान सलमानच्या वीर चित्रपटातून केली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका प्र’तिसाद मिळू शकला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये जरीन खान एका फोटोमुळे चर्चेत आली होती.\nया फोटोत जरीनच्या पोटावरचे स्ट्रे’च मा’र्क दिसत होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप ट्रो’ल केले होते. त्यानंतर तिने एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हणले की, ज्या लोकांना माझ्या पोटाला काय झालंय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.\nत्यांच्यासाठी हे आहे. हे अशा व्यक्तीचं पोट आहे जिने ५० किलोहून जास्त वजन घटविले आहे. त्यामुळे ते तसं दिसतं आहे. या फोटोचे फोटोशॉप केलेलं नाही किंवा कोणतं ऑ’परेशनही केलेलं नाही. जरीन पुढे म्हणाली की, मी सत्यावर विश्वास ठेवते. ते लपवून ठेवण्यापेक्षा माझ्यातील दोषांनाही मी स्वीकारले आहे.\nएखाद्या अभिनेत्रीने स्वखुशीने का असेना श’री’र सं-बं’धांना संमती दिली असली तरी का’स्टिं’ग का’उच हे कोणत्याही परिस्थितीत वा’ईटच. पण समोरच्या व्यक्तीने दिलेले आश्वासन पाळले नाही तर अशा प्र’सं’गांची वाच्यता केली जाते तेव्हा त्याला दुटप्पीपणा म्हणायचे का हा प्रश्न निर्माण होतो.\nम्हणजेच त्या अभिनेत्रीला काम मिळाले असते तर हा विषय कोणाला कळलाच नसता असा त्याचा अर्थ होतो. पण एखादी अभिनेत्री अशा ऑ’फर धुडकावते तेव्हा देखील ती लगेच त्यावर बोलत नाही. कारण ती नवखी असते. तिला काम मिळण्याची अपेक्षा असते अशा वेळी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे पुढे काम मिळायला अडचणी येतील की काय अशी तिला भी’ती वाटते.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलिय���मुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/indurikar-maharaj-yanch-nav-astra/", "date_download": "2021-06-24T00:31:08Z", "digest": "sha1:4FWIDPBPITX7SHBSA4L7PIBE7WSGK63P", "length": 9460, "nlines": 82, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "संपूर्ण वादावर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचं नव ‘अस्त्र’ विरोधकांची झाली पंचाईत.. – NEWS UPDATE", "raw_content": "\nसंपूर्ण वादावर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचं नव ‘अस्त्र’ विरोधकांची झाली पंचाईत..\nसंपूर्ण वादावर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचं नव ‘अस्त्र’ विरोधकांची झाली पंचाईत..\nतृप्ती देसाईने इंदुरीकर महाराज्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केल्यानंतर, संपूर्ण सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकांचं सोशल मीडियावर अक्षरशः वादळ आलं आहे. इंदुरीकर महाराजांचं नाव वापरून आपल्याला प्रसिद्धी मिळेल यामुळे इंदुरीकर महाराजांवर टीका केली जात असल्याचा आरोप इंदुरीकर महाराज समर्थकांकडून केला जात आहे.\nसोशल मीडियावर फक्त #wesupportindurikarmaharaj ही हॅश टॅग ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे. तृप्ती देसाईंने फक्त प्रसिद्धी साठी इंदुरीकर महाराज यांचा नावाचा वापर केल्याचे दिसून येत आहे.\nम्हणून नगरमध्ये इंदुरीकर समर्थकांनी चलो नगरचा नारा दिला होता. पण यावर इंदुरीकरांनी आपल्या समर्थकांना लेखी आवाहन केलं आहे. चलो नगर म्हणत मोर्चा काढू नका, गर्दी जमवू नका, कायदा व सुव्यवस्था राखा, असं आवाहन इंदुरीकरांनी समर्थकांना केलं आहे.\nदरम्यान, इंदुरीकरांनी सम-विषम वादावर अस्त्र काढलं आहे. इंदुरीकरांनी वादावर भूमिका घेताना म्हटलं आहे. की, या विषयावर मी काहीच बोलणार नाही. एकंदरीत बोलायचं झालं तर इंदुरीकरांनी आता मौन अस्त्र संपूर्ण वादावर धारण केल आहे.\nयामुळे इंदुरीकरांनी या वादावर कोणत्याही प्रकारच भाष्य न केल्यामूळे, इंदुरीकर विरोधकांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराज आपल्या ठरलेल्या तारखांप्रमाणे कीर्तन करण्याचा धडाका चालूच ठेवला आहे.\nइंदुरीकर सर्व विषयांवर बोलणार आहेत, पण समविषम वादावर काहीही बोलणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे इंदुरीकरांचं ‘मौन अस्त्र’ विरोध करणाऱ्यांना घायाळ करणार असल्याचं दिसून येत आहे.\nइंदुरीकर महाराज किर्तनामध्ये सर्व विषयावर बोलणार आहे पण समविषम वादावर बोलणार नाही, अस स्पष्ट दिसत आहे. इंदुरीकर महाराज यांनी धारण केलेल्या मौन व्रतमुळे मात्र विरोधकांची पंचाईत होताना दिसत आहे.\nकाहीच वाद नसताना तृप्ती देसाईने हा वाद निर्माण केला आहे. आणि त्यामुळे हा डाव तिच्यावरच उलटला असून तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. म्हणून तिने गृहमंत्र्याची भेट घेऊन टीका टीका करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. पण अजूनही गृहमंत्री यांनी याच्यावर आपले कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.\nसांगली : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तीन महिलांना ‘या’ जिगरबाज तरुणांनी वाचवले..व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद…\nहिट असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत अक्षयने कधीच एकत्र केले नाही काम, म्हणाला अभिनेत्रीच्या ‘या’ वाईट गोष्टीमुळे….\nसिध्दूच्या मुलीला पाहिलत का दिसती इतकी बोल्ड आणि हॉ’ट की, आलीया आणि कॅटरिनालाही टाकेल मागे..\n“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…\n90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..\n‘पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://poitdpkalwan.in/success_stories", "date_download": "2021-06-23T23:24:57Z", "digest": "sha1:ZMTHDUDMQR4QDFYZRGFMFR5HWCZINJIA", "length": 4379, "nlines": 60, "source_domain": "poitdpkalwan.in", "title": "एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि. नाशिक | आदिवासी विकास विभाग", "raw_content": "\nआदिवासी युवकांना अल्युमिनियम दरवाजे व विंडोज तयार करण्याचे प्रशिक्षण देणे\nसदर योजनेत आदिवासी युवकांना अल्युमिनियम दरवाजे व विंडोज तयार करण्याचे प्रशिक्षण सन २०१६-१७ देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण उपस्थित युवकांनी यशस्वीपणे पूर्ण केले असून सदर प्रशिक्षणार्थ्यांना त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण घेतांना.\nआदिवासी युवकांना अल्युमिनियम दरवाजे व विंडोज तयार करण्याचे प्रशिक्षण देणे\nसदर योजनेत आदिवासी युवकांना अल्युमिनियम दरवाजे व विंडोज तयार करण्याचे प्रशिक्षण सन २०१६-१७ देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण उपस्थित युवकांनी यशस्वीपणे पूर्ण केले असून सदर प्रशिक्षणार्थ्यांना त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण घेतांना.\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण.\nमध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण-नाशिक रोड, कोल्हापूर फाटा (मानुर) कळवण जिल्हा नाशिक\nफोन: +९१ ०२५९२ २५०१०१\n२०२१ © एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/guardian-minister-dr-flag-hoisting-by-nitin-raut/05011630", "date_download": "2021-06-24T00:59:06Z", "digest": "sha1:X7UBPUVFCJ5MS7LSFXIBWTQUGKH3N6XD", "length": 6588, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यां��्या हस्ते ध्वजारोहण Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण\nनागपूर:- कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.\nविभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महा निरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, पोलीस अधिक्षक राकेश ओला व निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यावेळी उपस्थित होते.\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nयशवंत स्टेडियम के सामने 25 मंजिल पार्किंग -सह कमर्शियल काम्प्लेक्स\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nJune 23, 2021, Comments Off on विश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nJune 23, 2021, Comments Off on विजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/zodiac-future-11-december-2020-people-of-this-zodiac-sign-will-suddenly-have-a-better-chance-62849/", "date_download": "2021-06-23T23:28:41Z", "digest": "sha1:RRRQI3WACHOYWE3QE4KWWREHD6JMCKT7", "length": 17783, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Zodiac future 11 December 2020; People of this zodiac sign will suddenly have a better chance | राशी भविष्य दि. ११ डिसेंबर २०२०; या राशीच्या लोक��ंना अचानक चांगली संधी मिळेल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nराशी भविष्यराशी भविष्य दि. ११ डिसेंबर २०२०; या राशीच्या लोकांना अचानक चांगली संधी मिळेल\nमेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हालाही काम केल्यासारखे वाटेल. आज तुम्हाला अचानक काही चांगल्या संधी मिळू शकतात. आपण त्यांचा फायदा घेण्यासाठी तयार असले पाहिजे. अचानक मनामध्ये बदल होऊ शकतात जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. जोडीदाराच्या नात्यात सुसंगतता असेल.\nवृषभ – आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन आनंददायी असू शकते. नित्यकर्मांमुळे पैशाचा फायदा होईल. तुम्हाला मुलांचा पाठिंबा मिळू शकेल. नवीन लोकांना भेटू शकाल. नोकरीतील व्यत्यय संपतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.\nमिथुन – प्रेम जीवनात गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणाने वागू नका. नोकरी आणि व्यवसायात निष्काळजीपणाने वा घाईघाईने वागू नका. आज तुम्हाला कोणत्याही कामात अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.\nकर्क – व्यवसायातील काही नवीन योजनांवर काम सुरू होऊ शकते. जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य आणि आन��द मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला असेल. आज काही विचार पूर्ण होतील. आपण महत्त्वपूर्ण लोकांना भेटू शकता, धीर धरा. तुमचे आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्नही होईल.\nसिंह – आज तुमची काही विचारांची कामे पूर्ण होणार नाहीत. आज आपण अनेक प्रकारच्या विचारांमध्ये सामील सहभागी होऊ शकता. पैशाबाबत जपून व्यवहार करा. व्यवहार आणि गुंतवणूकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. कडू बोलू नका. आज एखादी योजना बनवू नका, जुनी कामे करा.\nकन्या – नवीन काम आणि नवीन व्यवसायाचे आज डील होऊ शकते. समस्यांवर मात कराल. आजचा दिवस चांगला असेल. कोणतीही नवीन ऑफर देखील मिळू शकते. विचारपूर्वक कार्य करणे सुरू करा. समस्या लवकरच संपेल.\nतुळ – आज आपण कोणताही निर्णय घेत नाही की कोणताही निष्कर्ष घेत नाही. स्वभावात वेगवानपणा किंवा थोडासा गुंतागुंत निर्माण होईल. दिवस तुमच्यासाठी काळजीपूर्वक राहील. तुम्ही विचारपूर्वक बोलता. जोडीदारासह ड्रायव्हिंग करताना सावधगिरी बाळगा.\nवृश्चिक – नोकरी व व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागतील, नुकसानही होऊ शकते. गोंधळ वाढू शकतो. कोणत्याही नुकसानीसाठी तयार राहा. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अस्वस्थता व गैरसोय होऊ शकते. जर काही समस्या असेल तर आपण त्यास काळजीपूर्वक सामोरे जावे.\nधनु – आपणास मित्र आणि भाऊ यांचे सहकार्य मिळेल. नवीन कामे सुरू होतील आणि नियोजित कामेही पूर्ण होतील. मालमत्तेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करेल. तुमची शक्ती वाढू शकते. आपला दिवस कौटुंबिक, वैयक्तिक जीवन आणि पैशाच्या बाबतीत व्यतीत होईल. आपल्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा.\nमकर – आज तुमच्या मनात अशांतता येऊ शकते. आज आपण जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहाल. कोणत्याही समस्येवर तोडगा निघणार नाही. काही खास कामे आज अपूर्ण असू शकतात. तुम्हाला काम केल्यासारखे वाटणार नाही. जर आपण आता व्यवसायात नवीन करार केले नाहीत तर ते चांगले आहे. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला असेल.\nकुंभ – ऑफिसमध्ये स्वतःला नियंत्रित ठेवा. पदाचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. कामाच्या ठिकाणी समस्या संपू शकतात. भविष्यातील कामांसाठी योजना बनविणे आपल्यासाठी खूप सोपे होईल. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. आपल्याला क्षमता आणि अनुभवाने कार्य करावे लागेल.\nमीन – व्यवसाय��त काहीतरी नवीन करण्याच्या चक्रात आपली समस्या वाढू शकते. आज आपल्या नोकरी आणि व्यवसायात घाई करू नका. जोखीम घेण्याचे टाळा. कोणत्याही गोष्टीबद्दल व्यावसायिक जीवनात आपला ताण वाढू शकतो. केलेल्या कामाचा कोणताही परिणाम न मिळाल्यास निराश होऊ नका.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/the-process-of-selling-35000-acres-of-land-related-to-jagannath-temple-has-started-nrms-104080/", "date_download": "2021-06-24T00:59:11Z", "digest": "sha1:DW27JQ5T3Z55AA5R7IG236QDWVISCRSM", "length": 14390, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The process of selling 35,000 acres of land related to Jagannath temple has started nrms | जगन्नाथ मंदिराशी संबंधित ३५ हजार एकर जमीन विकण्याची प्रक्रिया सुरु, या निर्णयावरुन लोकांमध्ये असंतोष | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या त��ारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nओडीसा सरकारजगन्नाथ मंदिराशी संबंधित ३५ हजार एकर जमीन विकण्याची प्रक्रिया सुरु, या निर्णयावरुन लोकांमध्ये असंतोष\nआयोगाच्या शिफारसीनुसार, राज्य सरकारच्या Approved Policy नुसार जमीन विकण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या प्रयत्नांनुसार, १२ व्या शतकातील या मंदिराच्या ६५० कोटी रुपयांच्या कोषाला २०२३ पर्यंत वाढवून १००० कोटी रुपये बनवण्याचा उद्देश आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटलं की, राज्य सरकारने मंदिराच्या जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांकडून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nभुवनेश्वर : भाजपचे आमदार मोहन मांझींच्या एका प्रश्नाला उत्तर देताना कायदा मंत्री प्रताप जेना यांनी १६ मार्चला विधानसभेत म्हटलं होतं की, तत्कालीन राज्यपाल बीडी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेल्या गेलेल्या एका कमिटीच्या शिफारसींनुसार, राज्य सरकार जगन्नाथ मंदिराच्या ३५,२७२.२३५ एकर जमीनीची संपत्ती विकण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. ओडीसा सरकारने जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित ३५ हजार एकर जमीन विकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या निर्णयावरुन सध्या लोकांमध्ये असंतोष आहे. सोशल मीडियावर #SaveJagannathTemple नावाचा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे.\nजेना यांनी म्हटलं की, आयोगाच्या शिफारसीनुसार, राज्य सरकारच्या Approved Policy नुसार जमीन विकण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या प्रयत्नांनुसार, १२ व्या शतकातील या मंदिराच्या ६५० कोटी रुपयांच्या कोषाला २०२३ पर्यंत वाढवून १००० कोटी रुपये बनवण्याचा उद्देश आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटलं की, राज्य सरकारने मंदिराच्या जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांकडून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकृषी कायदे मागे घेतले नाही, तर ..; राकेश टिकैत यांचा थेट इशारा\nप्रताप जेना यांनी म्हटलं की, ओडीसाच्या ३० मधील २४ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या जगन्नाथ मंदिराशी संबंधित ६०,४२६.९४३ एकर जमीन आहे. यामधील ३९५.२५२ एकर बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये ही जमीन आहे. मंदिर प्रशासन ३४,८७६.९८३ एकरमध्ये राईट्स ऑफ राईट्स तयार करु शकते.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/climate-change-is-the-leading-cause-of-death-in-the-elderly-ms-59856/", "date_download": "2021-06-23T23:42:57Z", "digest": "sha1:55V7XP3UDZBFED22QELLGESVI2CY7B3G", "length": 14514, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Climate change is the leading cause of death in the elderly ms | हवामान बदल ठरले वृद्धांच्या मृत्यूचे कारण, लॅन्सेट काउंटडाऊनच्या अहवालातील दावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nचिंताजनक बातमीहवामान बदल ठरले वृद्धांच्या मृत्यूचे कारण, लॅन्सेट काउंटडाऊनच्या अहवालातील दावा\nकीकडे कोरोना व्हायरस (corona virus) जगात विनाश आणत आहे तर, दुसरीकडे हवामान बदलदेखील दिवसेंदिवस प्राणघातक (Dangerous) ठरत आहेत. नुकत्याच एका अहवालात (Report) असा दावा केला गेला आहे की, गेल्या २ दशकांत उष्मामुळे झालेल्या उष्ण हवामानामुळे वृद्धांच्या मृत्यूंमध्ये (Deaths) सुमारे ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nन्यूयॉर्क : जगभरातील बऱ्याच ठिकाणी उष्णता व दुष्काळाच्या घटनाही वाढत आहेत. यामुळे जंगलातील (Jungle) वणवा, धूर (Smoke) आणि ज्वलन (Combustion) यामुळे लोकांचे फुफ्फुसे खराब होऊन मृत्यू (Death) होत आहे. हा अहवाल तयार करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की, कोविड-१९ महामारी हवामान (Environmental Changes) बदलासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते.\nएकीकडे कोरोना व्हायरस (corona virus) जगात विनाश आणत आहे तर, दुसरीकडे हवामान बदलदेखील दिवसेंदिवस प्राणघातक (Dangerous) ठरत आहेत. नुकत्याच एका अहवालात असा दावा केला गेला आहे की, गेल्या २ दशकांत उष्मामुळे झालेल्या उष्ण हवामानामुळे वृद्धांच्या मृत्यूंमध्ये सुमारे ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा दावा लॅन्सेट काउंटडाऊन अहवालात करण्यात आला आहे.\nलॅन्सेट काउंटडाऊन अहवालात हवामानातील बदल आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर संशोधन प्रकाशित करण्यात येते. हा वार्षिक अहवाल आरोग्य आणि हवामान बदलांच्या ४० माप दंडांवर संशोधन केल्यानंतर तयार होतो. या वर्षाचा अहवाल आतापर्यंतचा सर्वांत चिंताजनक अहवाल असल्याचे म्हटले जात आहे.\nउष्ण हवामानाशी संबंधित कारणास्तव जगभरात २०१८ मध्ये २.९६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये कोळसा जळाल्यापासून पीएम २.५ प्रदूषक सोडल्यामुळे ५०.००० मृत्यू झाले. ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. कारण केवळ भारतासारख्या देशांमध्येच दरवर्षी सुमारे ५ लाख लोक प्रदूषणासंबंधित समस्यांमुळे मृत्यूमुखी पडतात. यापैकी जवळपास १ लाख लोकांचा उद्योग, घरे आणि वीज प्रकल्पात कोळसा जाळल्यामुळे मृत्यू होतो.\nविरोधकांच्या भीतीमुळे सरकारचा अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा आरोप\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/video-special-song-sung-by-shankar-mahadevan-to-create-awareness-about-road-accidents-tweet-of-union-minister-nitin-gadkari-425333.html", "date_download": "2021-06-23T23:58:02Z", "digest": "sha1:HYNTO6YWNVITK26PFNJ2TJBSMS67HVKR", "length": 16383, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVideo : “ये भाई, जरा देख के चलो”, रोड सेफ्टीबाबत शंकर महादेवन यांचं खास गीत\nरस्ते अपघाताबाबत जनजागृती करण्यासाठी 'ये भाई, जरा देख के चलो' हे नवं गीतही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करणारं गीत शकर महादेवन यांनी गायलं आहे.\nमुंबई : देशातील रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यात रस्त्यांच्या योग्य निर्मितीपासून ते लोकांच्या जनजागृतीपर्यंत अने महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. त्यात आता रस्ते अपघाताबाबत जनजागृती करण्यासाठी ‘ये भाई, जरा देख के चलो’ हे नवं गीतही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायलं आहे.(Special song sung by Shankar Mahadevan to create awareness about road accidents)\nनितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. “ये भाई, जरा देख के चलो, शंकर महादेवन यांनी रस्ता सुरक्षेचं अॅन्थम गायलं आहे. आपणा सर्वांना शिकायचं आहे, जेणेकरुन एक दिवस आपण झिरो रोड अॅक्सिडेन्टपर्यंत पोहोचू शकू”, असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.\n‘ऐ भाई, ज़रा देख के चलो’\nशंकर महादेवन जी ने सड़क सुरक्षा का ऐन्थम गाया है हम सभी को सीखना है ताकि एक दिन हम ‘ज़ीरो रोड ऐक्सिडेंट’ तक पहुँच सकें हम सभी को सीखना है ताकि एक दिन हम ‘ज़ीरो रोड ऐक्सिडेंट’ तक पहुँच स��ें\nअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार\nरस्ते अपघात ही भारतातील एक गंभीर समस्या आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. सध्याच्या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक दिवशी रस्ते अपघातात 415 लोकांचा मृत्यू होतो. 2030 पर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर भारतात रस्ते अपघातांमुळे 6.7 लाख लोकांचा मृत्यू झालेला असेल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय.\nत्यामुळे आगामी काळात रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक धोरण आखले आहे. त्यानुसार 2025 पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितलं होतं.\nNarendra Modi : पंतप्रधानांना शोधण्यासाठी बंगालला जावं काय काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारताच मोदी लोकसभेत हजर\nजीवाजी विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी पाहत होते पॉर्न, 2 महिलांचाही समावेश\nVideo | नागपुरातील मनपाच्या बसेस सीएनजीवर आणण्यासाठी प्रयत्न करणार : नितीन गडकरी\nMahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व\nअध्यात्म 5 days ago\nVideo | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय \nट्रेंडिंग 6 days ago\nNitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला कॉन्ट्रॅक्टरचा समाचार\nVIDEO: कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेत भ**गिरी केली नाही, त्यांच्याकडून झाडं लावून घ्या : नितीन गडकरी\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/4370/", "date_download": "2021-06-24T01:00:07Z", "digest": "sha1:MQ2UTT2VQXZAIPGENBEGYRVH3BKTKC54", "length": 12367, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात 380 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nनांदेड जिल्ह्यात 380 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू\nनांदेड दि. 2 :- बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 115 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 380 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 123 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 257 बाधित आले.\nआजच्या एकुण 1 हजार 614 अहवालापैकी 1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आत��� 7 हजार 407 एवढी झाली असून यातील 4 हजार 777 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 67.14 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 337 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 249 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.\nसोमवार 31 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील हिंगोली गेट नांदेड येथील 64 वर्षाचा एका पुरुषाचा, तरोडा नांदेड येथील 68 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे तर मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी मगनपुरा नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर पोलीस कॉलनी नांदेड येथे 53 वर्षाचा एक पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल, नांदेड येथे तर बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी तरोडा नांदेड येथे 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर कासराळी बिलोली येथील 60 वर्षाच्या एक पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 243 झाली आहे.\nआज बरे झालेल्या 115 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 123 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 257 बाधित आढळले.जिल्ह्यात 2 हजार 337 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.\nजिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 52 हजार 54,घेतलेले स्वॅब- 49 हजार 936,निगेटिव्ह स्वॅब- 40 हजार 488,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 380,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7 हजार 407,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-17,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,एकूण मृत्यू संख्या- 243,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 777,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 337,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 375, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 249.\n← पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांचे निधन\nपरभणी जिल्ह्यात 1480 रुग्णांवर उपचार सुरू, 66 रुग्णांची वाढ →\nजालना जिल्ह्यात 19 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nकेंद्र सरकार 18 वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांना मोफत लस प्रदान करणार-पंतप्रधान\nलसीच्या उपलब्धतेची मर्यादा, त्यामुळे नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्��ांचे आवाहन\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/balgruh/", "date_download": "2021-06-24T00:19:32Z", "digest": "sha1:3SWB3RQCLO7JHDFRDPO3COSHBF4NLAMU", "length": 6950, "nlines": 71, "source_domain": "aajdinank.com", "title": "Balgruh Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nबालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल – ॲड.यशोमती ठाकूर\nमुंबई ,८ जून /प्रतिनिधी:-शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांची देखरेख तसेच त्यांची दत्तक विधान प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल,\nकोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा\nसंस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकची २ वर्षे राहता येणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मुंबई ,३० एप्रिल\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-06-24T01:03:43Z", "digest": "sha1:LNTOB5C7M7IFJUN7DRX2IZLVC45OBLEU", "length": 4766, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रीमा मल्होत्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nरीमा मल्होत्रा (ऑक्टोबर १७, १९८० - हयात) ही भारतीय महिला क्रिकेटखेळाडू आहे. भारतीय राष्ट्रीय संघाकडून तिने एकदिवसीय व ट्वेंटी-२० सामन्यांत भाग घेतला आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी व लेगस्पिन गोलंदाजी करू शकणारी अष्टपैलू खेळाडू आहे.\nक्रिकइन्फो.कॉम - रीमा मल्होत्रा हिची प्रोफाइल व कारकिर्दीची आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nभारत संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक\n१ गोस्वामी (ना.) • २ शर्मा (उना) • ३ चोप्रा • ४ देशपांडे (य) • ५ धर • ६ कामिनी • ७ कौर • ८ मल्होत्रा • ९ नायडू • १० नाईक (य) • ११ प्रधान • १२ राज • १३ राउत • १४ रॉय • १५ सुलताना\nभारताच्या महिला क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/category/personalities/?filter_by=random_posts", "date_download": "2021-06-24T00:27:30Z", "digest": "sha1:FGXEYYOHQCYFZEFAOB4EVI73MIEPCCXK", "length": 16140, "nlines": 219, "source_domain": "talukadapoli.com", "title": "व्यक्तिमत्वे | Taluka Dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nव्यक्���िमत्वे तालुका दापोली - October 7, 2018\nकेशवसुत यांचा जन्म मालगुंड गावी, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत वाद असल्यामुळे १५ मार्च १८६६ व ७ ऑक्टोबर १८६६ अशा दोन तारखा समोर...\nदापोलीचे विद्यामहर्षी – माहितीपट\nमहर्षी कर्वे तालुका दापोली - October 31, 2017\nतालुका दापोली प्रस्तुत 'दापोलीचे विद्यामहर्षी' – माहितीपट याचा trailer\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nव्यक्तिमत्वे तालुका दापोली - May 7, 2018\nआधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी घटना म्हणजे पेशवाईचा अस्त आणि इंग्रजी राजवटीचा उदय. भारतीय जनमानसावर असलेला धर्म-अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा...\nमहर्षी कर्वे तालुका दापोली - October 31, 2017\nअमिता वझे महर्षी कर्वे स्मृतीस्थळा बद्दल आणि महर्षी कर्वेंच्या कार्याबद्दल माहिती देताना.\nकोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nव्यक्तिमत्वे तालुका दापोली - August 10, 2018\nक्रांतिवीर देशभक्त कै. भार्गव महादेव फाटक उर्फ बाबा फाटक यांचा जन्म २६ जानेवारी १९११ साली जालगाव तालुका दापोली येथे दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला....\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nव्यक्तिमत्वे तालुका दापोली - August 14, 2018\nदापोली तालुक्याचे पहिले आमदार ‘सुडकोजी बाबुराव खेडेकर’ म्हणजेच “दादासाहेब खेडेकर”. यांचा जन्म ९ जुलै १९१० रोजी खेड (जि.रत्नागिरी) येथे चर्मकार कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे...\nबाबा फाटक तालुका दापोली - October 31, 2017\nदापोलीतील स्वातंत्र्य सैनिक बाबा फाटक यांच्या घराला तालुका दापोलीच्या दिलेली भेट आणि त्याची माहिती - फोटो संग्रह\nमहर्षी कर्वे स्मृतिस्थळ – मुरुड\nकोणत्याही दृष्ट्या आणि युगपुरुषाचे विचारपुढे सरकण्याची आवश्यक असतात. त्या प्रेरणादायी विचारांतगर्त कृतघ्यनतेने काम करणारे कार्यवाहक. महर्षी धोंडो केशव कर्वे याच कार्य आणि विचार यांच्या मूळ गावी पुढे नेण्याचा वसा उचलला आहे. वझे कुटुंबीयांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील मुरुड हे अण्णाच मूळगाव. तेथील वझे कुटुंबीयांनी आपल्या राहत्या घरी अण्णाचा स्मृती स्थळ उभारलं आहे.\nदापोलीचे विद्यामहर्षी – महर्षी कर्वे\nदापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्हाय���ा हवे. कारण इथल्या पावन भूमीने अनेक नवंरत्न , अनेक युगपुरुष देशाला दिले आहेत. ज्यांच्या कार्याचा गौरव निव्वळ भारतभर नव्हे तर जगभर आहे असे त्याचं महात्म्यांपैकी एक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्राचे लाडके अण्णा कर्वेच मूळ जन्मस्थान त्यांच आजोळ शेरवली.\nमहर्षी कर्वे वाचनालय – मुरुड\nभारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा वैचारिक वारसा घेऊन चालणार न्यानाच एक सदावर्त म्हणजे दापोलीतील मुरुड गावचा महर्षी कर्वे ग्रंधालय. दुर्गा देवी मंदिर परिसरात मुरुड प्राथमिक शाळेसमोर असलेलं हे ग्रंधालय अत्यंत जून आहे. या ग्रंधालयाची वास्तू पाहताच तिने किती दशक ओलांडली असावीत याचा अंदाज येतो. सन १९७५ पासून श्री यशवंत शंकर घाग गुरुजी तिथले कार्यवाहक असले तरी त्याचा म्हणण्यानुसार हि वस्तू आजवर टिकली आहे.\nतालुका दापोली - June 6, 2021\nइ. स. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस सय्यद हमीद अमरुद्दीन नावाचे एक मुसलमान धर्मोपदेशक कर्नाटकातून थेट दाभोळपासून अर्ध्या मैलावर असलेल्या देर्देच्या डोंगरावर घोड्यावरुन आले. त्याच्या सोबत...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nटाळसुरे येथील पांडवकालीन लेणी\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/negligence-in-corona-prevention-notice-issued-to-9-zp-officersnrpd-105311/", "date_download": "2021-06-24T00:23:27Z", "digest": "sha1:YYUWNO7TCGYULAVMTJQGGY5MDSLTDNNF", "length": 16575, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Negligence in corona prevention; Notice issued to 9 ZP officersnrpd | कोरोना प्रतिबंधात हलगर्जीपणा; जि.प.च्या ९ अधिकाऱ्यांना नोटीसा जारी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nसोलापूरकोरोना प्रतिबंधात हलगर्जीपणा; जि.प.च्या ९ अधिकाऱ्यांना नोटीसा जारी\nतालुकास्तरावर समिती गठित करुन इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्रीय सहभाग घेऊन ग्रामस्तरीय पथकामार्फत सदर पॉझीटीव्ह रुग्णांच्या सहवासितांचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.यासाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी समन्वय अधिकारी म्हणून काम करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते.\nसोलापूर:जिल्ह्यात कोविड १९ रुग्णांच्या सहवासितांचा प्रभावीपणे शोध घेण्याचे प्रमाण अत्यंत असमाधानकारक व कोविड १९ बाधित दर जास्त असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील ९ गट विकास अधिकारी व ५ तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कामात हलगर्जी व निष्काळपणा दाखविल्याबद्दल कारणे दाखवा नोटिस बजावून २४ तासांच्या आत तात्काळ खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.कोरोनावर मात करुन आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे कोरोना प्रतिबंधक कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारावाई मोडमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे.\nसध्या कोविड १९ चा प्रसार वेगाने वाढत आहे.परंतु ४ मार्च २०२१ ते १८ मार्च २०२१ या पंधरा दिवसामध्ये कोविड १९ सहवासितांचा शोध घेण्याचे काम प्रभावीपणे केले नसल्याचे दिसून येत आहे. तालुकास्तरावर समिती गठित करुन इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्रीय सहभाग घेऊन ग्रामस्तरीय पथकामार्फत सदर पॉझीटीव्ह रुग्णांच्या सहवासितांचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.यासाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी समन्वय अधिकारी म्हणून काम करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते.\nप्रत्येक तालुक्यातील बाधित व्यक्तीच्या सहवासितांचा शोध घेणेसाठी पर्यवेक्षिय पथकामार्फत सदरील कार्याचा आढावा समन्वय अधिकारी यांनी नियमितपणे घेणे आवश्यक होते. जेणेकरुन कोविड १९ च्या चाचण्यांच्या प्रमाणात वाढ होऊन कोरोनाची साखळी खंडित होण्यास मदत होईल.परिणामी व्यक्तींचा शोध वेळीच लागल्याने जिल्ह्यातील मृत्यू दर कमी होईल. अशा प्रकारच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु सदर कामात वरिष्ठांचे आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे.कोविड १९ साथरोग प्रतिबंधाचे काम करताना अत्यंत निष्काळपणा केल्याचे निदर्शनास आल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई का करु नये व कर्तव्यात कसूर केले म्हणून म.ना.से.(वर्तवणूक) नियम १९७९ मधील ०३ चा भंग केल्याने शिस्तभंगाईची कारवाई का करण्यात येऊ नये व कर्तव्यात कसूर केले म्हणून म.ना.से.(वर्तवणूक) नियम १९७९ मधील ०३ चा भंग केल्याने शिस्तभंगाईची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा नोटिस मिळालेपासून २४ तासाच्या आत सादर करावा.\nसदर खुलासा मुदतीत व समाधानकारकपणे प्राप्त न झालेस शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या नोटिसमध्ये देण्यात आला आहे.सदर नोटिस पंढरपूर , दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर , मंगळवेढा , माळशिरस , माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट या ९ तालुक्याच्या गट विकास अधिकारी व करमाळा , माढा , बार्शी , मोहोळ व दक्षिण सोलापूर या ५ तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, ���र अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/02/ahmednagar_119.html", "date_download": "2021-06-24T00:06:24Z", "digest": "sha1:I6FYPUQQDMSR4IMFC4IBW4VUC46JUZRS", "length": 7850, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "संत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : सभापती उमेश परहर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking संत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : सभापती उमेश परहर\nसंत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : सभापती उमेश परहर\nसंत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : सभापती उमेश परहर\nअहमदनगर ः समता, बंधुता व एकात्मता या विचारांतून समाजाला दिशा देणारे महान संत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे. अनेक वर्षांपूर्वी समाजात असलेली अंधश्रध्दा दूर करून त्यांनी समाजाला नवे विचार दिले. भजन, किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, परंपरावर प्रहार केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही संत रविदास महाराज यांच्या विचारांचा मोठा प्रभाव राहिला. डा.आंबेडकर यांनी आपला द अनटचेबल हा ग्रंथही संत रविदास यांनाच समर्पित केला. राज्य शासनाने संत रविदास महाराज यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन जि.प.समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी केले.\nराज्य शासनाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी होत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेत संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सभापती परहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी प्रा.गुलाब सय्यद, सहदेव निंभोरे, समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, प्रमोद साळवे, शशिकांत रासकर आदी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%81-21/", "date_download": "2021-06-24T00:49:59Z", "digest": "sha1:B2OGVIBXKVI5SUWUM5D5GLML66SL7SCP", "length": 11563, "nlines": 107, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक - साहित्य एवं कला विमर्श इन्द्रधनुष्य", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक\n☆ इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆\nएका वर्षाचे महत्त्व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला विचारावे, एका महिन्याचे महत्त्व मातृत्वाच्या वाटेवर असलेल्या महिलेला विचारावे, एका सप्ताहाचे महत्त्व साप्ताहिकाच्या संपादकास विचारावे,एका दिवसाचे महत्त्व मजुरी न मिळालेल्या मजुरास विचारावे, एका तासाचे महत्त्व आपले अर्धे राज्य देऊन एक तास मृत्यू लांबविण्याचा आग्रह धरणाऱ्या सिकंदराला विचारावे, एका मिनिटाचे महत्त्व वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळण्याच्या एक मिनिट आधी सुरक्षितपणे बाहेर पडणाऱ्या भाग्यवंताला विचारावे आणि एका सेकंदाचे महत्त्व केवळ एका सेकंदामुळे सुवर्णपदक न मिळू शकलेल्या ऑलिंपिकमधील धाव स्पर्धकाला विचारावे.\nसंग्राहक – श्रीमती अनुराधा फाटक\n≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈\nप्रिय मित्रो, 💐 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज आपके लिए प्रस्तुत है सर्वोत्कृष्ट सकारात्मक साहित्य 💐 कृपया आत्मसात करें 🙏🙏 – >>हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 94 – मानसून की पहली बूंदे…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆ English Literature – Stories – ☆ Kosi Sutluj Express ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆ हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज ☆ हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆ हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उ��्ज्वला केळकर ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 💐\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ सनम्र निवेदन ☆ हेमन्त बावनकर\nई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ निवेदन ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #94 – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’\nहिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – निश्चय ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ बच्चे ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका)\nहिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं #77 – 15 – जिम उर्फ़ जेम्स एडवर्ड कार्बेट ☆ श्री अरुण कुमार डनायक\nहिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 45 ☆ मौत से रूबरू ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (66-70) ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/02/ahmednagar_822.html", "date_download": "2021-06-24T01:10:18Z", "digest": "sha1:JIFQLTWAA4PJR4C63H5FNW4MA6E4KAP3", "length": 10265, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "भिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्तींचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking भिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्तींचा सत्कार\nभिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्तींचा सत्कार\nभिंगारमध्ये केंद्र ��रकारच्या योजनांच्या लाभार्तींचा सत्कार\nडॉ. राजेंद्र फडके यांच्या उपस्थितीत बूथ रचना बैठक संपन्न\nअहमदनगर ः ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत भिंगार भाजपाची बूथ रचना बैठक झाली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, भिंगर मंडल अध्यक्ष वसंत राठोड, शहर जिल्हाउपाध्यक्ष सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत डॉ.राजेंद्र फडके यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे, मुद्रा लोन योजनेचे व उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी डॉ.राजेंद्र फडके म्हणाले, बूथ रचना हा भाजपचा पाया आहे. याच पायावर संपूर्ण देशात भाजपाचे कामकाज होत आहे. त्यामुळे प्रत्तेक शहरात, मंडला मध्ये बूथ रचना उत्कृष्ठपणे व्हावी यासाठी सर्व पादाधीकारींनी लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील सर्व जनतेच्या उद्धारासाठी शेकडो लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जनते पर्यत योजना पोचवण्याचे काम बूथ रचनेद्वारे व्हावे यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भिंगार मध्ये भाजपाच्या माध्यमातून योजनांची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.\nयावेळी शहर अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड यांनी प्रसाताविकात कामाची माहिती देतांना सांगितले, भिंगारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी बजावणी साठी काम केले जात आहे. आत्तापर्यंत हजारो सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. शासकीय कर्मचारी व बँकेच्या कर्मचारी जनतेची अडवणूक करत असहकार्य कारभारा विरोधात थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्याने जनतेला न्याय मिळवून दिला आहे. यावेळी शहर कार्यकारीणी सदस्य लक्ष्मीकांत तिवारी, सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, दिपक फळे, छत्तुशेठ मेवानी, अतुल मुनोत, संजय स्वामी, श्रीमती रॉक, कृष्णा पारेकर, राजेश फुलारे, संजय सदलापूरकर, कार्तिक जाधव, किरण सपकाळ, नाफीसा नगरवाला ��� कार्यकर्ते उपस्थित होते. दिपक फळे यांनी आभार मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/50_22.html", "date_download": "2021-06-23T23:48:29Z", "digest": "sha1:LDVVGRA3MT3TXMMK2F6CBCOBGPYNZWUF", "length": 7598, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कोविडमुळे रुग्णवाहिकांना दररोज मोफत 50 लिटर पेट्रोल-डिझेल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar कोविडमुळे रुग्णवाहिकांना दररोज मोफत 50 लिटर पेट्रोल-डिझेल\nकोविडमुळे रुग्णवाहिकांना दररोज मोफत 50 लिटर पेट्रोल-डिझेल\nकोविडमुळे रुग्णवाहिकांना दररोज मोफत 50 लिटर पेट्रोल-डिझेल\nरिलायन्स पेट्रोलपंपाचा अभिनव व उपयुक्त उपक्रम\nअहमदनगर ः रिलायन्स पेट्रोल पंपाच्यावतीने कोरोना काळात सेवा देणार्‍या सर्व रुग्णवाहिका यासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतुक करणार्‍या वाहनांना दररोज 50 लिटर डिझेल अथवा पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आली असल्याची माहिती मिरजगाव रिलायन्स पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक डॉ संतोष गुरसुळे यांनी दिली. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड मार्फत मोफत इंधन देण्याचा उपक्रम देशभर राबविला जात आहे त्याचा फायदा रोज नगर शहर सह जिल्ह्यातील रुग्णवाहिका घेत आहेत आज या उपक्रमाची पाहणी प्रांताधिकारी अर्चना नष्ठे , नानासाहेब आगळे तहसीलदार, झळ यादव साहेब ,इऊज गोविंद जाधव 108 ऍम्बुलन्सच्या जिल्हा व्यवस्थापिका कांचन बिडवे यांनी केली यावेळी पंप मॅनेजर संतोष गुरसुले व सर्व पंप स्टाफ उपस्तिथ होता यावेळी सर्व अधिकार्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दि 15 मे पासून अनेक रुग्णवाहिका आणि आपत्कालीन काळात सेवा देणारे वाहन याचा लाभ घेत असल्याची माहिती व्यवस्थापक डॉ संतोष गुरसुळे, विभागीय व्यवस्थापक अभिजीत गिजगे यांनी दिली आहे.\nटीम नगरी दवंडी at May 22, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/goat-market-in-nagpur-next-to-symbiosis-quarantine-center-starts-from-today/05092053", "date_download": "2021-06-24T00:40:43Z", "digest": "sha1:XHK7DE63PHEHATZBFKWSXM43347SIFFN", "length": 11092, "nlines": 61, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सिम्बॉयसिस कोरेनटाईन केंद्राचा बाजूलाच नागपूरातील बकरा मंडी आजपासून सुरू Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसिम्बॉयसिस कोरेनटाईन केंद्राचा बाजूलाच नागपूरातील बकरा मंडी आजपासून सुरू\n– बकरा मंडीला स्थानिकांचा तीव्र विरोध, लॉक डाऊन तोडून नागरिकांचा विरोध\nनागपुर-नागपुरातील वाठोडा परिसरातील सिंबोयसिस विद्यापीठ येथे तब्बल 600 च्या वर कोरोना संशयितांना ठेवल्या गेले आहे त्यामुळे आधीच दहशतीत असलेल्या नागरिकांना मनपा च्या हुक़ूमशाही निर्णयाने धक्का बसला आहे त्यामुळे आधीच दहशतीत असलेल्या नागरिकांना मनपा च्या हुक़ूमशाही निर्णयाने धक्का बसला आहे चक्क कोरेनटाईन सेंटर च्या बाजुलाच नागपुरातील सर्वात मोठी मोमिनपुरातील बकरा मंडी येथे आज पासून सुरु करण्यात आल्याने परिसरात एकच रोष निर्माण झाला आहे चक्क कोरेनटाईन सेंटर च्या बाजुलाच नागपुरातील सर्वात मोठी मोमिनपुरातील बकरा मंडी येथे आज पासून सुरु करण्यात आल्याने परिसरात एकच रोष निर्माण झाला आहे त्यामुळे या बकरा मंडीला विरोध करण्यासाठी आज शेकडो लोक लॉकडाउन नियम तोडून रस्त्यावर आल्याने वाठोडा पोलिस आणि प्रशासनाला सर्व काम बाजूला सोडून घटनास्थळावर धाव घ्यावी लागली \nयेथे काही काळ तणावाची परिस्थिति निर्माण झाली होती बकरा मंडी ला सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांच्या विरोध असल्याने वाठोडा, चैतनेश्वर नगर, राधाकृष्ण नगर, तरोडी,बिडगाव ची जनता एकत्र आली आणि बकरा मंडीला विरोध करण्यात आला बकरा मंडी ला सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांच्या विरोध असल्याने वाठोडा, चैतनेश्वर नगर, राधाकृष्ण नगर, तरोडी,बिडगाव ची जनता एकत्र आली आणि बकरा मंडीला विरोध करण्यात आला या प्रकाराची माहिती होताच स्वामींनारायन मंदिराशी जडलेले जैन समाजाचे प्रतिनिधिही तेथे पोहचले आणि त्यांनीही तीव्र विरोध केला या प्रकाराची माहिती होताच स्वामींनारायन मंदिराशी जडलेले जैन समाजाचे प्रतिनिधिही तेथे पोहचले आणि त्यांनीही तीव्र विरोध केला यावेळी तणाव वाढत असल्याने नेहरू नगर च्या सहायक आयुक्त स्नेहा करपे, वाठोडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर पोहचले \nलॉक डाऊन च्या नियमाची कडक अंमलबजावणी आणि सिम्बॉयसिस कोरेनटाईन सेंटर व्यवस्थित सुरू ठेवण्याचे लक्ष्य समोर ठेवीत सहायक आयुक्त स्नेहा करपे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी मध्यस्थी करीत लोकांना शांत करून तणावाची परिस्थिती निवळली ..विशेष म्हणजे बाजूलाच असलेल्या हिवरीनगर येथील भाजप नगरसेविका कांता रारोकर यांचे परिवारातील तसेच भाजप युवा मोर्चा चे कार्यकर्ते बाल्या रारोकर हे मटण चा व्यवसाय करतात आणि त्यामुळे नागरसेविकांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मदतीने मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना मोमीनपुरा हॉटस्पॉट चे कारण देत मोमीनपुरातील बकरा मंडी वाठोडा ला लॉक डाऊन च्या कालावधीकरिता स्थानांतरित करण्याची मागणी केली होती \nया मागणी नुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आदेश काढीत वाठोडा येथे बकरा मंडीला सुरू करण्याची परवानगी दिली परंतु येथील शेकडो नागरिकांनी पहिल्याच दिवशी तीव्र विरोध केल्याने आणि येत्या मंगळवारी भरणारी बकरा मंडी हाणून पाडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे परंतु येथील शेकडो नागरिकांनी पहिल्याच दिवशी तीव्र विरोध केल्याने आणि येत्या मंगळवारी भरणारी बकरा मंडी हाणून पाडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे बकरा मंडी मुळे पूर्व नागपूरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे \nमनपा नागरिकांना एकीकडे घरी राहण्याच्या सूचना देत असले तरी ,मनपाच्या अजब निर्णयाने नागरिकांना लॉक डाउन तोडून रस्त्यावर येण्याची वेळ आणली जात आहे अशी भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nयशवंत स्टेडियम के सामने 25 मंजिल पार्किंग -सह कमर्शियल काम्प्लेक्स\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nJune 23, 2021, Comments Off on विश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nJune 23, 2021, Comments Off on विजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्���ासघात, तात्काळ राजीनामा द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://ahmdngr.com/archives/523", "date_download": "2021-06-24T00:53:05Z", "digest": "sha1:KCVLTO6M6PQVCA2JO42RQDFJANNLH4KN", "length": 15251, "nlines": 41, "source_domain": "ahmdngr.com", "title": "बँकांचे खासगीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर – AHMDNGR", "raw_content": "\nबँकांचे खासगीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर\nप्रकाश केसरी 16 May 2021 Leave a Comment on बँकांचे खासगीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पीककर्ज वाटली आहेत ४.५० लाख कोटी रुपये, म्हणजे ८६.६ टक्के. तर खासगी क्षेत्रातील बँकांनी पीककर्ज वाटली आहेत फक्त ७२,८९३ कोटी रुपये, म्हणजे १३.९४ टक्के. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण झाले तर या शेतकऱ्यांना वाली तो कोण\nदेशात व्यापारी बँकांच्या ग्रामीण भागात एकूण शाखा आहेत ५१७५२, त्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा आहेत ४४,१४६ म्हणजे ८५.३० टक्के तर खासगी क्षेत्रातील बँकांच्या शाखा आहेत ७६०६ म्हणजे १४.७० टक्के. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण झाले तर बँका खेडे विभागातून काढता पाय घेतील. मग खेडे विभागाला वाली तो कोण देशात व्यापारी बँकांनी वाटलेली कर्ज रक्कम आहे १०५.१८ लाख कोटी रुपये यातील छोट्या माणसाला वाटलेली छोटी कर्ज म्हणजे रुपये दोन लाख रकमेपेक्षा कमी रकमेची कर्ज आहेत ९.२३ लाख कोटी रुपये म्हणजे ८.७८ टक्के ज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वाटलेली कर्ज आहेत ५.८६ लाख कोटी रुपये म्हणजे ६३.२६ टक्के. खाजगी क्षेत्रातील बँकांनी छोट्या माणसाला वाटलेली छोटी कर्ज आहेत ३.३७ लाख कोटी रुपये म्हणजे ३६.७४ टक्के. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण झाले तर या छोट्या माणसाला वाली तो कोण\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ९७ टक्के जनधन खाती, ९८ टक्के पेन्शन खाती, ९८ टक्के खाती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची तर ८० टक्के प्रधानमंत्री पीक विमा योजनेची, ९५ टक्के प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाची, ९५ टक्के प्रधानमंत्री पीककर्ज योजनेची, ९८ टक्के फेरीवाल्यांसाठीच्या स्वनिधी कर्ज योजनेची तर ८० टक्के शैक्षणिक कर्ज योजनेची तर महामारीच्या काळात ताबडतोपीच्या कर्ज योजनेत ९० टक्के छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योग व्यावसायिकांना वाटलेली कर्ज खाती उघडली आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या अनुपस्थिती हे का शक्य झाले असते सार्वजनिक क्षे���्रातील बँकांचे खाजगीकरण झाले तर या सामान्यजनांना वाली तो कोण\nस्वयम सहाय्यता बचत गटांनी मोठी क्रांती घडवून आणली आहे. विशेष करून महिला बचत गटांनी. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ९४,२९१ कोटी बचत गटांना म्हणजे ८७.२५ टक्के बचत गटांना कर्ज वाटली आहेत तर खाजगी क्षेत्रातील बँकांनी फक्त ७२४० कोटी म्हणजे ६.७ टक्के बचत गटांना कर्ज वाटली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण झाले तर या बचत गटांना वाली तो कोण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पीककर्ज वाटली आहेत ४.५० लाख कोटी रुपये म्हणजे ८६.६ टक्के तर खासगी क्षेत्रातील बँकांनी पीककर्ज वाटली आहेत फक्त ७२,८९३ कोटी रुपये म्हणजे १३.९४ टक्के. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण झाले तर या शेतकऱ्यांना वाली तो कोण\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहक सेवेत सुधारणा व्हायलाच हवी पण आपणास माहीत आहे काय २०१५ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा होत्या ८५,८९५ तर व्यवसाय होता १२६.७१ लाख कोटी रुपये तर कर्मचारी संख्या होती ८.५९ लाख. तर २०२० मध्ये शाखा झाल्या होत्या ८९,४६३ तर व्यवसाय १५२.१९ लाख कोटी रुपये तर कर्मचारी संख्या झाली आहे ७.९० लाख म्हणजे एकूण ७० हजारांनी कर्मचारी संख्या घटली आहे.\nहाच तो काळ आहे ज्या काळात बँकांनी जनधनची ४२ कोटी खाती उघडली, ती खाती आधारशी जोडली, या खात्यांना रूपे कार्ड वाटले, या खात्यातून सर्व प्रकारच्या अनुदानाचे वाटप केले, त्यांना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लागू केल्या. मग त्यांना अटल पेन्शन योजना लागू केली. सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुद्रा योजना लागू केली. याशिवाय प्रधानमंत्री घरबांधणी कर्ज योजना राबवली. उद्योग आणि व्यावसायिकांसाठी मेक इन इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया या योजना राबवल्या. याचा अर्थ एकीकडे शाखा वाढल्या, व्यवसाय वाढला, योजना वाढल्या आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली. ओघानेच कामाचा बोजा वाढला. त्यामुळे ग्राहक सेवेवर त्याचा अनिष्ट परिणाम झाला. यासाठी आवश्यकता आहे ती नोकर भरतीची, अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आणि असे केले तर जरूर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहक सेवेत सुधारणा होऊ शकते. परंतु सरकार या बँकांना, त्याच्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या लेखी बदनाम करून हे खासगीकरण करू पाहत आहे. सरकारचा हा कुटील डाव जनतेने ओळखायला हवा आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरण विरोधी जन अभियानाला साथ द्यायला हवी तर आणि तरच हे बँकिंग सार्वजनिक क्षेत्रात राहील आणि सामान्यांच्या हिताचे रक्षण होईल.\nसार्वजनिक क्षेत्रातील बँका ९० लाख कोटी रुपये ठेवी आणि ६० लाख कोटी रुपये कर्जाचा व्यवसाय सांभाळतात. या बँकांना गेली तीन-चार वर्षे तोटा झाला असून सरकारला अर्थसंकल्पात तरतूद करून वारंवार भांडवल पुरवावे लागले म्हणजे करदात्यांच्या पैशातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुनर्भांडवलीकरण करावे लागले म्हणून या बँकांचे खाजगीकरण अटळ आहे असा सरकारचा युक्तिवाद आहे. होय या बँकांना २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षात एकूण तोटा झाला आहे २.०७ लाख कोटी रुपये. पण वस्तुस्थितीत या सर्व बँकांना कार्यगत नफा झाला आहे ७.७५ लाख कोटी रुपये. परंतु थकीत कर्जापोटी कराव्या लागलेल्या १०.१३ लाख कोटी रुपये तरतुदींमुळे या बँका तोट्यात गेल्या आहेत. या बँकांना थकीत कर्जापोटी ही तरतूद करावी लागली आहे. त्यात मोठ्या उद्योगाचा वाटा ८० टक्के आहे. याशिवाय या बँकांनी गेल्या सहा वर्षात ६.१० लाख कोटी रुपयांची कर्ज (राईट ऑफ) निर्लेखित केली आहेत. यातही पुन्हा गेल्या चार वर्षात निर्लेखित केलेली कर्ज ४.९५ लाख कोटी रुपये आहेत, ज्यात वसुली फक्त ७९ हजार कोटी रुपये म्हणजे १७ टक्के झाली आहे. याचा अर्थ उरलेल्या रकमेवर बँकांना पाणी सोडावे लागले आहे.\nया राइट ऑफ रकमेत मोठ्या उद्योगाचा वाटा २.७८ लाख कोटी रुपये आहे. याचा अर्थ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आजच्या दुरवस्थेला जबाबदार मोठा उद्योग आहे. आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक खाजगीकरणाच्या प्रक्रियेत हाच मोठा उद्योग या बँकांचा मालक होऊ पाहात आहे. कल्पना करा असे झाले तर आता तुम्हीच विचार करा. तुम्हांला तुम्ही घाम गाळून जमा केलेल्या बचतीची सुरक्षितता हवी असेल तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरण विरोधी जन अभियानात सहभागी व्हा आणि आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करून घ्या.\n(लेखक महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत.)\nयुद्धाचे नगारे, आक्रमणाच्या घोषणा →\n← ‘हा’ कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrian.in/good-morning-messages-in-marathi/", "date_download": "2021-06-23T23:23:29Z", "digest": "sha1:ADSMQKO3UYQGCOENLWDUNQCC3XFVTOCO", "length": 89628, "nlines": 1213, "source_domain": "maharashtrian.in", "title": "800 पेक्षाजास्त Good morning messages in Marathi | Best शुभ सकाळ शुभेच्छा", "raw_content": "\nSad / ब्रेकअप स्टेट्स,\nआईला (AAi) वाढदिवसाच्या शुभेच्छा\nसुंदर शुभ सकाळ शुभेच्छा मराठीमध्ये. हसर्‍यासह एका नवीन शुभ सकाळचे स्वागत आहे. सुंदर प्रेरणादायक सुप्रभात कोट्स आणि म्हणी जे प्रेरणा देतात आणि तुम्हाला प्रेरित देखील करतात. तिच्यासाठी आणि त्यांच्यासाठी असलेल्या प्रतिमांसह सकारात्मक गुड मॉर्निंग कोट्स जे त्यांचे प्रत्येक सकाळी अधिक आनंदी, अर्थपूर्ण आणि उगवत्या सूर्याइतके तेजस्वी होतील. दिवसाचा छान सुरुवात करण्यासाठी प्रत्येकासाठी प्रेरणादायक गुड मॉर्निंग कोट्स एच सह एका नवीन दिवसात जागे व्हा\nआपला दिवस आनंदी, प्रेरक आणि सकारात्मक गुड मॉर्निंग कोट्स, शुभेच्छा आणि संदेशांसह प्रारंभ करा. जेव्हा आपण रीफ्रेश मूडमध्ये उठता तेव्हा नवीन दिवस सुरू करण्यास तयार व्हा आणि नवीन आव्हानांना सामोरे जा. आपल्या प्रियजनांच्या दिवसा त्यांना उत्तम good morning images in Marathi पाठवून एक चांगली सुरुवात द्या. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक 2021 च्या सर्वोत्कृष्ट गुड मॉर्निंग कोट्सची यादी येथे आहे.\nगुड मॉर्निंग मेसेज मराठी / गुड मॉर्निंग स्टेटस मराठी\nएकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.\nत्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. शुभ प्रभात\nआनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे. गुड मॉर्निंग\nजर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत. शुभ प्रभात \nसंघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल. सुप्रभात\nआपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. शुभ सकाळ\nयश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही. गुड मॉर्निंग \nमैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही. सुप्रभात\nमनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.\nजीवनामध्य�� अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. शुभ सकाळ\nआपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा. शुभ प्रभात\nमनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते. शुभ सकाळ\nधुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल. शुभ प्रभात\nजिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. शुभ प्रभात\nबदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते. गुड मॉर्निंग\nआयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका.. शुभ सकाळ\nजर मन सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटेल. शुभ प्रभात \nपरमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.\nसायलेंट मोडवर फक्त फोनच चांगला वाटतो नाती, नातेवाईक आणि मित्र नाहीत. शुभ प्रभात\nअर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल. सुप्रभात\nप्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा.\nआयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत. सुप्रभात\nप्रत्येक शाळेत लिहिलेले असते नियम तोडण्यास मनाई आहे प्रत्येक बागेत लिहिलेले असते फुल तोडण्यास मनाई आहे प्रत्येक खेळामध्ये नियम तोडण्यास मनाई आहे तसेच नाती, कुटुंब आणि मैत्रीत लिहिले पाहिजे की, आमची साथ तोडण्यास मनाई आहे.\nभलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,\nपण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,\nही भावना ज्या माणसाजवळ असते,\nतोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो..\nजिवनात जगतांना असे जगा कि,.\nआपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…\nआयुष्या��्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. शुभ प्रभात\nकाय फरक पडतो आपल्याकडे किती लाख, किती करोड, किती घरे, किती वाहने आहेत, अन्न फक्त दोन भाकरी आणि जीवन तर एकच आहे.. फरक तर या गोष्टीने पडतो की, आम्ही किती क्षण आनंदाने घालवले आणि किती लोक आमच्यामुळे आनंदित आहेत. शुभ प्रभात\nजेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे. शुभ प्रभात\nभुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. शुभ सकाळ\nआपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात. सुप्रभात\nआनंद नेहमी चंदनासारखा असतो,\nदुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,\nआपलीही बोटे सुगंधित करून जातो..\nआपला दिवस आनंदी जावो\nभलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,\nपण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,\nही भावना ज्या माणसाजवळ असते,\nतोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो..\nजिवनात जगतांना असे जगा कि,.\nआपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…\nआपण ज्याची इच्छा करतो,\nपरंतु नकळत बऱ्याच वेळा\nआपल्याला असे काहीतरी मिळते,\nज्याची कधीच अपेक्षा नसते…\nमिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…\nमनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,\nकोणत्याही नावाची गरज नसते…\nन सांगता जुळणाऱ्या नात्यांची,\nपरिभाषाच काही वेगळी असते…\nएक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,\nत्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..\nएखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,\nतर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…\n“आयुष्य” अवघड आहे पण,\nचांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,\nअधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,\nपण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,\nजे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.\nहळूच येऊन कानात म्हणाली,\nWhatsapp बघायची वेळ झाली…\nजरी चेहऱ्याने होत असली तरी,\nवाणी, विचार आणि कर्मानेच होते..\nकोणी आपल्याला वाईट म्हटले तर,\nफारसे मनावर घेऊ नये कारण,\nया जगात असा कोणीच नाही,\nज्याला सगळे चांगले म्हणतील…\nजी शब्दांनी मोडली जातात..\nअन शब्दच असता��� जादूगार,\nज्यांनी माणसे जोडली जातात…\nनाती तयार होतात हेच खूप आहे,\nसर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,\nसोबत होईल असं नाही,\nएकमेकांची आठवण काढत आहोत\nजीवनात सुख:दुखात साथ देणारं,\nएक सुंदर नातं असावं..\nचेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,\nमैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,\nआपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,\nती पण तुमच्या सारखी..\nसकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,\nती एक देवाची सुंदर कलाकृती असते,\nतो अंधारावर मिळवलेला विजय असतो,\nजगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,\nसाक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या\nनव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…\nएखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,\nआणि जास्त वापरली तर झिजते..\nकाहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..\nमग कोणाच्याही उपयोगात न येता,\nसमाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,\nते अंतःकरणाची संपत्ती आहे..\nज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..\nदुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट\nआणि वाटून खाणारा कधी,\nउपाशी मरत नाही…शुभ सकाळ\nआयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..\nतासभर साथ देणारी माणसे तर,\nबस मध्ये पण भेटतात..\nआपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,\nकुठेतरी काही चांगले घडत असते…\nहीच ईश्वर चरणी इच्छा…\nजी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,\nआनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,\nईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,\nकधीच कमी होऊ देत नाही..\nजेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे\nतेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,\nत्याच्या वेदना जाणवत नाहीत…\nजेव्हा अडचणीत असाल तेव्हा,\nजेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,\nजेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,\nजेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,\nयालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात…\n*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*\nहसत राहिलात तर संपूर्ण जग\nनाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण\nडोळ्यामध्ये जागा नाही मिळत…\nसाखरेची गोडी सेकंदच राहते,\nपण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,\nशेवटपर्यंत मनात घर करून जाते.\n“नळ बंद केल्याने नळ बंद होतो”\n“घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते”\n“दिवा विझवल्याने दिवा विझतो”\n“असत्य लपवल्याने असत्य लपते”\n“प्रेम केल्याने प्रेम मिळते”\n“दान केल्याने धन जाते”\nजन्म आणि मरण आपल्या हातात नाही,\nआयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे…”\nपरमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा,\nसगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा…\nआयुष्य कसं गोड बनतं,\nदिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,\nनकळत ओठांवर हास्य खुलतं..\nकसे छान पणे रंगवलेय..\nआभारी आहे मी देवाचा कारण,\nमाझे आयुष्य रंगवताना देवाने,\nजो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..\nम्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..\nस्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,\nपण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…\nआपला दिवस आनंदात जावो…\nअगरबत्ती देवासाठी हवी असते\nपण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…\nरात्र ओसरली दिवस उजाडला,\nतुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,\nचिलमील किरणांनी झाडे झळकली,\nसुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…\n“मनात” घर करून गेलेली व्यक्ती,\nकधीच विसरता येत नाही..\n“घर” छोटे असले तरी चालेल,\nपण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..\nमला श्रीमंत होण्याची गरज नाही..\nमला पाहून तुमच्या चेहऱ्यावर\nयेणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…\nप्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,\nपण समजून घेणारी आणि\nसमजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…\nकधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा\nकारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..\nमाणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,\nयावरून त्याची किंमत होत नसते,\nतो इतरांची किती किंमत करतो,\nयावरून त्याची किंमत ठरत असते…\nथंडी क्षणांची पण गारवा कायमचा,\nओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,\nभेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,\nसहवास क्षणांचा पण ओढ कायमची,\nशब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,\nआणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..\nम्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,\nआणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…\nजेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा\nतेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.\nचांगली भूमिका, चांगली ध्येय आणि\nचांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..\nमनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…\nशुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,\nदिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,\nशब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,\nआणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.\nधावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,आठवण काढत नाही..\nपण मला मात्र आपल्याला रोज\nशुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही…\nबालपणी होते स्वछंद खेळा���े क्षण..\nबालपणी होते सर्व सुखाचे धन..\nबालपणीच्या आठवणीत हरपते मन..\nयेणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..\nहा रविवार मनोसोक्त जगा..\nबालपणीच्या आठवणी ताज्या करा\nसुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,\nनाजूक उन्हाची प्रेमळ साद,\nमंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,\nरोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…\nप्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,\nनाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही,\nविसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,\nकारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…\nनाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,\nनाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..\nकधी आठवण आली तर डोळे झाकू नका..\nजर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका..\nकधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका..\nकधी चूक झाल्यास माफ करा,\nपण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..\nजन्म हा एका थेंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं..\nपण मैत्री असते ती वर्तुळासारखी.. ज्याला कधीच शेवट नसतो…\nअंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,\nउन्हात चालतांना सावलीची गरज असते,\nजीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.\nजो फक्त वर्षाचा विचार करतो,\nजो दहा वर्षाचा विचार करतो,\nजो आयुष्यभराचा विचार करतो,\nटाळ वाजे, मृदूंग वाजे,\nमाउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,\nमुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…\nआणि सूर्याच्या कोमल किरणांनी,\nही सकाळ आपलं स्वागत करत आहे.\nउत्तर म्हणजे काय ते,\nप्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…\nजबाबदारी म्हणजे काय हे,\nत्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…\nयश हे सोपे असते,\nकारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..\nपण समाधान हे महाकठीण,\nकारण त्याला मनाचीच परवानगी लागते..\n“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,\n“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,\nबघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..\nआपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..\nपाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही…\nतुमचा आजचा संघर्ष तुमचे\nउद्याचे सामर्थ्य निर्माण करतो\nत्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.\nहरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.\nपण, एकच गोष्ट अशी आहे की\nजी एकदा हातातून निसटली की,\nकोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..\nआणि ती असते.. “आपलं आयुष्य”..\nयश हे सोपे असते,\nकारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..\nपण समाधान हे महाकठीण,\nकारण त्याला मनाचीच परवानगी लागते..\n“रोज विसरावा तो अहंकार,\nनित्य स्मरावा तो निरंकार\nकाम, क्रोध करतो सर्वनाश,\nअति लोभात होतो विनाश\nहृदयात ठेवा भाव निस्वार्थ,\nअनुभवावे सुख ते परमार्थ\nव्यर्थ बोलेल तो होईल दुखी\nभगवंत नामास रोज स्मरावे,\nमायबापास कधी ना भुलावे\nमनुष्य जन्म मिळतो एकवार,\nरामनामात सुख ते अपरंपार..\nजीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स”\nपुरेसा असेल तर “सुखाचा चेक”\nकधीच “बाउंस” होणार नाही.\nआणि पराजयाशिवाय जय नाही..\nआणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय\nहे आयुष्य आयुष्यच नाही.\nमित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही good morning message in marathi, good morning images in marathi, good morning sms in marathi, घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना गुड मॉर्निंग कोट्स, शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ स्टेटस मराठीमध्ये पाठव शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. याद्वारे आपण त्यांना आपल्या सर्व ज्ञात लोकांकडे Whatsapp aani Facebook वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता. यासह, त्यांच्या morning chi सुरुवात चांगली होईल तसेच आपल्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होईल.\nआनंद नेहमी चंदनासारखा असतो,\nदुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,\nआपलीही बोटे सुगंधित करून जातो..\nआपला दिवस आनंदी जावो\nलोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय\nएक हृदय घेऊन आलोय…\nआणि जाताना लाखो हृदयात\nप्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,\nतर जीवनात दुःख उरले नसते\nआणि दुःखच उरले नसते तर\nसुख कोणाला कळलेच नसते.\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nसराव तुम्हाला बळकट बनवतो.\nदुःख तुम्हांला माणूस बनवते..\nअपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,\nयश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते\nपरंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची\nचांगले लोक आणि चांगले विचार\nआपल्या बरोबर असतील तर,\nजगात कुणीही तुमचा पराभव\nशून्यलाही देता येते किंमत,\nफक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…\nकोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही\nपाने उलटले की जुने काही आठवत नाही\nआपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण\nआपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.\nआई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे\nकि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,\nकोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.\nभाकरीचं गणितंच वेगळं आहे…\nकोण ती कमवायला पळतायत तर��\n“नशीब” आकाशातून पडत नाही,\nकिव्हा “जमिनीतून” उगवत नाही..\n“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..\nतर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब\nनशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..\nकारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”\nघडेल यावर विश्वास ठेवा..\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..\nआपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…\nएक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते..\nसर्व भारी भारी साड्यांची खरेदी\nमला एक स्वस्तातली साडी दया.\nमुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला दयायची आहे…\nथोडया वेळाने दुकानात एक गरीब बाई येते..\nती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी दया,\nमला माझ्या मालकिणीला दयायची आहे,\nसांगा खरा “श्रीमंत” कोण\nजे आवडेल ते जपुन ठेवायचं..\nमग ती वस्तु असो वा….\nकाळजी करणारे शोधा कारण\nस्वतःच तुम्हाला शोधत येतात…\nकिती दिवसाचे आयुष्य असते\nआजचे अस्तित्व उद्या नसते,\nमग जगावे ते हसून-खेळून कारण\nया जगात उद्या काय होईल\nते कोणालाच माहित नसते..\nआणि परक्यात लपलेले आपले\nजर तुम्हाला ओळखता आले तर,\nआयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ\nआपल्यावर कधीच येणार नाही.\nआपण मात्र कोणाचेही व्हावे…\nया जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात\nपण चालणारे आपण एकटेच असतो,\nपडल्यावर हसणारे अनेकजण असतात,\nपण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.\nजीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला\nकधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..\n.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते\nकधी कधी दिव्यातही तेल कमी असते.\nएकदा वेळ निघून गेली की\nसर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;\nपण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी\nसुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…\nन हरता, न थकता, न थांबता,\nकधी कधी “नशीब” सुद्धा हरते…\nपाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,\nत्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,\nसुखाची, आनंदाची वाट सापडतेच…\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nकाही वेळा आपली चुक नसताना\nही शांत बसणं योग्य असतं…\nकारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही\nतो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…\nजो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.\nत्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.\nआयुष्य ही फार अवघड शाळा आहे,\nआपण कोणत्या वर्गात आहोत हे,\nआणि कॉपी करता येत नाही कारण,\nप्त्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…\nडोक शांत असेल तर\nअन्…भाषा गोड ���सेल तर\nप्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,\nपण समजून घेणारी आणि\nसमजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.\nआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..\nएखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि\nतारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..\nजोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,\nभावनांना फुलांचे गंध आहेत,\nडोळ्यासमोर खुले आकाश आहे,\nतोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…\nनाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,\nती आपोआप गुंफली जातात,\nकाहीजण हक्काने राज्य करतात,\nयालाच तर मैत्री म्हणतात…\nकाहीतरी देण्यात महत्व असतं…\nअन दिलेलं प्रेम असतं…\nचांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात..\nअधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात..\nपण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,\nजे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…\n“आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…\nजर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप,\nसंघर्ष करावा लागत असेल,\nतर स्वतःला खुप नशीबवान समजा..\nकारण देव संघर्ष करायची संधी फक्त,\nत्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते…\nयशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने\nलिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.\nबिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही,\nपण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे..\nआइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही,\nपण तो जगामध्ये बुद्धिवान होता..\nकामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही..\nदेवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..\nहळूच येऊन कानात म्हणाली,\nउठा…Whatsapp बघायची वेळ झाली…\nएकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,\nपण मनाने कधीच कमजोर होऊ नये..\nमनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,\nकारण नशीब बदलो ना बदलो,\nपण वेळ नक्कीच बदलते…\nआपण ज्याची इच्छा करतो,\nपरंतु नकळत बऱ्याच वेळा\nआपल्याला असे काहीतरी मिळते,\nज्याची कधीच अपेक्षा नसते…\nमिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…\nस्वप्नं ती नव्हेत जी\nस्वप्नं ती की जी तुम्हाला\nआयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,\nजे तुम्हाला जमणार नाही,\nते साध्य करून दाखवणं..\nजेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,\nमग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे\nप्रत्येक क्षण हा योग्यच असतो,\nचुकतो तो फक्त आपला निर्णय…\nमनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,\nकोणत्याही नावाची गरज नसते…\nन सांगता जुळणाऱ्या नात्यांची,\nपरिभाषाच काही वेगळी असते…\nआपण जेव्हा कोणासाठी काही चा���गले करत असतो,\nकुठेतरी काही चांगले घडत असते…\nमाणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,\nकाल आपल्याबरोबर काय घडलं\nउद्या आपल्याला काय घडवायचं आहे\nगेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,\nफांदी तुटण्याची भीती नसते,\nकारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून,\nआपल्या पंखावर विश्वास असतो…\nसकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,\nती एक देवाची सुंदर कलाकृती असते,\nतो अंधारावर मिळवलेला विजय असतो,\nजगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,\nसाक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या\nनव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…\nकोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,\nतर टीका सुधरण्याची संधी देते…\nनशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं,\nकर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं,\nहातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं,\nकारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…\nएखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,\nआणि जास्त वापरली तर झिजते..\nकाहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..\nमग कोणाच्याही उपयोगात न येता,\n“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”\nहसता हसता सामोरे जा आयुष्याला,\nतरच घडवू शकाल भविष्याला,\nकधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही,\nआताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…\nफक्त दोनच कारणं असतात…\nएकतर आपण विचार न करता कृती करतो,\nफक्त विचारच करत बसतो…\nजी शब्दांनी मोडली जातात..\nअन शब्दच असतात जादूगार,\nज्यांनी माणसे जोडली जातात…\nपरिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार\nघेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.\nइथे खोट्याला स्वीकारलं जातं,\nआणि खऱ्याला लुटलं जातं…\nजगात करोडो लोक आहेत,\nपण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण…\nकाही अपेक्षा करत आहे,\nपूर्ण होण्याची शक्यता नाही”\nतुम्ही खूप मौल्यवान आहात\nमनाने इतके चांगले राहा की,\nआयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..\nगुड मॉर्निंग मेसेज मराठी / गुड मॉर्निंग स्टेटस मराठी\nसकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,\nमैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,\nम्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,\nहे छोटेसे पत्र पाठवले…\nरात्र नाही स्वप्नं बदलते,\nदिवा नाही वात बदलते,\nमनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,\nकारण नशीब बदलो ना बदलो,\nपण वेळ नक्कीच बदलते…\nकधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,\nदुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,\nजीवन यालाच म्हणायचे असते,\nदुःख असूनही दाखवायचे नसते,\nमात्र पाण्य��ने भरलेल्या डोळ्यांना\nपुसत आणखी हसायचे असते…\nकुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,\nसरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,\nजे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…\nगुड मॉर्निंग मेसेज मराठी\nहसत राहिलात तर संपूर्ण जग\nनाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण\nडोळ्यामध्ये जागा नाही मिळत…\nखोटं ऐकायला तेव्हा मजा येते,\nजेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…\nगुड मॉर्निंग मेसेज मराठी\nया जगात सगळ्या गोष्टी सापडतात.\nपण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…\nकुणीही चोरू शकत नाही\nअशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..\nती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…\n“साखरेची गोडी सेकंदच राहते,\nपण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,\nशेवटपर्यंत मनात घर करून जाते…\nलोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर\nपरंतु वाईट ऐकल्यावर मात्र,\nकिंमत पैशाला कधीच नसते..\nकिंमत पैसे कमावतांना केलेल्या,\nदुःखात देवाला आठवण्याचा हक्क,\nत्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..\nएखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,\nआणि जास्त वापरली तर झिजते..\nकाहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..\nमग कोणाच्याही उपयोगात न येता,\n“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”\nकोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,\nफक्त आपले विचार त्याच्याशी\nन पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…\nकधी कोणावर जबरदस्ती करू\nनका की त्याने तुमच्या साठी\nजर त्या व्यक्तीला खरंच तुमची\nकाळजी असेल तर तो स्वतःहून\nखोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार\nसरडा तर नावाला बदनाम आहे,\nखरा रंग तर माणसं बदलतात…\nआपण कोणाला फसवलं नाही,\nयाचा आनंद काही वेगळाच असतो…\nएखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,\nआणि जास्त वापरली तर झिजते..\nकाहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..\nमग कोणाच्याही उपयोगात न येता,\n“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”\nजो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,\nत्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…\nस्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..\nकारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना\nस्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..\nअन ज्यांना तुम्ही आवडत नाही,\nकधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…\nविश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,\nकि तो परत कधीच बसत नाही…\nजी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,\nआनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,\nईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,\nकधीच कमी होऊ देत नाही..\nआणि म्हणूनच ती समाधानी असतात.\n“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”\nएखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,\nआणि जास्त वापरली तर झिजते..\nकाहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..\nमग कोणाच्याही उपयोगात न येता,\n“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”\nजग गरजेच्या नियमानुसार चालत असते,\nथंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,\nउन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..\nतुमची किंमत तेव्हा होईल\nजेव्हा तुमची गरज लक्षात येईल…\nविरोधक हा एक असा गुरु आहे,\nपरिणामा सहित दाखवुन देतो…\nजेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे\nतेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,\nत्याच्या वेदना जाणवत नाहीत…\nआपला दिवस आनंदात जावो…\nसूचना देतात ते सामान्य\nस्वतःचा जीव धोक्यात घालून,\nत्यांना वाचवतात ते असामान्य\nजेव्हा आपण लोकांना वेळ देतो,\nतेव्हा त्यांना असं वाटतं की,\nआपण नेहमी Free असतो,\nपण त्यांना हे कळत नाही की,\nआपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…\nसत्य आणि स्पष्ट बोलणारा\nकडू वाटत असला तरी,\nतो धोकेबाज कधीच नसतो…\nप्रत्येकावर विश्वास ठेवू नका,\nकारण साखर आणि मीठ\nदोघांना एकच रंग आहे…\nमनाला जिंकायचे असते, “भावनेने”\nरागाला जिंकायचे असते, “प्रेमाने”\nअपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने”\nअपयशाला जिंकायचे असते, “धीराने”\nसंकटाला जिंकायचे असते, “धैर्याने”\nमाणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने”\nआपला दिवस आनंदी जावो.\nपाण्यापेक्षा तहान किती आहे,\nयाला जास्त किंमत असते..\nमृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,\nया जगात नाते तर सगळेच जोडतात,\nपण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…\nआयुष्यात कितीही चांगली कर्म करा,\nपण कौतुक हे स्मशानातच होतं…\nजेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..\nवडिलांच्या पैशावर चैन करता यायची,\nस्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…\nमंदिरातील घंटेला आवाज नाही,\nजोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..\nजोपर्यंत तुम्ही ती गात नाही..\nत्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही,\nजो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…\nमन वळू नये, अशी श्रद्धा हवी,\nनिष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी,\nसामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी,\nकधी विसरू नये, अशी नाती हवी…\nगर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,\nमाफी मागून ती नाती जपा,\nकारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,\nआयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..\nतासभर साथ देणार��� माणसे तर,\nबस मध्ये पण भेटतात..\nकधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा\nकारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..\nपण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…\nझोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,\nपण ती स्वप्ने खरी होतात\nज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.\nथंडीच्या दिवसात अख्खी रात्र\nएकच विचार करण्यात जाते की…..\nसाला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..\nआता good morning images in marathi for whatsapp and facebook सर्व नवीन Good Morning Images व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील गुड मॉर्निंग कोट्स, मराठीत गुड मॉर्निंग मेसेजेस, मराठीत गुड मॉर्निंग मेसेज इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता गुड मॉर्निंग मेसेजेस मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.\nध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,\nस्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..\nपावलो पावली येतील कठिण प्रसंग\nफक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन\nजिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका\n“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nकारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..\nपण समाधान हे महाकठीण,\nकारण त्याला मनाचीच परवानगी लागते..\n|| शुभ सकाळ ||\n300 पेक्षाजास्त Marriage anniversary wishes Marathi | Best लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा says:\n75 Happy birthday Ajoba in Marathi | आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/statement-to-the-collector-by-lok-janshakti-party/", "date_download": "2021-06-24T01:04:12Z", "digest": "sha1:KTWVDXF64MWOGOVZHMZJ7B5KWKX6KYLG", "length": 3359, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Statement to the Collector by Lok Janshakti Party. Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : रेशन अन्न धान्य वितरण भ्रष्टाचाराची चौकशी करा ; लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी यांना…\nएमपीसी न्यूज - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि रेशन दुकानदारांची निपःक्षपाती चौकशी पोलीस यंत्रणेकडून करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली. या…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_503.html", "date_download": "2021-06-24T00:18:09Z", "digest": "sha1:NKRRE6EVQVVGG4JDPYBDVIAFCABMCQHU", "length": 6483, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "नगर शहरात नवीन डीपी रस्त्याची भर-आ.संग्राम जगताप", "raw_content": "\nHomeCityनगर शहरात नवीन डीपी रस्त्याची भर-आ.संग्राम जगताप\nनगर शहरात नवीन डीपी रस्त्याची भर-आ.संग्राम जगताप\nतारकपूर रोड ते सर्जेपुरा रोडला जोडणारा डीपी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात\nअहमदनगर - शहरातील डीपी रस्त्याच्या विकास कामाला प्राधान्यक्रम दिला आहे. राज्य शासनाकडे शहरातील डीपी रस्त्यांचा विकास कामाच्या निधीसाठी प्रस्ताव पाठवला असून मंजुरीसाठी प्रयत्नशील आहे. तारकपूर रोड ते सर्जेपुरा रामवाडी पेट्रोल पंप पर्यंत जोडणारा रस्त्याची नवीन डीपी रस्त्याची निर्माण केली असून दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे,केंद्र व राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कोविड मुळे बिकट झाली असली तरी शहर विकासासाठी निधी आणला जाईल नगरसेवक मुदस्सर शेख यांनी या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते.या रस्त्याच्या विकास कामांमुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे तसेच शहराच्या डीपी रस्त्यांमध्ये या नवीन डीपी रस्त्याची भर पडली असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.\nप्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या प्रयत्नातून तारकपूर ते सर्जेपुरा रामवाडी पेट्रोल पंपा पर्यंतच्या डीपी रस्त्याच्या कामाची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी केली यावेळी यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले,मा.नगरसेवक सचिन जाधव,ॲड.प्रसन्ना जोशी, साहेबांन जागीरदार आदींसह या परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना नगरसेवक मुदस्सर शेख म्हणाले की, या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे मंजूर आहेत.सर्जेपुरा चौक ते कोठला स्टॅन्ड पर्यंत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत तसेच या रस्त्याला जोडणारा तारकपूर डीपी नवीन रस्ताची निर्मिती केली आहे, या रस्त्याची काम देखील सुरु आहे.या प्रभागाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डि���ी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/7172/", "date_download": "2021-06-24T00:16:02Z", "digest": "sha1:DMNFBFH2Y6B3P4PYLPWAWNKVZXMVWQBX", "length": 8067, "nlines": 73, "source_domain": "aajdinank.com", "title": "परभणी जिल्ह्यात 122 रुग्णांवर उपचार सुरू, 19 रुग्णांची वाढ - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nपरभणी जिल्ह्यात 122 रुग्णांवर उपचार सुरू, 19 रुग्णांची वाढ\nपरभणी, दि. 26 :- जिल्ह्यातील 19 रुग्णांचे अहवाल बुधवार दि.25 नोव्हेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7037 एवढी झाली आहे. त्यापैकी 6628 बरे झाले तर 287 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 122 जणांवर उपचार सुरु असून बुधवार दि.25 नोव्हेंबर रोजी एकुण 10 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 707 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 122 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 585 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\n← नांदेड जिल्ह्यात 35 कोरोना बाधितांची भर\nजालना जिल्ह्यात 36 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह →\nबियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कारवाईचे अंतरिम निर्देश\nनांदेड जिल्ह्यात 597 व्यक्ती कोरोना बाधित ;सहा मृत्यू\nजालना जिल्ह्यात 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-political-three-big-question-that-await-answers-of-maharashtra-govt-formation-mhkk-421032.html", "date_download": "2021-06-24T00:54:11Z", "digest": "sha1:TAV7DM7T7JWIFDVIEZDBU3F6Q6GW75BF", "length": 19791, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सत्ता संघर्षाच्या 'हायव्हॉल्टेज ड्रामा'नंतर 3 मोठे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच��या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nसत्ता संघर्षाच्या 'हायव्हॉल्टेज ड्रामा'नंतर 3 मोठे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत\nआहारापासून सेक्स लाइफपर्यंत; शरीराचा गंध करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; VIDEO व्हायरल होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nसत्ता संघर्षाच्या 'हायव्हॉल्टेज ड्रामा'नंतर 3 मोठे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत\nतीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा.\nमुंबई, 24 नोव्हेंबर: राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षानं शनिवारी नवं वळण घेतलं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा दावा करत शपथविधी उरकला. अजित पवारांच्या शपथविधीबाबत आपण अनभिज्ञ असल्याची भूमिका शरद पवारांनी घेतली तर दुसरीकडे आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.\nया शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या संयुक्त याचिकेवर रविवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजही तीन प्रश्न अनुत्तरीतच राहतात. त्या तीन प्रश्नांची उत्तर राज्यातील जनेताला कधी मिळणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली खरी पण दोन्ही नेते एकत्र येऊन 30 नोव्हेंबरपूर्वी बहुमत सिद्ध करू शकणार आहेत का जर बहुमत सिद्ध करू शकले तर ते क��ं जर बहुमत सिद्ध करू शकले तर ते कसंसुरुवातीला अजित पवारांसोबत 11 आमदार होते. मात्र काही आमदारांनी त्यांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडे आता 105 आमदार आहेत तर 15 अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यांना अजून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 25 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. बहुमत खेचून आणण्यासाठी काय असेल मास्टर प्लॅनसुरुवातीला अजित पवारांसोबत 11 आमदार होते. मात्र काही आमदारांनी त्यांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडे आता 105 आमदार आहेत तर 15 अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यांना अजून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 25 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. बहुमत खेचून आणण्यासाठी काय असेल मास्टर प्लॅन याकडे सर्वांचं लक्ष आहेच परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.\nवाचा-हा आमदार देखील पवार साहेबांसोबतच.. म्हणाले, 'मी अडकलोय, मला घ्यायला या'\nरविवारी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी\nभाजपने अजित पवार यांच्यासह स्थापन केलेलं सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेनेनं आणि दोन्ही काँग्रेसनं केला. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे संयुक्तपणे दाखल केलेल्या या याचिकेवर रविवारी सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे. जनमताच्या बाजूनं कोर्ट निर्णय देईल असा विश्वास महाविकासआघाडीला आहे. त्यानंतर महाविकासआघाडी विधिमंडळ अध्यक्ष निव़डीसाठी निवडणूक घेण्याचा मानस असणार आहे. महाआघाडीच्या बाजूने कोर्ट निर्णय देणार का य़ाकडेही सर्वांचं लक्ष आहे.\nविधानभवनात भाजप आणि अजित पवारांच्या गटाला बहुमत सिद्ध करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीदरम्यान शिवसेनेचे आमदार काँग्रेसची साथ देणार का की शिवसेनेचे आमदार भाजपला गोपनीयता राखून आपलं मत देणार की शिवसेनेचे आमदार भाजपला गोपनीयता राखून आपलं मत देणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.\nसत्ता संघर्ष अद्यापही कायम असला तरीही राजकारण एक वेगळं वळण घेत आहे. भाजपकडून आमदार फोडण्याचा प्लान आहे. तर महाविकासआघाडी एकजूट करून सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे राज्यातील या तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी 30 नोव्हेबंर अंतिम मुदत दिली आहे.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF-%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-24T00:02:57Z", "digest": "sha1:J5CNHEQFECZH6237ZDPICCG2PVDBF3RP", "length": 11362, "nlines": 82, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "रणबीरचा जिच्यात अडकला होता जीव त्या अभिनेत्रीने गुपचूप उरकून घेतल लग्न, पहा एकेकाळी कित्येक वेळा रणबीर सोबत… – NEWS UPDATE", "raw_content": "\nरणबीरचा जिच्यात अडकला होता जीव त्या अभिनेत्रीने गुपचूप उरकून घेतल लग्न, पहा एकेकाळी कित्येक वेळा रणबीर सोबत…\nरणबीरचा जिच्यात अडकला होता जीव त्या अभिनेत्रीने गुपचूप उरकून घेतल लग्न, पहा एकेकाळी कित्येक वेळा रणबीर सोबत…\nहनी सिंगच्या ‘आज ब्लु है पाणी पाणी’ या गाण्याने सगळ्यांना वेडं लावलं होत. या गाण्यामध्ये सर्वाना वेड लावणारं सगळंच काही होतं. उत्तम असं संगीत, त्यात हनी सिंग, बीचवर शूटिंग आणि खूप साऱ्या हॉट मॉडेल्स. मात्र, या सर्वात अजून एक आकर्षित करणारी होती ती, एवलिन शर्माचा हॉ’ट लूक.\nएवलिन शर्माला या गाण्यामध्ये सर्वानीच पहिले आणि तिने आपल्या आकर्षित आणि हॉ’ट लूकने सगळ्यांना वेडं लावलं. ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या सिनेमामधून तिने बॉलीवूड मध्ये एंट्री घेतली, मात्र तिला त्या सिनेमामध्ये फारसं यश मिळालं नाही. त्यांनतर तिने काही बॉलीवूडच्या तर काही साऊथच्या सिनेमांमध्ये छोटे मोठे काम केले पण ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमाने तिला खास ओळख मिळवून दिली.\nये जवानी है दिवानी या सिनेमामध्ये तिचा खूप मोठा असा रोल नव्हत��, मात्र, लारा हि भूमिका रेखाटत असताना तिचा मादक अंदाज, तिचा हॉ’ट आणि बो’ल्ड लूक यामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर एवलिन एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमा मध्ये काम मिळत गेले. यारियां या सिनेमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज सर्वानाच खूप भाळला होता.\n‘मै तेरा हिरो’ या सिनेमामध्ये तर, मुख्य अभिनेत्री नर्गिस फकिरी आणि इलियना शर्मा या दोघीना देखील आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड अवतारामध्ये चांगलीच टक्कर दिली होती. तिचे एकही गाणं नसताना, या सिनेमामधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली हे विशेष.\nये जवानी है दिवानी च्या वेळी, रणबीर कपूर बोलला होता दीपिका आणि कल्की पेक्षा हॉ’ट एवलिन दिसत आहे, तिच्या खास आणि हटके अंदाजाने मला आकर्षित केले आहे. त्यानंतर, एवलिन अनेक सिनेमामध्ये बघितले गेले. सुपरस्टार प्रभास याच्या सिनेमामध्ये देखील ती झळकली होती. मात्र कधीही कोणत्याही अभिनेत्यासोबत तिच्या अफेअरच्या चर्चा ऐकण्यात नाही आल्या.\nआता बॉलीवूडच्या याच हॉ’ट अभिनेत्रीने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. तिने मात्र, कोणत्याही बॉलीवूड मधल्या कलाकारसोबत नाही तर, इंडस्ट्रीच्या बाहेरचा आपला जोडीदार निवडला आहे. एवलिन ने ऑस्ट्रेलियन डेन्टिस्ट सोबत विवाह केला आहे. डॉ तुषान भिंडी एक डेंटिस्ट आहेत आणि सोबतच उद्योगपती देखील आहेत.\nआपल्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर, एवलिन ने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अतिशय सुंदर अश्या पांढऱ्या जाळीदार गाऊन वर, डायमंड चे अगदी सोबर दागिने तिने घातले आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. आपल्या पतीसोबत तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या त्या फोटोंवर सध्या लाईक्स चा वर्षाव होत आहे.\nतिचे चाहते तिला येणाऱ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. लग्नानंतर ती सिनेमांमध्ये काम करणार की नाही याबद्दल अद्याप तिने कोणतेही मत व्यक्त केले नाहीये. एवलिन नेहमीच कोणत्याही सिनेमामध्ये आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड लूक ने ग्लॅमर चा तडखा लावतच असते. त्यामुळे विवाहानंतर ती सिनेमामध्ये काम करते किंवा नाही आणि केले तरी कोणत्या प्रकारची भूमिका साकारते हे बघणं चित्तवेधक ठरेल.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/07/31/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-24T00:08:59Z", "digest": "sha1:ATV6KQUPKW3EXXMVA2RR2OH43XTBAA62", "length": 6222, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नाशकात येणार नवा रेल्वे कारखाना - Majha Paper", "raw_content": "\nनाशकात येणार नवा रेल्वे कारखाना\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे / नाशिक, रेल्वे कारखाना, सुरेश प्रभू / July 31, 2017 July 31, 2017\nनाशिकमध्ये लवकरच रेल्वेचा नवा कारखाना सुरू केला जात असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. मेळा बसस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याच्या योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्यानंतर प्रभू बोलत होते. प्रभू म्हणाले, एकलहरेतील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे त्यात २० एकर जागेत ५२ कोटी रूपये खर्चून नवा कारखाना उभारला जात आहे. यात रेल्वेची चाके तसेच अॅक्सलचे उत्पादन केले जाईल. या मुळे ५ हजार जणांना रोजगार मिळू शकणार आहे.\nया नव्या कारखान्यामुळे चाके व अॅक्सलसाठी आऊटसाअर्सिंग करण्याची गरज संपेल व उत्पादन खर्चात बचत होईल असेही प्रभू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले देशात रेल्वे स्थानके पुनर्विकास योजना राबविली जात असून त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध हेातील. मुंबई व परिसरातील ३६ स्थानकांचा या योजनेत समावेश आहे. या स्टेशनवर प्रवाशांना दैनंदिन गरजाच्या सर्व वस्तू मिळतील तसेच नाशिकच्या शेतकर्‍यांच्या भाज्यांचे स्टॉलही येथे लावले जातील. डिसेंबरपासून रेल्वेचे जाळे वाढविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.यात प्रवाशंासाठी पंचतारांकित हॉटेल्स, कांही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण, पुणे नाशिक जोडण्यासाठी सर्वेक्षण यांचाही समावेश आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/open-these-two-sbi-account-on-your-childrens-name-get-mobile-banking-and-overdraft-facility-451697.html", "date_download": "2021-06-24T00:34:18Z", "digest": "sha1:IJUCCYBF63U5JDA7UG7I3COZUQEV5YYB", "length": 16953, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमुलांच्या नावे उघडा एसबीआयची ही दोन खाती, मोबाईल बँकिंग आणि ओव्हरड्राफ्टसह मिळतील या सुविधा\nदोन्ही बचत खात्यांमध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहेत. यात जास्तीत जास्त शिल्लक 10 लाख रुपयांपर्यंत ठेवता येईल. (Open these two SBI account on your children's name, get mobile banking and overdraft facility)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : जर मुलांना सुरुवातीपासूनच पैसे वाचवण्याची सवय लावली गेली तर त्यांचे भविष्य अधिक चांगले असू शकते. याच उद्देशाने देशातील नामांकित बँक एसबीआयने दोन योजना उपलब्ध केल्या आहेत. पहिल्या योजनेचे नाव पहिला कदम (Pehla Kadam) आणि दुसऱ्या योजनेचे नाव पहली उडान (Pehli Udaan) आहे. दोन्ही बचत खात्यांमध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहेत. यात जास्तीत जास्त शिल्लक 10 लाख रुपयांपर्यंत ठे���ता येईल. जाणून घ्या या योजनांचे वैशिष्ट्य आणि खाते कसे उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया. (Open these two SBI account on your children’s name, get mobile banking and overdraft facility)\nपहिला कदम योजना काय आहे\nमुलांना आधुनिक काळात बचत करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी एसबीआयने पहिला कदम योजना सुरू केली. यामध्ये पर्सनलाईज्ड चेक बुक उपलब्ध आहे. मुलाचा फोटो असलेले एटीएम कम डेबिट कार्ड दिले जाते. यात पीओएस मर्यादेअंतर्गत 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढता येतात.\nबिल देयकासह उपलब्ध आहेत या सुविधा\nपहिल्या टप्प्यात बिल पेमेंट आणि टॉप अपची सुविधादेखील उपलब्ध आहे. या खात्याद्वारे तुम्ही दररोज दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. यामध्ये पालक किंवा गार्डियनला मुदत ठेवीविरूद्ध ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. तथापि, काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासह इंटरनेट व मोबाईल बँकिंगचा फायदादेखील उपलब्ध आहे.\nपहली उडान योजनेची वैशिष्ट्ये\nपहली उडान योजनेंतर्गत पर्सनलाईज्ड चेक बुक सुविधा देखील उपलब्ध आहे. यातही खातेदारांचा मोबाईल क्रमांक नोंदविला जातो. या खात्याद्वारे आपण बिल पेमेंट, टॉप अप, आयएमपीएस इत्यादींचा फायदा घेऊ शकता. दररोज व्यवहाराची मर्यादा 2 हजार रुपये आहे. त्याशिवाय किमान प्रारंभिक मर्यादा 20,000 रुपयांसह ऑटो स्वाईप सुविधा उपलब्ध आहे, परंतु त्यामध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध नाही. पहली उडानमध्येही तुम्ही जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचा बॅलन्स मेटेंन्स करू शकता. (Open these two SBI account on your children’s name, get mobile banking and overdraft facility)\nSushil Kumar | हाणामारीत पैलवानाचा मृत्यू, ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा पोलिसांना शोध\nViolence in Bengal : पश्चिम मेदिनीपूरमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्यावर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nमोठी बातमी: विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची 9371 कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात\nचेक पेमेंट रोखण्यासाठी आता बँकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; SBI बँकेची खास सुविधा\nयूटिलिटी 4 days ago\nSBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा\nयूटिलिटी 4 days ago\nकोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही\nअर्थकारण 5 days ago\nSBI च्या खात्याशी सलंग्न असलेला मोबाईल नंबर बदलायचाय, हेल्पलाईन आणि इंटरनेट बँकिगद्वारे असा बदला क्रमांक\nयूटिलिटी 6 days ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrian.in/good-night-messages-marathi/", "date_download": "2021-06-23T23:57:48Z", "digest": "sha1:P5OKGNQKVMDMHDKDY777P2EHRL4XACRM", "length": 67122, "nlines": 1114, "source_domain": "maharashtrian.in", "title": "600 पेक्षाजास्त Good Night Messages Marathi | Best शुभ रात्री शुभेच्छा", "raw_content": "\nSad / ब्रेकअप स्टेट्स,\nआईला (AAi) वाढदिवसाच्या शुभेच्छा\nGood Night messages Marathi / शुभ रात्री शुभेच्छा मराठी\nस्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,\nम्हणजे तुम्हाला इतर��ंना दोष द्यायला\nतुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,\nपाहावं म्हणून नव्हे तर,\nत्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…\nपण मला मात्र माझी\nस्वप्नातली दुनियाच बरी आहे…\nतुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..\nजपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..\nतूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..\nकारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…\nउठा उठा सकाळ झाली..\nझोपा झोपा गंमत केली,\nगर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,\nमाफी मागून ती नाती जपा,\nकारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,\nलोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर\nपरंतु वाईट ऐकल्यावर मात्र,\nकिंमत पैशाला कधीच नसते..\nकिंमत पैसे कमावतांना केलेल्या,\nखोटं ऐकायला तेव्हा मजा येते,\nजेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…\nया जगात सगळ्या गोष्टी सापडतात.\nपण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…\nकुणीही चोरू शकत नाही\nअशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..\nती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…\nज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,\nसंपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.\nत्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.\nसंपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.\nभेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात\nरात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.\nरात्र नाही स्वप्नं बदलते,\nदिवा नाही वात बदलते,\nमनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,\nकारण नशीब बदलो ना बदलो,\nपण वेळ नक्कीच बदलते…\nकधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,\nदुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,\nजीवन यालाच म्हणायचे असते,\nदुःख असूनही दाखवायचे नसते,\nमात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना\nपुसत आणखी हसायचे असते…\nकुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,\nसरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,\nजे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…\nमनाने इतके चांगले राहा की,\nआयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..\nपरिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार\nघेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.\nइथे खोट्याला स्वीकारलं जातं,\nआणि खऱ्याला लुटलं जातं…\nशुभ रात्री संदेश मराठी\nफक्त दोनच कारणं असतात…\nएकतर आपण विचार न करता कृती करतो,\nफक्त विचारच करत बसतो…\nशुभ राञी मराठी संदेश\nपाण्यापेक्षा तहान किती आहे,\nयाला जास्त किंमत असते..\nमृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,\nया जगात नाते तर ���गळेच जोडतात,\nपण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…\nआयुष्यात कितीही चांगली कर्म करा,\nपण कौतुक हे स्मशानातच होतं…\nजेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..\nवडिलांच्या पैशावर चैन करता यायची,\nस्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…\nसूचना देतात ते सामान्य\nस्वतःचा जीव धोक्यात घालून,\nत्यांना वाचवतात ते असामान्य\nजेव्हा आपण लोकांना वेळ देतो,\nतेव्हा त्यांना असं वाटतं की,\nआपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…\nपण त्यांना हे कळत नाही की,\nआपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…\nसत्य आणि स्पष्ट बोलणारा\nकडू वाटत असला तरी,\nतो धोकेबाज कधीच नसतो…\nप्रत्येकावर विश्वास ठेवू नका,\nकारण साखर आणि मीठ\nदोघांना एकच रंग आहे…\nविरोधक हा एक असा गुरु आहे,\nपरिणामा सहित दाखवुन देतो…\nजग गरजेच्या नियमानुसार चालत असते,\nथंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,\nउन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..\nतुमची किंमत तेव्हा होईल\nजेव्हा तुमची गरज लक्षात येईल…\nआकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.\nमाणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.\nशक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.\nआयुष्य जास्त सुंदर वाटत.\nज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की\n“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ\nजगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि\nतुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.\nझाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो\nतो पर्यंत तो “कचरा” साफ करतो\nपण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो\nतेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.\nGood Night messages Marathi / शुभ रात्री शुभेच्छा मराठी\nजो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,\nत्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…\nजेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं\nतेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी\nत्याच्या वेदना जाणवत नाहीत…\nजे तुम्हाला आपले समजतात…\nस्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..\nकारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना\nस्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..\nअन ज्यांना तुम्ही आवडत नाही,\nकधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…\nतुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,\nपाहावं म्हणून नव्हे तर,\nत्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.\nपण मला मात्र माझी\nस्वप्नातली दुनियाच बरी आहे…\nविश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,\nकि तो परत कधीच बसत नाही…\nफुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं\nकवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल,\nआपल्याला फक्त जे���ून झोपायला आवडतं..\nस्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,\nम्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला\nकोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,\nफक्त आपले विचार त्याच्याशी\nन पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…\nमाझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,\nजरी तुमच्या सोबत होत नसला,\nतरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..\nआणि म्हणून मी तुम्हाला,\nMessage केल्याशिवाय राहत नाही…\nपूर्वी जांभई आली की,\nआता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..\nकाळजी घ्या दातं-बीतं पडतील…\nकधी कोणावर जबरदस्ती करू\nनका की त्याने तुमच्या साठी\nजर त्या व्यक्तीला खरंच तुमची\nकाळजी असेल तर तो स्वतःहून\nसगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..\nती फक्त, पहायची असतात…\nस्वत:ला मोठे व्हायचे असेल तर\nइतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..\nसरडा तर नावाला बदनाम आहे,\nखरा रंग तर माणसं बदलतात…\nस्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,\nमऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…\nतरी सर्वांना विनंती आहे की,\nसर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.\nकाल आपल्याबरोबर काय घडले,\nउद्या आपल्याला काय घडवायचे आहे,\nखोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार\nसुख आहे सगळ्यांजवळ पण,\nते अनुभवायला वेळ नाही…\nइतरांकडे सोडा पण स्वतःकडे\nआनंद हा एक ‘भास’ आहे,\nज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..\nदुःख हा एक ‘अनुभव’ आहे,\nतरीही अशा जीवनात तोच जिंकतो,\nज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.\nआपण कोणाला फसवलं नाही,\nयाचा आनंद काही वेगळाच असतो…\nयश एका दिवसात मिळत नाही\nपण एक दिवस नक्की मिळते…\nइतक्या जवळ रहा की,\nइतक्याही दूर जाऊ नका की,\nसंबंध ठेवा नात्यात इतका की,\nआशा जरी संपली तरीही,\nनातं मात्र कायम राहील…\nदुःखात देवाला आठवण्याचा हक्क,\nत्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..\nशेवटचा दिवस म्हणून जगा,\nजीवनाची नवीन सुरवात करा…\nचंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,\nचांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,\nझोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,\nलोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर\nपरंतु वाईट ऐकल्यावर मात्र,\nजर विश्वास देवावर असेल ना,\nतर जे नशिबात लिहलंय,\nते नक्कीच मिळणार पण,\nविश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,\nतर देव सुद्धा तेच लिहिणार,\nजे तुम्हाला हवं आहे…\nजे तुम्हाला आपले समजतात…\nहरण्याची पर्वा कधी केली नाही,\nजिकंण्याचा मोह हि केला नाही.\nनशिबात असेल ते मिळेलच..\nपण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.\nया जगात अशक्य असे काहीच नाही..\nफक्त शक्य तितके, प्रयत्न करा…\nध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,\nजगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,\nकारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,\nआणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.\nपूर्वी जांभई आली की,\nआता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..\nकाळजी घ्या दातं-बीतं पडतील…\nकोणालाच यश मिळत नाही कारण\nज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.\nफक्त विचार Positive पाहिजे.\nपाऊस यावा पण महापूरा सारखा नको.\nवारा यावा पण वादळा सारखा नको.\nआमची आठवण काढा पण\nअमावस्या – पोर्णिमा सारखी नको.\nकोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….\nजरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….\nदर वेळी का मीच कमी समजायचे,\nतुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.\nम्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष\nत्याच दिवशी संपवायचे आणि\nउगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं.\nस्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..\n“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,\n“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”\nमाझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,\nमी जो काल होतो,\nत्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.\nजर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन\nजगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,\nतुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,\nतुम्ही किती असामान्य आहात…\nमाझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,\nजरी तुमच्या सोबत होत नसला,\nतरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..\nआणि म्हणून मी तुम्हाला,\nMessage केल्याशिवाय राहत नाही…\nअशक्य असं या जगात\nत्यासाठी फक्त तुमच्या ठायी\nहा तुमचा सगळ्यात मोठा\nप्लस पॉईंट ठरू शकतो…\nध्येय दूर आहे म्हणून,\nपावलो पावली येतील कठीण प्रसंग,\nफक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,\nआपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..\nमजा येत आहे मित्रांनो\nते मला जिंकू देत नाही,\nआणि मी हार मानत नाही…\nस्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,\nमऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…\nतरी सर्वांना विनंती आहे की,\nसर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,\nआशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…\nजगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,\nपरंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,\nजी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते…\nठेच तर लागतच राहिल,\nती सहन करायची हिंमत ठेवा,\nकठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या\nशेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,\nत्यांनाच यश प्राप्त होते…\nसुख आहे सगळ्यांजवळ पण,\nते अनुभवायला वेळ नाही…\nइतरांकडे सोडा पण स्वतःकडे\nआज जगायलाच वेळ नाही…\nसगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,\nपण चार शब्द बोलायला वेळ नाही…\nकोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,\nपण त्या जहाजानं जर ते पाणी\nआत येऊ दिलं तर ते जहाज,\nतसंच जगातले सगळे नकारात्मक विचार\nतुम्हाला हरवू शकत नाहीत,\nजोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही\nतुमच्या मनात प्रवेश देत नाही…\nछत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,\nपावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,\nखात्री देऊ शकत नाही पण संघर्ष\nकरण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो…\nइतक्या जवळ रहा की,\nइतक्याही दूर जाऊ नका की,\nसंबंध ठेवा नात्यात इतका की,\nआशा जरी संपली तरीही,\nनातं मात्र कायम राहील…\nएखाद्या गोष्टीत हरलो तर,\nती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,\nत्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,\nही भावना जास्त भयंकर असते…\nसंकटाचे हे ही दिवस जातील..\nआज जे तुम्हाला पाहून हसतात,\nते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…\nजे तुमची झोप उडवून टाकेल..\nआणि, एवढं यश मिळवण्याचा\nटीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे…\nकठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,\n“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,\nमी अजुन जिंकलेलो नाही…”\nवाघ जखमी झाला तरी,\nतो आयुष्याला कंटाळत नाही..\nतो थांबतो, वेळ जाऊ देतो,\nअन पुन्हा एकदा बाहेर पडतो..\nघेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा\nपराभवाने माणुस संपत नाही,\nप्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो..\nजर नशीब काही “चांगले” देणार असेल,\nतर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..\nआणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,\nतर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…\nआनंद हा एक ‘भास’ आहे,\nज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..\nदुःख हा एक ‘अनुभव’ आहे,\nतरीही अशा जीवनात तोच जिंकतो,\nज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे…\nजर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप,\nसंघर्ष करावा लागत असेल,\nतर स्वतःला खुप नशीबवान समजा..\nकारण देव संघर्ष करायची संधी फक्त,\nत्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते…\nगुड नाईट शायरी मराठी\nएक तर विजय प्राप्ती मिळेल,\nकिंवा पराजयातुन अनुभव मिळेल…\nविजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल..\nपरंतु खरा योद्धा तोच,\nजो पराजय होणार हे माहित असूनही,\nबिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही,\nपण तो जगातला श्���ीमंत व्यक्ती आहे..\nआइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही,\nपण तो जगामध्ये बुद्धिवान होता..\nकामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही..\nदेवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..\nमनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,\nकारण नशीब बदलो ना बदलो,\nपण वेळ नक्कीच बदलते…\nयशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने\nलिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.\nएकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,\nपण मनाने कधीच कमजोर होऊ नये..\nकाल आपल्याबरोबर काय घडले,\nउद्या आपल्याला काय घडवायचे आहे,\nम्हणूनच आता निवांत झोपा…\nजर विश्वास देवावर असेल ना,\nतर जे नशिबात लिहलंय,\nविश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,\nतर देव सुद्धा तेच लिहिणार,\nजे तुम्हाला हवं आहे…\nस्वप्नं ती नव्हेत जी\nस्वप्नं ती की जी तुम्हाला\nआयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,\nजे तुम्हाला जमणार नाही,\nते साध्य करून दाखवणं..\nजेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,\nमग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे\nप्रत्येक क्षण हा योग्यच असतो,\nचुकतो तो फक्त आपला निर्णय…\nचांगले स्वप्न पडावे म्हणून,\nआणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,\nकोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,\nतर टीका सुधरण्याची संधी देते…\nमाणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,\nकाल आपल्याबरोबर काय घडलं\nउद्या आपल्याला काय घडवायचं आहे\nगेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,\nफांदी तुटण्याची भीती नसते,\nकारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून,\nआपल्या पंखावर विश्वास असतो…\nनशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं,\nकर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं,\nहातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं,\nकारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…\nआपण सगळेच जण छान झोपतो..\nपण कुणीच हा विचार करत नाही की,\nआपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,\nत्याला झोप लागली असेल का\nतेव्हा कुणाचेही मन न दुखवता,\nजगण्याचा प्रयत्न करा आणि\nचुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,\nमोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”\nफक्त दोनच कारणं असतात…\nएकतर आपण विचार न करता कृती करतो,\nफक्त विचारच करत बसतो…\nहसता हसता सामोरे जा आयुष्याला,\nतरच घडवू शकाल भविष्याला,\nकधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही,\nआताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…\nपरिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार\nघेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.\nइथे खोट्याला स्वीकारलं जा��ं,\nआणि खऱ्याला लुटलं जातं…\nजगात करोडो लोक आहेत,\nपण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण…\nकाही अपेक्षा करत आहे,\nपूर्ण होण्याची शक्यता नाही”\nतुम्ही खूप मौल्यवान आहात\nचंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,\nचांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,\nझोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,\nकधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,\nदुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,\nजीवन यालाच म्हणायचे असते,\nदुःख असूनही दाखवायचे नसते,\nमात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना\nपुसत आणखी हसायचे असते…\nकुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,\nसरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,\nजे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…\nमनाने इतके चांगले राहा की,\nआयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..\nरात्र नाही स्वप्नं बदलते,\nदिवा नाही वात बदलते,\nमनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,\nकारण नशीब बदलो ना बदलो,\nपण वेळ नक्कीच बदलते…\nचांदणं चांदणं, झाली रात,\nचादणं चांदणं, झाली रात, .\nकधी कोणावर जबरदस्ती करू\nनका की त्याने तुमच्या साठी\nजर त्या व्यक्तीला खरंच तुमची\nकाळजी असेल तर तो स्वतःहून\nसरडा तर नावाला बदनाम आहे,\nखरा रंग तर माणसं बदलतात…\nदुःखात देवाला आठवण्याचा हक्क,\nत्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..\nखोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार\nआपण कोणाला फसवलं नाही,\nयाचा आनंद काही वेगळाच असतो…\nचांदण्या रात्री तुझी साथ,\nमाझ्या हाती सख्या तुझाच हात..\nअशी रात्र कधी संपूच नये,\nसूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…\nकोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,\nफक्त आपले विचार त्याच्याशी\nन पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…\nस्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..\nकारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना\nस्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..\nअन ज्यांना तुम्ही आवडत नाही,\nकधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…\nविश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,\nकि तो परत कधीच बसत नाही…\nरात्र जणू एक गीत धुंद,\nप्रीतीचा वारा वाहे मंद,\nहरवावे वाटते तुझ्या कुशीत,\nकरून पापण्यांची कवाडे बंद…\nजो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,\nत्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…\nरात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,\nचांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,\nकाळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,\nकारण सारे जग विश्रांती घेत असतांना,\nकुणीत���ी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…\nजग गरजेच्या नियमानुसार चालत असते,\nथंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,\nउन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..\nतुमची किंमत तेव्हा होईल\nजेव्हा तुमची गरज लक्षात येईल…\nविरोधक हा एक असा गुरु आहे,\nपरिणामा सहित दाखवुन देतो…\nआपण सगळेच जण झोपतो..\nपण कुणीच हा विचार करत नाही,\nआपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,\nत्याला झोप लागली का…\nप्रत्येकावर विश्वास ठेवू नका,\nकारण साखर आणि मीठ\nदोघांना एकच रंग आहे…\nसत्य आणि स्पष्ट बोलणारा\nकडू वाटत असला तरी,\nतो धोकेबाज कधीच नसतो…\nमांजरीच्या कुशीत लपलंय कोण\nइटुकली पिटुकली पिल्ले दोन\nछोटे छोटे डोळे, इवले इवले कान,\nपांघरून घेऊन झोपा आता छान…\nजेव्हा आपण लोकांना वेळ देतो,\nतेव्हा त्यांना असं वाटतं की,\nआपण नेहमी Free असतो,\nपण त्यांना हे कळत नाही की,\nआपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…\nगर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,\nमाफी मागून ती नाती जपा,\nकारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,\nदुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,\nआणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,\nकिती दिवसाचे आयुष्य असते\nआजचे अस्तित्व उद्या नसते,\nमग जगावे ते हसुन-खेळून,\nकारण या जगात उद्या काय होईल,\nते कुणालाच माहित नसते,\nगर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,\nमाफी मागून ती नाती जपा,\nकारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,\nपाण्यापेक्षा तहान किती आहे,\nयाला जास्त किंमत असते..\nमृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,\nया जगात नाते तर सगळेच जोडतात,\nपण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…\n[…] शुभ रात्री […]\n75 Happy birthday Ajoba in Marathi | आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-24T00:14:22Z", "digest": "sha1:MNFMRKL5M7NYZIUWRZ7X57QBLAGVPBTV", "length": 10427, "nlines": 82, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "‘राधे’च्या ‘सिटी मार’ गाण्यावर डॉक्टर्सनी धरला ताल, पाहा हा भन्नाट VIDEO – NEWS UPDATE", "raw_content": "\n‘राधे’च्या ‘सिटी मार’ गाण्यावर डॉक्टर्सनी धरला ताल, पाहा हा भन्नाट VIDEO\n‘राधे’च्या ‘सिटी मार’ गाण्यावर डॉक्टर्सनी धरला ताल, पाहा हा भन्नाट VIDEO\nअभिनेता सलमान खानचा वॉन्टेड चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हा पासूनच सलमान खान च्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि तो चित्रपट सलमानच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला तेव्हापासून सलमानचे जवळजवळ सर्व चित्रपट हिट ठरू लागले.\nत्या चित्रपटातील सलमानने साकारलेली राधेची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडली होती. त्यात सलमान खान सोबत आयशा टाकिया अभिनेत्री झळकली होती. पण गेल्या काही वर्षांपासून सलमान खान वॉन्टेडचा सिक्वल घेऊन येणार होता आणि याची वाट पेक्षही बघत होतो. सलमानसाठी हा त्याचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता.\nत्या चित्रपटाचे नाव 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉन्टेड या चित्रपटावरून घेण्यात आले होते ‘राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले होते. आणि हा चित्रपट गेल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता पण को’रोना म’हामा’रीमुळे प्रदर्शन लांबणीवर पडले आणि नुकताच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.\nअभिनेता सलमान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तर सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. सलमानचा हा पहिला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण प्रेक्षकांनी इथेही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यातचं पाहायला मिळत आहे. शिवाय चित्रपटातील गाणीही हीट होताना दिसत आहेत.\nकाही दिवसांपूर्वीच राधे चित्रपटातील ‘सिटी मार’ हे सलमान खान आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्यावर चित्रित झालेलं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत. गाणं प्रेक्षकांना चांगलच भावलं असून सध्या ट्रेंडिंगवर आहे. याच गाण्यावर आता चक्क दवाखान्यातील डॉक्टर्सनी ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे.\nसध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nचित्रपटातील आभिनेत्री दिशा पाटनीने डॉ’क्टर्सचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर तिच्या स्टोरीवर शेअर केला आहे. व्हिडीओत डॉ’क्टर्सचा एक ग्रुप अगदी आनंदाने या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. अशातच आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ता’ण आहे. पण तरीही त्यातून त्यांनी आनंद शोधत हे सुंदर नृत्य केल्याने त्यांच्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.\nतर त्यातून ते इतरांना प्रेरणाही देत आहेत. ईदच्या मुहुर्तावर राधे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिल्याचं पाहयला मिळालं. Zee5 वर हा चित्रपट पाहता येत आहे. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ex-finance-minister-sudhir-mungantiwar-targets-maha-vikas-aaghadi-govt-over-farmers-loan", "date_download": "2021-06-24T00:48:05Z", "digest": "sha1:WCY632Y5SAYIDQHSV5PI34F2PUXJL6OA", "length": 17516, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कितीही वेळा चौकशी केली तरी काहीही सापडणार नाही - सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nकितीही वेळा चौकशी केली तरी काहीही सापडणार नाही - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - महाविकास आघाडीविरोधात आणि महाविकास आघाडीने केलेल्या शेतकरी कर्जमाफीविरोधात भाजपकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धरणं आंदोलन करण्यात येतंय. भाजपचे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रभरात तहसीलदार ऑफिससमोर कर्जमाफीविरोधात आंदोलन करता���त. तर मुंबईत आझाद मैदानावर भाजपकडून मोठं धरणं आंदोलन करण्यात येतंय. या धरणं आंदोलनात भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी हजेरी लावलीये. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आशिष शेलार हे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी सर्व बड्या नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.\nमोठी बातमी - घेणं ना देणं.. नागरिकांना बसतोय तीन हजारांचा भुर्दंड...\nयावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर घणाघाती टीका केलीये. महाविकास आघाडीचं सरकार निष्क्रिय असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. 'अब की बार बाप-बेटे की सरकार' या वाक्यांचा वापर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केला. याचसोबत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याचं म्हटलंय. भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना चौकशीसाठी सातत्याने स्थगिती दिली जातेय. अशात कितीही वेळा चौकशी केली तरी काहीही सापडणार नाही असं देखील मुनगंटीवार म्हणालेत.\nमोठी बातमी - आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..\nमहाराष्ट्रातील महिला आणि भगिनींच्या सुरक्षिततेबद्दल देखील मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे असा सवाल देखील मुनगंटीवारांनी उपस्थित केलाय. आझाद मैदानातील व्यासपीठावरून भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.\nरक्ताने लिहिलेल्या पत्रांसोबत 'कर्जमाफी फसवी' सांगणारी तब्ब्ल साठ हजार पत्र राज्यपालांकडे सुपूर्त\nमुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीकडून आज दिवसभर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तहसील कार्यकत्यांसमोर शेतकरी कर्जमाफी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदानावर देखील भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. या मुंबईतील आंदोलनात भाजपच्या बड्या नेत्यांनी सहभाग\nशिवसेनेचा सर्वात मोठा गड हिसकवण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई'\nमुंबईः भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जा��ा मिळवत भरघोस यश मिळवलं. आता या विजयानंतर भाजपनं महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आहे. बिहारच्या निकालानंतर आता राज्यातील भाजप नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष घातलं आहे. आज या संदर्भात मुंबई भाजप कार्यकारिणीची प\n'काँग्रेसच्या नशिबी सकाळ, दुपार, संध्याकाळ लाथाच'\nमुंबईः भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत आशिष शेलारांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. कोकणात शिवसेनेचं वस्रहरण करणार असा निर्धार भाजपनं केला आहे. तसंच पैशाचा खेळ करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असंही शेलार म्हणालेत.\nसरकारच्या विरोधात डीजे लावल्याप्रमाणे ठणाणा करताहेत, सामनातून भाजपवर टीकास्त्र\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वा\nभाजपातील डझनभर आमदार फुटीवर आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य\nमुंबई : आपल्या सह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पुर्ण करु शकत नाही त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आ\nमुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 'यांची' नावं आहेत चर्चेत\nमुंबई : महाराष्ट्रात सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये मोठे पक्षांतर्गत बदल केले जाणार आहेत. सध्या मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून मंगलप्रभात लोढा काम पाहतायत. मात्र लोढा याना हटवून या पदावर मराठी चेहरा शोधण्याचं काम सध्या भाजपकडून केलं जातंय अशी माहिती आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस जर केंद्र गेल\nपाच वर्षे महायुतीचं स्थिर सरकार येणार; भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड\nदेवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपच्या दहा आमदारांनी अनुमोदन दिलंय. सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, देवराव भोई\nवर्षा बंगल्यावरील बैठकीनंतरच, भाजप नेते राज्यपालांना भेटणार\nमुंबई : राज्यात सध्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजप-शिवसेना यांच्यात तडजोड होऊन, महायुतीचेच सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत 105 जागांसह सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप राज्यपालांपुढे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.\nमहावितरण आर्थिक संकटात; केंद्राकडे केली ‘एवढ्या’ मदतीची मागणी\nकोरोना व्हायरसमुळे आधीच सर्वसामान्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. त्यातच महावितरणकडून आलेल्या विज बिलांमुळे ग्राहकांना धक्का बसला आहे. अनेकांना वाढीव बिले आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नोकरदार, कलाकर यांनीही याबाबत संताप व्यक्त केला. हिच संधी साधत भाजपने महाराष्ट्रात सरकारवर संता\nगुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत म्हणत आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड कनेक्शनबाबत आशिष शेलार म्हणतात...\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. यामध्ये शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं जातंय. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी स्वतः याबाबत एक पत्रक क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/13/about-1500-patients-with-mucormycosis-in-maharashtra-information-of-health-minister-rajesh-tope/", "date_download": "2021-06-23T23:38:59Z", "digest": "sha1:SA7QXR3VXBU4YK4FGFBF5NNK2FSX5UBX", "length": 7560, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसचे सुमारे १५०० रुग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Majha Paper", "raw_content": "\nमहाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसचे सुमारे १५०० रुग्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री, डॉ. हर्षवर्धन, महाराष्ट्र सरकार, म्युकोरमायकोसिस, राजेश टोपे / May 13, 2021 May 13, 2021\nमुंबई – एकीकडे राज्यासोबतच केंद्र सरकारचीही आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असतानाच दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (Black Fungus) आजाराचे नवे संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. नागरिकांमध्ये देखील म्युकोरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजारामुळे आणि त्यावरच्या महागड्या उपचारांमुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले असताना या आजारावर राज्यात मोफत उपचार करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकराने केली आहे.\nपण, यामुळे आधीच कोरोनाशी लढा देणाऱ्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, या आजारावरच्या औषधांचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आज माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी म्युकोरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीविषयी हर्षवर्धन यांना माहिती दिली.\nकाळी बुरशी (म्युकोरमायकोसिस) आजाराचे सुमारे १५०० रुग्ण महाराष्ट्रात असून त्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.\nत्यावरील उपचारासाठीच्या इंजेक्शनची किंमत जास्त असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी या औषधावरील छापील एमआरपी कमी करावी. तसेच, या औषधाचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून द्यावा. ज्या कंपन्या त्याचे उत्पादन करतात, त्यांना ते वाढविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_248.html", "date_download": "2021-06-24T00:33:42Z", "digest": "sha1:VLOLKY2VOJIB6B63FTZZXK463JITODRK", "length": 4407, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "'एअर इंडिया'च्या सर्व्हरवर सायबर हल्ला ; डेटा चोरीला", "raw_content": "\nHomeWorld 'एअर इंडिया'च्या सर्व्हरवर सायबर हल्ला ; डेटा चोरीला\n'एअर इंडिया'च्या सर्व्हरवर सायबर हल्ला ; डेटा चोरीला\nनवीदिल्ली- सरकारी एअर लाईन्स कंपनी एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ४५ लाख प्रवाशांचा असणारा डेटा चोरीला गेला आहे. यात प्रवाशांची वैयक्तिक माहिती असून प्रवाशांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पासपोर्टची माहिती, तिकिटबाबत असणारी माहिती चोरीस गेली आहे.\nएअर इंडियाच्या माहितीनुसार, प्रवाशांच्या डेटा ठेवण्याचे काम सीटा पीएसएस कंपनी करते. या कंपनीच्या सिस्टममधून ४५ लाख प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. २६ ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. यामध्ये प्रवाशांचे नाव, जन्म तारीख, मोबाईन नंबर, पासपोर्ट नंबर, क्रेडिट कार्ड या सर्वांचा समावेश आहे. पण प्रवाशांच्या सीवीवी आणि सीवीसीची माहिती सुरक्षित असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrian.in/birthday-wishes-for-friend-marathi/", "date_download": "2021-06-23T23:01:01Z", "digest": "sha1:PXTWKP6VUX4UZMIKAZP7EBDLQJ7T5TIP", "length": 24063, "nlines": 259, "source_domain": "maharashtrian.in", "title": "Happy Birthday wishes for friend Marathi | 99+ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nSad / ब्रेकअप स्टेट्स,\nआईला (AAi) वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉\nबार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….\nउजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nहो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा\nवाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.\nमाझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्द���क शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.\nदिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे\nतुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..\nवाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय\nयशस्वी व औक्षवंत हो\nआपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…\nपण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना\nमन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.\nकारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.\n वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा \nवाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny\nसोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,\nसोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,\nशुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.\nमित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,\nतुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात\nतुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.\nअसाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.\nवाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny\nतुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे\nहिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.\nतुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष\nपरमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.\nतुला आनंद आणि उत्तम यश\nप्राप्त होवो हीच प्रार्थना.\nमाझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या\nमाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nदिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआयुष्य फक्त जगू नये,\nतर ते साजरे केले पाहिजे\nमाझ्या सर्वात चांगल्या मित्राला\nतुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.\nमाझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि\nशानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..\nहसत राहो तुम्ही करोडो मध्ये\nखेळत राहो तुम्ही लाखो मध्ये\nचकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये\nज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..\nमित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nमी किती ही मोठा झालो,\nतरीही असे वाटते की आपण\nवाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.\nवाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,\nआपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,\nजीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,\nआणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.\n वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा \nबर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.\nनवा गंध, नवा आनंद\nअसा प्रत्येक क्षण यावा\nनव्या सुखांनी, नव्या वैभवांनी\nआपला आनंद द्विगुणित व्हावा\nकितीही रागावले तरी समजून घेतले मला,\nरूसले कधी तर जवळ घेतले मला,\nरडवले कधी तर कधी हसवले,\nकेल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,\nमाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..\nआयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nतुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,\nआणि या दिवसाच्या अनमोल आठवणी\nतुझ्या हृदयात सतत तेवत राहो,\nआपली सारी स्वप्न साकार व्हावी.\nएक अनमोल आठवण ठरावी\nआणि त्या आठवणीने आपलं आयुष्य\nअधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा\nदिवस आहे आजचा खास,\nउदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.\nयेणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश\nआणि कीर्ती वाढीत जावो.\nसुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,\nमित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nआपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,\nमजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…\nअसणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nवाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट\nपन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nतुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव\nतुझ्या कायम आठवणीत राहो,\nतू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nतुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,\nओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,\nमग कधी करायची पार्टी\nवाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा \nचांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.\nतुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा\nतरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.\nअशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…\nमित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र\nदेवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,\nमला एक चांगला आणि हुशार मित्र\nनाही मिळाला म्हणून काय झालं..\nतुला तर मिळाला आहे ना\nविश्वासाने जपून ठेवतो आहे\nवाढदिवस तुझा असला तरी\nआज मी पोटभर जेवतो आहे\nतेरे जैसा य���र कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nवर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nपूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,\nतुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा \nतुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा\n वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा \nसुख समृद्धी समाधान धनसंपदा दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो\nवाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा\nतुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,\nतुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,\nत्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,\nहीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना \nआमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या Best मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना\nआता birthday wishes for friend Marathi for Whatsapp and Facebook सर्व Friend birthday wishes व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील birthday wish for best friend forever Marathi इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मराठीमध्ये सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.\nआम्हाला आशा आहे की birthday caption for best friend in marathi, happy birthday wishes for best friend in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.\n[…] मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा […]\n[…] मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून […]\n[…] मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा […]\n75 Happy birthday Ajoba in Marathi | आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/10/bjp-targets-urmila-matondkar.html", "date_download": "2021-06-24T00:16:21Z", "digest": "sha1:K4XQDJMKH37MECD6A3CF6LI27REEY22X", "length": 4247, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " बरोबर ! जनाची नाहीतर मनाची बाळगाच - महा एमटीबी", "raw_content": "जनाची नाहीतर मनाची बाळगा, मातोंडकरांना उपाध्येंचे प्रत्युत्तर\nमुंबई : राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत विरोधी पक्ष भाजप आणि केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भाजपने चो�� प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारचे केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक होत असताना विरोध करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी असे विधान उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटमध्ये केले होते. यालाच भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.\nकेशव उपाध्ये यांनी मातोंडकर यांचे ट्विट रिट्विट करत म्हंटले आहे की, अगदी बरोबर सांगितले जनाची नाहीतर मनाची ठेवलीच पाहिजे. पण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना लागू होत नाही. कारण मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल म्हणाले की, केंद्र सरकार तातडीने मदत करते आहे. तसेच केंद्र सरकार प्रभावी आणि कार्यक्षमतेने मदत करीत असल्याचे राज्य सरकारचेही म्हणणे आहे, असे म्हणत उपाध्ये यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना टोला लगावला.\nदरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, पंतप्रधान तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मुंबई महानगरपालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोविड व्यवस्थापनावरून कौतुक करीत आहेत. हे दोन्ही ट्विट उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी आता ओरडणे बंद करावे.\nजनाची नाही तर मनाची लाज ठेवा, असे ट्विट केले होते.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nभाजप उर्मिला मातोंडकर महाविकास आघाडी केशव उपाध्ये BJP Urmila Matondkar Mahavikas Aghadi Keshav Upadhye", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_663.html", "date_download": "2021-06-24T01:13:25Z", "digest": "sha1:R6OAL22TMWXTFUMMHWBGUVXKKH4RUOHO", "length": 10670, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "यांनी सौताडा घाटात केले वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar यांनी सौताडा घाटात केले वृक्षारोपण\nयांनी सौताडा घाटात केले वृक्षारोपण\nसौताडा घाटात केले वृक्षारोपण\nजामखेड - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड वनविभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सौताडा घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे , गौरव अरोरा, अरुण लटके, वनरक्षक किसन पवार ,वनरक्षक प्रवीण उबाळे खर्डा ,श्यामराव डोंगरे कर्मचारी जामखेड आदी उपस्थित होते यावेळी बोलताना वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे म्हणाले मी गेली दोन वर्षापासून पाहत आहे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे नेहमीच आम्हाला मदत करत असतात वृक्षारोपण साठी तर ते सर्वात पुढे असतात तसेच काही वेळेस जखमी अवस्थेत हरीण, तरस, मोर, घुबड ,अशा प्राण्यांना ते आणून आमच्या ताब्यात देतात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.\nजैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि वन विभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण५ जुलै २०२१ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि वनविभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे वृक्षारोपण करतात आणि त्याचे संगोपनाची जबाबदारी कोठारी करत असतात आत्तापर्यंत त्यांनी हजारो झाडे लावलेली आहेत आणि त्यातील बरेच झाडे जगवली आहेत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी सौताडा आणि मोहा घाट येथे झाडे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे\nयावेळी अली सय्यद म्हणाले गेली पंचवीस वर्षापासून मी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य पाहत आहे आम्हाला अभिमान वाटतो कोणत्याही समाजाचा माणूस असला की त्याला ती मदत करतात अपघातातील हजारो लोकांचे प्राण संजय कोठारी यांनी वाचवले आहे ते काही जात पात पाहत नाही स्वतःच्या रुग्णवाहिकेत अपघातातील जखमीला आणून त्याचे प्राण वाचवतात वृक्षारोपण ची वीस वर्षापासून ते लक्ष देऊन वृक्षारोपण करतात त्यांनी आत्तापर्यंत हजारो झाडे लावली आहेत आणि त्याच्या संगोपनाची सुद्धा जबाबदारी घेत आहेत त्याबद्दल त्यांचे शब्दात वर्णन करू शकत नाही\nयेत्या ३१ जुलै पर्यंत १०००(एक हजार) झाडे लावण्याचा संकल्प ही त्यांनी केला आहे वृक्षारोपण वेळी वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे , पवार आणि वनमजूर ताहेर अली सय्यद हे हजर राहणार आहेतकोठारी यांना सामाजिक कार्यात नेहमी मदत करनारे प्रफुल्ल सोळंकी ,गणेश भळगट, अमोल तातेड,अनिल फिरोदिया, सुमित चानोदिया, संजय गांधी, गौरव अरोरा आदी उपस्थित होते.गणेश देवकाते ,मनोज कुलथे ,निलेश तवटे सागर नेटके, अनुराग आ���ंद गुगळे आदि मदत करत असतात\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ahmdngr.com/archives/527", "date_download": "2021-06-23T23:20:42Z", "digest": "sha1:IXJPNC6CATJNO4OQQKT45ZQ2EA72XL75", "length": 10076, "nlines": 54, "source_domain": "ahmdngr.com", "title": "‘हा’ कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा? – AHMDNGR", "raw_content": "\n‘हा’ कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा\nप्रकाश केसरी 16 May 2021 Leave a Comment on ‘हा’ कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा\nनरेंद्र मोदी सरकारने केलेला ‘हा’ कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा\n•भारत सरकारने तयार केलेल्या एका कायद्यामुळे भारताला मदत मिळण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. या कायद्यामुळे देशातील स्वयंसेवी संस्था म्हणजेच NGO गरजूंपर्यंत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची मदत पोहोचू शकत नाहीयेत.\n•गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची पहिली लाट सर्वोच्च पातळीवर असताना भारत सरकारने फॉरेन काँट्रिब्यूशन रजिस्ट्रेशन अॅक्ट म्हणजेच FCRA कायद्यात दुरुस्ती केली होती.\n•या कायद्यात करण्यात आलेल्या बदलामुळे भारतात चालवल्या जाणाऱ्या NGO किंवा कोणत्याही संस्थेला परदेशातून मदत घेता येत न��ही.\n•नव्या नियमानुसार परदेशातून येणारा मदतनिधी सर्वप्रथम दिल्लीतील खात्यात जमा करावा लागेल. या कायद्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि परदेशातून येणाऱ्या निधीचा गैरवापर होणार नाही, असं केंद्र सरकारने कायदा दुरुस्तीच्या वेळी म्हटलं होतं.\n•’द अँट’ NGO च्या सह-संस्थापक जेनिफर लियांग यांच्या मते, भारत सरकाने कायद्यात केलेली हीच दुरुस्ती लोकांचा जीव वाचवण्यात मोठा अडथळा ठरत आहे.\n•बीबीसीच्या न्यूजनाईट कार्यक्रमात बोलताना जेनिफर म्हणाल्या, “FCRA मध्ये दुरुस्ती केल्याने त्यांची NGO परदेशी दात्यांकडून उपलब्ध करण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स वितरीत करू शकत नाहीत. दिल्लीत नवं बँक खातं उघडू शकत नसल्याने ती मदत सरकारपर्यंतही पोहोचवू शकत नाही.\n•भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर बऱ्याच वैद्यकीय समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.\n•सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत अडीच लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण अनेक तज्ज्ञांच्या मते मृतांचा आकडा सरकारी आकडेवारीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. भारतात रुग्णालयात बेडची उपलब्धता कमी आहे. ऑक्सिजनअभावी लोकांचा मृत्यू होत आहे.\n••FCRA चा नियम काय सांगतो\n•NGO किंवा स्वयंसेवी संस्थांनी काम सुरू करण्याआधी FCRA कायद्यांअंतर्गत नोंदणी केली पाहिजे.\n•परदेशातून मदतनिधी आल्यास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतील कोणत्याही बँक खात्यात तो निधी जमा करावा लागेल.\n•NGO इतर संस्थांना परदेशी मदत देऊ शकत नाहीत. तसं केल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाईल.\n•न्यूजनाईटच्या कार्यक्रमात 10 स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करण्यात आली. नव्या कायद्यामुळेच लोकांना मदत पोहोचवण्यात विलंब होत असल्याचं या संस्थांनी सांगितलं.\n•या प्रक्रियेत अनेक अर्ज भरावे लागतात. निधी वितरीत करण्यासाठीचे नियम खूप गुंतागुंतीचे आहेत.\n•नव्या कायद्यानुसार NGO नी परदेशी मदत स्वीकारणं म्हणजे एक गुन्हा ठरवण्यात आला आहे, असा आरोप अॅमनेस्टी इंडियाचे संचालक आकार पटेल यांनी केला.\n•पटेल म्हणतात, “तुम्ही कोव्हिडसंदर्भात काम करत असाल तरी परदेशी मदत स्वीकारण्याची प्रक्रिया खूपच क्लिष्ट आहे.”\n•माध्यमांमधील बातम्यांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी मदतनिधीशी संबंधित गोष्टींबाबत साशंक असत��त. या आधीही नरेंद्र मोदी यांनी मुख्य प्रवाहातील NGO वर आर्थिक विकासात बाधा निर्माण करण्याचा आरोप केला होता.\n•मानवाधिकार वकील जुमा सेन यांनी न्यूजनाईटमध्ये म्हटलं, “नव्या कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकार त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.”\n•सेन म्हणतात, एखादी NGO आंदोलनात सहभागी झाल्यास त्याचा परिणाम त्यांची नोंदणी रद्द होण्याच्या रुपात होतो.\n•भाजप नेते नरेंद्र तनेजा या दुरुस्तीचं समर्थन केलं. या कायद्याची पाठराखण करताना ते म्हणाले, “या कायद्याबाबत संसदेत वादविवाद झाला होता. संसदेनेच हा कायदा मंजूर केला आहे. इतर देश या कायद्याचा सन्मान करतील अशी अपेक्षा आहे. आपण एक सार्वभौम राष्ट्र आहोत.”\n•भारतातील कोव्हिड संकट आता ग्रामीण भागात दाखल होऊ लागलं आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या NGO इच्छा असूनही लोकांची मदत करू शकत नसल्याने चिंताग्रस्त आहेत.\n•या क्षेत्रातील वाढत्या नोकरशाहीमुळे संकट काळातही मदत पोहचवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची बनत असल्याचा आरोप NGO कडून केला जात आहे.\nबँकांचे खासगीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर →\n← लसीचा दुसरा डोस मिळण्यास उशीर झाला तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/mumbai-pune-maharashtra-coronavirus-cases-11th-may-update-maharashtra-corona-cases-district-wise-today-news-mumbai-pune-thane-nashik-aurangabad-128482362.html", "date_download": "2021-06-24T00:20:00Z", "digest": "sha1:NZFRBM224SUJKVTD4IULMOCFPVKU26ZM", "length": 7854, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases 11th May Update | Maharashtra Corona Cases District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad | राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; म्यूकोरमायकोसिसवर राज्यातील 1000 रुग्णालयांमध्ये मोफत होणार उपचार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाराष्ट्रात थोडा दिलासा:राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; म्यूकोरमायकोसिसवर राज्यातील 1000 रुग्णालयांमध्ये मोफत होणार उपचार\nराज्यात नवीन रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा जवळपास दुप्पट\nराज्यात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 37 हजार 236 नवीन प्रकरणे समोर आली. तर 61 हजार 607 रुगण बरेही झाले. हा आकडा 31 मार्चला आलेल्या 39 हजार 544 च्या जवळपास आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 86.97% झाला आहे. राज्यात आतापर्यंत 44 लाख 59 हजार 425 रुग्ण कोरोना संक्रमणानंतर बरे झाले आहेत. तर दरम्यान 594 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 74 मृत्यू मुंबईमध्ये झाले. सध्या 36.70 लाख लोक होम क्वारंटाइन आहेत आणि 26,664 रुग्ण इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत. राज्यात 7 लाखापर्यंत पोहोचलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊन 6 लाखांपेक्षा कमी झाली आहे.\nआकड्यांमध्ये दिलासा असला तरीही राज्यात पुन्हा 15 दिवस म्हणजेच 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते. सूत्रांनुसार, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्याच्या 11 शहरांमध्ये हार्ड लॉकडाऊन सुरू आहे. येथे दूध, किराणा आणि भाजीच्या दुकाना वगळता सर्व काही बंद आहे. या शहरांमध्ये ऑनलाइन फूड आणि इतर आवश्यक वस्तूंची डिलीवरी सुरू आहे.\nमुंबईमध्ये संक्रमितांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण झाले बरे\nमुंबईमध्येही कोरोनाचा प्रभाव सलग कमी होत आहे. सोमवारी येथे 1,794 नवीन प्रकरणे समोर आली. मात्र याच्या दुप्पट म्हणजेच 3,580 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले. येथे रविवारी 2,403 केस नोंदवण्यात आल्या होत्या, तर 3,375 रुग्ण बरे झाले होते.\nराज्यात मोफत होणार म्यूकोरमाइकोसिसवर उपचार\nपुणे, मुंबईच्या शहरी भागांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी म्हटले की, म्यूकोरमाइकोसिसच्या रुग्णांवरील उपचार राज्य सरकारच्या प्रमुख वैद्यकीय विमा योजनानुसार राज्याच्या 1 हजार हॉस्पिटलमध्ये मोफत केला जाईल. म्यूकोरमाइकोसिस एक दुर्मिळ कवक (फंगल) इन्फेक्शन असते. जे आता कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तींमध्ये समोर येत आहे.\nमुंबईमध्ये विदेशातून येणार कोरोना व्हॅक्सीन\nव्हॅक्सीनच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या BMC ने व्हॅक्सीन खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, BMC कमिश्नर आयएस चहल यांनी BMC मध्ये गटनेत्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. चहल यांनी म्हटले आहे की, पुढच्या दोन दिवसांत टेंडर काढून मुंबईच्या लोकांना लवकरात लवकर व्हॅक्सीन उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/training-camp/", "date_download": "2021-06-23T23:32:49Z", "digest": "sha1:5H3ATPTBQOVDWSUPFXJ4XSFDYYIEVE33", "length": 5831, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "Training camp Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon News: मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघातर्फे बुधवारी वाहनचालकांसाठी मार्गदर्शन शिबिर\nएमपीसी न्यूज - मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघ व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय (वाहतूक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने अवजड वाहतूक करणारे चालक मालक यांना सुरक्षित रस्ते वाहतूक, वाहतूक नियमांचे पालन व अपघातविरहित वाहतुकीसाठी…\nPune : करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा- डॉ. रवींद्र शिसवे\nएमपीसी न्यूज- पैसे मिळवणे, लोकप्रियता मिळवणे हे ध्येय मानून शासकीय सेवेत येऊ नये. एखाद्या करीयरमध्ये लोकप्रियता मिळवणे, आणि समाजमान्यता मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा असे मत…\nPune : भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात\nएमपीसी न्यूज - भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड येथील मिलिंद बुध्द विहार येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्ष पद भारतीय बौध्द महासभेचे पुणे अध्यक्ष के. बी. मोटघरे यांनी…\nThergaon : पोवाडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने आयोजित घेण्यात आलेल्या पोवाडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप शुक्रवारी (दि.19) उत्साहात झाला. यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक विद्यालय थेरगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/05/Nagar_8.html", "date_download": "2021-06-24T00:52:15Z", "digest": "sha1:GO2NTG3M2JVKFLHMEFEQIYP6MXKD5D2Z", "length": 8074, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले ५ हजारांहून अधिक ; परराज्यातील स्थलांतरित मूळगावी रवाना", "raw_content": "\nHomePoliticsलॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले ५ हजारांहून अधिक ; परराज्यातील स्थलांतरित मूळगावी रवाना\nलॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले ५ हजारांहून अधिक ; परराज्यातील स्थलांतरित मूळगावी रवाना\nअहमदनगर, दि. ८ - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील विविध भागातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन तयार केले असून त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे. दिनांक ०३ मेपासून ते आतापर्यंत परराज्यातील ५ हजार २३४ स्थलांतरितांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आहे आहे. यात उत्तरप्रदेशमधील सर्वाधीक ३ हजार ९०३ स्थलांतरीतांचा समावेश आहे.\nकेंद्र आणि राज्य शासनाने स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना त्यांच्या मूळ राज्यात परतण्यासाठीची व्यवस्था करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग अशा विविध यंत्रणा यासाठी राबत आहेत. यामध्ये राजस्थानमधील १३४, मध्य प्रदेशमधील ११६३, झारखंड २५, आंध्र प्रदेश ०५ आणि तामिळनाडू येथील ०४ स्थलांतरितांना त्यांच्या गावी परत पाठविण्यात आले आहे.\nसंबंधित स्थलांतरितांची माहिती गोळा करणे, हे स्थलांतरित कोणत्या राज्यातील आहेत, कोणत्या गावातील आहेत, याची माहिती घेऊन त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यासाठी नियोजन तयार केले गेले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासाठी विशेष पथकाची स्थापना केली. उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांना पदसिद्ध नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले.\nप्रत्येक उपविभाग आणि तहसील पातळीवर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी त्यांची यंत्रणा गतिमान केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी कामगारांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणताना विशेष खबरदारी घेतली.\nस्थानिक गावपातळीवर तसेच औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना घेऊन येण्���ासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. काही सामाजिक संस्थांनीही त्यासाठी पुढाकार घेतला.\nदूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्व प्रवाशांसोबत नाष्टा-अन्न पाकीटे, पाण्याची बाटली दिली आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. नगर, पारनेर, राहुरी, जामखेड, कर्जत, शिर्डी, राहाता, कोपरगाव, संगमनेर तालुक्याच्या विविध भागात काम करणारे मजूर यांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vitacouncil.in/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=75", "date_download": "2021-06-23T22:58:28Z", "digest": "sha1:QITNDEP3CR222H2RMRBYAET3I2UTDRZC", "length": 7685, "nlines": 103, "source_domain": "vitacouncil.in", "title": "Verdana Arial Calibri MS Comic Sans", "raw_content": "\nआपले नांव मतदार यादीतून शोधण्यासाठी येथे क्लिक करा.\nविटा सार्वत्रिक निवडणुक 2016\nलोकसेवा हमी कायदा सेवा\nवाहन जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली\nविटा न.पा.आपले स्वागत करत आहे.\nजन्म नोंदणी शोध निकश\nमृत्यू नोंदणी शोध निकश\nआपले मालमत्ता देय पाहा आणि भरा.\nपाणी देय माहीती आणि देय भरा\nपहिले १० पाणी कर कसूर\nपहिले १० पाणी कर देयक\nतुमच्या आवेदनाची स्थिती माहीत करुन घ्या\nतुमच्या तक्रारीची स्थिती माहीत करुन घ्या\nविटा शहर हगणदारी मुक्त झालेबद्दल मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्कार दि.13/10/2016.\nविटा शहर हगणदारी मुक्त झालेबद्दल मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्काराच्या विविध वर्तमान पत्रातिल वार्ता.\n2 ऑक्टोंबर स्वछता मोहीम\nनगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत दि.05-10-2016\nविटा नगरपरिषद विटा,सार्वत्रिक निवडणुक 2016-2017\nविटा प्रारुप प्रस्ताव मान्यता 29-06-2016\nनिवडणुक जाहीरात प्रसिध्द करणेबाबत 29-06-2016\nप्रारुप प्रभाग रचना 05-07-2016\nअंतिम प्रभाग रचना 16-08-2016\nमतदान अधिकार जाहीर अवाहन\nविटा नगरपरीषद सार्वत्रिक निवडणुक 2016 प्रारुप मतदार यादी\nप्रभाग क्र.1 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.2 अंतिम मतदार यादी\nप्रभा��� क्र.3 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.4 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.5 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.6 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.7 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.8 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.9 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.10 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.11 अंतिम मतदार यादी\nप्रभाग क्र.12 अंतिम मतदार यादी\nविटा नगरपरीषद टोल फ्री नंबर :\nनगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत दि.05-10-2016\nविटा नगरपरीषद टोल फ्री नंबर 1800 2332 382 तुमचा मालमत्ता कर आणि पाणी बिल वेळेत भरा...  तुमचा परिसर स्वच्छ ठेवा... पाणी वाचवा... शहराच्या वातावरण संतुलनासाठी झाडे लावा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/gold-gold-price-today-gold-mcx-before-akshaya-tritiya-gold-again-crossed-48-thousand-silver-reached-72-thousand-news-and-live-updates-128479916.html", "date_download": "2021-06-24T00:01:02Z", "digest": "sha1:SAAPGLBAGOZRP7YR2GFVR5CFLHRCWAH2", "length": 6474, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gold ; Gold Price Today ; Gold MCX ; Before Akshaya Tritiya, Gold Again Crossed 48 Thousand, Silver Reached 72 Thousand; news and live updates | अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याने पुन्हा 48 हजारांचा टप्पा पार केला, चांदीही 72 हजारांवर पोहोचली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोन्याच्या खरेदीत करू नका उशीर:अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याने पुन्हा 48 हजारांचा टप्पा पार केला, चांदीही 72 हजारांवर पोहोचली\n2025 पर्यंत सोने 10 पटीने महाग होण्याची शक्यता\nसोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून आज पुन्हा एकदा सोने 48 हजारांच्या पुढे गेले आहे. सोमवारी दुपारी 11.20 मिनटांनी MCX वर सोन्याचे भाव 48,043 रुपयावर होते. तर दुसरीकडे सरफाचा विचार केल्यास इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार सोने 47,854 वर पोहोचले आहे. तर चांदीमध्ये 530 रुपयांनी वाढ होत 71,967 रुपये प्रति किलो झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस सोने 60 हजारांपर्यंत जात असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.\n2025 पर्यंत सोने 10 पटीने महाग होण्याची शक्यता\nतज्ञांच्या मते, जर डॉलरच्या दरात अशीच घट होत राहिली तर सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. सोन्याला 1971 मध्ये चलनातून बाद करण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये सतत वाढ होत असून 1980 मध्ये सोन्याच्या किंमतीत 2000% वाढ झाली होती.\nसोन्याची ही पहिली बुल बाजारपेठ असल्याचे सांगितले जाते. 1999 ते 2011 पर्यंत चाललेल्या दुसर्‍या बुल बाजारात सोन्याच्या भावात 670% वाढ झाली होती. विशेष म्हणजे यामध्ये सतत वाढ होत आली आ���े. त्यामुळे 2025 पर्यंत सोन्याचे भाव 10 पटीने वाढतील असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.\nसोने का महाग होत आहे\nकोरोनामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असून यामुळे शेअर बाजारात अधिक चढ-उतार होत आहे. असा विश्वास आहे की, या काळात गुंतवणूकदार स्टॉकमधील पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढू लागतात.\nआंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे दर कमकुवत होत असून डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर झाला आहे, त्यामुळे सोन्याला आधार मिळत आहे.\nचीनमध्ये बँकांना सोने आयात करण्याची मान्यता मिळाल्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीत तेजी दिसून येईल.\nआंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. सोन्याची किंमत प्रति औंस 1,835 अमेरिकन डॉलर्स पार झाली आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी सोने 1,730 अमेरिकन डॉलर्स होते.\nकिरकोळ आणि घाऊक चलनवाढीचा आकडाही 8 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीला आधार मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/took-out-a-procession-on-her-shoulder/", "date_download": "2021-06-24T00:42:01Z", "digest": "sha1:SY3BHDVLVOSCW3RHSPCGOYSNII2IN2CE", "length": 3289, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "took out a procession on her shoulder Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या पतीची पत्नीने खांद्यावरून मिरवणूक काढली\nएमपीसी न्यूज - सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्सुकता होती त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांचे त्या निकालाकडे लक्ष लागले होते.. निकाल लागले आणि त्यानंतर सुरु झाला एकच जल्लोष.. तसेच घरोघरी आपापल्यापरीने…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-24T00:26:41Z", "digest": "sha1:KOMRKWHTGZ7KG67BCVJNCOT2WYP3GNQZ", "length": 4871, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जपानचे शाही सैन्य - विकिपीडिया", "raw_content": "\nजपानचे शाही सैन्य (जपानी:大日本帝國陸軍; दै-निप्पॉन तैकोकु रिकुगुन; बृहद् जपानच्या साम्राज्याचे सैन्य) तथा इंपेरियल जॅपनीझ आर्मी हे जपानच्या साम्राज्याचे १८६८ ते १९४५ दरम्यानचे अधिकृत सैन्यबल होते.\nयाची मुखत्यारी शाही जपानी सैन्याच्या जनरल स्टाफ ऑफिस[मराठी शब्द सुचवा] आणि युद्ध मंत्रालयाकडे होती. या दोन्ही संस्था नावापुरत्या जपानच्या सम्राटाला आधीन होत्या.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१९ रोजी १६:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/gopinath-gad-melawa-news-parali-beed-243119", "date_download": "2021-06-24T01:27:22Z", "digest": "sha1:NZP2AZ6TNGIINHIVELFLHNPFSEVMKWMF", "length": 16943, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नेते व्यासपीठावर येताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणा", "raw_content": "\nलोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर मोठी गर्दी जमली आहे. बंद दाराआड झालेली चर्चा आटोपून पंकजा मुंडे यांच्यासह नेते व्यासपीठावर दाखल होताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणांचा गजर झाला.\nनेते व्यासपीठावर येताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणा\nपरळी (जि. बीड) : सकाळी ११ वाजता सुरु होणारा अभिवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरु व्हायला दीड वाजला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड झालेली चर्चा आटोपून पंकजा मुंडे यांच्यासह नेते व्यासपीठावर दाखल होताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणांचा गजर झाला.\nलोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला गोपीनाथगडावर मोठी गर्दी झाली आहे. सकाळीच जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे परळीत दाखल झाले होते. पंकजा मुंडे यांचे मौन आणि नाराजी तसेच एकनाथ खडसे यांनी थेट जाहीर केलेली नाराजी या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काही वेगळा निर्णय घेतील असे अंदाज बांधला जात होता.\nखडसेंनी नाव न घेता कुणाला खडसावले\nमात्र, खुद्द पंकजा मुंडे यांनी याचे खंडन केले होते. मात्र, जी काही भूमिका असेल ती गुरुवारी कार्यक्रमात जाहीर करु, असे सांगून सस्पेंसही निर्माण केला होता. दरम्यान, गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील परळीत दाखल झाल्यानंतर श्री. पाटील व पंकजा मुंडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर दुपारी दिड वाजेच्या दरम्यान या नेत्यांचे व्यासपीठावर आगमन होताच ‘अमर रहे अमर रहे गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषांचा गजर झाला.\nपित्याने केला मुलीवर अत्याचार, तिने अशाप्रकारे मागितला न्याय\nमाजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री, बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता, माजी मंत्री अतुल सावे आदींसह खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, रमेश आडसकर नेतेही उपस्थित आहेत.\nपंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी\nपरळी (जि. बीड) : २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करणार असल्याचं सांगून, २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. तिथूनच पुढे काय करायचे ते करु, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.\nकोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त; मशाल घेऊन राज्यात फिरणार : पंकजा मुंडे\nपरळी (जि. बीड) : बंड केले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत, मी कोअर कमिटीत\n...आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसाचा दंडूका\nबीड : बेधडक बोलण्यात आणि वागण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडेंनी भावनिक कार्यक्रमातही आपला वागण्यातला बेधडकपणा दाखवून दिला. व्यासपीठावरील गर्दी हटविण्यासाठी त्यांनी थेट पोलिसाच्या हातातला दंडूका त्यांनी हाती घेतला आणि गर्दी हटविली.\nमाझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू\nबीड : भारतीय जनता पक्ष हा माझा पक्ष आहे, माझ्या बापाचा पक्ष आहे आणि मी बंड करीन माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. मी कशाला बंड करू, असा रोकडा सवाल पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून केला. माझ्याविरोधात पुड्या कोण सोडतंय, असं विचारत मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं,\nVideo : बारामतीची पालखी वाहून मोठं व्हायचं नाही : महादेव जानकर\nबीड : स्वतःची ओळख पंकजा मुंडे यांचे बंधू, असं सांगणाऱ्या महादेव जानकर यांनी मात्र बहिणीचा कळवळा घेत इथून पुढे अशी वागणूक देऊ नका, अशी भावनिक साद भाजप प्रदेशाध्यध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घातली. दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला मोठं व्हायचं नाही. बारामतीची पालखी वाहून मोठं व्हायचं नाही, असं व\nखडसेंनी केली प्रदेशाध्यक्षांसमोर भाजप-फडणवीसांची धो-धो धुलाई\nपरळी (जि. बीड) : भाजपवर नाराज असलेल्या आणि माध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच धुलाई केली. विशेष म्हणजे त्यांनी आपली खदखद थेट चंद्रका\nराजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच : चंद्रकांत पाटील\nऔरंगाबाद : मागच्या वेळी चांगली लढत देणारे शिरीष बोराळकर यांनाच मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यावेळी पुन्हा संधी देण्यात आली आहे. राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच. उमेदवारीवरून कोणाची नाराजी असेल तर त्यांची समजूत काढली जाईल असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद\nपदवीधरच्या निकालाचा बीड ठरणार केंद्रबिंदू; महाविकास आघाडी, भाजपपुढेही आव्हान\nबीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत खरी रंगत बीड जिल्ह्याने आणली आहे. या निवडणुकीच्या निकालाचा केंद्रबिंदूही बीडच ठरणार असल्याचे चित्र आहे. नाराजी, बंडखोरी यामुळे आता प्रमुख दोन्ही पक्षांसमोर बीड जिल्ह्यातच आव्हान आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण या\nशेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही, पंकजा मुडेंची उद्धव ठाकरेंच्या मदतीवर टीका\nबीड : शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही. त्यांना आखणी मदत करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त करित पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेजवर टीका केली. त्या रविवारी (ता.२५) भगवान गडावरील ऑनलाइन दसरा मेळाव्यात बोलत आहेत. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे\nबीड : भाजपच्या पोकळेंनी दिवंगत मुंडें यांच्या प्रतिमेच्या साक्षीने भरली उमेदवारी\nबीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी दिवंगत मुंडे यांच्या प्रतिमेच्या साक्षीने उमेदवारी दाखल केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_44.html", "date_download": "2021-06-24T00:03:28Z", "digest": "sha1:TJKKTQBNSGP2ZRK5XDTWU63O7JZS3ETO", "length": 6954, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या", "raw_content": "\nHomeSpecialकोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या\nकोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या\nनगर रिपोर्टर / आरोग्यधारा\nकोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालेली आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे. कारण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनापासून आपण दूर राहू शकतो.\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पेय अतिशय फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एक लिंबू, मध, गुळ आणि पाणी लागणार आहे. सर्वात अगोदर एक ग्लास पाणी मंद आचेवर ठेवा. त्यानंतर या पाण्यात मध आणि गुळ मिक्स करून घ्या. त्यानंतर शेवटी यामध्ये लिंबाचा रस घाला हे पाणी साधारण 20 ते 25 मिनिटे उकळूद्या. हे पाणी एका ग्लासमध्ये काढा आणि प्या.\nहे पाणी आपण दररोज सकाळी उपाशी पोटी पिले पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते.\nमधात बॅक्टेरि��ाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो.\nसध्याचा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर दररोज आहारामध्ये लिंबाचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण लिंबामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घाला आणि प्या यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होती.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_88.html", "date_download": "2021-06-23T23:23:04Z", "digest": "sha1:D7M5EJJPCLLCDKHNGMSC6SKVNOBGBUEA", "length": 11195, "nlines": 72, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "तडीपार सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टासह तलवार जप्त ; श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी", "raw_content": "\nHomeCrimeतडीपार सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टासह तलवार जप्त ; श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी\nतडीपार सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टासह तलवार जप्त ; श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी\nश्रीरामपूर - तडीपार सराईत तीन गुन्हेगारांना अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टासह तलवार जप्त करण्याची मोठी कारवाई श्रीरामपूर शहर पोलीसांनी कामगिरी केली आहे.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, तडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे हा होंडा डिओ मोटार सायकलवर त्याचे दोन साथीदारासह पिस्टल बाळगुन एमआयडीसी परिसरात फिरत आहे. या माहितीनुसार पोलीसांनी आनंदा यशवंत काळे (वय ३९ रा. सुतगिरणी परिसर श्रीरामपूर) व त्याचा साथीदार सनी विजय भोसले (वय २३ रा. दत्तनगर श्रीरामपूर) यांना होंडा डिओ मोटार सायकलवर एमआयडीसी ते रेणूकानगरकडे जाणारे रोडवर जातांना पकडले. त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरुन पळून गेला. पळून गेलेल्या साथीदाराचे अमित प्रभाकर कुमावत (वय ३० रा.गौरव रिसिडेन्सी प्लॅट नंबर १ बोरावकेनगर वार्ड नं. ७ श्रीरामपूर) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीतांचे होंडा डिओ गाडी (नं. एमएच. १६. सी. एल. ०२०५) चे डिक्की मध्ये असलेले एक गावठी कट्टा व त्याचे मॅग्जिनमध्ये एक जिवंत काडतुस असे एकूण ६५ हजार रुपयचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले आहे. पोकाॅ सुनिल दिघे यांनी दिलेल्या खबरवरुन तिन्ही आरोपीतांन विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५, भादवि. कलम ३४, म.पो. का. क १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nतडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला घरफोडी, दरोड्याची तयारी, चोरी, जबरी चोरी वगैरे १२ गुन्हे दाखल आहे. तसेच सनी विजय भोसले (वय २३ रा. दत्तनगर श्रीरामपूर) यांचे विरुध्द श्रीरामपूर शहर पोस्टेला जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.\nतसेच आरोपी बल्ली उर्फ बलराम रामचित यादव (वय २३ रा. सरस्वती कॉलनी वार्ड नं. ७ श्रीरामपूर) याने दि. २० नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादी विनित गगन नारंग (रा. वार्ड नं. १ श्रीरामपूर) याची एक सुझुकी एक्सेस स्कुटर व एक मोबाईल तसेच २ हजार ५०० रु रोख रक्कम जबरीने चोरुन नेले बाबत दि. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यातील सुझुकी एक्सेस स्कुटर किमंत ४० हजार रु प्रमाणे जप्त करण्यात आलेली आहे. तसेच नमूद आरोपी याचेकडून दि.४ मे२०२१ रोजी एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस तसेच अॅक्टीवा मोटार सायकल पोलीसांनी जप्त केलेली होती.\nतसेच फिर्यादी जाकिर कासम शेख (रा. गुलशनगर वार्ड नं. २ श्रीरामपूर) याची राहाते घरासमोरुन दि.६ मे २०२१ चे रात्री ९ वा.ते दि. ७ मे २०२१ रोजी पहाटे ४ वा. चे दरम्यान हिरो स्प्लेडर प्लस मोटार सायकल चोरीस गेल्या बाबत दि. ८ मे २०२१ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर मोटार सायकल विधी संघर्षित बालक सुनिल दिलीप जावळकर (रा.धनगरवस्ती वार्ड नं. २ श्रीरामपूर ) याचे कडून दि. ८ मे २०२१ रोजीच त्वरित जप्त करण्यात आलेली आहे. सदर मोटार सायकल खोललेल्या अवस्थेत मोटार सायकलचे स्पेअर पार्ट मिळून आलेले आहेत.\nतसेच तडीपार आरोपी योगेश राजेंद्र काळे (वय २७ रा.वडाळा महादेव) हा दि. ९ मे २०२१ रोजी दुपारी १२.३० वा.चे दरम्यान वडाळा महादेव एसटी स्टॅन्डजवळ बेकायदेशिररित्या स्वतःच्या कब्जात एक लोखंडी तलवार बाळगतांना मिळून आल्याने त्याचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ सह म.पो.का.क १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेली आहे.\nजिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. संजय सानप, सपोनि संभाजी पाटील, पोउपनि समाधान सुरवडे, पोहेकॉ जोसेफ साळवी, पोकॉ सुनिल दिघे, पोहेकॉ आर. ए. खेडकर, पोना बिरप्पा करमल, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ राहुल नरवडे, पोकॉ पंकज गोसावी, पोनाअमोल जाधव, पोना संजय दुधाडे, पोकॉ किरण पवार आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/maharashtra-state-government-may-implement-new-shakti-law-to-prevent-woman-rape-sr-62218/", "date_download": "2021-06-23T23:31:41Z", "digest": "sha1:JXY25QQ3U52WG44Q5TD33EFYKZGHZZNI", "length": 20319, "nlines": 186, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "maharashtra state government may implement new shakti law to prevent woman rape sr | महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल- शक्ती कायदा मंजूर, पाहा काय आहे या कायद्यात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nबलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षामहिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल- शक्ती कायदा मंजूर, पाहा काय आहे या कायद्यात\nमहिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा(state government new law) आणण्याच्या तयारीत आहे. शक्ती असं या कायद्याचं(shakti law) नाव असणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी मांडला जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.\nमुंबई: महिला आणि बालकांवर होणार्‍या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी आणि याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती(shakti acto for woman safety) अशा दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.\nआता यानुसार महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) अ‍ॅक्ट २०२०(shakti act 2020) आणि स्पेशल कोर्ट अँड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ २०२० अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याचे मंत्रीमंडळाने निश्‍चित केले आहे.\nआंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा\nमहिला आणि बालकांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. या कायद्याच्���ा धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने दिशा कायदा समजून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह तत्कालीन अ.मु.स. (गृह) संजय कुमार आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती. आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरिता अश्वथी दोरजे, संचालक, महाराष्ट्र पोलीस अकाडमी, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या उपरोक्तप्रमाणे दोन विधेयकांचे मसुदे मा.मंत्रिमडळासमोर १२ मार्च २०२० रोजी ठेवण्यात आले होते.\nमंत्रिमडळ उप समिती गठीत\nमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकांची सखोल तपासणी करून विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्रिमडळ उप समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कायद्याच्या मसूद्यासाठी मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार अशोक चव्हाण, मंत्री (सा.बां. व सा.उ.वगळून) यांच्या अध्यक्षतेखाली उप समिती नेमण्यात आली होती. या समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे होते. अनिल देशमुख, मंत्री ( गृह ), एकनाथ शिंदे, मंत्री (नगर विकास), जयंत पाटील, मंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र), यशोमती ठाकूर, मंत्री (महिला व बाल विकास), वर्षा गायकवाड, मंत्री (शालेय शिक्षण) हे होते.\nसमाज माध्यमांमधून महिलांना धमकावणे आणि बदनामी करणे, बलात्कार, विनयभंग आणि अ‍ॅसिड हल्ला बाबत खोटी तक्रार करणे, समाजमाध्यम, इंटरनेट आणि मोबाइल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे, एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे, बलात्कार पिडितेचे नांव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि अ‍ॅसिड हल्ला बाबत लागू करणे याबाबतच्या नवीन गुन्ह्यांना या कायद्याअंतर्गत आमण्यात आले आहे.\nशिक्षेचे प्रमाण आणि कालावधी वाढविले\nबलात्कार, अ‍ॅसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे. काही गुन्ह्यांमध्ये शिक्षांचा कालावधी वाढविला आहे. अ‍ॅसीड हल्ला प्रकरणी दंडाची तरतुद केली असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार आणि प्लास्टीक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.\nफौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचविला\nतपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून १५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे. खटला चालविण्याचा कालावधी दोन महिन्यांवरून ३० कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे. तर अपिलाचा कालावधी सहा महिन्यांवरून ४५ दिवसांचा केला आहे.\nनवीन न्यायालयीन व्यवस्था प्रस्तावित\nया कामकाजाकरीता ३६ अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याचे प्रस्तावित आहेत. प्रत्येक अनन्य विशेष न्यायालयासाठी विशेष शासकीय अभियोक्ता नेमण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक घटकामध्ये महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी (जिल्हा अधीक्षक/आयुक्तालय) विशेष पोलीस पथक, ज्यामध्ये किमान एका महिला अधिकार्‍याचा समावेश असेल, नेमण्याचे प्रस्तावित आहे. पीडितांना मदत व सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती मंत्रीमंडळाच्या निर्णयांमध्ये देण्यात आली आहे.\nगायमुख घाट ते फाउंटन हॉटेल उन्नत मार्गाची खासदार राजन विचारे यांनी केली पहाणी, मार्गासाठी ६६७ कोटीची प्रशासकीय मान्यता\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/travel-news-marathi/villages-without-roads-millions-of-tourists-visit-this-beautiful-village-63290/", "date_download": "2021-06-23T23:08:43Z", "digest": "sha1:KRXGNRDRLABXI7CNKZKNQ4PM32NOJABY", "length": 13580, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Villages without roads; Millions of tourists visit this beautiful village | रस्ता नसलेले गाव; 'या' सुंदर गावाला लाखों पर्यटक देतात भेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nअजब गजब रस्ता नसलेले गाव; ‘या’ सुंदर गावाला लाखों पर्यटक देतात भेट\nया अद्भूत गावात कुठेच रस्ता दिसणार नाही. तिथे एकतर पायी चालत वा जलमार्गाने प्रवास होतो. त्यासाठी गावामध्ये सर्वत्र पाण्याने भरून वाहणारे विविध आकर्षक पाट आहेत.\nसध्याच्या संगणकाच्या दुनियेत सगळीकडे सगळ्या सोयी असलेल्या दिसून येतात. या आधुनिक युगात पक्का रस्ता काही असे गाव कदाचित शोधूनही सापडणार नाही. ‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे वाहन’ याची प्रचिती येतेच. मात्र नेदरलँडमधील एक गाव यास अपवाद आहे. या अद्भूत गावात कुठेच रस्ता दिसणार नाही. तिथे एकतर पायी चालत वा जलमार्गाने प्रवास होतो. त्यासाठी ���ावामध्ये सर्वत्र पाण्याने भरून वाहणारे विविध आकर्षक पाट आहेत. हे पाट ओलांडण्यासाठी त्यांच्यावर कमानीच्या आकाराचे लाकडी पूल बांधलेले आहेत. कधीकधी या गावातील लोक प्रवासासाठी घोड्यांचीही मदत घेतात.\nप्राणीही घेतात घटस्फोट; वाचून आश्चर्य वाटेल\nमात्र गावातील एकाही व्यक्तीकडे चुकूनही बाइक वा कार दिसत नाही. जी वाहने आहेत, ती सगळी गावाबाहेर. ओव्हरजस्सेल प्रांतातील गिएटहुर्न नावाच्या या अनोख्या गावामध्ये जवळपास साडेसहा किलोमीटर लांबीचे पाण्याचे कालवे असून त्यांच्या कडेला १८ व्या शतकाची ओळख करून देणारे कौलारू छतांचे फार्महाऊस दिसतात. आपल्या या आगळेपणामुळे हे गाव पर्यटकांच्याही पसंतीचे आवडीचे ठिकाण बनले आहे. दरवर्षी हजारो लोक गिएटहुर्नला भेट देऊन तिथल्या नौकाप्रवासाचा आनंद घेतात. अनोख्या वैशिष्ट्याचे हे गाव मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे १२३० च्या आसपास निर्वासितांच्या समुहाने वसविले होते. १९५८ मध्ये डच निर्मात्याने काढलेल्या फनफेअर चित्रपटात हे खेडे दाखविण्यात आले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्याला जगभर ओळख मिळाली.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2020/12/22/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-23T23:19:25Z", "digest": "sha1:KGAVALRQP4BQAZTXQNRJ4MRW3TXNX35U", "length": 6695, "nlines": 91, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "अनुसूचित… – Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nअनुसूचित क्षेत्रातील वैयक्तिक व सामुहिक वनहक्क\nदावेदारांना अपिल दाखल करण्याची सुवर्णसंधी\nनांदेड, (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यातील एकूण 125 ग्रामपंचायतींमधील 238 गावांना अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अनुसूचित क्षेत्रातील जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या वैयक्तिक वनहक्क व सामुहिक वनहक्क दावेदारांनी विभागीय वनहक्क समिती औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल करावे असे, आवाहन जिल्हास्तरीय वनहक्क समिती नांदेडचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.\nनिर्देशित अनुसूचित क्षेत्रातील जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या अपिल दावेदारांना राज्यपाल महोदय यांची अधिसूचना 18 नोव्हेंबर 2020 व शासन निर्णय 10 डिसेंबर 2020 अन्वये जिल्हास्तरीय वनहक्क समितीने 18 मे 2020 पुर्वी अमान्य केलेल्या वनहक्क दाव्यावर 17 नोव्हेंबर 2020 पासून 6 महिन्याच्या आत तसेच 18 मे 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत अमान्य केलेल्या दावेदारांना 17 नोव्हेंबर 2020 पासून 90 दिवसांचे आत विभागीय वनहक्क समिती औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल करता येईल. याशिवाय वरील कालावधीव्यतिरिक्त जिल्हास्तरीय समितीने अमान्य केलेल्या दाव्याच्या दिनांकापासून 90 दिवसाचे आत विभागीय वनहक्क समितीकडे अपिल दाखल करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.\nयूपी: हिंदू से शादी करने पर मुस्लिम महिला की पिटाई, सिर मुंडवाया\nमुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)\nवसीम रिजवी पर रेप का आरोप, जांच में जुटी पुलिस\nमस्जिद विध्वंस : बाराबंकी के पूर्व एसडीएम को हाईकोर्ट का नोटिस\nऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य ��ेंद्राला साहित्य भेट\nयूपी शिया वक्फ़ बोर्ड के पूर्व अध्यक्ष वसीम रिज़वी पर महिला ने लगाया रेप का आरोप\nयूपी के गांव में बच्ची से दुष्कर्म, हत्या; आरोपी गिरफ्तार\n'जिस्म-2' में शुद्ध वासना दिखाने जा रही हूं : पूजा भट्ट\nPrevious Entry कोविड-19 वैक्सीन को लेकर ब्राजील के राष्ट्रपति का आया बड़ा बयान\nNext Entry अमृतसर: ब्रिटेन से आई फ्लाइट में आठ लोग पाये गये कोविड-19 पोजिटिव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82123/", "date_download": "2021-06-23T23:46:00Z", "digest": "sha1:E7O6LXMOVQ32SG7KKMMLQKSTFRLOIBDG", "length": 10451, "nlines": 81, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "आ’श्चर्यका’रक! फक्त स्त’नांमधून नाही तर महिलेच्या काखेतूनही बाहेर येते दू’ध, महिलेने व्हिडिओ शेअर करत केले सिद्ध… – NEWS UPDATE", "raw_content": "\n फक्त स्त’नांमधून नाही तर महिलेच्या काखेतूनही बाहेर येते दू’ध, महिलेने व्हिडिओ शेअर करत केले सिद्ध…\n फक्त स्त’नांमधून नाही तर महिलेच्या काखेतूनही बाहेर येते दू’ध, महिलेने व्हिडिओ शेअर करत केले सिद्ध…\nआपल्याला बाळाला ज’न्म दिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेलच की, स्त’नातून नेमके दू’ध कसे येते आणि ते माहितीही करून घ्यायला हवेच. कारण ते तुमच्या आ’रोग्याशी आणि बा’ळाशी सं’बंधीत आहे आणि बा’ळही कसे दू’ध पीत असते.\nदू’ध केव्हापासून यायला लागते:- बा’ळाच्या ज’न्मानंतर काही तासांत मा’तेच्या स्त’नात दू’ध यायला लागते. काही मातांना दूध यायला काही दिवस लागतात. आणि जोपर्यंत बा’ळ दू’ध पि’ण्यास सक्षम होते तेव्हा स्त’नात दूध आलेले असते. म्हणजे निसर्गाचे नियोजन किती परफेक्ट आहे.\nपण आता निसर्गाचा आणखी एक च’मत्कार आपल्याला पाहायला मिळत आहे, निसर्गाचे नियम किंवा कार्यकारणभाव ज्या घ’टनांना लागू पडत नाहीत, अशा घ’टनांना ‘अद्‌भुत’ म्हणजे आ’श्चर्यका’रक म्हणतात.\nआता असाच चम’त्कार आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हि’डीओ व्हा’यरल होत असतात. काही व्हिडी’ओ पाहून आपला डो’ळ्यांवरच वि’श्वास बसत नाही. आता असाच एका म’हिलेचा व्हि’डीओ सोशल मीडियावर तु’फान व्हा’यरल होत आहे.\nएका स्त’नपान करणार्‍या आ’ईने हे उ’घड केले आहे की ती आपल्या काखेतून सुद्धा दू’ध काढण्यास सक्षम आहे. होय, या महिलेने केवळ तिच्या श’रीराद्वारे करता येणाऱ्या वि’चित्र गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिले नाही तर ती कशा पद्धतीने आपल्या काखेतून दू’ध काढू शकते हे देखील दर्शविले आहे.\nआता को’ट्यावधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून टिकटॉकवरून @ollieoooop ने हा व्हिडीओ फॉलोअर्ससह शेअर केला आहे या व्हिडीओमुळे अनेक डॉ’क्टरांचे सुद्धा हो’श उ’डाले आहेत.\nव्हा’यरल पोस्टला प्रतिसाद म्हणून हा व्हिडीओ बनवण्यात आला होता. या व्हिडिओनंतर मिनिसोटा येथील तिनं मु’लांच्या आईने आपल्या काखेच्या बाहेरुन आईचे दू’ध कसे काढू शकले याबद्दलचे एक संक्षिप्त स्पष्टीकरण दिले आहे.\nत्या महिलेने समजावून सांगितले आहे की, स्त’नपान करणार्‍या मातांना ‘पिट्ट्सी’ नावाचे काहीतरी अनुभवायला मिळते. ज्यामुळे स्त’नपान झाल्यावर सूज येते किंवा गा’ठीत वाढ होऊ शकते. जन्म’जात बा’ळाची रो’गप्रतिकार श’क्ती कमी असते तेव्हा मातेच्या दुधाने ते भरून निघत असते.\nम्हणून मातेचे दूध बा’ळासाठी अमृत असते. पण साधारणपणे, तुमचे ब्रे’स्ट टि’श्यूज काखेतही असतात आणि अनेकदा त्यांना खाज सुद्धा येत असते आणि मला या विशिष्ट गोष्टीबाबत जाणीव झाली आणि मी माझ्या काखेतून सुद्धा दूध काढू शकते हे मला समजले आणि त्यानंतर मी ते सिद्धही केले, असे तिने आपला दावा व्यक्त करण्यापूर्वी सांगितले आहे.\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nछोट्या बहिणीने आपल्याच मोठ्या बहिणीला अश्या प्रकारे केलं प्रे’ग्नें’ट, घरात २ पुरुष असतानाही त्या दोघींनी…\nलग्नानंतर बायकांचे हिप्स का होतात मोठे ‘हे’ आहेत त्यामागील ‘5’ कारणे\nअंत्यसंस्कार झाले, पिंडदानही उरकले; १० दिवसांनी परतला मृ’त व्यक्ती; खरे सत्य समोर आल्यावर कुटुंबियांना बसला आश्चर्याचा धक्का..\nप्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी अनेक राण्यांना करत होते संतुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…\n लसींना घा’बरुन गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उ’ड्या, म्हणाले ‘आ’जार चालेल पण इं’जेक्शन नको..’\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं क���ण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/ya-3-karnanmule-aaple-pot-baher-yete/", "date_download": "2021-06-23T23:46:46Z", "digest": "sha1:M3Z3M5FMXOEYUENTJQ2ULLXGNPGMTCRS", "length": 7522, "nlines": 80, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "या तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..! – NEWS UPDATE", "raw_content": "\nया तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..\nया तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..\nअनियमित जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे प्रत्येक ऋतुत पाेट फुगते. कामाचा व्यस्त पणा घाईगडबडीच्या युगात शरिरावर लक्ष न देण. अशी अनेक पोट फुगण्याची कारण आहेत. परंतु पोट फुगण्याची इतर कारणेदेखील आहेत. ते जाणून घेऊया…\n1. जास्त मीठ खाणे\nआपण जे जंक फूड खोतो त्यात आणि इतर प्रकारच्या स्नॅक्समध्ये मिठाचा जास्त प्रमाणात केला जातो, त्यामुळे पोट फुगते. पोट फुगण्याचे आणखी एक कारण म्हणजे खाण्यापिण्याची चुकीची सवय, जेव्हा तेल आणि मसालेयुक्त आहार घेतला जातो तेव्हा अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळेदेखील पोट फुगते.\nया व्यतिरिक्त शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने किंवा पीरियडसच्यावेळी हार्मोनल बदलामुळेदेखील पोट फुगते. मुलांना जंक फुड अावडत असेल तर त्याचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे, नाहीतर मोठी समस्या उद्भवू शकते.\n2. जेवण केल्यावर बसून राहणे\nजेवण केल्यावर बराच काळ बसून राहिल्यानेदेेखील पोट फुगत असते. त्यामुळे शक्यतो दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास फिरणे आवश्यक आहे. वेळ कमी असेल तर पायऱ्या चढा आणि उतरा. या लहान व्यायामामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ही ऊर्जा पातळी वाढल्याने झोप येत नाही.\nआपला मेंदू आणि आतडे यांच्यात थेट संबंध आहे. दोघांपैकी एकामध्येही काही समस्या झाली तर एकमेकांवर परिणाम होतो. म्हणूनच, जेव्हा तुम्ही टेंशन घेता किंवा ताणतणावात राहता तेव्हा पोट फुगते. अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या मते, तणावग्रस���त लोकांना ही समस्या जास्त असते. या व्यतिरिक्त, ताण घेतल्याने पचनक्रियाचे संतुलन बिघडते आणि पोटाच्या इतर समस्या निर्माण होतात.\nशरीरातील ‘या’ ७ लक्षणा वरून समजते की तुमची कि-डनी होत आहे फे-ल पहा ‘५’ वे लक्षण अगदी सर्वसामान्य…\nमानसशास्त्रानुसार, स्त्रीमध्ये कोणताही माणूस पहिल्यांदा काय पाहतो\nया तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..\nरात्री झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये ‘या’ ठिकाणी ठेवा कापलेला लिंबू, होणारे फायदे वाचून चकित व्हाल…\nवजन कमी करण्यासाठी ते पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे ज्वारीची भाकरी, जाणून घ्या कशी….\nरात्री झोपण्याआधी फक्त एक ‘खजूर’ खा आणि ‘हे’ आजार टाळा…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/pp-dr-athawale-abhyasvarg_92/", "date_download": "2021-06-23T23:54:17Z", "digest": "sha1:MR5ILUV5LA5F56ZVMXAWVO6G6BWQDKFX", "length": 17460, "nlines": 344, "source_domain": "sanatanshop.com", "title": "परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग (साधनेविषयी विवेचन, शंकानिरसन इत्यादींसह) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, ध��र्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / अन्य / संतांची चरित्रे अन् शिकवण / प. पू. डॉ आठवले\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग (साधनेविषयी विवेचन, शंकानिरसन इत्यादींसह)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या शीव (सायन, मुंबई) येथील चिकित्सालयात शनिवार, १७.५.१९८६ आणि रविवार, १८.५.१९८६ या दिवशी ‘अध्यात्म’ या विषयावर अभ्यासवर्ग घेण्यास आरंभ केला. नंतर वर्ष १९८७ ते वर्ष १९९४ या कालावधीत त्यांनी देवळे इत्यादी बाहेरच्या ठिकाणी जाऊन अभ्यासवर्ग घेण्यास आरंभ केला. सनातनचे साधक श्री. विवेक पेंडसे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९२ आणि वर्ष १९९३ मध्ये घेतलेल्या अभ्यासवर्गांतील सूत्रे लिहून ठेवली होती. प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अभ्यासवर्गांत जिज्ञासूंनी विचारलेले प्रश्न आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली उत्तरे अंतर्भूत आहेत. ती वाचून जिज्ञासू आणि साधक यांना साधनेसाठी त्याचा निश्चितच लाभ होईल \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग (साधनेविषयी विवेचन, शंकानिरसन इत्यादींसह) quantity\nCategory: प. पू. डॉ आठवले\nपरात्पर गुरू डाॅ. जयंत बाळाजी आठवले, श्री विवेक पेंडसे\nBe the first to review “परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग (साधनेविषयी विवेचन, शंकानिरसन इत्यादींसह)” Cancel reply\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग (साधनेविषयी विवेचन, शंकानिरसन इत्यादींसह)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय व संतांनी केलेला गौरव\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९३ मधील अभ्यासवर्ग\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/category/26/0/0/gadima-literature", "date_download": "2021-06-24T00:51:41Z", "digest": "sha1:MUQQIF6Y3YEDDBFLS6ESDPJCDGENEYG6", "length": 9386, "nlines": 143, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs Lyrics | चित्रपट गीते | Literature Of Ga Di Madgulkar(GaDiMa)| ग. दि. माडगूळकर(गदिमा) | गदिमांचे साहित्य", "raw_content": "\nचंदनी चितेत जळला चंदन,\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\n५) अबोल झालीस का,साजणी\n७) अल्लड माझी प्रीत | Allad Mazi Prit\n११) आंधळ्यांनी का म्हणावे | Andhalyanni Ka Mhanave\n१३) आई व्हावी मुलगी माझी | Aai Vhavi Mulgi MAzi\n१६) आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही | Aai Sarakhe Daivat\n१७) आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे | Aachandra Surya Nando Swatantrya Bhartache\n२०) आज दिसे का चंद्र गुलाबी \n२१) आज या एकांत काली मीलनाची पर्वणी | Aaj Ya Ekant Kali Milanachi\n३५) आसावल्या मनाला माझाच राग येतो | Asawalya Manala Mazach Rag Yeto\n३८) इवल्या इवल्या वाळूचं | Evalya Evalya Waluche\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/02/over-3-lakh-7-thousand-865-thousand-patients-overcome-corona-in-a-day/", "date_download": "2021-06-23T23:57:36Z", "digest": "sha1:M2U3J7JE4MK6WIGCBVIUQ6AZM66P6ZP6", "length": 7950, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "काल दिवसभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्णांची कोरोनावर मात - Majha Paper", "raw_content": "\nकाल दिवसभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्णांची कोरोनावर मात\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोना आकडेवारी, कोरोनाबाधित, कोरोनामुक्त / May 2, 2021 May 2, 2021\nनवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे भयावह संकट अद्यापही कायम असून याचदरम्यान केंद्र-राज्य सरकारांकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तरी देखील कोरोनाच्या प्रादुर्भावाला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात विक्रमी वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या आकड्यात कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत देशभरात ३,९२,४८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nगेल्या २४ तासांतील आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. २४ तासांत देशात ३ लाख ९२ हजार ४८८ कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर ३ हजार ६८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात याच कालावधीत ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख १५ हजार ५४२ हजार एवढी झाली आहे.\nशनिवारी दिल्लीतील एका रुग्णालयातील डॉक्टरसह १२ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, तर गुजरातमध्ये एका रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ जणांचा बळी गेला. त्यापैकी १६ कोरोना रुग्ण होते. दिल्लीस्थित बत्रा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तेथील ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुजरातच्या भडोच जिल्ह्यातील पटेल वेल्फेअर रुग्णालयात शनिवारी सकाळी घडली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत दोन कर्मचारी आणि १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.\nतर महाराष्ट्रात शनिवारी ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घट��ा आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/04/M_12.html", "date_download": "2021-06-24T01:01:13Z", "digest": "sha1:5DTATXTEVMV5EKUVSOFFZDL5FKXVDMLZ", "length": 17824, "nlines": 83, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार- मुख्यमंत्री", "raw_content": "\nHomePolitics३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार- मुख्यमंत्री\n३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार- मुख्यमंत्री\nमुंबई दि.२६: ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसमध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतहोते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्य, मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी अभिवादन ही केले.\nकोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्यासाठी अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वसतूंची वाहतूक सुरुच आहे. कापुस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीतपणकाही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.\n*घरातच प्रार्थना करण्याचे आवाहन*\nराज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले.आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी,सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\n*नितीन गडकरी यांना धन्यवाद*\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतेही राजकारण न करता महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणयाचे आवाहन केले होते त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. गडकरी यांना धन्यवाद दिले. इतर राज्यातील कामगार-मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत, लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरु होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.\nमुख्यमंत्र्यानी टाटा, रिलायन्स, विप्रो, महेंद्र ॲण्ड महेंद्र, बिर्ला, या आणि यासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपली प्रतिष्ठा बाजूला ठेऊन राज्याला खुप मदत केल्याचा आवर्जुन उल्लेख केला व त्या सर्वांना धन्यवाद दिले. राज्यातील काही विद्यार्थी राजस्थान येथे कोट्यात अडकले आहेत त्यांना ही आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nकेंद्राचे पथक आठवडाभरापासून राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे निरिक्षण करण्याचे तसेच उणिवा असल्यास त्या सांगण्याचे आवाहन आपण केले आहे, त्यांच्या सुचनांचे पालन करण्याच्या सुचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत असे श्री. ठाकरे म्हणाले.\nमुंबई, पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही\nमुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. विषाणु घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोकांमध्ये विषाणुचे लक्षणे दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे -समाजातील अंतर वाढवणे नाही असे ही मुख्यमंत्री म्हणाले. २० टक्के लोकांमध्ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती ही त्यांनी दिली.\nलॉकडाऊनमुळे विषाणुचा गुणाकार रोखण्यात यश परिस्थिती कधी ���दलणार, लॉकडाऊन कधी संपणार अशी विचारणा होत आहे पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणुच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत, रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे,अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगभरातील घटना घडामोडींवर लक्ष, संशोधनावर आपण लक्ष ठेऊन आहोत, यासंदर्भातील एका सुद्धा विषयाकडे आपले दुर्लक्ष नाही. जगभरात आपल्या देशाचे कौतूक होत आहे,आपल्या देशाने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. सर्वांची खबरदारी, संयम अतुलनीय असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले\n*मृत पोलीसांच्या कुटुंबाना सर्व मदत*\nराज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी तसेच उपचारांची पराकाष्ठा करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एखादी घटना घडली तर पोलीस काय करतात असा सवालकेला जातो. परंतू आज हेच पोलीस दिवसरात्र सेवा देत आहेत, दुर्देवाने दोन पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, शासन पोलीसांच्याकुटुंबाच्या पाठीशी उभे राहीलच, त्यांना सर्व मदत ही देईल पण कोणावरही पटकन शंका घेऊ नका कारण पोलीस असतील, डॉक्टर, नर्सेस असतील आरोग्य कर्मचारी असतील हे सर्वजण आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत तणावाखाली काम करत आहेत.\nराज्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याच्या, रुग्णांच्या अलगीकरण आणि विलगीकरणासाठी मोठ्याप्रमाणत व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हॉटस्पॉटची तसेच कंटेनमेंट झोन्सची संख्या कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय पथकाने वरळी कोळी वाड्याच्या कोरोना मुक्तीच्या प्रवासाचे कौतूक केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ८ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १ लाख १हजार१६२ लोकांचे कोरोना नमुने निगेटिव्ह आले. ३२३ जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला. राज्यात प्लाझमा थेरपीला परवानगी मिळाल्याचे ते म्हणाले . राज्यात दररोज एक लाखाहून अधिक शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. साडे पाच ते सहा लाख स्थलांतरीत मजूर आणि कामगारांची व्यवस्था निवारा केंद्राच्या माध्यमातून केली गेली आहे त्यांना एक वेळेसचा नाश्ता आणि दोन वेळेसचे जेवण आपण देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.\n*कोरोना झाला म्हणजे गेला असं ��जिबात नाही*\nकोरोना झाला म्हणजे गेला असे अजिबात नाही. ६ महिन्याच्या बाळापासून ८० वर्षांच्या लोकांपर्यंत रुग्ण कोरोना मुक्त होत आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्याबरोबर घरीच उपचार न करता फिव्हर रुग्णालयात दाखल व्हा, अंगावर दुखणे काढू नका अशी कळकळीची विनंती ही मुख्यमंत्र्यांनी केली. नॉन कोविड रुग्णांसाठी खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत, शासन त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करील असेही मुख्यमंत्री म्हणाले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/05/blog-post_353.html", "date_download": "2021-06-23T23:27:33Z", "digest": "sha1:24AUTM24VN7KYTQLXBAW6I6KJ25HJQVS", "length": 7675, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "सावेडीतील गुंडांनी लष्कराला जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम पाडले बंद", "raw_content": "\nHomeCityसावेडीतील गुंडांनी लष्कराला जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम पाडले बंद\nसावेडीतील गुंडांनी लष्कराला जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम पाडले बंद\n👉खंडणी मागण्याच्या उद्देशाने काम पाडले बंद- सरकारी ठेकेदार मतीन सय्यद\n👉राजकीय पाठबळ असलेल्या गुंडांवर कारवाई करण्याची मागणी\nअहमदनगर - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसची पिण्याचे पाईपलाईनचे काम सावेडी येथील राजकीय गुंडांनी खंडणी मिळण्याच्या उद्देशाने बंद पाडण्याच्या निषेधार्थ अर्जदार सरकारी ठेकेदार मतीन सय्यद यानी बंद पडलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करून काम चालू करण्यात यावे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देऊन मागणी करण्यात आली.\nएमआयडीसी येथे पिण्याच्या पाईपलाईनचे काम चालू झाले असून मुळा डॅम ते मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस (भिंगार) पर्यंत काम मिळाले असून सावेडी येथील एमप्लस हॉस्पिटल जवळ काम चालू आहे. 24 मार्च रोजी संतोष काळे उर्फ ढेण्या, भैय्या साळुंखे यांनी बळजबरीने माझे काम बंद पाडले व आमच्या येथून काम करायचे असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागेल, तेव्हाच काम करता येईल, अशी दादागिरी करून काम बंद पाडले. मला माझ्या कामगारांचा फोन आला असता मी त्या ठिकाणी गेलो त्यांनी माझी गचांडी धरली व शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस संतोष काळे व भैय्या साळुंखे हे दोघेही तेथे आले असता मी भांडण झाल्यामुळे सदरील काम बंद केले. नंतर दि.17 एप्रिल रोजी काम चालू केले तेथे माझ्या कामगारांना भैय्या साळुंखे व संतोष काळे यांनी 25 ते 30 लोक घेऊन माझे जेसीबीचे व पोकलॅण्डच्या ड्रायव्हरला व कामगारांना जीवे मारण्याची धमकी देऊन काम बंद पाडले. हा सर्व प्रकार तेथील हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. वरील गुंडांवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संतोष काळे व भैय्या साळुंखे यांच्यावर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दरोडे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे इत्यादी प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून या लोकांपासून माझे व आमच्या सर्व कामगारांचे जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे त्यांच्या पासून आम्हाला संरक्षण मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आली आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/06/blog-post_22.html", "date_download": "2021-06-24T00:36:15Z", "digest": "sha1:MRUTERL6I54O57SWP4NSVP47PXIN7XZN", "length": 6846, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "शहराच्या पर्यटन विकासासाठी ‘नगर जल्लोष’चे पालकमंत्र्यांना साकडे", "raw_content": "\nHomeAhmednagarशहराच्या पर्यटन विकासासाठी ‘नगर जल्लोष’चे पालकमंत्र्यांना साकडे\nशहराच्या पर्यटन विकासासाठी ‘नगर जल्लोष’चे पालकमंत्र्यांना साकडे\nअहमदनगर - अहमदनगर शहर ही ऐतिहासिक नगरी असून, या शहराला सुमारे 531 वर्षांचा इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. नगर शहरामध्ये 70हून अधिक ऐतिहासिक वास्तु आहेत. नगर शहर हे महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात ये-जा करणार्‍यांची व नगर शहरातून जाणार्‍यांची संख्या दैनंदिन वाढते आहे. नगर शहरात पर्यटन विकासाला मोठी संधी असून, पर्यटन विकासाला चालना मिळाल्यास शहराची भरभराट होईल. यासाठी नगर जल्लोष ट्रस्टने नगरच्या पर्यटन विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रिफ यांना दिले आहे. या निवेदनात विविध विषय सुचविण्यात आले आहेत. याबाबत ना. मुश्रिफ यांना ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांनी सविस्तर माहिती दिली.\nयावेळी उद्योजक जितेंद्र तोरणे, अजय म्याना, राहुल सप्रे, राकेश बोगा, योगेश ताटी, सचिन बोगा, इरफान शेख, विराज म्याना, अक्षय हराळे, बालाजी वल्लाळ, पंकज मेहेर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नगर शहराच्या पर्यटन विकासासाठी पालकमंत्री ना. मुश्रिफ यांना साकडे घातले. यावेळी ना. मुश्रिफ यांना भुईकोट किल्ल्याच्या तिहेरी बुरूजाची प्रतिकृती, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती पुस्तिका ‘आपलं अहमदनगर’ भेट देण्यात आली.\nनगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने खालील बाबींकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. साप्ताहिक सुट्टीत नगर दर्शन बससेवा सुरू करणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिन्यातून एकदा आढावा बैठक घेणे, पर्यटनमंत्री यांचा नगरच्या पर्यटनासाठी दौरा निश्‍चित करावा, नगर दर्शनमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. यांसह इतर विषयांकडे पालकमंत्री ना. मुश्रिफ यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी जातीने नगर पर्यटन विकासासंदर्भात लक्ष घालण्याबरोबरच पर्यटन विकासासाठी राज्य शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचा�� सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.speakingtree.in/blog/mahashramdan", "date_download": "2021-06-23T23:28:27Z", "digest": "sha1:Z5K4T2FVL4Q5PSLLAWFB6KEAZMMKMKRW", "length": 10507, "nlines": 411, "source_domain": "www.speakingtree.in", "title": "Mahashramdan", "raw_content": "\nआमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर- ्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र- दिनी महाश्रमदान- ाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र- कायमचा दुष्काळमुक- ्त करण्यासाठी- अधिकाधिक लोकांनी या श्रमदानामध- ्ये सहभागी व्हावे आणि कोणत्याही एका गावात जाऊन श्रमदान करावे, असे आवाहन आमीर खानने केले आहे. आतापर्यंत त्याच्या आवाहनाला एक लाख लोकांनी पाठिंबा दिला आहे. हा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेही- त्याने सांगितले. महाराष्ट्र- दुष्काळमुक- ्त करण्यासाठी- आमीर खानने पाणी फाऊंडेशनची- 2016 मध्ये स्थापना केली. पहिल्याच वर्षी एक प्रयोग म्हणून 116 गावांमध्ये- जलसंधारणाच- े काम करण्यात आले. आता तेथील पाण्याची समस्या दूर होऊन गावकरी लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. गेल्या वर्षी पाणी फाऊंडेशनतर- ्फे \"चला गावी' हा प्रयोग राबविण्यात- आला. तेव्हा 25 हजार लोकांनी श्रमदानामध- ्ये भाग घेतला. आता या वर्षी ही संख्या वाढण्यासाठ- ी आमीर खानने कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील अधिकाधिक लोकांनी जवळपासच्या- किंवा त्यांच्या आवडीच्या गावात जाऊन श्रमदान करावे, असे आवाहन त्याने केले आहे.\n25 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. आमच्या जलमित्रच्य- ा वेबसाईटवरी- ल फॉर्म श्रमदानासा- ठी इच्छुक असणाऱ्यांन- ी भरावयाचा आहे. आम्ही 75 तालुके आता निवडलेले आहेत आणि त्या तालुक्‍यात- ील आजूबाजूच्य- ा गावात जाऊन श्रमदान करावयाचे आहे. सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 अशा दोन वेळा श्रमदानासा- ठी निवडलेल्या- आहेत. ज्यांना जी वेळ सोयीस्कर आहे त्यांनी त्या वेळेत त्यांच्या इच्छेनुसार- गावात जाऊन श्रमदान करावयाचे आहे.\nज्या कुणाला आमीरच्या महाश्रमदान- मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना येत्या 25 एप्रिलपर्य- ंत jalmitra.paanifoundation.in या संकेतस्थळा- वर जाऊन नोंदणी करता येणार आहे. याबद्दल आमीर खान म्हणाला, की या जलमित���र अभियानात सामील होण्यासाठी- गेल्या तीन आठवड्यांत एक लाख लोकांनी नोंदणी केली आहे. काही दिवसात ही संख्या आणखीन वाढेल. या मोहिमेत स्वतःहून काही सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. सेलिब्रिटी- तसेच विविध राजकीय पक्षांचा आमच्या या उपक्रमाला चांगला पाठिंबा मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/if-you-want-to-get-rich-quick-cultivate-mentha-a-litre-of-oil-costs-more-than-a-thousand-rupees-453075.html", "date_download": "2021-06-24T00:07:25Z", "digest": "sha1:DO2KSAKMYPDZU2COQF2ZWUYC67UIM2LO", "length": 18903, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nझटपट श्रीमंत व्हायचं असेल तर करा मेंथाची शेती, एक लिटर तेलाची किंमत हजार रुपयांपेक्षा जास्त\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nझटपट श्रीमंत व्हायचं असेल तर करा मेंथाची शेती\nनवी दिल्ली : शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. पारंपारिक शेतीबरोबरच नवीन पर्याय निवडण्यासही त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. या कारणास्तव, शेतकऱ्यांमध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचा कल वाढत आहे. त्यांची मागणी जगभरात कायम आहे आणि उत्पादन कमी आहे, यामुळेच याला चांगले दर मिळतात. जर तुम्हीही औषधी वनस्पती लागवडीची तयारी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मेंथा हा एक उत्तम पर्याय आहे. मेंथाबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याची किंमत खूप कमी आहे. पीक 100 ते 110 दिवसात तयार होते. यामुळे लवकरच शेतीवर खर्च केलेला पैसा मोठ्या नफ्यात परत शेतकऱ्यांना मिळतो. (If you want to get rich quick, cultivate mentha, a liter of oil costs more than a thousand rupees)\nमेंथा तेलाची प्रति लिटर 1000 रुपये विक्री\nशेतकरी स्वतंत्रपणे किंवा कंपनीकडून कराराच्या आधारे मेंथा लागवड करीत आहेत. स्वतंत्रपणे शेती करणे अधिक फायद्याचे आहे कारण शेतकरी मेंथाची पाने काढत नाही तर त्यामधून तेल काढतो आणि थेट बाजारात विकतो. सध्या मेंथा तेल प्रतिलिटर 1000 रुपये दराने विकले जात आहे. जास्त नफ्याच्या इच्छेनुसार शेतकरी स्वत: हून शेतीला अधिक प्राधान्य देतात. पण कंपन्यांकडून चांगला भाव मिळाल्यास ते कंत्राटी शेतीही करतात.\nभारत युरोपियन वनस्पतींचा मुख्य उत्पादक\nमेंथा ही मुख्यतः युरोपियन वनस्पती आहे. पण आता भारतही याचा मुख्य उत्पादक देश बनला आहे. जगभरात वाढती मागणी आणि वापर यामुळे ते शेतकर्‍यांसाठी एक चांगला पर्याय झाला आहे. मेंथा थंड गोष्टींमध्ये वापरला जातो. याच्यापासून पेपरमिंट, वेदना कमी करणारी औषधे आणि मलम बनतात. आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा उपयोग केला जातो.\nदमट आणि चिकणमाती मातीमध्ये चांगले उत्पादन\nमेंथा लागवडीसाठी प्रथम योग्य जागेची निवड करणे आवश्यक आहे. शेतात पाण्याचा निचरा व्हायला हवा. दमट आणि चिकणमाती मातीमध्ये याचे चांगले उत्पादन येते. लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले पाहिजे. हे लक्षात ठेवा की, ज्या क्षेत्रामध्ये ते लावले आहे त्याचे पीएच मूल्य 6.5 ते 7 दरम्यान असले पाहिजे. सुळसुळीत माती आणि जड माती असलेल्या शेतात याची लागवड करू नये. रब्बीच्या पिकानंतर रोपण पद्धतीने याची लागवड केली जाते. यात प्रथम वनस्पतींची रोपवाटिका तयार केली जाते. 30 ते 40 दिवसांत वनस्पती तयार होते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नर्सरी तयार केली जाते. मार्च आणि एप्रिलमध्ये ही रोपे मुख्य शेतात लागवड केली जातात.\nमेंथाची वेळेवर कापणी गरजेची\nजर आपण अर्धा हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड केली तर पुढील वर्षी आपण हेक्टरी 10 हेक्टरमध्ये लागवड करू शकता. योग्य वेळी मेंथा कापणी करावी. अन्यथा पीक आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. उशिरा कापणीच्या वेळी मेंथाची मात्रा कमी होते आणि पानांमधून तेलाचे प्रमाण कमी होते. वनस्पतींच्या वयानुसार तेल आणि मेंथाचे प्रमाण वाढत जाते. सर्वसाधारणपणे मेंथाची पहिली कापणी 100 ते 120 दिवसांनी करावी आणि दुसरी कापणी 60 ते 70 दिवसांनी करावी. (If you want to get rich quick, cultivate mentha, a liter of oil costs more than a thousand rupees)\nकोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले, क्रीडा विश्वावर शोककळा\nकैद्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; तुरुंगातून तात्काळ सुटका होणार\n‘या’ सरकारी कंपनीच्या नफ्यात साडेतीन पट वाढ, गुंतवणुकदारांसाठी लाभांशाची घोषणा होणार, वाचा सविस्तर\nअर्थकारण 4 days ago\nमहागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय\nअर्थकारण 2 weeks ago\nमुकेश अंबानींना एका दिवसात तब्बल 34,676 कोटी रुपयांचा नफा, नेमकं काय घडलं\nअर्थकारण 4 weeks ago\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचमकदार आणि मुलायम केस करण्यासाठी ‘तेल मालिश’ करणे आवश्यक\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे5 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/bjp-national-secretary-pankaja-munde/", "date_download": "2021-06-23T23:48:37Z", "digest": "sha1:XJOWB35W7OXBCLRONRGV7HIPEAQDEZ2K", "length": 9686, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "BJP National Secretary Pankaja Munde Archives - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्या��याच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही;आरक्षण प्रश्नांवर आवाज उठविणार- पंकजा मुंडे\nऔरंगाबाद ,३१ मे /प्रतिनिधी:- ओबीसी समाजाला आरक्षण आणि योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर हा समाज राज्यात निवडणुका होऊ देणार नाही,\nलोकनेते कै.गोपीनाथ मुंडे यांचा केंद्र सरकार कडून सन्मान\nऔरंगाबाद,३० मे /प्रतिनिधी:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाली असून, त्या अनुषंगाने मराठवाड्याचे आणि राज्याचे नेते\nबोराळकरांसाठी एकाच तिकिट कापले-भाजप नेत्या पंकजा मुंडे\nऔरंगाबाद:भाजपमध्ये बंडखोरी झाली या केवळ चर्चा असून भाजपचाच असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकसंघाने कामाला लागा, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी\nडिसेंबरपासून स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची खासदार शरद पवार यांची सूचना\nमहामंडळाला बळकटी देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुणे, दि. 27 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून\nमराठवाडा महाराष्ट्र मुंबई राजकारण\nपक्षाची ताकद वाढविणार : पंकजा मुंडे\nमुंबई, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी आभारी आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maratha-aandolan/all/page-2/", "date_download": "2021-06-24T01:06:47Z", "digest": "sha1:VOEDNHXUBR7OOLJLVU3UWHKO2WNWEMGE", "length": 13438, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Maratha Aandolan - News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढत��ना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nठाकरे सरकारची मोर्चेबांधणी सुरू, मराठा आरक्षणाबाबत 'वर्षा'वर महत्त्वपूर्ण चर्चा\nपदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं बुधवारी स्पष्ट नकार दिला.\nमराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक - अशोक चव्हाण\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नाराजीनंतर मराठा आरक्षण उपसमितीची मुंबईत बैठक\nमराठा आरक्षण वैध, पण आरक्षण 12 ते 13 टक्क्यांपर्यंत पाहिजे - कोर्ट\n9 ऑगस्टच्या मराठा आंदोलनातून नवी मुंबई बाहेर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nAgri Weather Alert: पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई नको\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/covid-87-cases-recorded-aurangabad-district-386224", "date_download": "2021-06-24T00:51:16Z", "digest": "sha1:NM2CJAMG3M5VFAEUZ52UANIQVIJIKSEN", "length": 16666, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यात ८७ जणांना कोरोनाची लागण, ५२५ रुग्णांवर उपचार सुरू", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ५४ जणांना सुटी मिळाली तर चोवीस तासांत ८७ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे.\nCorona Update: औरंगाबाद जिल्ह्यात ८७ जणांना कोरोनाची लागण, ५२५ रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ५४ जणांना सुटी मिळाली तर चोवीस तासांत ८७ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे.आजपर्यंत ४२ हजार ९०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजार ६०९ वर पोचली आहे. आतापर्यंत १ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला असून ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहेत.\nकन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना जबर मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल\nशहर हद्दीत कोरोनाबाधित परिसर (कंसा�� रुग्णसंख्या) : सिडको एन तीन (१), सूतगिरणी चौक परिसर (१), सिडको एन सात (४), बालाजीनगर (१), औरंगपुरा (१), वेदांतनगर (१), ठाकरे नगर (१), उल्कानगरी (१), पेठेनगर (१), सारा सिटी (१), दर्गा रोड (३), नक्षत्रवाडी (१), पवन नगर (२), नंदनवन कॉलनी (१), समर्थनगर (१), आकाशवाणी परिसर (१), अलका नगर (१), एन दोन (१), मुकुंदवाडी (१), एन पाच सिडको (१), अमृतसाई सिटी (१), बंजारा कॉलनी (१), न्यू उस्मानपुरा (१), सिल्क मिल कॉलनी (१), पटेलनगर, बीड बायपास (१), अन्य (३९) असे एकुण ७० रुग्ण वाढले आहेत.\nशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची कोरोनावर मात; सर्वांचे मानले आभार\nग्रामीण भाग : नाथ गल्ली, पैठण (१), सोलेगाव, गंगापूर (१), जय भवानी नगर, वडगाव (१), नागनाथ नगर, वैजापूर (१), अन्य (१३) असे एकुण १७ रुग्ण वाढले आहेत.\nघाटीत होनाजी नगरातील ६० वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nउपचार सुरु -------- ५२५\nसंपादन - गणेश पिटेकर\nऔरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे, वंचितने दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा\nऔरंगाबाद : केंद्र सरकारने मंजुर केलेले कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठींबा देण्यात आला. यासाठी गुरूवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. वंच\nCorona Update : औरंगाबादेत १३३ जण कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या ३७ हजारांपुढे\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज गुरुवारी (ता. २९) १३३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ९१६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ६९ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका पथकाला २१ व\nऔरंगाबादचा रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर, जिल्ह्यात ३६ हजार ६०९ कोरोनामुक्त\nऔरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९८ टक्क्यांवर पोचले आहे. आतापर्यंत ३६ हजार ६०९ जण बरे झाले आहेत. शनिवारी (ता. ३१) एकूण ९८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार १४१ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ७१ जणांचा मृत\nऔरंगाबादेत ६९ कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३६ हजार ८०७ कोरोनामुक्त\nऔरंगाबाद : औरंग���बाद जिल्ह्यात आज रविवारी (ता. एक) एकूण ६९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार २१० झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ७२ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका हद्दीतील १\nऔरंगाबादेत २२,४२२ रुग्ण कोरोनामुक्त; आज दिवसभरात ४०६ पॉझिटिव्ह, नऊ जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज २११ जणांना (मनपा ८९, ग्रामीण १२२) सुटी देण्यात आली. आजपर्यंत २२ हजार ४२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ४०६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ हजार २०८ झाली आहे. आजपर्यंत एकूण ८२४ ज\nऔरंगाबादेत बाधितांची संख्या तीस हजाराच्या घरात वाचा, दिवसभरातील कोरोना अपडेट \nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज २२९ जणांना (मनपा १२१, ग्रामीण १०८) सुटी देण्यात आली. आजपर्यंत २२ हजार ६५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण २८७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ हजार ४९५ झाली आहे. तर आज नऊ बाधितांच\nचिंता वाढली..औरंगाबादेत उच्चांकी ३३४ जणांना कोरोनाची बाधा\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगात असुन आतापर्यंतची सर्वात उच्चांकी रुग्ण वाढले. आज (ता. ९) तब्बल ३३४ रुग्णांची बाधीतांमध्ये भर पडली. यात शहरातील २०४ व ग्रामीण भागात १३० रुग्णांचा समावेश आहे.\nऔरंगाबादेत आज ६६ बाधित, जिल्ह्यात ४ हजार १२५ रुग्णांवर उपचार\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गट दोन दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे, मात्र अजून काही कालावधीनंतर हे निश्चित होईल. आज (ता. २७) सकाळच्या सत्रात जिल्ह्यात ६६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४३ व ग्रामीण भागातील २३ रुग्ण आहेत.\nऔरंगाबादेत आज थोडासा दिलासा, दिवसभरात १३० जण बाधित\nऔरंगाबाद : औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट आढळुन आली. नियमीत तीनशे ते चारशे रुग्ण दरदिवशी आढळत असताना दिलासादायक म्हणजे आज (ता. २६) १३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले. आता जिल्ह्यात आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ३८ झाली. मात्र सहा जणा���चे मृ\nAurangabad Corona Update : आज सकाळी ९८ जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधीत चौघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.९) सकाळच्या सत्रात ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ५८८ झाली आहे. यातील १२ हजार १४६ बरे झाले आहेत. एकूण ५३९ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३ हजार ९०३ जणां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-articles-lekh/87/89/About-Vidyatai-Madgulkar.php", "date_download": "2021-06-23T23:06:56Z", "digest": "sha1:DOECCMB5XBARYXRHWUD4F3CWH7PI5HDH", "length": 15023, "nlines": 137, "source_domain": "www.gadima.com", "title": "About Vidyatai Madgulkar | गदिमांची गृहिणी-सखी-सचिव! | Sumitra Madgulkar | सुमित्र माडगूळकर", "raw_content": "\nपापण्यांत गोठविली मी नदी आसवांची\nसुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar\nविद्याताई माडगूळकर म्हणजे गदिमांच्या सुविद्य पत्नी,त्यांच्या विषयी थोडसं......\nकोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्याकाळात खूप प्रसिध्द होता,मेळ्यात त्याकाळात गाणार्‍या गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके,राम गबाले,आप्पासाहेब भोगावकर.मुंबईत संगीत क्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची 'मुंबईचे नामवंत भावगीत गायक' अशी ओळख करुन दिली जात असे\nते पु.ल.देशपांडे हेही या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत\nयाच मेळ्यात पद्मा पाटणकर नावाची १४-१५ वर्षांची एक परकरी पोर गात असे,उंच टिपेचा मोकळा आवाज,ताना,हरकती कशा सुर्रकन जायच्या,मेळ्यामध्ये गायले जाणार्‍या गाण्यांच्या यादीत औंधकर नावाच्या कवीचे नाव गाजत होते.गजानन दिगंबर कुलकर्णी ऊर्फ औंधकर (हे कवी औंधच्या महाराजांची नक्कल फार छान करायचे त्यामूळे त्यांचे नाव कुलकर्णी सोडून औंधकर पडले होते),तर अशा औंधकरांची गीते पद्या व इतर गुणवान मुले सोळंकूरकरांकडे गात असत,इथेच या कवी आणि पद्माचे सूत जुळले आणि पद्मा पाटणकर ची विद्या गजानन माडगूळकर झाली\n,लग्नाच्या सुमारास गदिमा एका चित्रपटात भूमिका करत होते व त्यासाठी चकोट करुन शेंडी ठेवणे आवश्यक होते त्यामूळे ऐन लग्नाच्या वेळी गदिमांना टोपी घालण्याशीवाय पर्यायच राहिला नाही.त्याकाळात लग्नपत्रिकेवर फोटो छापायची पद्धत होती व १९४२ साल असल्यामूळे गदिमा स्वातंत्रलढयात कार्यरत होते त्यामूळे पत्रिकेवर वंदेमातरम असेही लिहिले होते.ग���मत म्हणजे,गदिमा देशस्थ ब्राम्हण तर विद्याताई कोकणस्थ ब्राम्हण,ऐन लग्नात भटजी ऊठून पळून जाऊ लागला की देशस्थ आणि कोकणस्थ लग्न पत्रिकेत होऊच शकत नाही शेवटी 'नागूदेव भटजी' नावाच्या ओळखीच्या भटजींनी त्यांना शास्त्राचा आधार घेऊन लग्न कसे जमते हे पटवून दिले व शेवटी लग्न पार पडले.त्याकाळात लग्नपत्रिकेवर फोटो छापायची पद्धत होती व १९४२ साल असल्यामूळे गदिमा स्वातंत्रलढयात कार्यरत होते त्यामूळे पत्रिकेवर वंदेमातरम असेही लिहिले होते.गंमत म्हणजे,गदिमा देशस्थ ब्राम्हण तर विद्याताई कोकणस्थ ब्राम्हण,ऐन लग्नात भटजी ऊठून पळून जाऊ लागला की देशस्थ आणि कोकणस्थ लग्न पत्रिकेत होऊच शकत नाही शेवटी 'नागूदेव भटजी' नावाच्या ओळखीच्या भटजींनी त्यांना शास्त्राचा आधार घेऊन लग्न कसे जमते हे पटवून दिले व शेवटी लग्न पार पडले\nत्यात लग्नात पाण्याची टंचाई शेवटी गदिमांच्या मित्रांनी लग्नमंडपा पासून एका विहीरी पर्यंत मोठी रांग लावली व पाणी भरले.या पाणी भरणार्‍यांमध्ये होते सुधीर फडके,मधुकर कुलकर्णी,पातकर,नेमिनाथ हे गदिमांचे मित्र व सर्व वर्‍हाडी महिलामंडळ\nविद्याताईंचा आवाज तर अप्रतिमच होता गदिमांनी लिहिलेले,सुधीर फडक्यांनी संगीतबद्ध केलेले व पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विद्याताईंनीच गायले होते.लग्नानंतर गदिमा कोल्हापूरातच स्थायिक झाले कारण त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टी कोल्हापूरभोवती फिरत असे.कोल्हापूरात गदिमांचे शेजारी होते 'मंगेशकर कुटुंबिय' त्याकाळात 'एचएमव्ही' ने विद्याताईंची \"चांदाची किरणे विरली\" ही ध्वनिमुद्रिका काढली होती,ती खूप गाजत होती.लता मंगेशकर विद्याताईंकडे जायच्या व म्हणायच्या \"वहिनी,मी तुमच्या सारखे गाऊन दाखवू\",विद्याताई त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात....\"आणि माझ्यापेक्षा कितीतरी सहजतेने ते गाणं ती म्हणून दाखवायची.तिच्या गोड गळ्यातून ते गाणं ऐकल्यावर हे गाणं माझं की लतांच\",विद्याताई त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात....\"आणि माझ्यापेक्षा कितीतरी सहजतेने ते गाणं ती म्हणून दाखवायची.तिच्या गोड गळ्यातून ते गाणं ऐकल्यावर हे गाणं माझं की लतांच असा प्रश्न कधिकधी मला पडायचा\".\nगदिमांची प्रतिभा बहरावी म्हणून लग्नानंतर मात्र त्यांनी गाणं सोडले व शेवटपर्यंत गदिमांच्या संसाराकडेच लक्ष्य दिले.सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना तर विद्याताईंची खास मैत्रिण,सुलोचना बाईंचा वहिनिच्या बांगड्या हा चित्रपट खूप गाजला होता,त्या चित्रपटाची तयारी करताना त्या विद्याताईंजवळ राहिल्या होत्या व त्या कशा वागतात याचा अभ्यास करुन त्यांनी त्या चित्रपटातले पात्र रंगविले होते.\nअशा या गदिमांच्या गृहिणी-सखी-सचिव विद्याताई,गदिमा त्यांना प्रेमाने मंदी ही म्हणायचे,आर्थिक मंदी असली की म्हणायचे \"माझ्या डोक्यात विद्या आहे आणि खिशात मंदी,गदिमा त्यांना प्रेमाने मंदी ही म्हणायचे,आर्थिक मंदी असली की म्हणायचे \"माझ्या डोक्यात विद्या आहे आणि खिशात मंदी\",१९९४ साली त्यांचे निधन झाले पण आपल्या \"आकाशाशी जडले नाते\" या आत्मचरित्राद्वारे त्यांनी गदिमाबरोबरचा सहवास सुरेख शब्दबद्ध केला आहे.\nगदिमांच्या शब्दात त्यांच्या विषयी....\n\"प्रतिभा आणि प्रिया हा माझ्या बाबतीत\nमाझ्या जीवनातलं यश माझं नाही,ते तुझं आहे.\"\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\n'गदिमा' एक दिलदार माणूस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-mp-udayanraje-bhosle-meet-shiv-sena-leader-shambhuraj-desai-at-satara-403120.html", "date_download": "2021-06-24T00:18:25Z", "digest": "sha1:33FRA5V2PWCZTLW4Q27T45NUKOA4T4IT", "length": 19475, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी\nउदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले.\nसंतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा\nउदयनराजे भोसले, शंभूराज भोसले\nसातारा : एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, साताऱ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. त्यानंतर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली.\nदरम्यान, उदनयराजे आणि शंभूराज देसाई यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी अनेकवेळा दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत. उदयनराजे आणि शंभूराज देसाई हे वर्गमित्र आहेत. यापूर्वीच्या भेटीत शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली होती.\nभेटीनंतर उदयनराजे काय म्हणाले\nशंभुराज देसाई यांचे घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दोन दिवसात महत्वाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे ते म्हणालेत. 8 मार्चपासून मराठा आरक्षण सुनावणी आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करु नये. त्यादरम्यान अधिवेशन होत असल्यामुळे या विषयी चर्चा झाली. सातारा शहरात लष्कर प्रशिक्षण केंद्र आणण्याबाबत शंभुराज देसाईंसोबत चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत लीड कायम मी घेतलंय पण आता ते गळाला आलंय. वकील सर्वच हुशार आहेत, परंतु जी आत्मियता लागते अशा वकिलांची नेमणूक करा. मी कोणाच्या विरोधात नाही पण यामध्ये विसंगती दिसून येते. जिल्हा बँकेची निवडणुक लागलीये याप्रश्नावर फलटणचे राजे,आमचे सातारचे राजे,लोकशाहीचे राजे कसली आखणी करताहेत हे काळ आणि वेळ सांगेल, असं उदयनराजे म्हणाले.\nउदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या.\nशिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे दिलजमाईचे संकेत\nदरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. “शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत घरवापसी करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.\nशिवेंद्रराजे आणि उदयनराजेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट��रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 14 सप्टेंबर 2019 रोजी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही राजे सध्या भाजपमध्ये आहेत.\nशशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’\nशिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीची मोठी ऑफर; शशिकांत शिंदे म्हणतात…\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nDevendra Fadnavis PC | ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस\n’26 जूनच्या आंदोलनाच्या आगीत सरकार जळून जाईल’, ओबीसी आरक्षणावरुन सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात\nSharad Pawar | दिल्ली दौरा आटोपून शरद पवार मुंबईकडे रवाना\nकृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, महाडिक बंधूंचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा\nअन्य जिल्हे 14 hours ago\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्याव�� लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/608ee7e6ab32a92da795d97c?language=mr", "date_download": "2021-06-24T00:48:25Z", "digest": "sha1:DZULT7TTYKAXLDY4IYW36TI74J6NB7BQ", "length": 4800, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पहा, नोटरी म्हणजे काय? - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपहा, नोटरी म्हणजे काय\n➡️ मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नोटरी म्हणजे काय नोटरी कशी कार्य करते नोटरी कशी कार्य करते आणि नोटरीसाठी आवश्यकता का असते या महत्वाच्या मुद्यांबाबत जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile आणि नोटरीसाठी आवश्यकता का असते या महत्वाच्या मुद्यांबाबत जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Aapli Mahiti हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपशुसंवर्धनव्हिडिओयोजना व अनुदानकृषी वार्तामहाराष्ट्रगायम्हैसकृषी ज्ञान\nपशुपालनासाठी ९०% कर्ज; पहा सविस्तर\n➡️ राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध आहे....\nपशुपालन | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानकृषी वार्ताव्हिडिओकृषी ज्ञान\nतेलघाणा उद्योगासाठी अनुदान अर्ज सुरु...\n➡️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या तेलघाण��� अनुदान योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून अर्ज कसा करावा याच्या सविस्तर...\nयोजना व अनुदान | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकेळेसंत्रीआंबापपईव्हिडिओकृषी वार्ताखरीप पिककृषी ज्ञान\nपहा, खरीप फळपीक विमा कसा भरायचा\n➡️ मित्रांनो, खरीप फळपीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर हा अर्ज अचूक कसा भरायचा जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो...\nकृषी वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/15/new-government-regulations-for-driving-and-renewing-driving-license/", "date_download": "2021-06-24T00:25:56Z", "digest": "sha1:ODSMUH3FRQ2KHIEREV6FGVV4GF5IXXZY", "length": 9060, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ड्रायव्हिंग लायसन्स आणि रिन्यू करण्यासाठी सरकारची नवी नियमावली - Majha Paper", "raw_content": "\nड्रायव्हिंग लायसन्स आणि रिन्यू करण्यासाठी सरकारची नवी नियमावली\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / ड्रायव्हिंग लायसन्स, नियमावली, नुतनीकरण, परिवहन मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय / April 15, 2021 April 15, 2021\nमुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्श्युरन्स आणि वाहनांशी संबंधित अन्य कागदपत्रे रिन्यू करण्याची शेवटची तारीख 30 जून असून आता ही तारीख रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून पुन्हा वाढवली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा काळात तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण ड्रायव्हिंग लायसन्स आणि ते रिन्यू करण्यासाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकणार आहात.\nआता नव्या नियमावलीनुसार लर्निंग लायसन्ससाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रिंट काढण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि कागदपत्रांचा वापर मेडिकल सर्टिफिकेट, लर्नर लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी केला जाऊ शकतो.\nलोकांच्या सोयीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नव्या गाडीची रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सोपी बनवली आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन सर्टिफ���केटचे रिन्यूअल तुम्ही 60 दिवस आधी अॅडव्हान्समध्ये करु शकणार आहात. त्याचबरोबर टेम्पररी रजिस्ट्रेशनसाठी वेळीची मर्यादाही आता 1 महिन्यावरुन वाढवून 6 महिने करण्यात आली आहे.\nलर्नर लायन्सनसाठीच्या प्रक्रियेतही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही ट्युटोरियलच्या माध्यमातून घरबसल्याही करु शकणार आहात. कोरोना काळात संबंधित मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.\nअशा प्रकारे रिन्यू करु शकता वाहन परवाना\nभारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी https://parivahan.gov.in/parivahan/ जा.\nतेथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.\nयानंतर तुम्ही ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.\nअर्जामध्ये दिलेली माहिती भरून सोबत कागदपत्रेही जोडा.\nअर्ज आणि कागदपत्रे व्यवस्थित भरल्यानंतर ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होईल.\nयानंतर काही दिवसांत तुम्ही दिलेल्या पत्त्यावर ड्रायव्हिंग परवाना येईल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/06/switzerland-town-solothurn-is-obsessed-with-number-11-here-never-at-the-clock-12/", "date_download": "2021-06-24T00:57:04Z", "digest": "sha1:TPG53MJ6OFAMHKOUDJWPIMPUEK2JYVBZ", "length": 9357, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'अकरा'च्या आकड्यावर संपूर्ण शहराचे असाधारण प्रेम ! - Majha Paper", "raw_content": "\n‘अकरा’च्या आकड्यावर संपूर्ण शहराचे असाधारण प्रेम \nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / अंकशास्त्र, अजब गजब, स्वित्झर्लंड / June 6, 2021 June 6, 2021\nआपल्यासाठी एखादा आकडा, किंवा एखादा रंग शुभ आहे, यावर आपल्यापैकी अनेकांना विश्वास असतो. त्यामुळे एखाद्या ठराविक तारखेला एखादे चांगले काम हाती घेणे, किंवा आपला आवडता आकडा आपल्या गाडीच्या नोंदणी क्रमांकामध्ये किंवा नवा मोबाईल नंबर घेताना त्यामध्ये समाविष्ट असेल असे पाहणे, असे आपल्यापैकी अनेकजण करीत असतील. तशी प्रत्येकाच्या आकड्याच्या बाबतीतली पसंती निरनिराळी असली, तरी स्वित्झर्लंड मधील सोलोथर्न शहरामध्ये सर्वच नागरिकांना ‘अकरा’ हा आकडा अतिशय प्रिय आहे. ‘अकरा’च्या आकड्यावरील प्रेम या शहरामध्ये जागोजागी पहावयास मिळते. इतकेच काय, तर सर्वसामान्य घड्याळांमध्ये असलेला बाराचा तास येथील घड्याळामध्ये नाहीच येथील सार्वजनिक क्लॉक टॉवरच्या, आणि शहरातील इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी असलेल्या घड्याळांमध्ये केवळ अकराच तास आहेत.\nअकरा या आकड्यावरचे नागरिकांचे प्रेम एवढ्यावरच थांबत नाही. या शहरामध्ये असलेल्या चर्चेसची संख्या अकरा असून, यापेक्षा लहान असलेल्या प्रार्थनास्थळांची, म्हणजेच चॅपल्सची संख्याही अकराच आहे. त्याशिवाय अकरा या आकड्याचे अस्तित्व येथील वस्तूसंग्रहालयांमध्ये, ऐतिहासिक इमारतींमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी आवर्जून पहावयास मिळते. या शहरातील सर्वात मोठे सेंट उर्सुस चर्च अकरा वर्षांच्या अवधीमध्ये तयार झाले असून, या चर्चमध्ये असेलेल्या तीन जिन्यांना प्रत्येकी अकरा पायऱ्या आहेत. या चर्चमध्ये असलेल्या घंटांची संख्या अकरा असून, या चर्चला एकूण अकरा दरवाजे आहेत या शहराच्या नागरिकांचे अकरा आकड्याचे आकर्षण त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्येही पहावयास मिळते. ही मंडळी आपल्या परिवारातील सदस्याचा अकरावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करीत असतात. तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या भेटींचाही अकरा या आकड्याशी संबंध असतोच.\nया शहराचे अकरा या आकड्यावर इतके प्रेम असण्यामागे एक रोचक कथा आहे. एके काळी सोलोथर्नमध्ये राहणारे नागरिक अतिशय मेहनती, कष्टाळू असले, तरी काही ना काही कारणाने त्यांच्या कष्टाला फळ मिळत नसे. त्यामुळे या शहरातील लोकांच्या जीवनामध्ये आनंद नसे. लोक समाधानी नसत. काही काळानंतर या लोकांची मदत करण्यासाठी पर्वतांवरून ‘एल्फ’, म्हणजेच देवदूत अवतरले आणि त्यानंतर या लोकांच्या आयुष्यामध्ये बरकत आली. सगळीकडे सुख समृद्धी दिसू लागली. देवदूतांना ‘एल्फ’ म्हटले जात असून, अकरा या आकड्यालाही जर्मन भाषेमध्ये ‘एल्फ’ म्हटले जाते. समस्त गावाचे दारिद्र्य, दुःख या देवदूतांच्या मदतीने दूर झाल्याची ग्रामस्थांची श्रद्धा असल्याने या शहरातील लोकांच्या आयुष्यांमध्ये अकरा या आकड्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_96.html", "date_download": "2021-06-23T23:30:55Z", "digest": "sha1:3KSN5MWZ2OAOKD7UVT6SH7C5YBNUEGTS", "length": 8415, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "काँग्रेसची आढावा बैठक पुढे ढकलली; आ. नाना पटोलेंचे किरण काळे यांना पत्र - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking काँग्रेसची आढावा बैठक पुढे ढकलली; आ. नाना पटोलेंचे किरण काळे यांना पत्र\nकाँग्रेसची आढावा बैठक पुढे ढकलली; आ. नाना पटोलेंचे किरण काळे यांना पत्र\nकाँग्रेसची आढावा बैठक पुढे ढकलली; आ. नाना पटोलेंचे किरण काळे यांना पत्र\nअहमदनगर ः शहर जिल्हा काँग्रेसची पुढील आठवड्यात 18 मार्च रोजी मुंबईत होणारी संघटनात्मक आढावा बैठक काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी लेखी पत्राद्वारे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना कळविले आहे.\nयाबाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी पुढील आठवड्यात होणारी नियोजित बैठक नवीन सुधारित तारखेला घेण्यात येणार असून सदर तारीख लवकरच आपल्याला कळविण्यात येईल असे कळविले आहे.\nमहसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुधारित तारखेला ही बैठक आता पार पडेल. कोरोना संकट काळामध्ये लॉकडाउन असल्यामुळे पक्षाच्या आढावा बैठका या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.ब��ळासाहेब थोरात, राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांनी ऑनलाइन घेतल्या होत्या. संगमनेर येथे देखील ना. बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली होती. तसेच आ.डॉ. सुधीर तांबे यांनी देखील अनेक वेळा शहर जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक घेतली आहे. आ. नाना पटोले हे नवीन प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित केली असून त्यामध्ये नगर शहर जिल्हा काँग्रेसचा देखील आढावा घेतला जाणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Nagar_91.html", "date_download": "2021-06-24T00:30:33Z", "digest": "sha1:EV2APTPQWWTHNVSJFFV6JAFTXSBHDMTW", "length": 11462, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "डॉन बॉस्कोसह प्रत्येक प्रभागात मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्याची काँग्रेसची मनपाकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar डॉन बॉस्कोसह प्रत्येक प्रभागात मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्याची काँग्रेसची मनपाकडे मागणी\nडॉन बॉस्कोसह प्रत्येक प्रभागात मान्��ताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्याची काँग्रेसची मनपाकडे मागणी\nडॉन बॉस्कोसह प्रत्येक प्रभागात मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्याची काँग्रेसची मनपाकडे मागणी\nअहमदनगर ः कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. यात सुयोग्य नियोजन होण्यासाठी 17 प्रभागांमध्ये 17 केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने डॉन बॉस्कोसह अन्य नवीन 7 ठिकाणी मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावीत. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करून पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही बसवत, ऑडिटर, दक्षता पथक नेमावेत अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा सहसचिव गणेश आपरे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nगणेश आपरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मनपाचे आज मितीस सुरू असणार्‍या मान्यताप्राप्त नऊ केंद्राबरोबरच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सावेडीतील डॉन बॉस्को केंद्रासह शहरात अन्य सात ठिकाणी केंद्रांची नव्याने अधिकृतरित्या सुरुवात करण्यात यावी. केंद्र सरकारच्या नोंदणी पवर सतरा प्रभागांतील सतरा मान्यताप्राप्त लसीकरण केंद्रांची नावे उपलब्ध असावीत. जेणेकरून नागरिकांना आपल्या प्रभागासाठी असणार्‍या केंद्राची ऑनलाईन निवड करता येईल. लसीकरण केंद्रांवर नियोजन योग्य होण्याच्या दृष्टीने तसेच प्रक्रियेत पारदर्शकता असण्याच्या दृष्टीने काँग्रेसने मनपाला काही पर्याय सुचविले आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जेणेकरून सदर केंद्रांवर सुरू असणारा लसीकरणाच्या वशिलेबाजीचा गोंधळ आटोक्यात येईल. ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये वाढीव बिलांच्या प्रश्नांसंदर्भात मनपाच्या वतीने ऑडिटर्स नेमण्यात आले आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक केंद्रावर स्वतंत्र ऑडिटर नेमून त्याच्यावरती सदर केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची जबाबदारी सोपवण्यात यावी.\nकेंद्र सरकारच्या पवर नोंदणी केलेल्या नागरिकांची यादी केंद्रांवर सातत्यपूर्णरित्या दररोज प्रकाशित करावी. नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस दिली जात आहे की नाही याची रोजच्या रोज ऑडिटरने पडताळणी करावी. तसेच लसीकरण प्रक्रियेमध्ये कोणी राजकीय हस्तक्षेप करत असल्यास तात्काळ वरिष्ठांना लेखी कळवत योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याची जबाबदारी ऑडिटरवर सोपवण्यात यावी. लसीकरण केंद्रांसाठी दक्षता पथक नेमण्यात यावे. या पथकामध्ये मनपाच्या अधिकार्‍यांसह सर्व प्रभागातील पक्षांचे नगरसेवक तसेच सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, पोलीस यांचा समावेश असावा. दक्षता पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक हे समाज माध्यमांद्वारे नागरिकांसाठी प्रमाणावर व्हायरल करण्यात यावेत.पथकांच्या माध्यमातून केंद्रांवर वचक ठेवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.\nटीम नगरी दवंडी at May 17, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.policybazaar.com/mr-in/health-insurance/family-health-insurance-plan/", "date_download": "2021-06-24T00:35:57Z", "digest": "sha1:J2IKJNYNUHKL2BZRSCJ6VOXGTSXB4HZS", "length": 70927, "nlines": 458, "source_domain": "www.policybazaar.com", "title": "कौटुंबिक आरोग्य विमा योजना: कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करा", "raw_content": "\nकौटुंबिक आरोग्य विमा योजना\nकौटुंबिक आरोग्य विमा हा एक प्रकारचा आरोग्य विमा आहे जो आपल्या कुटुंबातील सदस्यांना ठराविक रक्कमेच्या अंतर्गत एकाच प्रीमियम पॉलिसीमध्ये व्यापतो. कुटुंबासाठी अशी आरोग्य विमा पॉलिसी कुटुंबातील दोन किंवा अधिक सदस्यांना एकाच वेळी रुग्णालयात दाखल झाल्यास किंवा आजार झाल्याचे निदान झाल्यास आश्वासन दिले जाते.\nआपण स्वत: साठी, मुलांसाठी आणि आपल्या जोडीदारासाठी फ्लोटर विम्याच्या आधारावर विमा संरक्षण मिळवू शकता जे आपल्या कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण विमा रकमेपर्यंत दावा करण्यास परवानगी देईल. आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार योजना देखील सानुकूलित केल्या जाऊ शकतात.\nसध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारात आपल्या कुटुंबाच्या वैद्यकीय गरजा सुरक्षित करणे आपल्या सर्वोच्च प्राथमिकतेवर असले पाहिजे. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या तुलनेत आपल्या कुटुंबातील सदस्यांना पुरेसे आरोग्य विमा संरक्षण मिळावे याची खात्री करण्यासाठी, आरोग्य विमा परिपूर्ण गरज बनते. आजकाल आपल्या विद्यमान फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये कोविड -19 वैद्यकीय उपचारासाठी देखील कव्हरेज प्रदान केली जाते.\nतथापि, आपण करोना कावच पॉलिसी सारख्या कोविड विशिष्ट वैद्यकीय विमा उत्पादनांचा देखील विचार करू शकता. यात रुग्णालयात दाखल करणे, गृहोपचार आणि आयुष उपचार यासह कोविडशी संबंधित सर्व खर्च समाविष्ट आहेत. हे पीपीई किट्स, हातमोजे, मुखवटे, ऑक्सिमीटर, व्हेंटिलेटर, पाऊल कव्हर इत्यादी वापरण्यायोग्य वैद्यकीय वस्तूंच्या किंमतीसाठी देखील देते.\nजर आपण कुटुंबासाठी पुरेसा आरोग्य विमा शोधत असाल तर आपण पॉलिसीबझारमध्ये सर्वोत्तम कौटुंबिक आरोग्य विमा योजना सहज तुलना आणि शोधू शकता.\nकुटुंबासाठी आरोग्य विमा योजना खरेदी करण्याचे फायदे\nकौटुंबिक आरोग्य विमा योजनेचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे तो मोठ्या कुटुंबांसाठी उपयुक्त आहे ज्यात मुले, आजी-आजोबा इत्यादींचा समावेश आहे. विमाधारक सदस्यांचा कौटुंबिक फ्लोटर आरोग्य विमा योजनांचा लाभ घेण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. आपण एकाच पॉलिसीअंतर्गत सर्व सदस्यांचे वय कितीही असो, कव्हरेज मिळवू शकता. येथे मोठ्या फायद्यांचा त्वरित बंदोबस्त आहे:\nतणावमुक्त हॉस्पिटलमध्ये दाखल होणारा खर्च\nकुटुंबासाठी आरोग्य विमा योजना कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र वैयक्तिक आरोग्य पॉलिसी निवडण्याचे काम कमी करतात.. तसेच,प्रत्येक सदस्यासाठी आरोग्य कव्हर मिळविण्यासाठी आपल्याला स्वतंत्र प्री��ियम देण्याची गरज नाही. रुग्णालयात दाखल झाल्यास विमाधारक सभासद वैयक्तिक आरोग्य योजनेप्रमाणेच नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस उपचार घेऊ शकतो. अशाप्रकारे, आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना उपचाराशी तडजोड न करता वैद्यकीय सेवेसाठी पात्र ठरवू शकता.\nकुटुंबातील नवीन सदस्यांना विमा द्या\nया आरोग्य विमा योजनांमध्ये आपण कुटुंबातील नवीन सदस्याला सहजपणे जोडू शकता. वैयक्तिक संरक्षणासह, जेव्हा कुटुंबात नवीन सदस्याची भर पडेल तेव्हा प्रत्येक वेळी नवीन धोरण घेण्याची आवश्यकता असते. आपण विद्यमान कौटुंबिक आरोग्य विमा योजनेत आपल्या पालकांना जोडल्यास, जास्त विम्याची रक्कम निवडण्याचे सुनिश्चित करा. जर ज्येष्ठ सदस्य मरण पावला किंवा कव्हरेजसाठी यापुढे पात्र नसेल तर इतर विमाधारक सदस्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण लाभ मिळू शकेल. कौटुंबिक फ्लोटर आरोग्य योजना उपलब्ध करुन देणारा हा सर्वात मोठा फायदा आहे.\nकौटुंबिक आरोग्य विमा योजनेनुसार आपल्याला सर्व सदस्यांचे वैयक्तिक प्रीमियम भरणे आवश्यक नसते. परवडणार्‍या प्रीमियमवर आपण आपल्या जोडीदारास, मुलाला आणि पालकांना त्याच योजनेत कव्हर करू शकता. तथापि, पालकांना त्यांच्या वयाशी संबंधित आरोग्याच्या समस्येचा विचार करून वैयक्तिक आरोग्य संरक्षण देण्याची सूचना देण्यात आली आहे.\nत्याच योजनेत पालकांसाठी आरोग्य विमा संरक्षण मिळवा\nत्यातील एक मुख्य फायदा म्हणजे आपण एकाच योजनेत आपल्या पालकांचे आणि आपल्या जोडीदाराच्या पालकांचे आरोग्य सुरक्षित करू शकता. अतिरिक्त प्रीमियम भरल्यास अवलंबून पालक किंवा आपल्या सासरच्या व्यक्तींकडे वैयक्तिक आरोग्य संरक्षण मिळवणे देखील शक्य आहे.\nकुटुंबासाठी कोविड आरोग्य विमा\nआपण स्वत: ला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना व्यापण्यासाठी कोरोनाव्हायरससाठी आरोग्य विमा खरेदी करू शकता . जवळजवळ सर्व विमा प्रदाता मूलभूत आरोग्य विमा योजनेंतर्गत कोरोनाव्हायरस ट्रीटमेंट कव्हर देत आहेत. अनेक आरोग्य विमा कंपन्यांनी कोरोना कवच पॉलिसी आणि कोरोना रक्षक पॉलिसीसमवेत कोरोना विशिष्ट आरोग्य विमा पॉलिसी सुरू केल्या आहेत. कोरोना कवच पॉलिसी कौटुंबिक फ्लोटर आधारावर कव्हरेज ऑफर करते आणि औषधांचा खर्च, पीपीई किट्स, आयसीयू खर्च, डॉक्टर फी आणि त्याचप्रमाणे या प्राणघातक विषाणूच्या उपचारांवर होणार्‍या हॉस्पिटलायझेशन खर्चाचा समावेश करते.\nकोरोना रक्षक पॉलिसीमध्ये कोविड ट्रीटमेंटचा समावेश आहे परंतु किमान 72 तास रुग्णालयात दाखल करण्यासाठी वैयक्तिकरित्या हे कव्हरेज दिले जाते. जर आपल्याला प्रत्येक कुटुंबातील सदस्यासाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करायची असेल तर आपण कोरोना रक्षक धोरणाचाही विचार करू शकता. किंवा आपल्या विद्यमान कौटुंबिक आरोग्य विम्यात कोरोनाव्हायरस उपचार समाविष्ट असल्यास आपण आपल्या विमा कंपनीस तपासू शकता.\nअतिरिक्त लाभ मिळविण्याचा पर्याय\nअसे अनेक अ‍ॅड-ऑन फायदे उपलब्ध आहेत ज्यात गंभीर आजारपण, मातृत्व कवच इत्यादींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, तरुण जोडप्यांना मातृत्व कवच आणि नवजात मुलाचे संरक्षण मिळू शकते. तथापि, हे वैशिष्ट्य प्रतीक कालावधी कलमाच्या अधीन आहे. आपण प्रसूती कवच ​​असलेल्या कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा योजना खरेदी करू इच्छित असल्यास कृपया आपल्या पॉलिसीची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा .\nकुटुंबासाठी आरोग्य विमा योजनेंतर्गत, आपण पॉलिसीद्वारे ऑफर केलेल्या सवलतीच्या स्वरूपात सूट आणि इतर देयके मिळवू शकता. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा हा एक सोपा आणि सोपा मार्ग आहे.\nआरोग्य विमा प्रीमियमवरील कराचे फायदे\nभारतीय आयकर कायद्याच्या कलम 80 डी अंतर्गत, आरोग्य विमा प्रीमियमला ​​करात सूट देण्यात आली आहे. जर कोणी त्यांच्या कुटुंबासाठी आणि पालकांसाठी आरोग्य विमा प्रीमियम भरत असेल तर तो कर लाभास पात्र आहे.\n2021 मध्ये कुटुंबातील सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा योजना\nआपल्या कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करणे आपल्यास सुलभ करण्यासाठी , आम्ही भारतातील शीर्ष आरोग्य विमा कंपन्यांकडून काही कौटुंबिक आरोग्य विमा योजनांची यादी केली आहे. आपण अशी योजना निवडू शकता जी विमा राशी, कव्हरेज, वयोमर्यादा, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि पोस्ट इत्यादीच्या बाबतीत आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करेल.\nपूर्व आणि पोस्ट रुग्णालयात दाखल\nआदित्य बिर्ला आरोग्य विमा\n1. 2 लाख - 2 कोटी\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nबजाज अलियान्झ आरोग्य विमा\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nभारती एक्सा आरोग्य विमा\nस्मार्ट सुपर आरोग्य विमा पॉलिसी\n1. 5 लाख- 1 कोटी\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nकेअर हेल्थ विमा (पूर्वी रेलिगेअर आरोग्य विमा म्हणून ओळखले जाणारे)\nकेअर आरोग्य सेवा योजना\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nचोला एमएस आरोग्य विमा\nचोला एमएस फॅमिली हेल्थलाइन विमा\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nअंक आरोग्य विमा योजना\n1. 1 कोटी पर्यंत\n1. सिल्वर: 30 आणि 60 दिवस\n2. गोल्ड: 60 आणि 90 दिवस\n3. प्लॅटिनम: 90 आणि 180 दिवस\nभविष्य सामान्य आरोग्य विमा\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nइफ्को टोकियो आरोग्य विमा\nइफ्को टोकियो फॅमिली हेल्थ प्रोटेक्टर योजना\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 45 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस\nकोटक महिंद्रा आरोग्य विमा\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\n1. सुरक्षित मूलभूत: 3, 4, 5 एल\n3. सुरक्षित सर्वोच्च: 3, 4, 5, 6, 7.5, 10 एल\nमॅक्स बुपा आरोग्य विमा\nहार्टबीट फॅमिली प्रथम आरोग्य विमा योजना\n1. सिल्वर: 3-15 लाख\n2. गोल्ड: 3-50 लाख\n3. प्लॅटिनम: 15-50 लाख\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\nसिल्वर योजनेत 48 महिने गोल्ड अॅण्ड प्लॅटिनममध्ये 24 महिने\nफॅमिली फ्लोटर - प्रोहेल्थ प्रोटेक्ट प्लॅन\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nराष्ट्रीय विमा मेडिक्लेम पॉलिसी\nरुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\nरुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nन्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स आरोग्य विमा\nफॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nआनंदी कुटुंब फ्लोटर पॉलिसी\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nरहेजा क्यूबीई आरोग्य विमा\nरॉयल सुंदरम आरोग्य विमा\nरॉयल सुंदरम लाईफलाईन आरोग्य विमा\n1. क्लासिक: 2,3,4 लाख\nक्लासिक: 30 आणि 60 दिवस\nसर्वोच्च: 60 आणि 90 दिवस\nएलिट: 90 आणि 180 दिवस\n24 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस\n24 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nस्टार कौटुंबिक आरोग्य ऑप्टिमा योजना\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस (रू. 5000 पर्यंतच्या एकूण खर्चाच्या 7%)\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nएसबीआय आरोग्य प्रीमियर योजना\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 60 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 90 दिवस\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nटाटा एआयजी आरोग्य विमा\n48 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nसंयुक्त भारत आरोग्य विमा\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस एसए च्या 10% पर्यंत अधीन असतात\n24 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nयुनिव्हर्सल सोमपो आरोग्य विमा\n1. मूलभूत: 1-2 लाख\n2. आवश्यक: 3-5 लाख\n3. विशेषाधिकार: 6-10 लाख\n1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी: 30 दिवस\n2. रुग्णालयात दाखल झाल्या नंतर: 60 दिवस\n36 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर\nअस्वीकरण: * पॉलिसीबाजार एखाद्या विमाधारकाद्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही विशिष्ट विमा उत्पादकास किंवा विमा उत्पादनास मान्यता देत, रेट करत नाही किंवा त्याची शिफारस करत नाही.\nकौटुंबिक आरोग्य विमा योजना खरेदी करण्यापूर्वी गोष्टींचा विचार करा\nआपल्या कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना खरेदी करण्यापूर्वी आपण काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले पाहिजेत . आपल्या प्रियजनांच्या वैद्यकीय आवश्यकतानुसार आपण पुरेसे आरोग्य विमा संरक्षण विकत घ्यावे यासाठी खालील बाबींवर जाः\nकौटुंबिक आरोग्य विमा योजने अंतर्गत व्याप्ती\nवेगवेगळ्या कौटुंबिक आरोग्य विमा योजनांची तुलना करत असताना, पॉलिसीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मूलभूत आरोग्य कव्हरेजची यादी तयार करणे महत्वाचे आहे. जवळजवळ सर्व आरोग्य योजना डे-केअर खर्च, रूग्णालयात दाखल खर्च, रुग्णवाहिका शुल्क इ.\nजर आपण एखाद्या मुलासाठी योजना आखत असाल तर आपण नवीन आरोग्य घेतलेल्या बाळासाठी विमा संरक���षण देणारी आरोग्य विमा योजना घ्यावी किंवा आपल्या सध्याच्या कौटुंबिक फ्लोटर आरोग्य विमा योजनेत फक्त लाभार्थी म्हणून बाळाला जोडावे.\nतसेच पॉलिसीच्या पहिल्या 30 दिवसात पूर्व-अस्तित्वातील रोग, जीवनशैली आणि वगळण्यासाठी आपल्या व्याप्ती लक्षात घेऊन पॉलिसीची तुलना केली पाहिजे.\nकौटुंबिक फ्लोटर आरोग्य योजनेची बेरीज वाढवण्याची लवचिकता\nराहणीमान खर्च कधीही सारखा राहत नाही किंवा वैद्यकीय उपचारांचा खर्चही तितकासा नाही. बहुतेक विमा कंपन्या येत्या काही वर्षांत विम्याची रक्कम वाढवण्याची सुविधा देतात. काहीवेळा, जेव्हा आपण वेळेवर नूतनीकरण करता आणि क्लेम बोनस नसल्यास विमा देणारी रक्कम वाढवून आपल्याला विमा देईल.\nआजकाल जवळजवळ प्रत्येक आरोग्य विमा कंपनी त्यांच्या नेटवर्क रूग्णालयात कॅशलेस हॉस्पिटलायझेशन देत आहे. यामुळे हॉस्पिटलायझेशनची प्रक्रिया अखंड आणि त्रास-मुक्त करते. तथापि, चांगल्या रुग्णालयांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हे तपासणे आवश्यक आहे.\nजास्तीत जास्त नूतनीकरण वय सांगा\nबर्‍याच आरोग्य विमा कंपन्या पॉलिसीचे नूतनीकरण 60-65 वर्षांपर्यंत करतात. आजकाल काही आरोग्य विमा कंपन्या आजीवन नूतनीकरण सुविधादेखील देतात. फॅमिली फ्लोटर हेल्थ योजना निवडण्याची खात्री करा जे आपल्याला सर्वात जास्त आवश्यक असल्यास आपले संरक्षण करेल.\nत्रास-मुक्त दावा समझोता मिळवा\nसर्व आरोग्य विमा कंपन्या विमा नियामक निर्देशानुसार समान दाव्याच्या प्रक्रियेचे अनुसरण करीत असले तरी, प्रत्येक कंपनीच्या कार्यक्षमतेच्या पैलूंमध्ये काही फरक असू शकतात. आपल्या कुटुंबासाठी कोणतीही आरोग्य विमा योजना खरेदी करण्यापूर्वी, कंपनीच्या दाव्याच्या तोडग्याच्या प्रक्रियेस स्पष्टपणे समजून घेण्यासाठी एक मुद्दा सांगा. आजकाल बर्‍याच कंपन्या कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची ऑफर देतात त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यास व भरण्याबाबत कोणतीही अडचण होऊ नये.\nकौटुंबिक फ्लोटर आरोग्य योजनेचे सामान्य अपवाद\nकुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करताना, पॉलिसीतील अपवाद तपशीलवार समजून घेण्यासाठी आपण पॉलिसीची कागदपत्रे पूर्णपणे वाचली पाहिजेत.\nतसेच, विमा पॉलिसीमध्ये पूर्व-विद्यमान रोग, कॅशलेस हॉस्पिटलायझेशन आणि प्रतिक्षा कालावधी यासारख्या भिन्न कलमे समजून घेतल्याची खात्री करा, कारण या अटींद्वारे आपण दावा मिळणार की नाही हे हॉस्पिटलायझेशनच्या अधीन नाही हे ठरवते.\nखालील वैद्यकीय खर्चाचा सामान्यत: कौटुंबिक आरोग्य विमा योजनेमध्ये समावेश होत नाही-\nओपीडी उपचार आणि नियमित वैद्यकीय तपासणी\nकोणत्याही सौंदर्याचा उपचार किंवा प्लास्टिक सर्जरीवर होणारा खर्च\nयोजनेमध्ये समाविष्ट केल्याशिवाय परदेशात घेतलेले उपचार\nयुद्ध परिस्थिती, अनैतिक क्रियाकलाप, विभक्त प्रतिक्रिया, बंडखोरी, परदेशी शत्रूंची कृती आणि तत्सम परिस्थितीमुळे होणारा कोणताही आजार किंवा दुखापत\nगर्भधारणा किंवा प्रसूतीशी संबंधित गुंतागुंत (योजनेमध्ये नमूद केल्याखेरीज), जसे की गर्भधारणा नसल्यास गर्भधारणेचा गर्भपात, गर्भपात किंवा गर्भपात स्वेच्छेने समाप्तीसारख्या.\nकोणतीही पूर्व-विद्यमान वैद्यकीय अट प्रतीक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत संरक्षित नसते\nकौटुंबिक आरोग्य विमा योजना वैयक्तिक आरोग्य योजनेपेक्षा चांगली आहे का\nकौटुंबिक आरोग्य योजना आणि वैयक्तिक आरोग्य योजनांपेक्षा कोणत्या प्रकारच्या आरोग्य विमा योजनेपेक्षा चांगले आहे हे सांगणे बरेच कठीण आहे जोपर्यंत आम्ही दोन्ही योजनांनी दिलेल्या व्यावहारिक परिस्थितीत भिन्न व्यावहारिक परिस्थितीत तुलना केली नाही.\nकुटुंबासाठी आरोग्य विमा योजनांमध्ये विमा उतरलेल्या एका रकमेच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश असतो आणि विमा कंपनीला एक प्रीमियम भरणे आवश्यक असते. दुस-या शब्दांत, संपूर्ण कुटुंबासाठी एकच पॉलिसी आहे आणि प्रीमियम पेमेंट देखील वर्षामध्ये एकच आहे.\nउलट, वैयक्तिक आरोग्य योजना फक्त एक व्यक्ती व्यापते आणि म्हणूनच, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र आरोग्य योजना तयार केली जावी. एकाधिक पॉलिसी असल्याने, प्रत्येक पॉलिसीसाठी देय प्रीमियम देखील भिन्न असेल.\nजर आपण या दोन्ही प्रकारच्या आरोग्य विमा योजनांसाठी देय प्रीमियमची तुलना केली तर कुटुंब आरोग्य योजनेसाठी एकापेक्षा जास्त वैयक्तिक आरोग्य योजनांसाठी देय एकत्रित प्रीमियम लक्षणीय प्रमाणात जास्त असेल.\nकौटुंबिक आरोग्य विमा योजना खरेदी करण्यासाठी पात्रता निकष\nकौटुंबिक आरोग्य योजना ही गट आरोग्य विमा योजने सारखीच असते . हे आपल्याला आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांना एकाच वार्षिक प्रीमियमवर एकाच रक्कमेच्या एकाच योजनेत समाविष्ट करण्याची परवानगी देते. जर आपले कुटुंब 4 किंवा 6 चे असेल तर आपण कौटुंबिक आरोग्य विमा योजना खरेदी करू शकता आणि आपल्याला विशिष्ट पात्रतेचे निकष पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.\nआपण कुटुंबासाठी आरोग्य विमा घेता तेव्हा काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हे मुद्दे खाली दिले आहेत:\nहे आपल्याला अतिरिक्त प्रीमियमच्या किंमतीवर पॉलिसीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्याची परवानगी देते\nजेव्हा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य एखाद्या व्यक्तीचे कमाल वय झालेले असेल तेव्हा पॉलिसीची मुदत संपते\nवैयक्तिक कुटुंबातील सदस्याला पुरेसे संरक्षण मिळावे यासाठी तुम्ही पॉलिसीमध्ये नवीन कुटुंबातील सदस्यांचा समावेश केल्यास विम्याची रक्कम वाढवण्याची निवड करा\nपॉलिसी दस्तऐवजात निर्दिष्ट केलेल्या वयाची मर्यादा ओलांडता पॉलिसी यापुढे अवलंबून असणार्‍या मुलास कव्हर करते\nआपल्या सध्याच्या कौटुंबिक आरोग्य योजनेत आपल्या ज्येष्ठ नागरिक पालकांचा समावेश करू नका कारण यामुळे प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ होईल\nथोडक्यात, जवळजवळ कोणतेही कुटुंब आपल्या बजेटमध्ये आरोग्य विमा योजना खरेदी करणे निवडू शकतात. तसेच, वैयक्तिक आरोग्य योजनेसाठी देय संयुक्त प्रीमियमपेक्षा प्रीमियम कमी असेल.\n* सर्व बचत आयआरडीएआय मंजूर विमा योजनेनुसार विमाधारकाद्वारे पुरविली जातात. स्टँडर्ड टी आणि सी लागू.\nकुटुंबासाठी नवीन आरोग्य विमा योजना कशी खरेदी करावी\nजर आपल्याकडे सध्या आरोग्य विमा योजना असेल आणि आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्यात समाविष्ट करू इच्छित असाल तर आपल्या विमा कंपनीला त्याबद्दल विचारा. तथापि, आपण विम्यास नवीन आहात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना संरक्षण देण्यासाठी विमा योजना खरेदी करायची असल्यास आपल्याकडे हे विमा उतरविण्यासाठी विविध विमा कंपन्या आहेत.\nआपल्या स्वत: च्या सोयीसाठी, आपण ऑनलाइन जाऊन आपल्या बजेटमध्ये सर्वोत्तम खरेदी करण्यासाठी एकाधिक कुटुंब आरोग्य विमा योजनांची तुलना करू शकता. आपण कव्हरेजवर तडजोड करू शकत नाही म्हणून कमीतकमी प्रीमियमसह पॉलिसी न शोधण्याचा सल्ला दिला जातो.\nआपल्याला कमी पैसे द्यायचे नसल्यामुळे आरोग्य योजना अपुरी पध्दतीने खरेदी करण्यात अर्थ नाही, कारण आपल्याला अद्याप आपल्या स्वत: च्या खिशातून आपल्या आरोग्यासाठी लागणार्‍या खर्चासाठी पैसे द्यावे लागतील. म्हणूनच तुमचा निर्णय हुशारीने घ्या.\nकौटुंबिक आरोग्य विमा योजनेसाठी दावा कसा दाखल करावा\nआपण दोन प्रकारे आरोग्य विमा दावा दाखल करू शकता आणि प्रक्रिया खाली दिली आहेः\nपूर्व-अधिकृततेसाठी विणाराशी विनंतीसाठी, खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा:\nपूर्व-अधिकृतता फॉर्म ईमेल किंवा फॅक्स करा, जो आपण रुग्णालयाच्या टीपीए किंवा विमा डेस्कवर शोधू शकता. आपण ते इन्‍शुअररच्या साइटवरून देखील डाउनलोड करू शकता.\nडिस्चार्ज पत्र, वैद्यकीय अहवाल, निदान अहवाल, बिले इत्यादी सर्व कागदपत्रे सादर करा.\nहक्क विनंती मंजूर झाल्यास दावा व्यवस्थापन कार्यसंघ आपल्याला मंजुरीचे पत्र पाठवेल\nआपल्या दाव्यासंदर्भात काही शंका असल्यास विमा कंपनी त्यासाठी रूग्णालयाशी संपर्क साधेल\nहे मंजूर नसल्यास, आपणास परतफेड हक्कासाठी विनंती करण्याची आवश्यकता असेल\nपुन्हा-हक्क सांगण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:\nपॉलिसी खरेदीच्या वेळी नमूद केल्यानुसार दावा आवश्यक फॉर्मसह अन्य आवश्यक कागदपत्रांसह सादर करा\nआपल्याला विमा कंपनीच्या क्लेम मॅनेजमेंट टीमने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता आहे\nएकतर फॉर्म सादर केल्यानंतर आपल्याला मंजुरी किंवा नाकारण्याचे पत्र मिळेल\nपॉलिसीबझारमधून कौटुंबिक आरोग्य योजना ऑनलाईन खरेदी का करावी\nभारतात मेडिक्लेम पॉलिसीची कमतरता नाही आणि एखादी वस्तू खरेदी करणे हे एक कठीण काम आहे. पॉलिसीबझार येथे विविध कौटुंबिक आरोग्य विमा योजनांची तुलना करून आपला वेळ आणि उर्जा वाचवा कारण सर्व अग्रगण्य विमा कंपन्यांचे उद्गार एकाच व्यासपीठावर उपलब्ध आहेत. आपण ऑनलाइन खरेदी करता तेव्हा आपल्याला पारदर्शक व्यवहार, योग्य शिफारसी आणि त्रास-मुक्त खरेदी मिळेल. पॉलिसींची बाजू घेवून माहिती देऊन निवड करा\nप्रश्न.1 कौटुंबिक आरोग्य विमा योजना काय आहे\nउत्तर: कौटुंबिक आरोग्य विमा योजनेत एकाच योजनेअंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होतो. विम्याची रक्कम निश्चित केली जाते आणि कोणताही सदस्य वैद्यकीय सेवांचा लाभ घेतो आणि दावा करतो तेव्हा तो थकतो. फॅमिलीफ्लोटर चा समावेश असलेले सदस्यपॉलिसीधारक आणि त्याचे आईवडील, जोडीदार आणि मुले असू शकतात.\nप्रश्न.2 कौटुंबिक आरोग्य विमा योज���ा का\nउत्तर: फॅमिली फ्लोटर खरेदी करणे वैयक्तिक पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा स्वस्त ठरते. शिवाय, फ्लोटरमध्ये कोणतीही घाई न करता नवजात बाळ आणि जोडीदार यांसारख्या कुटुंबातील सदस्यांना कव्हरमध्ये जोडण्याची तरतूद आहे.\nप्रश्न.3 कौटुंबिक आरोग्य विमा योजना कशी काम करते\nउत्तर: फॅमिली फ्लोटर योजनेत विम्याची रक्कम पॉलिसी टर्मसाठी निश्चित केली जाते आणि कमी होते, जसे की कोणताही सदस्यवैद्यकीय सेवा आणि दावा दाखल करतो. पॉलिसीच्या कार्यकाळात एका सदस्याला थकल्यास, मुदतीच्या अखेरीस पॉलिसीचे नूतनीकरण होईपर्यंत इतर कोणताही सदस्य दावा करू शकणार नाही.\nप्रश्न.4 आवश्यक कागदपत्रे (असल्यास)\nउत्तर: सर्व विमाधारक सदस्यांचा वयाचा पुरावा, ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा. पॉलिसीधारकाचा उत्पन्नाचा पुरावा आणि विधिपूर्वक भरलेला प्रस्ताव फॉर्म. काही योजनांमध्ये विमाधारक सदस्यांना वैद्यकीय चाचण्या कराव्या लागू शकतात\nप्रश्न.5 मी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा विद्यमान पॉलिसीमध्ये कसा समावेश करू शकतो\nउत्तर: विद्यमान पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य जोडा. तथापि, नवजात बाळ वगळता तुम्ही पॉलिसीच्या मध्यभागी परावलंबी जोडू शकत नाही.\nप्रश्न.6 मी आणि माझे कुटुंब आधीच कॉर्पोरेट आरोग्य पॉलिसीमध्ये समाविष्ट असल्यास मला स्वतंत्र आरोग्य पॉलिसी घ्यावी लागेल का\nउत्तर: होय, तुम्ही कॉर्पोरेट आरोग्य धोरणात समाविष्ट असलात तरी तुम्ही एकमेव आरोग्य धोरण विकत घ्या, असा आम्ही जोरदार सल्ला देतो. जोपर्यंत तुम्ही त्या संस्थेत काम करत आहात तोपर्यंत तुमचा मालक तुमचा वैद्यकीय खर्च समाविष्ट करेल. जेव्हा तुम्ही नोकरी बदलता,निवृत्त होता किंवा स्वतःहून काहीतरी सुरू करता तेव्हा कॉर्पोरेट इन्शुरन्स निरुपयोगी ठरेल. वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास तुम्ही आणि तुमचे कुटुंब अडकून पडाल आणि तुमच्याकडे मागे पडण्याचे दुसरी कोणतेही आरोग्य विमा पॉलिसी नसेल तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब अडकून पडाल.\nतसेच, जर एखाद्या कंपनीने माझ्या अटींमध्ये अचानक बदल केले किंवा अचानक विमा संरक्षण थांबवले तर तुम्हाला सर्व वैद्यकीय खर्च सहन करावा लागेल. अशा वेळी तुमच्या मदतीला स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी येईल.\nप्रश्न.7 फॅमिली फ्लोटर विमा योजना म्हणजे काय\nउत्तर: फॅमिली फ्लोटर योजनाएकाच योजने अंतर्गत संपूर्ण कुटुंबाला संरक्षण प्रदान करतात. येथे निश्चित कव्हर कुटुंबातील सर्व सदस्य सामायिक केले जाते. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या बाबतीत फॅमिली फ्लोटर पॉलिसी हा सर्वोत्तम पर्याय आहे. संपूर्ण कुटुंबाचा समावेश असलेले ही पॉलिसी असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र आरोग्य पॉलिसी खरेदी करण्याच्या कामापासून तुमची सुटका होते आणि त्यामुळे ते परवडण्याजोगेही देते. फॅमिली फ्लोटर योजनेमध्ये सहसा व्यक्ती, जोडीदार आणि मुले यांचा समावेश असतो, पण काही विमा कंपन्या आहेत जे फॅमिली फ्लोटर खाली परावलंबी आईवडील आणि सासू-सासऱ्यांना संरक्षण देण्याची तरतूद देत आहेत.\nप्रश्न.8 फॅमिली फ्लोटर आरोग्य विमाच्या बाबतीत, प्राथमिक विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय होते पीओलिसीच्या जिवंत सदस्यांपैकी कोणीही पॉलिसीचे नूतनीकरण करू शकेल का\nउत्तर: होय, जर प्राथमिक विमाधारक मरण पावला किंवा नूतनीकरणाच्या कमाल वयापर्यंत पोहोचला तर पॉलिसीतील दुसरा प्रौढ सदस्य पॉलिसी चालू ठेवू शकतो आणि सातत्य लाभ उपभोगू शकतो. पॉलिसीमधील कोणतीही अतिरिक्त किंवा डिलीट नूतनीकरणाच्या वेळीच होऊ शकते.\nप्रश्न.9 उपचारादरम्यान मी माझे हॉस्पिटल बदलू शकतो का\nउत्तर: होय, तुम्हाला अधिक चांगल्या उपचार आणि सेवांच्या आधारावर हॉस्पिटल बदलण्याची परवानगी आहे, पण पॉलिसी अटी आणि शर्तींच्या आधारे आपल्या प्रकरणाचे मूल्यमापन करणाऱ्या आपल्या टीपीएला सर्वप्रथम कळवणे आवश्यकआहे.\nप्रश्न.10 मी परदेशात आजारी पडलो तर काय होते\nउत्तर: मॅक्स बुपा, केअर हेल्थ,मणिपाल सिग्ना अशा विविध आरोग्य विमा कंपन्या आहेत जे बाह्यरुग्ण उपचार, पूर्वनिदान नियोजित रुग्णालयात दाखल आणि प्रवासादरम्यान अचानक होणाऱ्या आजाराव्यतिरिक्त दुसरी वैद्यकीय मते प्रदान करतात. तसेच, आम्ही तुम्हाला प्रवास विमा योजना निवडण्याचा सल्ला देतो जोएच अपघाती मृत्यू, दंत खर्च, प्रवास रद्द आणि व्यत्यय यापासून संरक्षण प्रदान करतो. यामध्ये हॉस्पिटलची बिले, आपत्कालीन स्थलांतराची बिले आणि इतर खर्चाची लांबलचक यादी यांचा समावेश आहे. आणखी वाचा\nप्रश्न.11 विनाराशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास कोणत्या परिस्थितीत नकार दिला जातो\nउत्तर: तुम्हाला खालील पैकी कोणत्याही परिस्थितीत कॅशलेस हॉस्पिटलायझेशन कव्हरेज नाकारले जाऊ शकते- टीपीएला पाठवलेली माहिती पूर्ण नसेल किंवा योजनेअंतर्गत आजार किंवा स्थिती समाविष्ट नसेल तर विमाधारकाने सर्व खर्च द्यावा आणि नंतर विमाधारकाने सर्व खर्च द्यावा\nप्रश्न.12 मी माझ्या दाव्याची स्थिती कशी तपासू शकतो\nउत्तर: तुम्ही तुमच्या टीपीएच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता किंवा तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर स्टेटसही तपासू शकता.\nप्रश्न.13 मी अनेक आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकतो का अशा परिस्थितीत मी दावा कसा करू\nउत्तर: होय, तुम्ही एकाच कंपनीकडून अनेक आरोग्य पॉलिसी घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून अनेक आरोग्य पॉलिसी घेऊ शकता, पण पॉलिसी खरेदी करताना किंवा दावा करताना विद्यमान पॉलिसींची माहिती दुस-या विमा कंपनीला देणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार करून दावा प्रक्रिया समजून घेऊ या.\nपरिस्थिती 1: जर विमाधारकाने एकाच कालावधीत एकापेक्षा अधिक पॉलिसी निवडल्या आणि दाव्याची रक्कम विम्याच्या रकमेपेक्षा कमी असेल तर पॉलिसीधारकाला कोणत्या विमा कंपनीकडून दावा करायचा आहे हे निवडण्याचे सर्व अधिकार आहेत. उदाहरणार्थ, श्री. कुमार यांच्याकडे विमा कंपनी एक्सकडून 4 लाख रुपये विमा आणि विमा कंपनी वाय कडून 2 लाख रुपयांची पॉलिसी आहे. दाव्याची रक्कम 2 लाख रुपये आहे. या प्रकरणात, विमाधारक कोणत्याही विमा कंपनीची निवड करू शकतो ज्याला अटी आणि शर्तींनुसार दावा निकाली काढावा लागेल.\nपरिस्थिती 2: जेव्हा दाव्याची रक्कम टीपेक्षा जास्त असते तेव्हा त्याने एकाच पॉलिसीअंतर्गत विम्याची रक्कम दिली जाते, या प्रकरणात विमाधारकाला दावे निकाली काढेल असा विमा कंपनी निवडण्याचे सर्व अधिकार आहेत. तथापि, दावा तडजोडीच्या वेळी, विमाधारकाने इतर पॉलिसींबद्दल खुलासा केला नाही तर विमा कंपनीची जबाबदारी विम्याच्या रकमेपुरती मर्यादित असते आणि पॉलिसीधारकाला उर्वरित खर्च सहन करावा लागेल.\nपरिस्थिती 3: परिभाषित लाभ पॉलिसीअंतर्गत दावा: जर विमाधारकाला गंभीर आजारासारखे परिभाषित फायदे असतील जेथे दाव्याचा उपचार खर्चाशी काहीही संबंध नसेल आणि देय रक्कम निश्चित असेल तर विमाधारकाला सर्व पॉलिसींकडून लाभ मिळवण्याचा अधिकार असेल. येथे खरा मंत्र म्हणजे जुन्या पॉलिसींअंतर���गत दावा करणे ज्यामध्ये विमा अनेक आजारांच्या प्रतीक्षेच्या कालावधीच्या पलीकडे गेले आहे.\nआरोग्य विमा हा एक प्रकारचा विमा आहे जो पॉलिसी धारकास आरोग्य आणीबाणीच्या वेळी वैद्यकीय खर्चास...\nमेडिक्लेम पॉलिसी हे एक प्रकारचे आरोग्य विमा पॉलिसी आहे ज्यामध्ये कोणत्याही विम्याच्या रकमे�...\n2021 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा योजना\nबर्‍याच वेगवेगळ्या आरोग्य विमा कंपन्यांकडून उत्तम आरोग्य विमा योजना शोधणे बर्‍याच लोकांसाठ...\nज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा\nज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा हि वैद्यकीय विमा पॉलिसी आहे जी 60 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्तींना वै...\nभारतामधील सर्वोत्तम आरोग्य विमा कंपन्या\nदरवर्षी, भारतातील सर्वोत्तम आरोग्य विमा कंपन्याची यादी जाहिर केली जाते ज्यामुळे योग्य विम्य�...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-may-impose-3-weeks-lockdown-cm-uddhav-thackeray-calls-all-party-meet-amid-corona-virus-434356.html", "date_download": "2021-06-24T00:32:06Z", "digest": "sha1:Y2Q6TA7UJZKM3LPB6R7462HYODV4ZZTW", "length": 18930, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMaharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार\nMaharashtra three Weeks Lockdown : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन (Maharashtra lockdown) आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन (Maharashtra lockdown) आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. (Maharashtra may impose 3 Weeks Lockdown CM Uddhav Thackeray calls all party meet amid corona virus)\nमहाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मृत्यूदरही वाढल्याने स्मशानभूमी फुल्ल झाल्या आहेत. आणि त्यामुळे कधी एकाच सरणावर 8 मृतदेह तर कधी एकावेळी 22 मृतदेहांना अग��नी द्यावा लागतो. त्यामुळेच कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.\nराज्यातील कोरोनाची परिस्थिती भीषण आहे. त्यातच राज्यातील लसींचा साठाही संपल्यात जमा आहे. केंद्राकडून लस दिली जात नसल्याचा आरोप राज्य सरकारमधील नेते करत आहेत. त्यातच ऑक्सिजन बेड्स, रुग्णवाहिका यांची कमतरता भासू लागली आहे. त्यातच राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं हा लॉकडाऊनचा इशारा असू शकतो असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.\nपुढच्या लॉकडाऊनमध्ये कदाचित मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला पुन्हा ब्रेकही लागू शकतो. कारण, लोकलमध्ये सर्वाधिक वेगाने कोरोना परसतोय, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल बंद करण्याचा विचारही सरकार करत असल्याचं बोललं जात आहे.\nएकूणच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता सध्या निर्बंधात सूट तर नाही, मात्र निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात. मात्र, हे करत असताना सामान्यांच्या जीवनावर कमीत कमी परिणाम होईल, अर्थचक्र धीम्या गतीने का होईना फिरत राहिल, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे.\nMPSC परीक्षा पुढे ढकलली\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.\nराज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.\nMaharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता\nMaharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय\nVijay Wadettiwar EXCLUSIVE | राज्यात 3 आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची गरज, विजय वडेट्टीवारांचे संकेत\nSpecial Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय\nपालघर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वीच डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये आढळला पहिला रुग्ण\nअन्य जिल्हे 8 hours ago\nमहाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे\nमहाराष्ट्र 8 hours ago\nSpecial Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत\nआधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती\nरेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा\nतुम्हालाही पासवर्ड आणि डेटा चोरी होण्याची भीती वाटते मग सुरक्षेसाठी ‘या’ टीप्सचा वापर जरुर करा\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nमराठी न्यूज़ Top 9\nविराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nVideo : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात\nअन्य जिल्हे6 hours ago\nWTC Final 2021 winner | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर, भारताचा पराभव\nAries/Taurus Rashifal Today 24 June 2021 | नोकरदारांनी कामाकडे दुर्लक्ष करु नये, ध्येय साध्य होईल\nGemini/Cancer Rashifal Today 24 June 2021 | कामाच्या दबावामुळे अडकल्यासारखे वाटेल, पण विश्वसनीय लोकांचे सहकार्य राहील\nLeo/Virgo Rashifal Today 24 June 2021 | नकारात्मक गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 24 June 2021 | प्रिय मित्र किंवा नातेवाईकाशी भेट होईल, नकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/blog-post_51.html", "date_download": "2021-06-23T23:55:02Z", "digest": "sha1:CSGZN34VKXI72FCMS77O5JKRYIO23K7X", "length": 8695, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या ‘त्या’ पोलीसांची चौकशी करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या ‘त्या’ पोलीसांची चौकशी करावी\nवाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या ‘त्या’ पोलीसांची चौकशी करावी\nवाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या ‘त्या’ पोलीसांची चौकशी करावी\nअन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने पोलीस अधिक्षकांना निवेदन\nअहमदनगर ः अवैध वाळू उपसा करणार्या वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्या त्या पोलीसांची चौकशी करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nपारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही हा अवैध व्यवसाय बंद झालेला नाही. अवैध वाळू उपसा बंद होण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी दि.22 एप्रिल रोजी पुकारण्यात आलेले आमरण उपोषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहे. सदर आंदोलन 22 जुलै रोजी करण्यात येणार आहे. मात्र या मिनी लॉकडाऊनमध्ये देखील पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील व पारनेर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी या वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करीत आहे. दर दोन दिवसाला पोलीस अधीक्षक कार्यालयातील तो कर्मचारी पारनेरला येऊन स्थानिक पोलीसाला बरोबर घेऊन वाळू तस्करांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप रोडे यांनी केला आहे. सदर कर्मचार्यांचे सीडीआर मोबाईल लोकेशन व मोबाईल संभाषण तपासून चौकशी करावी, वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्या सदर पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kingway-optical.com/semi-finished-1-56-cr39-progressive-photochromic-gray-eyeglass-lenses-hmc-product/", "date_download": "2021-06-24T00:49:33Z", "digest": "sha1:6A55MZA4P3HTZPIPGHHWBISAB6PPUCFY", "length": 20271, "nlines": 280, "source_domain": "mr.kingway-optical.com", "title": "चायना सेमीने 1.56 सीआर 39 प्रगतीशील फोटोक्रोमिक ग्रे आयग्लास लेन्स एचएमसी फॅक्टरी आणि उत्पादक | किंगवे", "raw_content": "\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्��� यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\nCR39 1.499 सिंगल व्हिजन लेन्स\n1.56 सिंगल व्हिजन लेन्स\n1.61 एमआर 8 सिंगल व्हिजन लेन्स\n1.67 एमआर 7 सिंगल व्हिजन लेन्स\n1.74 सिंगल व्हिजन लेन्स\n1.591 पॉली कार्बोनेट लेन्स\nप्रोग्रेसिव्ह / बायफोकल लेन्स\n1.499 फ्लॅट टॉप बाईफोकल लेन्स\n1.499 राउंड टॉप बाईफोकल लेन्स\n1.56 फ्रीफॉर्म प्रोग्रेसिव्ह लेन्स\n1.56 फ्लॅट टॉप छायाचित्र\n1.56 सिंगल व्हिजन फोटोग्रे\n1.61 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.67 स्पिन फोटोग्रे लेन्स\n1.56 ब्लू कट लेन्स\n1.56 प्रोग्रेसिव्ह ब्लू कट\n1.56 छायाचित्र ब्ल्यूट ब्लॉक लेन्स\n1.61 ब्लू कट लेन्स\n1.67 ब्लू कट लेन्स\n1.591 ब्लू कट लेन्स\n1.56 एसव्ही अर्ध परिष्कृत UC / HC / HMC\n1.56 एसव्ही फोटोग्री सेमी पूर्ण झाले यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी / एचएमसी\n1.56 प्रोग्रेसिव्ह फोटोग्रे सेमी फिनिशर्ड एचसी / एचएमसी\n1.499 प्रोग्रेसिव्ह सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 फ्लॅट टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\n1.499 राउंड टॉप सेमी फिनिशर्ड यूसी / एचसी\nसीआर 39 1.499 व्हाइट सिंगल व्हिजन ऑप्टिकल लेन्स यूसी\n1.67 एमआर -7 उच्च अनुक्रमणिका एचएमसी एआर ऑप्टिकल एस्परिक लेन्स\n1.56 एस्परिकल सीआर 39 सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग ...\nमल्टीफोकल व्हिजन 1.499 सीआर 39 अनकोटेड प्रोग्रेसिव्ह ले ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक जीआर पूर्ण केले ...\n1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिजन लेन्स एआर कोटिंग\nफोटोक्रोमिक ग्रे 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह शॉर्ट कॉरिड ...\nयूव्ही 420 प्रॉडक्शन 1.56 ब्लू कट लाइट ब्लॉक ऑप्टिकल ...\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक ग्रे आयग्लास लेन्स एचएमसी पूर्ण केले\nमूळ ठिकाण: जिआंग्सू, चीन\nलेन्सचा रंग: छायाचित्र / तपकिरी\nकॉरिडोर: 12 + 2 मिमी\nप्रमाणपत्र: सीई / आयएसओ\nलेन्स सामग्री: एनके 55\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nएकल पॅकेज आकार 50X45X45 सेमी\nएकल सकल वजन सुमारे 22 किलो\nपॅकेज प्रकार अंतर्गत पिशवी, पुठ्ठा बाहेर, निर्यात मानक किंवा आपल्या डिझाइनवर\nलीड टाइम प्रमाण (जोड्या) 1 - 3000 पीआर, 15 दिवस\nप्रमाण (जोड्या)> 3000 पीआर, वाटाघाटी करण्यासाठी\nसेमीने 1.56 Cr39 प्रोग्रेसिव्ह फोटोक्रोमिक ग्रे आयग्लास लेन्स एचएमसी पूर्ण केले\nअनुक्रमणिका कॉरिडॉर लांबी फोटोक्रोमिक जोडा\n1.56 12 + 2 मिमी राखाडी / तपकिरी 0.25D चरणांमध्ये +1.00 ते +3.50\nअबे विशिष्ट गुरुत्व डायमेटर कोटिंग\n38 1.27 70/75 मिमी एचसी, एचएमसी / एआर कोटिंग\nआरएक्स उत्पादनासाठी चांगल्या अर्ध-तयार लेन्सचे महत्त्व काय आहे\nअ. उर्जा अचूकता आणि स्थिरतेमध्ये उच्च पात्र दर\nबी. सौंदर्यप्रसाधनाच्या गुणवत्तेत उच्च पात्र दर\nसी. उच्च ऑप्टिकल वैशिष्ट्ये\nडी. चांगले टिंटिंग प्रभाव आणि हार्ड कोटिंग / एआर कोटिंग परिणाम\nई. जास्तीत जास्त उत्पादन क्षमता लक्षात घ्या\nकेवळ वरवरची गुणवत्ताच नाही तर अर्ध-तयार लेंस आंतरिक गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करतात, जसे की तंतोतंत आणि स्थिर पॅरामीटर्स खासकरुन लोकप्रिय फ्रीफॉर्मसाठी\n- प्रगतिशील लेन्ससह, आपल्याकडे एकापेक्षा जास्त जोडी चष्मा असणे आवश्यक नाही. आपल्याला आपले वाचन आणि नियमित चष्मा दरम्यान अदलाबदल करण्याची आवश्यकता नाही.\n- पुरोगाम्यांसह दृष्टीक्षेप नैसर्गिक वाटू शकतो. जर आपण काहीतरी अगदी जवळ असलेल्या गोष्टीकडे पहात स्विच केले तर आपल्याला बायफोकल किंवा ट्रायफोकल्ससारखे \"\" जंप \"\" मिळणार नाही. म्हणून आपण वाहन चालवत असल्यास, आपण आपल्या डॅशबोर्डकडे, रस्त्यावर किंवा गुळगुळीत संक्रमणासह अंतराच्या चिन्हाकडे पाहू शकता.\n--- ते नियमित चष्मासारखे दिसतात. एका अभ्यासानुसार, पारंपारिक बायफोकल घातलेल्या लोकांना प्रयत्न करण्यासाठी पुरोगामी लेन्स देण्यात आले. अभ्यासाचे लेखक म्हणाले की बर्‍याचदा स्विच चांगला झाला.\nथकबाकी रंग कामगिरी ..\n१. पांढर्‍यापासून गडद आणि त्याउलट बदलण्याची वेगवान वेग.\n२. घराच्या आत आणि रात्री पूर्णपणे भिन्न, वेगवेगळ्या प्रकाश परिस्थितीत उत्स्फूर्तपणे रुपांतरित करणे.\n3. बदलानंतर खूप खोल रंग, सर्वात खोल रंग 75 ~ 85% पर्यंत असू शकतो.\n4. बदलापूर्वी आणि नंतर उत्कृष्ट रंग सुसंगतता.\n--एचसी (हार्ड कोटिंग): स्क्रॅच प्रतिकारांपासून अनकोटेड लेन्सचे संरक्षण करण्यासाठी.\n- एचएमसी (हार्ड मल्टी कोटेड / एआर लेप): लेन्सचे प्रतिबिंबांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, आपल्या दृष्टीचे कार्यशील आणि प्रेम वर्धित करा.\n- एसएचएमसी (सुपर हायड्रोफोबिक लेप): लेन्स वॉटरप्रूफ, अँटिस्टेटिक, अँटी स्लिप आणि ऑइल रेसिस्टन्स बनविण्यासाठी.\nमागील: 1.499 निर्देशांक ��ेन्सचा गोल शीर्ष चष्मा लेन्स 28 विभाग\nपुढे: सेमी फिनिश व्हाइट 1.56 प्रगतीशील शॉर्ट कॉरिडोर 12 + 2 मिमी ऑप्टिकल लेन्स\n1.56 अर्ध परिष्कृत संक्रमण फोटोक्रोमिक लेन्स रिक्त\nसेमी फिनिश व्हाइट 1.56 प्रगतीशील लहान सी ...\nसेमीने 1.56 फोटोक्रोमिक ग्रे सिंगल व्हिस पूर्ण केले ...\nसेमी समाप्त 1.56 व्हाइट सिंगल व्हिजन लेन्स ए ...\nसेमी फिनिश व्हाइट 1.499 इंडेक्स फ्लॅट टॉप बिफोका ...\nरोड नंबर 2, न्यू वानबाओ रोड, फेंघुआंग इंडस्ट्री पार्क, यॅनलिंग टाउन, डानयांग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n2020 सप्टेंबर व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टि ...\n18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत व्हेन्झू आंतरराष्ट्रीय अधिवेशन व प्रदर्शन केंद्रात 18 वे व्हेन्झो आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर (डब्ल्यूओएफ 2020) आयोजित केला जाईल या ई प्रमाणात ...\n2020 पॅरिस अंतर्गत अंतर्गत सिल्मो बूथ ...\nSILMO2020, पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल आणि ऑप्टिकल फेअर सध्या बुक केले जात आहे सिल्मो फ्रान्स आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फेअर हा वार्षिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रदर्शन कार्यक्रम आहे. हे २०१ in मध्ये सुरू झाले ...\nदानयांग सिटीचा चष्मा परदेशी व्यापार ...\nजानेवारी ते जून २०२० पर्यंत, दानियांग चष्माच्या आयात आणि निर्यातीचे एकूण मूल्य $ २०8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते, दरवर्षी ते २.२26 टक्क्यांनी घटले असून दानियांगच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्याच्या १.2.२3% होते. च्या मध्ये...\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. 苏 आयसीपी 备 11022256 号 -1\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/trying-to-break-up-a-marriage/", "date_download": "2021-06-24T00:43:49Z", "digest": "sha1:I5B5IX2CU2G36XNOIZCE2FEUY6NTAX55", "length": 2690, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Trying to break up a marriage Archives - MPCNEWS", "raw_content": "\nWakad Crime News : ‘माझ्या सोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल आणि तुम्हाला केसमध्ये…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2021-06-24T01:00:35Z", "digest": "sha1:ZJYHZE4TWXVLHISZEROM4YUO43V2YVPJ", "length": 4263, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुरदयालसिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nगुरदयालसिंह हे साहित्यकार आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी ०१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/villages-are-turning-point-akola-news-politics-are-neglected-karanja-manora-route-rise-335403", "date_download": "2021-06-24T01:13:29Z", "digest": "sha1:BPL5BCQWIYUJQ6R67LWVLOWYTK23SWWI", "length": 20311, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या गाव उपेक्षितच, कारंजा-मानोरा मार्ग वाटसरूंच्या उठला जीवावर", "raw_content": "\nराजकारणाच्या सारीपाटावर निवडून येण्यासाठी मतदारसंघातील सर्वच राजकीय नेते मानोरा रस्त्याची वाट धरतात. मात्र, निवडणुकी दरम्यान सर्वांचे लक्ष केंद्रित असणाऱ्या गावाकडे जाणाऱ्या कारंजा-मानोरा रस्त्याचीच पूर्ती वाट लागली आहे. त्यामुळे, कारंजा बायपास येथून मार्गक्रमण करीत असतानाच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून पाण्याचे डबके साचले असल्याने जणू हा रस्ताच मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठला आहे.\nराजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या गाव उपेक्षितच, कारंजा-मानोरा मार्ग वाटसरूंच्या उठला जीवावर\nकारंजा-लाड (जि.वाशीम) ः राजकारणाच्या सारीपाटावर निवडून येण्यासाठी मतदारसंघातील सर्वच ��ाजकीय नेते मानोरा रस्त्याची वाट धरतात. मात्र, निवडणुकी दरम्यान सर्वांचे लक्ष केंद्रित असणाऱ्या गावाकडे जाणाऱ्या कारंजा-मानोरा रस्त्याचीच पूर्ती वाट लागली आहे. त्यामुळे, कारंजा बायपास येथून मार्गक्रमण करीत असतानाच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून पाण्याचे डबके साचले असल्याने जणू हा रस्ताच मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठला आहे.\nउखडलेले डांबर, साचलेले पाणी, रस्त्यावर गिट्टीचे खडे, दुभाजकावरील वाढलेली झाडेझुडपे यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये, बहुतांश जण अपघाताचे बळी पडले आहेत. तरीही, स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही उपाय योजना होत नाही.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nकोरोनाच्या प्रादुर्भावाने सद्या जिल्हाबंदी कायम आहे. मात्र, जिल्हा अंतर्गत दळणवळण करण्यास तसेच प्रवास करण्यास परवानगी असल्याने कारंजा-मानोरा मार्गावर वाहनांची दररोज ये-जा सुरू असते. कारंजा तालुका ही पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ असल्याने मानोरा तालुक्यातून व्यापार, शिक्षण, आरोग्य किंवा अन्य काही महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांची रेलचेल असतेच. कारंजा ही जरी मोठी बाजारपेठ आहे.\nमात्र, मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून राजकारणात कलाटणी देणारे गाव म्हणून मानोरा तालुका परिचित आहे. मात्र, कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचे नी कोणाला चित करायचे हे चांगल्या प्रकारे ठाऊक असणाऱ्या मानोरा गावाची वाटच आजरोजी सुद्धा उपेक्षित आहे. या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. याला कारण म्हणजे, निवडणुकी दरम्यान विकासाला प्राधान्य न देता पैशाचा चाललेला ‘कुटिरोद्योग’ कारणीभूत आहे, अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये आहे.\nत्यामुळेच की काय, निवडणुकी दरम्यान मानोरा रस्त्याची वाट धरणारी राजकीय मंडळी या रस्त्याची आजरोजी वाट लागली असताना सुद्धा याचा साधा मागमूस ही घेताना दिसत नसल्याने कारंजा-मानोरा हा रस्ता विकासात्मक धोरणापासून कोसो दूर आहे. सद्या तालुक्यात पाऊस अखंडितपणे सुरू आहे.\nत्यामुळे, पावसाच्या पाण्यापुढे निकृष्ट दर्जाच्या डांबराने तग धरला नसल्याने गिट्टी उखळून आली आहे. शिवाय, धोक्याची सूचना देणारे दिशादर्शक तसेच माहिती फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अंदाज येत नाही. यामु��े, या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. यामध्ये, अनेक जण जखमी होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.\nऐन निवडणुकीच्या वेळी सर्वच उमेदवारांचे लक्ष मानोरा या तालुक्याकडे असते. मात्र, या रस्त्यावरील खड्डयांकडे कोणाचे लक्ष निवडून आल्यानंतर नसते या खड्डयांच्या काट्याकडे दुर्लक्ष का असा, सवाल कारंजा-मानोरा मार्गाकडे ये-जा करणाऱ्या वाटसरूंना भेडसावत आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nवैध ‘लॉकडाऊन’; अवैध व्यवसायाला ‘सोनसाखळ्या’, गुटखा तस्करीतून दररोज लाखोंची उलाढाल\nवाशीम : कोरोनाच्या साथीने संपूर्ण राज्य कुलूपबंद झाले आहे. व्यापार-उद्योग, व्यवसाय साखळबंद झालेत. मात्र, याच लॉकडाऊनच्या काळात वाशीम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा तस्करीच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस आले आहेत. अमरावतीवरून कारंजामार्गे जिल्हाबंदीच्या शृंखला तोडत वाशीम ते खामगाव पर्यंत अवैध गुटख\nही सूट नव्हे तर, कोरोनाचे उत्स्फूर्त स्वागत, जिल्ह्याच्या डोक्यावर सामूहिक संसर्गाची टांगती तलवार\nवाशीम : कोरोना महामारीमुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले लॉकडाऊन ग्रिनझोनचा निकष लागल्याने आज (ता.4) शिथील झाले. मात्र, या शिथिलतेचा फायदा नव्हे तर, गैरफायदा घेत संपूर्ण शहरच रस्त्यावर उतरले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक दुकानासमोर सार्वजनिक दुराव्याच्या नियमाचा फज्जा\nया जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करणाऱ्या 55 जणांवर गुन्हे; फौजदारी कारवाईचा इशारा\nवाशीम : जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 55 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यापुढेही जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ\nअकोला जिल्हा बँकेसाठी २० फेब्रुवारीला मतदान, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग\nअकोला : विदर्भच नव्हे महाराष्ट्रात सातत्याने सक्रीयपणे काम करण्यासाठी ओळख बनलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रमाचे विविध टप्पे नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.\tजिल्हा बँकेचे अकोला व वाशीम जिल्हा कार्यक्ष\nजिल्हा परिषदेनंतर आता ग्रामपंचायतींच्याही फेरनिवडणूका सर्वोच्च न्यायायलयाच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ\nशिरपूर (जि.वाशीम) : नुकत्याच ग्रा.पं.निवडणूका होऊन गावोगावी सरपंचसुद्धा पदारुढ झाले आहेत. मात्र या संदर्भात माजी जि.प.सदस्य विकास गवळी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.\n चक्क युरीयालाच फुटले पाय अन् कृषी विभाग म्हणतोय...\nवाशीम ः आधीच पीक कर्जाचा तिढा त्यात लवकर झालेले मॉन्सूनचे आगमन, त्यामुळे सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्याला आता कृषी निविष्ठा विकणाऱ्या दुकानदारांनी वेठीस धरले आहे. जिल्ह्यामध्ये युरियाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला तरी, जिल्ह्यामध्ये युरि\nमद्यपींनो दारू जरा जपूनच प्या\nमंगरुळपीर (जि.वाशीम) : कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच दुकाने रात्री ७ नंतर बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र मंगरुळपीर शहरातील काही विदेशी दारुचे दुकाने त्यांच्या आदेशाला धुडकावत सर्रास रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरूच ठेवत असून, बनावट दारू विक्रेत्यांनी त्यांचा\nमूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बोलाविले अन्...\nवाशीम : मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बोलावून, 70 हजार रुपये व नऊ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मानोरा येथील लाल माती परिसरात ता. 16 जानेवारी 2020 ला घडली होती. याबाबत मानोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासावरून मुख्य सूत्रधार व त्याचे साथिदार आर्थि\nनोंदणीकृत शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतिक्षेतच, कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना त्रास\nमानोरा (जि.वाशीम) ः तालुक्यातील आधारभूत किमंत व्दारे कापूस खरेदी व्हावी यासाठी एक हजार शेतकऱ्यांने बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. तेव्हा येथे कापूस खरेदी सुरू होते की, नाही याकडे लक्ष ठेऊन बसलेले नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत.\nना दुरुस्ती, ना आंदोलन, ना कारवाई, पाणी मुरले कुठे\nमानोरा (जि.वाशीम) : तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची चौकशी होणार ही अटकळ होती. या योजनेच्या कामात अनेक तक्रारी शासन दरबारी झाल्या, अनेक आंदोलनाचे इशारे देण्यात आले. परंतु, कोणत्याही कामाची चौकशी झाली नाही. ना दुरुस्ती, ना आंदोलन, ना कारवाई, मग रस्त्याच्या का��ात प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/modi-didnt-accept-even-tea-during-9-hour-questioning-gujarat-riots-sit-chief-raghavan-364441", "date_download": "2021-06-23T23:44:43Z", "digest": "sha1:3ESEMVJ45MRRYLPURB66UZLVBC5A47PT", "length": 19122, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुजरात दंगलः 9 तासांच्या चौकशीत मोदींनी एक कप चहाही घेतला नव्हता", "raw_content": "\nसंपूर्ण चौकशीदरम्यान मोदी हे अत्यंत शांत आणि संयमी दिसले. कोणतेही प्रश्न त्यांनी टाळले नाहीत.\nगुजरात दंगलः 9 तासांच्या चौकशीत मोदींनी एक कप चहाही घेतला नव्हता\nनवी दिल्ली- वर्ष 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख आर के राघवन यांच्या पुस्तकात अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झाला आहे. गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तब्बल नऊ तास दीर्घ चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण चौकशीत मोदी हे शांत आणि संयमी होते आणि त्यांना विचारण्यात आलेल्या सर्व 100 प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली होती, असा दावा राघवन यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्याचबरोबर या चौकशीदरम्यान त्यांनी एक कप चहाही घेतला नव्हता, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. राघवन यांनी 'ए रोड वेल ट्रॅव्हल्ड' या आपल्या आत्मचरित्रात या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. मोदींना चौकशीसाठी गांधीनगर येथील एसआयटी कार्यालयात बोलावण्यात आले होते. चौकशीसाठी ते सहज तयार झाले आणि येताना आपल्याबरोबर पाण्याची बाटलीही स्वतः घेऊन आल्याचे राघवन यांनी म्हटले आहे.\nराघवन यांनी लिहिलेल्यापुस्तकात या दंगलीच्या चौकशीदरम्यानच्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या एसआयटीच्या प्रमुखपदी राघवन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी राघवन यांनी सीबीआयचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. ते बोफोर्स घोटाळा, 2000 मधील दक्षिण आफ्रिका क्रिकेट-मॅच फिक्सिंग प्रकरण आणि चारा घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणाशी जोडले गेले होते.\nहेही वाचा- स्पेनमध्ये रात्रीच्या संचारबंदीचा आदेश लागू\nराघवन यांनी आपल्या पुस्तकात गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांच्या चौकशीदरम्यानचा उल्लेख केला आहे. त्यांनी पुस्तकात लिहिले की, आम्ही त्यांच्या कार्यालयाला कळवले होते की, चौकशीसाठी त्यांना (मोदी) स्वतः एसआयटी कार्यालयात यावे लागेल. त्यांनी आमच्या भावना समजून घेतली आणि ते गांधीनगरला एसआयटीच्या कार्यालयात आले.\nरात्री उशिरा संपली चौकशी\nमोदी यांची सुमारे नऊ तास चौकशी झाली. रात्री उशिरा चौकशीचे सत्र संपले. संपूर्ण चौकशीदरम्यान मोदी हे अत्यंत शांत आणि संयमी दिसले. कोणतेही प्रश्न त्यांनी टाळले नाहीत. आम्ही त्यांना दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आहे का, असेही विचारले. परंतु, तो त्यांनी नम्रपणे नकार दिला. त्यांनी स्वतःसाठी पाणी ही बरोबर आणले होते. चौकशीदरम्यान त्यांनी एक कप चहाही घेतला नाही, असे म्हणत राघवन यांनी मोदींमध्ये प्रचंड ऊर्जा असल्याचे म्हटले.\nहेही वाचा- Single parent साठी मोदी सरकारची मोठी घोषणा; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी 'गिफ्ट'\nएसआयटीने फेब्रुवारी 2012 मध्ये एक क्लोजर रिपोर्ट दिला. यामध्ये मोदी आणि इतर 63 जणांना क्लीन चिट दिली होती. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यांच्याविरोधात कोणताच कायदेशीर पुरावा नव्हता असे राघवन यांनी सांगितले.\nदिल्ली हिंसाचाराला पाकिस्तानातून फंडिंग गुप्तचर विभागाला सापडले रेकॉर्डिंग\nजिनिव्हा : काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्ली येथे सीएए विरोधात आंदोलन सुरू होते. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागल्याने उसळलेल्या हिंसाचारात दिल्लीत झालेली जीवित आणि वित्त हानी जगाने पाहिली. मात्र, या पूर्ण घटनेचा रिमोट कंट्रोल हा पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे सरकारच्या हाती लागल्याची बातमी\nनमस्ते ट्रम्प : गुजरातमध्ये जंगी स्वागत, ‘मोटेरा’त भव्यदिव्य कार्यक्रम\nनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राजधानी दिल्लीप्रमाणेच मोदींचे होमग्राऊंड असणारे गुजरातदेखील या महासत्ताधीशाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका आणि जावई जेर्ड कुश्\nNamasteyTrump : ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात फिरविला चरखा\nनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांना चरखा फिरविण्याचाही मोह आवरला नाही. ट्रम्प यांच्या या दौऱ्याकडे जगभराचे लक्ष लागले आहे.\nमोदी माझे मित्र, भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक : ट्रम्प\nनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.\nट्रम्प म्हणतात, \"मी एक नंबर तर, मोदी दोन नंबर...\"; जाणून घ्या किस्सा\nमुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प दिल्लीत आणि गुजरातमध्ये भेटी देणार आहेत. या संदर्भात ट्रम्प यांनी एक ट्विट करत भारतात जाणे हे ट्रम्प यांच्यासाठी सन्मानाच\nसभेसाठी एक कोटी नागरिक येणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे. असे असताना आता ट्रम्प यांनी अहमदाबाद दौऱ्यादरम्यान एक कोटी नागरिक उपस्थित राहतील, असा दावा केला आहे.\nट्रम्प यांच्या स्वागतासठी अहमदाबाद सज्ज; कैलाश खेर यांच्या 'जय जयकारा'ने सुरवात\nअहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ जानेवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू झाली असून मोटेरा मैदानाच्या उद्धाटनासाठी ट्रम्प यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्धाटनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर अहमदाबादच्या रस\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरुंचा केला उल्लेख, म्हणाले...\nअहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवाला सुरुवात केली. मोदींनी साबरमतीमध्ये अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला. यासह शुक्रवारी गुजरातमध्ये सहा ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी साबरमती आश्रमपासून 386 कि\nरद्द झालेल्या भूगोल पेपरचे पोलीस राखणदार...\nसांगली : कोरोना पार्श्‍वभूमीवर इयत्ता दहावीचा भूगोल पेपर रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. रद्द झालेल्या भूगोल पेपरची राखण करण्यासाठी सांगलीतील दोन केंद्रावर वीस पोलिस कडक बंदोबस्त देत आहेत. राज्यभरातील 35 हून अधि��� ठिकाणी असाच बंदोबस्त देण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे. विशेष म्हण\nमोदींनी सांगितलेली साडीच्या पदराची गोष्ट खोटी; तृणमूल काँग्रेसनं भाषणावर घेतला आक्षेप\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात व्हर्च्युअल मार्गदर्शन केलं. यावेळी मोदी म्हणाले की, महान संस्थापक रविंद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीकोनाचा अर्थ आत्मनिर्भर भारताचा होता. त्यांनी विद्यापीठाने स्वातंत्रसंग्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/no-action-diesel-overflow-case-368254", "date_download": "2021-06-24T01:23:41Z", "digest": "sha1:YTGMWL37B6ZTXULIEQ5URMD4N2S6LJB6", "length": 16441, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डिझेल ओव्हर फ्लो झाले पण, अधिकाऱ्यांनी पाहिले नाही", "raw_content": "\nदौंड रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या डिझेल टाक्यांमधून डिझेल ओव्हर फ्लो झाले परंतु रेल्वे प्रशासनाला ते दिसलेले नाही. घटनेच्या सात दिवसानंतरही या बाबत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.\nडिझेल ओव्हर फ्लो झाले पण, अधिकाऱ्यांनी पाहिले नाही\nदौंड (पुणे) : दौंड रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या डिझेल टाक्यांमधून डिझेल ओव्हर फ्लो झाले परंतु रेल्वे प्रशासनाला ते दिसलेले नाही. घटनेच्या सात दिवसानंतरही या बाबत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.\nहेही वाचा : पीएमपीच्या ६० टक्के बस मार्गांवर; रोजचे एवढे प्रवासी करतात प्रवास\nरेल्वे स्थानकावर डिझेल साठवणूक व वितरण करण्याकरिता रिटेल कंझ्यूमर डेपो (आरसीडी) असून तेथे लोणी काळभोर येथून ट्रक-टॅंकरने आणले जाणारे डिझेल सात टाक्यांमध्ये साठविले जाते. टाक्यांची एकूण साठवण क्षमता ४ लाख २४ हजार लिटर इतकी आहे. सदर टाक्यांमधील डिझेल दौंड-मनमाड, दौंड-सोलापूर, दौंड-पुणे व दौंड-बारामती दरम्यान धावणाऱ्या प्रवासी आणि मालगाड्यांच्या इंजिनमध्ये भरले जाते.\n२९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टाकी क्रमांक सहा मधील डिझेल ओव्हर फ्लो झाल्याने साधारणपणे तीन हजार लिटर डिझेल वाया गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मानवी चुकीमुळे डिझेल ओव्हर फ्लो झाले का ठरवून ओव्हर फ्लो करण्यात आले , याची अंतर्गत चौकशी होणे गरजेचे आहे.\nसहायक विभागीय यांत्रिकी अभियंता एच. एम. नाटेकर यांना या बाबत विचारले असता त्यांनी घटनेच्या दिवशी सुट��टीवर असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.\nहेही वाचा : पुण्यात उद्योगचक्राला गती; उत्पादनक्षमता आता ७२ टक्के\nअत्यंत किरकोळ प्रमाणात डिझेल टाकी बाहेर पडले आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाकडे कोणताही तक्रार किंवा चौकशी अर्ज आलेला नाही. -तेजप्रकाश पाल, निरीक्षक - दौंड रेल्वे सुरक्षा दल\nपोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ\nबारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठ\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nपुणे-सोलापूर मार्गावर मेगाब्लॉक: 'या' चार गाड्या शनिवारी रद्द\nपुणे : मध्य रेल्वेच्या दौंड- पुणे विभागात भुयारी मार्ग तयार करण्यासाठी दौंड- पाटस स्थानकांदरम्यान काम होणार असल्यामुळे येत्या शनिवारी (ता. 7) साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील पुणे- दौंड- पुणे पॅसेंजर आणि सोलापूर इंटरसिटी एक्‍स्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आली आ\nमाळेगाव कारखान्याची सूत्रे अजित पवारांकडे; कट्टर समर्थकांकडे अध्यक्ष, उपाध्यक्षपद\nमाळेगाव (पुणे) : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे यांची आज बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी तानाजी तात्यासाहेब कोकरे यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. नवनिर्वाचित अध्यक्ष तावरे व उपाध्यक्ष कोकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर\nअजित पवार गुंतले शिवसृष्टी उभारणीच्या कामात; अधिकाऱ्यांना सूचना\nबारामती (पुणे) : तालुक्यातील कण्हेरी येथील 25 एकरांच्या भूखंडावर भव्य शिवसृष्टी साकारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या ठिकाणी छ��्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच उभा केला जाणार आहे. आज स्वतः अजित पवार यांनी या ठिकाणी भेट देत अधिका-यांना अनेक सूचना केल्य\nCoronaVirus : ग्रामीण भागातील नऊ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण; कोरोनामुळे आरोग्य विभागाकडून मोहीम\nपुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणात आज अखेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ लाख 30 हजार 179 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आणखी सहा लाख 15 हजार 786 कुटुंबाचे सर्वेक्षण करणे बाकी राहिले आहे. हे सर्वेक्षणह\n'हिंदी'च्या प्राध्यापकांना मिळणार ‘पेडॅगोजी’ प्रशिक्षण; पुणे विद्यापीठाचा पुढाकार\nपुणे: भाषा विषय शिकताना विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थित समजावा व त्यांचे कुतुहल वाढले पाहिजे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे महाविद्यालयांमधील शिक्षकांना अध्यापन पद्धतींचे (पेडॅगॉजी) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे वर्गातील विद्यार्थांची गळतीही\nकासुर्डे बलात्कार प्रकरणातील दोषीला आजन्म कारावास\nबारामती : सात वर्षांपूर्वी पुण्यातील कासुर्डी टोलनाक्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. राठी यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.\nनाट्य संमेलन बारामतीला हा निर्णय एकमतानेच\nपुणे - बारामतीला नाट्य संमेलन व्हावे, असा निर्णय एकमताने झाला होता. नाट्य परिषदेच्या पुणे विभागातील सहा शाखांनी त्यास संमती दर्शविल्यानेच या संमेलनासाठी बारामती हे स्थळ ठरले. यात मध्यवर्ती शाखेने कोणताही हस्तक्षेप केला नव्हता, त्यामुळे पुण्याला डावलल्याच्या बातम्या आणि वाद अनाठायी असल्याचे\nमहावितरणची ‘गो-ग्रीन' सेवा ग्राहकांची पसंद\nनांदेड : वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या 'गो-ग्रीन' या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४० हजार वीजग्राहकांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/04/blog-post24_41.html", "date_download": "2021-06-23T23:52:48Z", "digest": "sha1:V7KXFESC5UFDCTJQOR6DDE6SLERIIBWR", "length": 5381, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "ज���मखेडमधील आणखी ०२ व्यक्ती कोरोना बाधीत ; जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ४०", "raw_content": "\nHomePoliticsजामखेडमधील आणखी ०२ व्यक्ती कोरोना बाधीत ; जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ४०\nजामखेडमधील आणखी ०२ व्यक्ती कोरोना बाधीत ; जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ४०\nअहमदनगर, दि. २४- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०२ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे.\nबुधवारी कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४० झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. *सध्या बूथ हॉस्पिटल मध्ये १२ रुग्ण असून या दोघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे.*\nआज बाधीत आढळलेल्या व्यक्तींपैकी एक जण २३ वर्षाचा तर दुसरा १६ वर्षाचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.\nकाही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना बुधवारी लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर काल त्या दोन व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना तर आज त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-public-should-not-believe-the-misleading-news-regarding-kovid-care-center/05131739", "date_download": "2021-06-24T00:52:09Z", "digest": "sha1:UNID7UBO2NNOVLXRSFAIDVU3JTVU5UNI", "length": 10210, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कोविड केअर सेंटर संदर्भात भ्रम पसरविणाऱ्या वृत्तांवर जनतेने विश्वास ठेवू नये Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकोविड केअर सेंटर संदर्भात भ्रम पसरविणाऱ्या वृत्तांवर जनतेने विश्वास ठेवू नये\nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन\nनागपूर : कोरोना विषाणूसंदर्भात भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करता यावे यासाठी नागपूर महानगरपालिकेने पाच हजार खाटांची क्षमता असलेले “कोव्हिड केअर सेंटर” कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास परिसरात सुरू केले. सध्या ५०० बेडची व्यवस्था असलेल्या या केंद्रातील बेड एका रात्रीतून गायब झाले या आशयाचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले. मात्र हे वृत्त दिशाभूल करणारे असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.\nकळमेश्वर मार्गावरील कोव्हिड केअर सेंटर हे सर्वात मोठे केंद्र उभारण्यात नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाची भूमिका निभावली. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना नागपुरात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयामुळे त्यावर नियंत्रण मिळविता आले आहे. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे. असे असतानाही भविष्यात कुठल्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास संपूर्ण तयारी असावी यासाठी राधास्वामी सत्संग न्यासच्या सहकार्याने नागपुरात पाच हजार बेड क्षमता असलेल्या कोव्हिड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. याची वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानेही दखल घेतली. सदर केंद्रात सध्या ५०० बेड ठेवण्यात आले असून वेगवेगळे कम्पार्टमेंट करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार त्या कम्पार्टमेंटमध्ये बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ ५०० बेडसाठी आवश्यक कम्पार्टमेंटमध्ये बेड आहेत. शिवाय इतके मोठे केंद्र उभारताना सर्वच तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आहेत. वायुविजन, वीज, पाणी या सर्वच बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे.\nएका वर्तमानपत्राने ज्या कम्पार्टमेंटमध्ये बेड नाहीत, त्या कम्पार्टमेंटचे छायाचित्र काढून प्रकाशित केले. अशा आपतकालिन परिस्थितीत असे दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित करून जनतेमध्ये भ्रम आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे संपूर्ण वृत्त वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे. नागपूर महानगरपालिका कोव्हिड-१९ ची साखळी खंडित करण्यासाठी आणि येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nयशवंत स्टेडियम के सामने 25 मंजिल पार्किंग -सह कमर्शियल काम्प्लेक्स\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nJune 23, 2021, Comments Off on विश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nJune 23, 2021, Comments Off on विजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-10/", "date_download": "2021-06-23T23:37:52Z", "digest": "sha1:TKDBMP7FD764XVC4XFA66CVEUED7FFDO", "length": 12540, "nlines": 84, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "‘या’ ठिकाणी ‘भाड्याने’ फक्त 10 रुपयांत मिळतात तरुण मुली, ‘ही’ एक अट करावी लागते पूर्ण… – NEWS UPDATE", "raw_content": "\n‘या’ ठिकाणी ‘भाड्याने’ फक्त 10 रुपयांत मिळतात तरुण मुली, ‘ही’ एक अट करावी लागते पूर्ण…\n‘या’ ठिकाणी ‘भाड्याने’ फक्त 10 रुपयांत मिळतात तरुण मुली, ‘ही’ एक अट करावी लागते पूर्ण…\nया सुंदर आणि विचित्र जगात काहीही शक्य आहे. या जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. आपण आपल्या आयुष्यात नेहमीच काहींना काही तरी भाड्याने घेत असतो. आपण कोणतीही वस्तू भाड्याने घेतल्यावर त्याच्या मोबदल्यात आपल्याला पैसे देखील मोजावे लागतात. पैसे असतील तर या जगात अशक्य असे काहीच नाही.\nपण कधी ऐकलं आहे का की गर्लफ्रेंड पण भाड्याने मिळते. तर होय, अशा बर्‍याच गोष्टी या वि��ित्र जगात घडत असतात. याच विचित्र जगात गर्लफ्रेंड पण भाड्याने मिळतात, ज्याचा आपण स्वप्नात देखील विचार करू शकत नाही.\nआजपर्यंत आपण देशातील कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये नक्कीच गेला असावा, त्यानंतर आपण फक्त आपल्या गरजेच्या वस्तू खरेदीसाठी दुकाने आणि मॉल्स मध्ये जात असतो. परंतु आज आपण अशा एका देशाबद्दल बघणार आहोत जिथे शॉपिंग मॉल्समध्येही मुली भाडेतत्त्वावर सहज उपलब्ध होतात.\nतंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत आणि आघाडीवर असणारा आपल्या शेजारील देश चीनच्या बद्धल आपण आज बोलनार आहोत. की जो देश सर्व बाबतीत नेहमी सर्वांच्या पुढेच असतो. पुन्हा एकदा चीन हा चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामागील कारण तेथे एक नवा नियम आहे. चीनचा हा नवीन नियम भयंकर रंजक असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.\nतरुण वयात आलेली मुले शाळा आणि कॉलेजमध्ये जात असताना त्यांना एका मैत्रिणींची नितांत गरज वाटू लागते. जर आजच्या तरूणांमध्ये नोकरीपेक्षाही काही मोठी समस्या असेल तर त्यांना गर्लफ्रेंड न मिळणे. रस्त्याने जाताना सिंगल तरुण मुलांनी एखाद्या प्रेमी जोडप्यांकडे लक्ष टाकले तर , त्या मुलांना लगेच मनोमनी असे वाटते की त्यांची पण एखादी गर्लफ्रेंड असायला हवी. प्रतेक सिंगल मुलाला मैत्रीण हवी अशी इच्छा मनात असते की जेणेकरून ते त्यांचे अंतःकरनातील सर्व गोष्टी तिच्याशी शेयर करू शकतील.\nपरंतु प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होतीलच अस काही नसत. अश्या सिंगल मुलांना गर्लफ्रेंड नसल्याचं खूप मोठं दुःख असते. आणि इथे गर्लफ्रेंड विकत घेण्यासाराखी वस्तू नसते. पण याला देखील एक अपवाद आहे. सिंगल तरुण युवकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील असे एक ठिकाण चीन मध्ये आहेत. इथे एक सुंदर मुलगी गर्लफ्रेंड म्हणून अवघ्या 10 रुपयात उपलब्ध होत आहे.\nयेथे उपलब्ध होते अवघ्या दहा रुपयांत गर्लफ्रेंड:\nचीनच्या गुआंडोंग येथे ही जागा आहे. इथे एक मोठं मॉल सारखे स्टोअर आहे जिथे सुंदर आणि तरूण मुली एका ओळीत उभ्या असतात, या स्टोअरमध्ये येऊन, कोणतीही मुलगी जी मुलांना आवडेल ती गर्लफ्रेंड म्हणून भाड्याने घेऊ शकतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना दर 20 मिनिटांत 10 रुपये जमा करावे लागतात. परंतु त्यांच्या आवडीची मुलगी घेऊन जाण्यासाठी पुरुषांना प्रथम त्या मुलीच्या मोबाइल फोनवर क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो आणि त्यान���तर पैसे द्यावे.\nपरंतु अशी असते अट :\nपरंतु यासाठी एक अट आहे. ज्या मुलीला गर्लफ्रेंड म्हणून भाडेतत्त्वावर घेतलेले असते तीला तीच्या इच्छेविरुद्ध फार लांब घेऊन जायचं नाही. त्या मुलीला सोबत घेऊन त्याच मॉल आणि स्टोअरभोवती फिरवू शकता.\nतिला काही खरेदी करायचे असेल तर तसे देखील करू शकतात. परंतु तो खर्च देखील स्वतःच्या खिशातून करावा लागतो. त्या मुलीला जर भूक लागली असेल तर तिला जेवण देखील द्यावे लागते. परंतु हे सर्व केवळ 20 मिनिटां मध्येच करावं लागत. ही त्यांची महत्वाची अट असते.\nपरंतु जर त्या मुलीबरोबर 20 मिनिट पेक्षा जास्त वेळ एन्जॉय करायचा असेल तर पुन्हा पैसे द्यावे लागतात. म्हणजे प्रतेक 20 मिनिट साठी 10 रुपये मोजावे लागतात. यामध्ये अशीही अट आहे की मुलीला तिच्या इच्छेशिवाय कोणीही स्पर्श करू शकत नाही.\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nछोट्या बहिणीने आपल्याच मोठ्या बहिणीला अश्या प्रकारे केलं प्रे’ग्नें’ट, घरात २ पुरुष असतानाही त्या दोघींनी…\nलग्नानंतर बायकांचे हिप्स का होतात मोठे ‘हे’ आहेत त्यामागील ‘5’ कारणे\nअंत्यसंस्कार झाले, पिंडदानही उरकले; १० दिवसांनी परतला मृ’त व्यक्ती; खरे सत्य समोर आल्यावर कुटुंबियांना बसला आश्चर्याचा धक्का..\nप्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी अनेक राण्यांना करत होते संतुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…\n लसींना घा’बरुन गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उ’ड्या, म्हणाले ‘आ’जार चालेल पण इं’जेक्शन नको..’\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/sujata-kulkarni-illness/", "date_download": "2021-06-23T23:15:00Z", "digest": "sha1:7LMWAZNQ4W5SYZD7WAKH3H4BJH2Z6HVX", "length": 17984, "nlines": 354, "source_domain": "sanatanshop.com", "title": "कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / आयुर्वेद आणि इतर / अन्य / सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास\nकै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू\nअंबरनाथ, जि. ठाणे येथील श्री. देवदत्त कुलकर्णी, त्यांच्या पत्नी सौ. सुजाता आणि त्यांची कन्या कु. तृप्ती असे सर्व कुलकर्णी कुटुंबीय गेली अनेक वर्षे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. गेली १० वर्षे ते घरदार सोडून सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन राहिले. त्यामुळे त्यांचा नातेवाइकांशी विशेष संबंध उरला नाही. अशा स्थितीत सौ. सुजाता कुलकर्णी एप्रिल २०१९ पासून गंभीर आजाराने पीडित होत्या. या आजारातच २०.४.२०२० या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तशातच २२.३.२०२० पासून ‘कोरोना’ महामारीमुळे देशभरात दळणवळण बंदी होती. एकूणच कुलकर्णी कुटुंबियांसाठी हा आपत्काळच ठरला. ‘सौ. कुलकर्णी यांच्या शेवटच्या गंभीर आजाराला कुलकर्णी कुटुंबियांनी आणि नंतर सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूला श्री. कुलकर्णी आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलीने आश्रमातील साधकांच्या आणि साधनेच्या साहाय्याने धैर्याने तोंड कसे दिले ’, याची माहिती या ग्रंथात दिली आहे\nकै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू quantity\nCategory: सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास Tag: New Arrivals\nपरात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले, लेखिका – कु. तृप्ती देवदत्त कुलकर्णी\nBe the first to review “कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू” Cancel reply\nकै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्य\nआपातकाल सहने हेतु मानसिक एवं आध्यात्मिक स्तरकी व्यवस्था करें (स्वसूचना-उपचार, साधनाका महत्त्व इत्यादी)\nयोगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)\nआपातकालमें जीवित रहने हेतु दैनिक आवश्यकताओंकी व्यवस्था करें (भोजन, पानी, बिजली आदि से सम्बन्धित व्यवस्था)\nकै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूत्तर विधींमागील अध्यात्मशास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/what-about-university-exams-kolahapur-marathi-news-273947", "date_download": "2021-06-23T23:54:46Z", "digest": "sha1:PCUQ5ZPAFDRLLXPIJZHW4TXEGU3PK36D", "length": 25726, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय ? वाचा", "raw_content": "\nशिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या असल्या तरी एकवीस दिवस देशभरात संचारबंदी लागू केल्याने विद्यापीठाच्या परीक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nएप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय \nकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या असल्या तरी एकवीस दिवस देशभरात संचारबंदी लागू केल्याने विद्यापीठाच्या परीक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक एप्रिलनंतर परीक्षा सुरू होतील, असे गृहीत बांधले गेले होते. मात्र, आता या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे की त्यात बदल होणार, अशी विचारणा विद्यार्थ्यांतून होत आहे.\nहेही वाचा-रस्ता अडवला, खडा पहारा ; पाचल गाव झाले स्वतःहून क्वारंटाईन..\nराज्य शासन व उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत विद्यापीठाला सुट्टी जाहीर केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा २७ मार्चपासून नियोजित होत्या. शासनाच्या आदेशामुळे परीक्षा १ एप्रिलपासून परीक्षा व प्रात्यक्षिके पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी माहिती\nकुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली होती. बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, बी.सी.ए, बी. व्होक, एम. ए, एमस्सी, डिप्लोमा अशा एकूण ६८० परीक्षा होणार आहेत.\nहेही वाचा- Corona Impact : आगीतून फोफाट्यात मच्छीमारांची झालीय अवस्था...\nसूचनेनुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरवले जाईल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आह. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासन स्तरावर त्या संदर्भात हालचाली सुरू असल्याचे कळते. त्यांच्या सूचनेनुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरवले जाईल, असे सांगितले.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून ��ंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/06/blog-post_94.html", "date_download": "2021-06-24T00:20:51Z", "digest": "sha1:IAZ64ZLTWMWCEYNFPGYAV7NN4O74EO4K", "length": 7858, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "बनाव रचून पोलिसांना कामाला लावले ! ; अखेर फिर्यादीवरच गुन्हा दाखल", "raw_content": "\nHomeCrime बनाव रचून पोलिसांना कामाला लावले ; अखेर फिर्यादीवरच गुन्हा दाखल\nबनाव रचून पोलिसांना कामाला लावले ; अखेर फिर्यादीवरच गुन्हा दाखल\nअहमदनगर - फिर्यादीनेच बनवा रचून पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला. यानंतर तपासअंती हा बनवा उघड झाल्याने फिर्यादीवरच पोलिसांनी बनाव रचून पोलिसांना कामाला लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी २७ मे रोजीच्या रात्री श्रोगोंदा तालुक्यातील घोडगाव येथील सागर शंकर निंबोरे (वय ३०) हा कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद द्यायला आले होते. यावेळी निंबोरे याने कर्जत तालुक्यात दुरगाव फाटा येथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी आपल्याला अडवून मारहाण केली आणि आपल्याकडील मोबाईल, १ लाख रुपये चोरून नेले, अशी तक्रार केली. याबाबत कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निंबोरे याच्या तक्रार व वर्तनाचा संशय घेतला. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना देऊन तक्रारदार निंबोरे यांनी दिलेल्या तक्रारीबाबत दाखल गुन्ह्याची सर्व बाजूंनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पथक घटनास्थळी जाऊन आले. परंतु, त्या ठिकाणी पोलिसांना धागेदोरे मिळाली नाहीत. यामुळे कर्जत पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांकडून निंबोरे याची माहिती घेतली. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने\nयांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली. निंबोरे याच्याविरुद्ध खुनासह दरोडा, फसवणूक, चोरी असे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तक्रार देताना निंबोरे त्याचे मामा गोरख नभाजी दरेकर यांच्यावर संशय असल्याचे नोंदवून घ्या, असे वारंवार सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी मामाच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे ठरविले.\nपोलिस निंबोरे याला घेऊन त्याच्या मामाच्या घरी म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे गेले. तेथे मामी नंदाबाई दरेकर भेटल्या. त्यांनी वेगळीच माहिती दिली. निंबोरे हा २५ मे रोजी दरेकर यांच्या घरी आला होता त्याने दरेकर यांचा मतीमंद मुलगा दीपक याच्यावर मोबाईल चोरीचा आळ घेऊन मारहाण केली होत��. त्याच्या जखमाही त्यांनी पोलिसांना दाखविल्या. मोबाईलसाठी निंबोरे याने घराची झडती घेतल्याचेही सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर समजले की त्याचे मामा-मामी शेताच्या वाट्याचे पैसे देत नाहीत, याचा राग त्याला होता. त्याच रागातून त्याने मामाला अडकविण्याचा प्रयत्न केला.\nही चौकशी सुरू असताना आता आपले बिंग फुटले, हे लक्षात आल्यावर निंबोरे याने तेथूनच धूम ठोकली. पोलिसांनी त्याच्याविरुद्धच बनाव रचून पोलिसांना कामाला लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\n🛵अहमदनगर 'कोतवाली डिबी' चोरीत सापडलेल्या दुचाकीवर मेहरबान \nहातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी\nमनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/paschim-maharashtra-news-marathi/corona-free-rickshaw-project-to-be-implemented-in-pune-21311/", "date_download": "2021-06-23T23:46:41Z", "digest": "sha1:MSFBOQB5VJ4TBRDUPW6QI232UKI666WR", "length": 13392, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona free rickshaw project to be implemented in Pune | पुण्यात राबविणार 'कोरोना मुक्त रिक्षा' उपक्रम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nउपक्रमपुण्यात राबविणार ‘कोरोना मुक्त रिक्षा’ उपक्रम\nरिक्षा पंचायातीतर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुण्यात 'कोरोना मुक्त रिक्षा' हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी खास १०० रिक्षांची सोय केली असून कोरोनाचा वाढत्या संकटात देखील रिक्षांमधून सुरक्षित प्रवास करता यावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.\nपुणे : रिक्षा पंचायातीतर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुण्यात ‘कोरोना मुक्त रिक्षा’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी खास १०० रिक्षांची सोय केली असून कोरोनाचा वाढत्या संकटात देखील रिक्षांमधून सुरक्षित प्रवास करता यावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत वापरणाऱ्या रिक्षांमध्ये चालक आणि प्रवासी यांमध्ये पारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे तसेच रिक्षामध्ये सॅनिटायझर वारंवार वापरण्यात येणार आहे. प्रवासी आणि चालक दोघांसाठीही मास्क वापरणे बंधनकारक राहील.\nया ताफ्याला आज (शुक्रवारी)सायंकाळी ४ वाजता विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय कार्यालयाच्या आवारातून झेंडा दाखविला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर होणारा हा उपक्रम औचित्यपूर्ण व दिशादर्शक ठरेल. यामुळे मिशन बिगिन अगेन लाही बळ मिळणार आहे, असे रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले.\nलॉकडाऊन शिथिल झाल्यावर १ ऑगस्टपासून प्रवासी सेवा देण्यासाठी ऑटो रिक्षा खुल्या झाल्या आहेत. तरीही एकूण रिक्षांपैकी २५-३० टक्केच रिक्षा सध्या रस्त्यावर आहेत. प्रवाशांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यासाठी आणि प्रवास करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोरोना मुक्त रिक्षा’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/salam-khan-ya-5-vyaktina-karto-hate-janun-ghya/", "date_download": "2021-06-24T00:48:15Z", "digest": "sha1:HC7KRJMXK4IZAHZ3JBRZCCUGKZ7QUQ4L", "length": 10379, "nlines": 85, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "बॉलिवूडमधील ‘पाच व्यक्ती’ , ज्यांना पाहताच सलमानची ‘तळ-पायाची आग मस्तकात’ जाते…… – NEWS UPDATE", "raw_content": "\nबॉलिवूडमधील ‘पाच व्यक्ती’ , ज्यांना पाहताच सलमानची ‘तळ-पायाची आग मस्तकात’ जाते……\nबॉलिवूडमधील ‘पाच व्यक्ती’ , ज्यांना पाहताच सलमानची ‘तळ-पायाची आग मस्तकात’ जाते……\nअसे म्हणतात की, बॉलिवूडमध्ये कोणाशीही पंग घ्या, परंतु सलमान खानशी नव्हे. सलमान खानच्या मैत्रीपेक्षा शत्रुत्वाची कहाणी अधिक प्रसिद्ध आहे. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या पाच व्यक्ती आहे ज्यांना सलमान खान घृणा करतो.\nतसे, सलमान आणि प्रियांका चांगले मित्र होते. पण जेव्हापासून प्रियांका चोप्राने भारत चित्रपट करण्यास नकार दिला आहे तेव्हापासून सलमान खानने प्रियांकाचा द्वेष करायला सुरुवात केली आहे. प्रियंका ने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, तिला भारत सोडून विदेशात राहायला आवडते. त्या दिवसापासून सलमान आणि प्रियांकाचे जमत नाही.\nजर कुणालाही विचारले की सलमान खान जास्त कुणाचा तिरस्कार करतो, तर पहिले नाव विवेक ओबेरॉय असेल. सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात होते पण काही कारणांमुळे विवेक ओबेरॉयसोबत ऐश्वर्याची जवळीक वाढू लागली. याच कारणास्तव सलमानने दारूच्या नशेत विवेकला धमकावणे आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी विवेकने मीडियामध्ये संपूर्ण प्रकरण सांगितले.\nआणि तोच दिवस विवेकसाठी वाईट ठरला. दोघेही एकमेकांचे शत्रू बनले. एका अवॉर्ड शोमध्ये विवेक ओबोरॉयने सर्वांसमोर कान पकडून याबद्दल सलमानची माफी मागितली. परंतु सलमान खानने आजपर्यंत त्याला क्षमा केली नाही.\nकाही वर्षांपूर्वी अर्जुन कपूर म्हणायचा “मी सुपरमॅन सलमानचा फॅन” आणि आता सलमान खानचा शत्रू झाला आहे. सलमान खाननेच अर्जुन कपूरला फिट बनवले आहे. आता दोघांच्या भांडणाच्यामागचे कारण म्हणजे अरबाजची पत्नी मलायका अरोरा खान. अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यातील अफेअर सद्या सर्वानाच माहीत आहे आणि अरबाज मलायकामध्येही घटस्फोट झाला. जो सलमान खानला अजिबात आवडला नाही.\nअरिजित सिंग यांचे प्रत्येक चित्रपटात एकतरी गाणे असते. परंतु आजपर्यंत सलमान खानच्या चित्रपटाचे एकही गाणे अरिजित सिंगने गायले नाही. काही वर्षांपूर्वी सलमान एका अ‍ॅवॉर्ड शोचे सुत्रसंचालन करत होता. आणि अरिजित सिंगला पुरस्कार मिळणार होता.\nजेव्हा अरिजीत सिंग स्टेजवर येत होता तेव्हा त्याचा चेहरा झोपेतुन उठल्यासारखा दिसत होता. त्यानंतर सलमान खानने विचारले- “तुला झोप लागली होती का” यावर उत्तर देताना अरिजीत म्हणाला, तूच लोकांना झोपवले. सलमानला याचा धक्का बसला आणि त्याने त्याचा द्वेष करायला सुरुवात केली.\nऋषी कपूरचा द्वेष करणारी 2 कारणे होती, एक म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरे कारण जेव्हा सोनमच्या लग्नात ऋषी कपूरचा सोहेल खानच्या पत्नीशी वाद झाला होता. त्यावेळी संपूर्ण खान कुटुंब त्याच्यावर संतापले होते.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व ��’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/congress-president-election-sonia-gandhi-rahul-gandhi-congress-president-congress-president-election-on-june-23-congress-defeat-in-assembly-election-news-and-live-updates-128479742.html", "date_download": "2021-06-23T23:33:16Z", "digest": "sha1:IOC7JWBSRMN2WTE42Y5NJKDMOFSO3R37", "length": 6186, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress President Election | Sonia Gandhi, Rahul Gandhi, Congress President, Congress President Election On June 23, Congress Defeat In Assembly Election; news and live updates | CWC च्या बैठकीत नेत्याच्या निवडणुकीवर चर्चा; परंतु गहलोत, आझाद आणि आनंद शर्मा म्हणाले - कोरोनामुळे याची गरज नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअध्यक्षीय निवडणुकीवर कॉंग्रेसमध्ये नाही एकमत:CWC च्या बैठकीत नेत्याच्या निवडणुकीवर चर्चा; परंतु गहलोत, आझाद आणि आनंद शर्मा म्हणाले - कोरोनामुळे याची गरज नाही\n2019 मध्ये राहुल यांचा राजीनामा, सोनिया कार्यकारी अध्यक्षपदी\nकॉंग्रेसचे नवीन अध्यक्ष निवडण्यावरुन कॉंग्रेस वर्किंग कमिटीमध्ये (सीडब्ल्यूसी) एकमत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी झालेल्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्दयावर चर्चा झाली. या दरम्यान अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीला विरोध केला आहे. कारण कोरोना महामारीच्या काळात या निवडणुका घेण्याची गरज नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.\nयापूर्वी काही अहवालांमध्ये सीडब्ल्यूसीच्या बैठकीत निवडण���कीची तारीख निश्चित केली गेली असून 23 जून रोजी नेत्याची निवड होईल असा दावा करण्यात आला होता. परंतु, न्यूज एजन्सी पीटीआयने सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधला असून त्या बैठकीत फक्त निवडणुकांवर चर्चा झाल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे.\n2019 मध्ये राहुल यांचा राजीनामा, सोनिया कार्यकारी अध्यक्षपदी\n2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या जोरदार पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली होती. तेव्हापासून कॉंग्रेस नेत्यांचा एक गट पूर्णवेळ व सक्रिय अध्यक्षाच्या निवडणुकीची मागणी करत होता. तर दुसरीकडे गांधी परिवारातून सतत स्वतंत्र अध्यक्ष करण्याची मागणीही होत आहे.\nकाँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहले होते पत्र\nसंबंधित प्रकरणात काँग्रेस पक्षातील तब्बल 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली होती. त्यात कपिल सिब्बल, गुलाब नबी आझाद यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. सोनिया यांना लिहलेल्या पत्रात काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगितले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/strawberry-basil-water/", "date_download": "2021-06-24T00:46:11Z", "digest": "sha1:CICZKLUVUWH3EWF5E5FUOQWS4DQPOUBB", "length": 3149, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Strawberry - Basil water Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLife Style: शरीराचे संतुलन राखण्यासाठी घरच्या घरी बनवा Detox Water\nएमपीसी न्यूज - सध्या घरी बसल्याबसल्या अनेकविध रेसिपीज करुन बघितल्या जात आहेत. तसेच चमचमीत, टेस्टी पदार्थ पण केले जात आहेत. त्यात लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडल्यामुळे मनासारखा व्यायाम करता येत नाही. त्यामुळे वजन वाढू लागले आहे. त्यात सध्या…\nTalegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन\nPune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप\nPune News : शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदारांना पदोन्नती\n 18 वर्षांपुढील सर्वांचे उद्यापासून लसीकरण; ‘या’ केंद्रांवर मिळणार लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/Payment-Android-POS", "date_download": "2021-06-24T00:38:41Z", "digest": "sha1:M5HK37D2455YNJA2HCDS7H3BYSEXKEFB", "length": 18163, "nlines": 164, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "चीन देय अँड्रॉइड पॉस उत्पादक आणि पुरवठा करणारे - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > अँड्रॉइड पॉस > देय अँड्रॉइड पॉस\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nपेमेंट अँड्रॉइड पीओएस एक विक्री-विक्री माहिती व्यवस्थापन प्रणाली आहे. हे 3-इन -1 बँक कार्ड रीडर आहे जे प्रिंटर आणि बारकोड स्कॅनर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि त्यामध्ये ऑल-इन-वन कॅश किंवा बार्टर कॅशियर कार्य आहे.\nपेमेंट Androidन्ड्रॉईड पीओएसचे मुख्य कार्य म्हणजे वस्तू आणि माध्यमाच्या व्यवहारांसाठी डेटा सेवा आणि व्यवस्थापन कार्ये देणे आणि नॉन-कॅश सेटलमेंट करणे.\nपेमेंट अँड्रॉइड पीओएसमध्ये उपभोगासाठी समर्थन, पूर्व-अधिकृतता, शिल्लक चौकशी आणि हस्तांतरण यासारखी कार्ये आहेत जी सुरक्षित, वेगवान आणि वापरण्यासाठी विश्वसनीय आहेत.\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस आहे आपले हुशार निवड च्या साठी एक थांबा देय आणि सेवा.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n5.5 इंच 4 जी ईएमव्ही पीसीआय प्रमाणित पेमेंट Android पीओएस\n5.5 इंच 4 जी ईएमव्ही पीसीआय सर्टिफाइड पेमेंट theन्ड्रॉइड पीओएस हा Android ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित एक रचनात्मक आणि कॉम्पॅक्ट सुरक्षित इलेक्ट्रॉनिक पेमेंट टर्मिनल आहे. अ‍ॅप्लिकेशन्सची अपवादात्मक जलद प्रक्रिया सक्षम करण्यासाठी इनबिल्ट एनएफसी कॉन्टॅक्टलेस, हाय-स्पीड प्रिंटर आणि मोठ्या प्रमाणात मेमरीसह विस्तृत प्रगत कनेक्टिव्हिटी पर्याय समर्थित आहेत. खालीलप्रमाणे 5.5 इंच 4 जी ईएमव्ही पीसीआय सर्टिफाइड पेमेंट Android पीओएस संबंधित आहे, I 5.5 इंच 4G ईएमव्ही पीसीआय प्रमाणित पेमेंट Android पीओएस समजून घेण्यात आपल्याला मदत होईल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nहँडहेल्ड देय पॉस प्रणाली टर्मिनल\nहँडहेल्ड देय पॉस प्रणाली टर्मिनल lthought सह खिसा आकार, TW-i9100 आहे एक अष्टपैलू सह अष्टपैलू देय कार्ये जे शकते व्हा अंमलात आणले करण्यासाठी mएकy व्यवसाय अनुप्रयोग\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n6.0 इंच 4 जी स्मार्ट अँड्रॉइड पॉस प्रिंटर\n6.0 इंच 4 जी स्मार्ट अँड्रॉइड पॉस प्रिंटर व्यापकपणे वापरले च्या साठी उपहारगृह ऑर्डर करीत आहे प्रणाली, पार्किंग प्रणाली, बस तिकीट, एअरटाईम वर वर, क्रिप्टोकरन्सी प्रकल्प ect.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल व्यापकपणे वापरले च्या साठी उपहारगृह घ्या लांब व्यवसाय, पार्किंग प्रणाली, बस तिकीट, एअरटाईम वर वर, क्रिप्टोकरन्सी प्रकल्प.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nचीन {77 पुरवठादार आणि निर्माता शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान. आमचे कारखाना {77 आहेत उच्च गुणवत्ता आणि सवलत, कृपया उर्वरित आश्वासन दिले करण्यासाठी कमी किंमत उपाय प्रदाता. आम्ही होईल प्रदान आपण सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना स्वस्त उपाय आणि उत्कृष्ट सेवा, आणि दिसत पुढे करण्यासाठी आपणr खरेदी.\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रे���िओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाक���े बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/3/14/Article-on-CDS-chief-announced-Theater-Command.html", "date_download": "2021-06-23T23:49:36Z", "digest": "sha1:HSK2XU52TDIWRLG726243JQGL3R44IQO", "length": 20249, "nlines": 20, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " 'थिएटर कमांड'च्या रचनेला वेग - महा एमटीबी", "raw_content": "'थिएटर कमांड'च्या रचनेला वेग\nभारताने इतर देशांचे अंधानुकरण न करता स्वतंत्र प्रारूप तयार करत 'थिएटर कमांड'चा निर्णय अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या भौगोलिक, सामरिक गरजा लक्षात घ्याव्या लागतील. स्वतंत्र धोरण ठरवावे लागेल. भारतासाठी 'थिएटर कमांड' निश्चित करताना ते भारताच्या गरजांनुसार बनवले पाहिजे.\n२०२२ पर्यंत 'थिएटर कमांड' रचना अस्तित्वात येईल आणि त्याअंतर्गत पाच कमांड असू शकतील, असे जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच घोषित केले. भारतीय सैन्यदलांचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाल्यानंतर 'थिएटर कमांड'च्या रचनेला वेग आला. त्यात जम्मू व काश्मीरची एक कमांड आणि नौदलाच्या अखत्यारितील पश्चिम व पूर्व कमांड एकत्र करून संपूर्ण सागरी आव्हानांसाठी एकच अशी द्विपकल्पीय किंवा 'पेनिन्सुलर कमांड' उभारली जाईल, असेही त्यांनी सूचित केले. 'थिएटर कमांड'वर सध्या विचारमंथन सुरू आहे आणि प्रत्यक्ष कार्यान्वित होणे तीन वर्षांमध्ये शक्य दिसत नाही. पण, 'थिएटर कमांड'च्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, हे नक्की\nएकात्मिक प्रमुख काळाची गरज\nभारतीय लष्कराच्या म्हणजे भूदलाच्या सात कमांड, वायुदलाच्या सहा आणि नौदलाच्या चार कमांड अशा एकूण १७ कमांडमध्येसंरक्षणदलाच्या तिन्ही दलांचा पसारा विभागलेला आहे. प्रत्यक्षात एखाद्या क्षेत्रामध्ये लढाईची वेळ येते, तेव्हा मात्र लष्कर, वायुदल आणि नौदल यापैकी दोन किंवा तिन्ही दलांना आता एकमेकांमध्ये समन्वय राखून एकत्रित कारवाई करण्याची वारंवार गरज भासते. केवळ युद्धच नव्हे, तर पूर, त्सुनामी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी शोध व बचावकार्य आणि मदत पुरवतानाही कधी नौदलाच्या युद्धनौकांवरून लष्करी तुकड्या पाठवाव्या लागतील, तर कध��� वायुदलाच्या युद्धसामग्रीवाहक विमानांमधून लष्करी साहित्य, सैनिक उतरवले जातात. या सर्व गरजा पाहता तिन्ही दलांमध्ये समन्वय राखणारा एकात्मिक प्रमुख, 'थिएटर कमांड' असणे ही काळाची गरज आहे.\n'थिएटर कमांड'ची गरज सर्वप्रथम १९७१च्या लढाईनंतर भारताचे सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी व्यक्त केली होती. कारण, १९७१च्या लढाईनंतर त्यांना हे लक्षात आले होते की, जर सर्व एकत्रित असते तर झालेली लढाई अजून जास्त चांगल्या पद्धतीने लढता आली असती. युद्धाचे डावपेच सदैव बदलत असल्यानेच, युद्ध किंवा युद्धसदृश कारवाया आता विशिष्ट सैन्यदलापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. युद्धातील अशा बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच भारतात 'थिएटर कमांड' गरजेचे आहे. १९७१ मध्ये भूदल आणि वायुदल यांनी एकत्रित कारवाई केली, त्याचे मुख्य कारण होते, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे उत्तुंग, भव्य व्यक्तिमत्त्व़ मात्र, १९६२ आणि कारगिल युद्धात अनेक कमतरता दिसून आल्या. आता तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे आणि उपग्रह व अवकाशाचाही वापर संरक्षणासाठी होऊ लागला आहे. युद्धाचे डावपेच बदलत असल्यानेच, युद्ध किंवा युद्धसदृश कारवाया आता विशिष्ट सैन्यदलापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. अशा बदलत्या आव्हानांना अनुसरूनच भारतातही 'थिएटर कमांड' अस्तित्वात येत आहे. युद्धाच्या आव्हानांनुसार भारतीय संरक्षणदलातील तिन्ही दलांचे मनुष्यबळ, त्यांची युद्धसामग्री, शस्त्रे, दारूगोळा, रसदपुरवठा, याचे एकत्रिकरण झाले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या लढाया एकत्रित लढल्या पाहिजे.\nसध्या संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांमध्ये मिळून १७ कमांड कार्यरत आहेत. लष्कर - ७, वायुदल - ७, नौदल - ३, एकत्रित कमांड्स-'अंदमान निकोबार कमांड' व 'स्ट्रेजिक फोर्सेस कमांड' असे कमांड आहेत. या कमांड सर्वसाधारणपणे भौगोलिक सीमांनुसार आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक सैन्यदलामध्ये फौजफाटा व सामग्रीची विभागणी केलेली असते. लष्कराच्या उत्तर कमांडकडे काश्मीरमधीलकारवायांची जबाबदारी येते. त्याचप्रमाणे पूर्व कमांडकडे ईशान्येतील कारवाया व चीनच्या सीमांची जबाबदारी असते. नौदलाच्या पश्चिम कमांडकडे अरबी समुद्र आणि पाकिस्तानचे आव्हान, तसेच आखातातून येणाऱ्या व्यापार उदिमाच्या संरक्षणाची, तेलफलाटांची जबाबदारी असते. भारतीय वायुदलाच्य��� दक्षिण आणि वायव्य कमांडकडे मुंबई, तसेच पाकिस्तानलगतच्या वाळवंटापर्यंतच्या सीमांची जबाबदारी असते. प्रत्यक्षात मात्र तिन्ही दलांमध्ये समन्वय राखून कारवाई करणे गरजेचे असते. कधी 'सर्जिकल स्ट्राईक' करता तुकड्या उतरवताना किंवा शस्त्रे-दारूगोळा पोहोचवताना लष्कराला हेलिकॉप्टर वा विमानांची गरज असते. कधी अ‍ॅम्फिबिअस युद्धाकरिता एखाद्या बेटावर नौकेतून सैनिकी तुकड्या, रणगाडे नेणे आवश्यक ठरते. 'थिएटर कमांड'ची संकल्पना प्रथम १९५९ मध्ये ब्रिटन, १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, चीन, जपाननेही स्वीकारली. भारत मात्र काहीच करत नव्हता. या पुनर्रचनेचा सर्वात मोठा फायदा साधनस्रोतांच्या वापरातील खर्चाची पुनरावृत्ती टळू शकेल. जसे क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर रिपेअर डेपो या सुविधा जर एखाद्या कमांडमध्ये तिन्ही दलांना लागत असतील, तर त्या एकत्रितरीत्या वापरता येऊ शकतात. कमांडच्या स्थापनेमागे जो हेतू प्राधान्यक्रमावर असेल, त्या हेतुनुसार तिन्ही दलापैकी कुणाकडे नेतृत्व द्यायचे, ते निश्चित होईल. पहिल्या कमांडची स्थापना केल्यावर मिळालेल्या अनुभवानुसार काही दुरुस्त्या कराव्या लागतील.\n'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' उत्तरदायी\nया सर्व कमांडचे नेतृत्व करणारे कमांडर दिल्लीतील मुख्यालयात असलेल्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' यांना उत्तरदायी असतील आणि या सर्वांच्या तसेच तिन्ही दलांच्यावतीने 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' हे संरक्षणमंत्री व पंतप्रधानांच्या संपर्कात राहून योग्य ती व्यूहरचना, रणनीती आखू शकतील. त्यामुळे यापूर्वीच्या युद्धामध्ये तिन्ही दलांकडून वेगवेगळ्या सूचना सरकारकडे जाण्याचा धोकाही टळू शकेल. त्याचबरोबर उपलब्ध संसाधनांचा अचूक वापर होणेही शक्य होईल. तसेच गुप्तवार्तांचे संकलन, मनुष्यबळ व्यवस्थापनही अधिक चांगल्या पद्धतीनेही होईल. अत्याधुनिक पद्धतीच्या युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक यंत्रणा खूप मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. त्याचबरोबर एकूणच लष्करी संसाधनेही मर्यादित असतात. त्यांचा गरजेनुसार योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापर करणे शक्य होईल.\nकोणत्याही युद्धात १७ कमांड एकत्र लढाई लढू शकत नाहीत. मात्र, नवी प्रणाली कार्यान्वित करण्यापूर्वी त्याची पुनर्रचना करावी लागेल. काही कमांड तिन्ही शाखांच्या असतील, तर काही कमांड दोन सैन���यदलांपुरत्याही असतील. सभोवतीची आव्हाने, पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची लष्करी ताकद, तंत्रज्ञानातील बदल, घुसखोरी या सर्व गोष्टींच्या निकषावर सैन्यदलांच्या गरजा काय, खरेदी काय करावयाची, प्रशिक्षण कसे द्यायचे, आपली भूमिका काय ठेवायची, याची तत्त्वप्रणाली प्रत्येक सैन्यदल सध्या स्वतंत्रपणे तयार करते. भविष्यात नव्या रचनेत ही 'डॉक्ट्रिन' संयुक्तपणे तयार करावी लागतील. प्रत्येक 'थिएटर कमांड'चे 'डॉक्ट्रिन' वेगळे असेल. सध्या तर प्रत्येक सैन्यदलाचा आर्थिक आराखडा, अर्थसंकल्पही वेगवेगळा असतो, आता तोही कमांडच्या गरजांनुसार एकत्र करावा लागेल.\n'थिएटर कमांड' भारताच्या गरजांनुसार\nसंयुक्त कमांडमध्ये तिन्ही दलांना लागणाऱ्या आधारभूत सुविधा एका छत्राखाली येतील. जसे रसदपुरवठा व नियोजन (लॉजिस्टिक्स), रुग्णालये-वैद्यकसेवा, इंजिनिअरिंग पायाभूत सुविधा, प्रशिक्षण. या सेवांचा वापर एकाच छत्रातून झाला, तर निधी वाचेल. 'थिएटर कमांड' उभारताना आव्हानांनुसार फौजफाटा व साधनसामग्री देता येईल. आपल्याकडे यापूर्वीच पाकिस्तान व चीनच्या सीमांवर 'इंटिग्रेटेड बॅटल' ग्रुपचा प्रयोग भारतीय लष्करांतर्गत करण्यात आला. पाक सीमेवर पश्चिम कमांडअंतर्गत ९ कोअर व पूर्व कमांडअंतर्गत चीन सीमेवर १७ कोअर या आयबीजीच्या तुकड्या उभारून त्यांना पायदळ व इतर सामग्री एका छत्राखाली देण्याची योजना राबवण्यात आली आहे. 'थिएटर कमांड'कडे वाटचाल ही सैन्यदलांमधील समन्वयाच्या दृष्टीने आवश्यक आहे. अनेक युद्धसराव मोहिमांमध्ये तिन्ही दले एकत्र भाग घेतात, त्याची वारंवारिता यापुढे वाढवावी लागेल व कमांड-कंट्रोल, आदेश-समन्वय या बाबींचा सराव करावा लागेल. भविष्यातले युद्ध कोणतेही एक सशस्त्र दल स्वबळावर लढवू शकणार नाही. त्यासाठी तिन्ही सशस्त्र दलांच्या एकत्रीकरणाची गरज आहे. त्याचसाठी तिन्ही दलांच्या एकत्रित मुख्यालयांची (थिएटर कमांड) शिफारस केली गेली. त्या दिशेने भारताने नुकतेच पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे मात्र, भारताने इतर देशांचे अंधानुकरण न करता स्वतंत्र प्रारूप तयार करत 'थिएटर कमांड'चा निर्णय अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या भौगोलिक, सामरिक गरजा लक्षात घ्याव्या लागतील, स्वतंत्र धोरण ठरवावे लागेल. भारतासाठी 'थिएटर कमांड' निश्चित करताना ते भारताच्या गरजांनुसार बन���ले पाहिजे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/folk-galore/", "date_download": "2021-06-24T01:03:30Z", "digest": "sha1:ODKB42DU5THFKRZXFHOV3QTUAGBSP4I2", "length": 9495, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "जहांगीरमध्ये २७ सप्टेंबरपासून ‘फोक गॅलोर’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी जहांगीरमध्ये २७ सप्टेंबरपासून ‘फोक गॅलोर’\nजहांगीरमध्ये २७ सप्टेंबरपासून ‘फोक गॅलोर’\non: September 26, 2016 In: चालू घडामोडी, प्रदर्शन, रंगदालन, लक्षवेधी\nसत्यजित वरेकर यांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन\nसुप्रसिध्द रंगलेखक सत्यजित वरेकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘फोक गॅलोर हे चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात २७ सप्टेंबरपासून सुरु होत असून, ते ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.\nसांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर कलेचे संस्कार करणारे तरुण रंगलेखक प्रा. सत्यजित वरेकर हे ग्रामिण जीवनाचं यथार्थ चित्रण करणारे कलाकार असून, वास्तवचित्रकलेकडे त्यांचा ओढा राहिला आहे. नंदीबैल आणि त्याला घेऊन फिरणारे लोककलाकार यांनी परिधान केलेले रंगीबेरंगी कपडे, नंदीच्या गळ्यात असलेल्या घंटा, कलाकुसरीच्या वस्तू, घुंगरु या सर्वांचा पगडा त्यांच्या बालमनावर बसला होता. त्याच बालपणीच्या आठवणीतला नंदी हा त्यांच्या प्रस्तूत प्रदर्शनाचा विषय आहे.\nमहाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नंदीला पुजलं जातं तसंच त्याला भगवान शिवाचं वाहन म्हणून मान दिला जातो. हाच मनात घर करून बसलेला नंदी वरेकर यांनी गेलं एक तप कॅनवासवर विविध स्वरूपात साकार केला आहे.\nनंदी आणि त्याच्या मालकाचं हुबेहुब दर्शन आणि डोळ्यातले भाव पहात राहण्यासारखे आहेत. त्या दोहोंबधला भावबंध, जिवाभावाचं नातं आणि परस्पर विश्वास या चित्रांमधून अत्यंत समर्पकपणे रेखाटला गेला आहे. ‘प्रेम हेच जीवन आणि जगण्यासाठीच प्रेम’ हा संदेश या प्रदर्शनातून दिला गेला आहे.\nरंगलेखक सत्यजित वरेकर यानी तैलरंग, एक्रिलिक, चारकोल, ऑईल पेस्टल्स, जल रंग अशा अनेक रंगांचा सुयोग्य वापर करून ही चित्रं साकार केली आहेत. आजपर्यंत अनेक समूह आणि एकल कला प्रदर्शनांमधून त्यांनी आपल्या चित्रकृती मांडल्या असून त्या कलारसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.\nअनेक राष्ट्रीय कलासंस्था आणि राज्यसरकारकडून त्यांच्या चित्रांना पुरस्कार प्राप्त झाले असून देश विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, संग्राहक आणि संस्थांच्या दालनांमध्ये त्याच्या चित्रकृती संग्रहित आहेत.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1876/", "date_download": "2021-06-23T23:53:19Z", "digest": "sha1:CZQDZ6V2HFXSOOHQKU3ITF22FZUOVGIE", "length": 13845, "nlines": 90, "source_domain": "aajdinank.com", "title": "केंद्रीय पथक गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणला भेट देणार ,75 लाखाहून अधिक चाचण्या - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nआरोग्य दिल्ली देश विदेश\nकेंद्रीय पथक गुजर���त, महाराष्ट्र आणि तेलंगणला भेट देणार ,75 लाखाहून अधिक चाचण्या\nनवी दिल्ली ,२५जून :केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक गुजरात,महाराष्ट्र आणि तेलंगणला 26-29 जून 2020 दरम्यान भेट देणार आहे. हे पथक राज्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड-19 व्यवस्थापना बाबत सुरु असलेले प्रयत्न बळकट करण्यासाठी समन्वय साधेल.\nदेशभरात चाचणी सुविधात लक्षणीय वाढ करत, भारतात आता 1007 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 734 सरकारी क्षेत्रातल्या तर 273 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.\nयाचा तपशील याप्रमाणे आहे-\nजलद आरटी पीसीआर आधारित निदान प्रयोगशाळा : 559 (सरकारी: 359 +खाजगी: 200)\nट्रू नॅट आधारित निदान प्रयोगशाळा: 364 ( सरकारी :343 +खाजगी: 21 )\nसीबीएनएएटी आधारित निदान प्रयोगशाळा : 84 ( सरकारी:32+ खाजगी :52 )\nजानेवारी 2020 मधल्या मर्यादित चाचण्यावरून आता गेल्या 24 तासात 2,07,871चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे चाचण्यांची संख्या आता 75 लाखाहून अधिक होत 75,60,782 झाली आहे.\nगेल्या 24 तासात 13,012 कोविड-19 रुग्ण यातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2,71,696 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर आता 57.43 % झाला आहे.\nसध्या 1,86,514 सक्रीय रुग्ण असून हे सर्व रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.\nभारतात सध्या प्रती लाख लोकसंख्येमध्ये 33.39 रुग्ण असून जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखभर लोकसंख्येत 120.21 रुग्ण आहे. देशात लाखामागे मृत्यूचे प्रमाण 1.06 असून जगातल्या कमी मृत्यू प्रमाणात याचा समावेश आहे,जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखामध्ये सरासरी 6.24 मृत्यू इतके आहे.\nभारताचा कोविड विरोधात लढा : उत्तर मुंबई उपनगरातील विषाणू नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘धारावी मॉडेल’ : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोना विषाणू विरोधात सामना करताना आलेल्या अनुभवांचा फायदा करून त्याच धर्तीवर बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका), शहराच्या उत्तरेकडील उपनगरांमध्ये शीघ्र कृती आराखडा राबविणार आहे. एकीकडे मुंबईतील कोविड-19 चे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी आणि वरळीत तुलनेने परिस्थिती सुधारत असताना दुसरीकडे उत्तर मुंबई उपनगरातील मुलुंड, भांडुप, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर इथे दररोज अधिकाधिक रुग्णांची नोंद होत आह���. वरळी आणि धारावीत संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या रणनीतीच्या धर्तीवर शीघ्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याचा एक भाग म्हणून बीएमसीने या प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या भागात 50 रुग्णवाहिन्यांच्या माध्यमातून तापाचे निदान करण्यासाठी फिरते दवाखाने तैनात केले आहेत. हे फिरते दवाखाने डॉक्टरांच्या पथकासह दिवसभर घरोघरी जाऊन रहिवाशांची ताप आणि इतर लक्षणे याबाबत तपासणी करतात, गंभीर रुग्ण तपासतात आणि एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास तिच्या घशातील स्रावाचे नमुने गोळा करतात. विस्तृत स्क्रीनिंगच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणात किमान 10,000 घरांचे सर्वेक्षण अपेक्षित आहे.\n← राज्यातील औद्योगिक विकासाला गती,उपाययोजनांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी\nऔरंगाबाद जिल्ह्यात 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू,263 रुग्णांची भर →\nनांदेड जिल्ह्यात 26 कोरोना बाधितांची भर ,42 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी\nस्पर्धा, भांडवल, सहभाग आणि तंत्रज्ञान यासाठी कोळसा आणि खाण क्षेत्रे पूर्णपणे खुली करण्याचा मोठा निर्णय भारताने घेतला आहेः पंतप्रधान\nमास्क, सॅनिटायजरच्या दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/nurse-whos-has-only-one-lung-defeated-corona-in-madhya-pradesh-128485141.html", "date_download": "2021-06-24T00:25:00Z", "digest": "sha1:WTSCWR4KE7UCT57QRT2SUIBSYJ4QUHMC", "length": 7261, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nurse whos has only one lung, defeated corona in madhya pradesh | मी कोविड वॉर्डमधील नर्स प्रफुल्लित पीटर, मला एकच फुप्फुस असतानाही मी कोरोनाला हरवले... घाबरू नका, तुम्हीही जिंकाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनर्स डे विशेष:मी कोविड वॉर्डमधील नर्स प्रफुल्लित पीटर, मला एकच फुप्फुस असतानाही मी कोरोनाला हरवले... घाबरू नका, तुम्हीही जिंकाल\nसुमीतकुमार चौबे | टिकमगड (मप्र)एका महिन्यापूर्वी\nटिकमगडच्या सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवतेय या नर्सची जिद्द\nआज नर्स डे. टिकमगड शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी वाहून घेतलेल्या ३९ वर्षीय परिचारिका प्रफुल्लित पीटर एका फुफ्फुसाच्या आधारे रुग्णांचे प्राण वाचवत आहे. ते जपण्यासाठी ती रोज प्राणायाम व फुगे फुुगवण्याचा व्यायाम करते. ती म्हणते, ‘मी एका फुप्फुसाने कोरोनाला हरवू शकते, मग तुम्हाला का शक्य नाही’ तिची कहाणी तिच्याच शब्दांत...\nरोज अर्धा तास प्राणायाम, फुगे फुगवून फुप्फुस निरोगी राखते, लवकरच सारे काही व्यवस्थित होईल. गेल्या एक वर्षापासून मी २ तास पीपीई किट घालून कोविड वॉर्डात ड्यूटी करत आहे. पहिल्या दिवशी थोडी घबराट झाली. मात्र, नंतर मला धीर आला. कारण, आम्हाला या विषाणूबद्दल खूप काही माहिती मिळाली होती. असा पहिला रुग्ण आला तेव्हा थोडी भीती वाटली. मात्र, हळूहळू आम्हालाही सवय झाली. पीपीई किट आणि दुहेरी मास्क लावून रुग्णांच्या सेवेत असते तेव्हा ‘आम्हाला केव्हा बरे वाटेल. तुम्ही इतके सुरक्षित कसे राहता’, असे रुग्ण विचारतात. मी त्यांना सांगते, तुम्हाला फक्त संसर्ग आहे. धीर धरा. लवकरच तुम्ही बरे होऊन परताल. मी रुग्णांना सांगते, ‘मी तर एकच फुप्फुस घेऊन जगते आहे.’ मी २०१४-१५ मध्ये आजारी पडले तेव्हा मला एक्स-रे काढावा लागला. तेव्हा मला कळले की, डावे फुप्फुस कामच करत नाही.\nतिला काकांनी सांगितले की, लहानपणी दुखापत झाल्याने डॉक्टरांनी चक्क एक फुप्फुस काढून टाकले. मी रोज सकाळी साडेपाच वाजता उठून अर्धा तास प्राणायाम आणि फुगे फुगवण्याचा व्यायाम करते. कोरोना रुग्ण महेंद्र विश्वकर्मा आणि संजीव जैन यांची तब्येत खूपच बिघडली तेव्हा ते खूपच घाबरलेले होते. मी त्यांना धीर दिला. सांगितले, देव तुमच्या पाठीशी आहे. दोघेही आठ दिवसांत बरे झाले. माझ्या वॉर्डात ३० बेड आहेत. रुग्णांना वेळेवर औषध व त्यांची देखभाल करते. वर स्वत:ला व कुटुंबाला संसर्ग होऊ नये ही जबाबदारी वेगळीच. पती राजेंद्र आणि मुले ऑस्टिन व आश्विन सतत फोनवर माझी विचारपूस करतात. ही माझी ड्यूटी आहे. मला काही होणार नाही, असे मी त्यांना सतत सांगते. काही दिवसांपूर्वी माझ्या आतेसासूंचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर मलाही कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याने मी पूर्ण निरोगी राहिले. मला मनस्वी विश्वास वाटतो की, थोड्या दिवसांत ही सर्व परिस्थिती बदलेल. सारे काही ठीक होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-194543.html", "date_download": "2021-06-24T01:18:36Z", "digest": "sha1:5EMDFHA6VWWA35BA36CPRA2NGJURUVBZ", "length": 15214, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एका बहाद्दराने ट्रॅक्टरच शेतात पुरला पण... | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनाश्त्याला खा हे 5 पदार्थ; दिवसभर नाही जाणवणार थकवा\nमोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत सर्वात महत्त्वाची बैठक\nAgri Weather Alert: पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई नको\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nमोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत सर्वात महत्त्वाची बैठक\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nनाश्त्याला खा हे 5 पदार्थ; दिवसभर नाही जाणवणार थकवा\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालका��े बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nएका बहाद्दराने ट्रॅक्टरच शेतात पुरला पण...\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीर सर्वपक्षीय बैठक; मेहबूबा मुफ्ती दिल्लीत दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी\nAgri Weather Alert: पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई नको\nया तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता\nआहारापासून सेक्स लाइफपर्यंत; शरीराचा गंध करोत सगळी गुपितं उघड\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nएका बहाद्दराने ट्रॅक्टरच शेतात पुरला पण...\n02 डिसेंबर : चुकीच्या मार्गानं पैसे कमवणं समाजात नवीन नाही...पण असे पैसे कमवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल, किंवा काय शक्कल लढवेल, हे सांगता येत नाही...असाच किस्सा उस्मानाबादेत घडला. एका पठ्‌ठ्याने विम्याच्या पैशासाठी अख्खा ट्रॅक्टरच शेतात पुरला.\nत्याचं झालं असं की, विम्याचे पैसे मिळावे म्हणून आपल्या ट्रॅक्टरला एकानं चक्क शेतात पुरून ठेवलं. आणि मग हे साहेब गेले पोलिसांकडे. या महाशयांचं नाव आहे बालाजी बानगुडे. साहेब सध्या फरार आहेत. बानगुडे यांनी ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली, आणि माझा ट्रॅक्टर शोधून द्या, असा तगादा लावला. पंचनाम्यासाठी पोलीस त्याच्या शेतात आले. तिथे पडलेल्या तुरट्या आणि लोखंडी पाईप पाहून त्यांना संशय आला. पोलिसांनी जमीन खणायला सुरुवात केली. बघतात तर काय, जमिनीत चक्क ट्रॅक्टर बानगुडे यानंतर गावातून पळून गेला, सध्या तो फरार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n���ुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/2-in-1-contact-chip-and-rfid-contactless-smart-card-reader-writer.html", "date_download": "2021-06-24T00:12:49Z", "digest": "sha1:BITKXFFZ4A3ZAZ5JP2ZC3KODTVD3XGFY", "length": 22769, "nlines": 197, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "2 मध्ये 1 कॉन्टॅक्ट चिप अँड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक उत्पादक आणि कारखाना - शेन्झेन टेकवेल टेक्नॉलॉजी कंपनी, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > कार्ड वाचक > आरएफआयडी कार्ड वाचक > 2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\n2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\nएसझेडटीडब्ल्यू-सीआर 8300 हे 2 मध्ये 1 सीपीयू कॉन्टॅक्ट आयसी चिप कार्ड आहे आणि 13.56 मेगाहर्ट्जची उच्च वारंवारता निकट आरएफआयडी कार्ड रीडर लेखक आहे. हे आमच्या सॉफ्टवेअरसह थायलंड ओळख नागरिक कार्ड वाचण्यास समर्थित करते. 4 एसएएम कार्ड स्लॉट पर्याय आहेत, ते व्यापकपणे बँकिंग, सरकारी विभाग प्रणालीसाठी वापरले जातात. खालीलप्रमाणे 1 मध्ये 2 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक संबंधित आहेत, मला आशा आहे की आपणास 2 मध्ये 1 संपर्क अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक.\n2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\nIntroduction of 2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\nएसझेडटीडब्ल्यू-सीआर 8300 हे 2 मध्ये 1 सीपीयू कॉन्टॅक्ट आयसी चिप कार्ड आहे आणि 13.56 मेगाहर्ट्जची उच्च वारंवारता निकट आरएफआयडी कार्ड रीडर लेखक आहे. हे आमच्या सॉफ्टवेअरसह थायलंड ओळख नागरिक कार्ड सहजपणे वाचण्यास समर्थन देते. त���थे चार एसएएम कार्ड स्लॉट पर्याय आहेत, जे बँकिंग, सरकारी विभाग प्रणालीसाठी व्यापकपणे वापरले जातात.\nFeature of 2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\n-2 एलईडी स्थिती निर्देशक-यूएसबी 2.0 फुल स्पीड डिव्हाइस (एचआयडी)\n- विंडोज € लिनक्स € ​​अँड्रॉइड 4.0 + -प्रोटोकोल सह सुसंगतः आयएसओ / आयईसी 14443 टाइपएã € टाइप बी (पर्याय) € € आयएसओ / आयईसी 15693- पर्याय ï¼ ï¼\n-कार्ड प्रकार: मिफारे इयत्ता 1 केã € मिफेअर इयत्ता 4 केã € मिफेअर डेस्फायर ईव्ही 1ã € अल्ट्रालाइट ã\nपुढील विकास आणि एकत्रीकरणासाठी एसडीके / एपीआय प्रदान करा. -118 मिमी (एल) एक्स 78 मिमी (डब्ल्यू) एक्स 18 मिमी (एच), 150 ग्रॅम\nTW-CR8300 द्वारे थायलंड आयडी कार्ड वाचन प्रकरण\nSpecification of 2 मध्ये 1 संपर्क चिप आणि आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर लेखक\nइंटरफेस यूएसबी 2.0 फुल स्पीड डिव्हाइस (एचआयडी) मानव इनपुट डिव्हाइस\nशक्ती यूएसबी पोर्ट वरून\nसंपर्क कार्ड इंटरफेस (1 पर्यंत पर्यायी)\nसमर्थन प्रोटोकॉल ISO7816 (टी = 0 आणि टी = 1)\nसमर्थन कार्ड प्रकार आयएसओ 7816 मानक, टी = 0, टी = 1 सीपीयू कार्ड, सर्व सामान्य मेमरी कार्ड्स, थायलंड ओळख चिप कार्ड, लॉजिकल एन्क्रिप्शन कार्ड्स, जसे की 4442, 4428, 24 सी मालिका कार्ड्स, एटी 88 एससी 102, एटी 88 एससी 1604, एटी 88 एस सी 0160,\nऑपरेशन कार्ड पॅरामीटर्स समर्थन कार्ड व्होल्टेज: 5 व्ही, 3 व्ही, 1.8 व्ही; समर्थन कार्ड गती: 9600-115200bps\nकॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड इंटरफेस\nमानक आयएसओ / आयईसी 14443 टाइपए, टाइप बी (पर्यायी), आयएसओ / आयईसी 15693 (पर्यायी)\nकार्ड प्रकारास समर्थन द्या मिफारे ® क्लासिक प्रोटोकॉल कार्ड, अल्ट्रालाइट, अल्ट्रालाइट सी, टी = सीएल सीपीयू कार्ड, एनटीग 213, एनटीग 215, एनटाग 216, आय-कोडे 2 (पर्यायी) टाइपबी सीपीयूओप्शन ‰\nऑपरेटिंग अंतर 50 मिमी पर्यंत\nस्वरूप 10 अंकी डिसक (डीफॉल्ट आउटपुट स्वरूप) (वापरकर्त्यास सॉफ्टवेअरद्वारे आउटपुट स्वरूप सानुकूलित करण्याची परवानगी द्या)\nएलईडी स्थिती निर्देशक 2 एलईडी (हिरवा आणि लाल)\nपरिमाण 118 मिमी (एल) x 78 मिमी (डब्ल्यू) x 18 मिमी (एच)\nआर्द्रता 10% ते 90%, नॉन-कंडेन्सिंग\nगरम टॅग्ज: 2 मध्ये 1 कॉन्टॅक्ट चिप अँड आरएफआयडी कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड रीडर राइटर, चाइना, मॅन्युफॅक्चरर्स, सप्लायर्स, फॅक्टरी, चीन इन मेड, स्वस्त, डिस्काउंट, कमी किंमत, सोल्यूशन प्रदाता, स्वस्त समाधान, उच्च गुणवत्ता\nrfid कार्ड रीडर लेखक13.56 मेगाहर्ट्झ आरएफ���यडी वाचकआयसी चिप आणि आरएफआयडी वाचक लेखकक्रेडिट एनएफसी कार्ड रीडर लेखकआरएफआयडी टॅग रीडर लेखकयूएसबी स्मार्ट क्रेडिट कार्ड रीडरAndroid टॅबलेट चिप कार्ड रीडर2 मध्ये 1 चिप आणि आरएफआयडी वाचकप्रोग्राम करण्यायोग्य चिप कार्ड रीडरसीपीयू कार्ड रीडर लेखक\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nउंच वेग चिप आरएफआयडी कार्ड वाचक लेखक मॉड्यूल\n13.56Mkh संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n840 ~ 960MHz यूएचएफ संपर्कहीन स्मार्ट कार्ड वाचक लेखक\n13.56mkz आणि 125khz निकटता आरएफआयडी कार्ड वाचक\nड्युअल फ्रिक्वेन्सी आयसी आणि आयडी कार्ड रीडर\nड्युअल फ्रिक्वेन्सी आयसी आणि आयडी कार्ड रीडर\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अग���दर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-importance-of-substances-used-in-ritualistic-worship/?add-to-cart=2384", "date_download": "2021-06-23T23:45:30Z", "digest": "sha1:FHORBEW4YD6KFQRB3WYNT4EK3R2L5XZ3", "length": 16880, "nlines": 358, "source_domain": "sanatanshop.com", "title": "पूजासाहित्याचे महत्त्व – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\t1 × ₹115 ₹104\n×\t कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\t1 × ₹115 ₹104\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र” has been added to your cart.\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / धार्मिक कृतींमागील शास्त्र\nधार्मिक कृतींमध्ये दैनंदिन पूजाअर्चेचा समावेश होतो. प्रस्तूत ग्रंथात अखंड अक्षता, श्रीफळ, पाटाभोवती रांगोळी काढणे आणि तिच्यावर हळद-कुंकू घालणे, तसेच निरांजनातील दोन वातींपासून बनलेल्या एका वातीचे शास्त्र, पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी, पूजेमध्ये दक्षिणा ठेवण्यामागील शास्त्र, या सर्वांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व सांगितले आहे. ते एकदा कळले की, पूजकाच्या मनात श्रद्धा निर्माण होते, तसेच प्रत्यक्ष पूजा भावपूर्ण होऊन तिच्यातील चैतन्याचा पूजकाला लाभ होतो. दैनंदिन पूजाअर्चेमधील प्रत्येक कृतीचे विश्लेषण शास्त्रीय परिभाषेत दिले आहे, हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य \nCategory: धार्मिक कृतींमागील शास्त्र\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , सद्गगुरु (सौ) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भिकाजी भोसले\nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र\nदेवघर व पूजेतील उपकरणे\nपूजेपूर्वीची वैयक्तिक सिध्दता (शास्त्रासह)\nश्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन\nपंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस��कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/01/31/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-24T00:58:12Z", "digest": "sha1:JJNQFXFAPJTCAYIOGE66MQT3EH3KIJHY", "length": 7580, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नाशिक नावाचा संबंध शूर्पणखेशी - Majha Paper", "raw_content": "\nनाशिक नावाचा संबंध शूर्पणखेशी\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / नाशिक, राम, रावण, शूर्पणखा / January 31, 2017 January 31, 2017\nमहाराष्ट्रात गोदातीरावर वसलेले पवित्र धार्मिक स्थळ म्हणून नाशिक शहर प्रसिद्ध आहे. मात्र या गावाचे नांव नाशिक पडण्याचा संबंध थेट रावणाची बहिण शूर्पणखा हिच्याशी असल्याचे कदाचित आपल्याला माहिती नसेल. राम, लक्ष्मण सीता यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही नगरी. असेही सांगतात की शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले नसते तर सीता हरण झाले नसते, राम रावण युद्ध झाले नसते. शूर्पणखा रावणाची बहिण होती. तिचे नाक कापल्याने चिडलेल्या रावणाने सीताहरण केले व त्यामुळेच राम रावण युद्ध झाले.\nराम, लक्ष्मण सीता वनवासात असताना फिरतफिरत येथे आले व भारद्वाज मुनींनी दंडकारण्याचा भाग असलेल्या या क्षेत्रात कुटी बांधून रहा असे रामाला सांगितले. वडाची पाच मोठी झाडे असलेल्या ठिकाणी रामाने झोपडी बांधली. पाच वटवृक्ष म्हणून याला पंचवटी असे नांव पडले. तसेच येथील तपोवनात लक्ष्मणाने शूर्पणखेचे नांक कापले. नाकाला नासिका असाही शब्द आहे त्यावरून या ठिकाणाचे नांव नाशिक असे झाल्याचे सांगितले जाते.\nनाशिकात राम लक्ष्मण सीतेची खूप मंदिरे आहेत. गोदावरी स्नानाचे मोठे पुण्य सांगितले जाते. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. सीतागुंफा असे नाव असलेल्��ा ठिकाणावरून रावणाने सीतेला पळवून नेल्याचा विश्वास आहे. येथील रामकुंडात राम स्नान करत असत व त्यामुळे हे कुंड फार प्रसिद्ध असून भाविक या कुंडात आवर्जून स्नान करतात. येथे अस्थिविसर्जन केल्यास मोक्ष मिळतो असाही विश्वास आहे व महात्मा गांधींच्या अस्थि येथे विसर्जित केल्या गेल्या होत्या.\nयेथील प्रसिद्ध काळाराम मंदिर पेशव्यांनी बांधले आहे. पंचवटीतील साधूंनी राक्षसांपासून संरक्षण देण्याची विनंती रामाला केल्यावर त्याने काळे रूप धारण करून राक्षसांचा विनाश केला होता असे वर्णन येते. सुंदर नारायण, कैलास मठ अशी अन्य मंदिरेही पाहण्यासारखी आहेत. नाशिकला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/11/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-23T23:19:59Z", "digest": "sha1:ZZXXTG3H3H6KRVGWUHQOL7YXBMTV7FGJ", "length": 5929, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नायजेरियन सरकारचे ‘ट्विटर’ नो, ‘कु’ येस - Majha Paper", "raw_content": "\nनायजेरियन सरकारचे ‘ट्विटर’ नो, ‘कु’ येस\nआंतरराष्ट्रीय, तंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया / By शामला देशपांडे / कु, ट्विटर, नायजेरिया, भारत / June 11, 2021 June 11, 2021\nनायजेरिया सरकारने गेल्या आठवड्यात मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी घातल्याची बातमी अजून ताजी असतानाच भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कु’ वर अधिकृत अकौंट उघडल्याची बातमी गुरुवारी आली आहे. विशेष म्हणजे कु चे सहसंस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी ट्विटरवर या संदर्भात पोस्ट टाकली आहे.\nट्विटरवर या संदर्भात पोस्ट टाकताना अप्रमेय म्हणतात,’ कु इंडियावर नायजेरियन सरकारच्या हँडलचे स्वागत. आता भारताबाहेर ही आम्ही पंख फैलावतो आहोत.’ गेल्या आठवड्यात नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांचे एक ट्विट ट्विटरने हटविले होते. त्यानंतर या देशाने ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.\nभारतीय कु मायक्रोब्लॉगिंगची सुरवात गतवर्षी अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावत यांनी केली असून अनेक भारतीय भाषा त्यावर उपलब्ध आहेत. २०२० ऑगस्ट मध्ये ‘आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज’ कु ने जिंकले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मध्ये देशवासियांना कु चा वापर करण्यास प्रोत्साहन दिले होते. तेव्हापासून कु चर्चेत आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/nitin-raut-case-against-nana-patole-in-delhi-internal-turmoil-in-the-congress-nrpd-104593/", "date_download": "2021-06-24T00:51:56Z", "digest": "sha1:2JGLSQQ7X6QAHYC2PCNBCPZ3FLWIDUZQ", "length": 15785, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Nitin Raut case against Nana Patole in Delhi; Internal turmoil in the Congress nrpd | नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत वाद दिल्लीत ; काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय व��्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nमुंबईनाना पटोले विरुद्ध नितीन राऊत वाद दिल्लीत ; काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमधील राजकीय हालचालीने वेग आला आहे. त्यातच नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे.\nमुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून हा वाद आता दिल्लीदरबारात पोहचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील हा वाद आता स्पष्टपणे समोर आला आहे. त्यासाठी नाना पटोले आणि नितीन राऊत हे दोघेही अनेक नेत्यांसह दिल्लीत पोहचले आहेत.\nदिल्लीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांची धावपळ\nमंत्रीपद मिळावे यासाठी नाना पटोले प्रयत्नशील आहेत. नाना पटोले यांना राऊत याचे ऊर्जा खाते हवे आहे. नितीन राऊत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन ऊर्जा विभागाचे मंत्रीपद आपल्याला मिळावे, यासाठी नाना पटोले प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती आहे. नितीन राऊत यांच्या मंत्रीपदावर पटोले यांचे लक्ष असल्याने गेले दोन दिवस नितीन राऊत दिल्लीत ठाण मांडून बसले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही दिल्लीत पोहोचले आहेत. राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर दिल्लीत पोहोचल्या आहेत. तसेच सुनील केदार यापूर्वीच दिल्लीत पोहोचले आहे.\nनितीन राऊत नाराज असल्याची चर्चा\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमधील राजकीय हालचालीने वेग आला आहे. त्यातच नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे. मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात पटो���े गटातून वातावरण तयार करत आल्याची नितीन राऊत यांच्या गटात चर्चा आहे. त्यामुळे नितीन राऊत नाराज असल्याची चर्चा आहे.\nमहाराष्ट्रातील नेत्यांची वरिष्ठ नेते काढार समजूत\nकाँग्रेसमधील या नाट्यानंतर दिल्लीत बैठक होत असल्याने चर्चेला जोर आला आहे. नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत वादानंतर आता काँग्रेस श्रेष्ठी काय निर्णय घेणार याचीच उत्सुकता आहे. नाना पटोल यांना मंत्रीपद मिळणार का की त्यांची समजूत काढणार याबाबत उत्सुकता आहे. तर काँग्रेस श्रेष्ठी नितीन राऊत यांचे मंत्रीपद कायम ठेवून त्यांच्या विश्वास दाखवणार का, याचीही चर्चा आहे. नाना पटोले मंत्री पदासाठी प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, आपले मंत्रीपद कायम राहावे, यासाठी नितीन राऊत गेले दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते, अशी चर्चा आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/corona-news-updates-woman-from-viral-love-you-zindagi-video-passes-away-128491869.html", "date_download": "2021-06-24T00:30:35Z", "digest": "sha1:MO3Q356ZYASADYPGWHCOGEBILEMLV37J", "length": 5539, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona news updates : Woman from viral 'Love You Zindagi' video passes away | रुग्णालयात 'लव्ह यू जिंदगी' या गाण्यावर थिरकत हिंमत देत होती कोरोनाग्रस्त तरुणी, वयाच्या 30 व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी:रुग्णालयात 'लव्ह यू जिंदगी' या गाण्यावर थिरकत हिंमत देत होती कोरोनाग्रस्त तरुणी, वयाच्या 30 व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप\nगेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. मोनिका लांगेह यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता\nकोरोनाच्या अनियंत्रित संसर्गासमोर आज संपूर्ण देशाने हात टेकले आहेत. चारही दिशेंनी केवळ निराशेची भावना आहे. दररोज आपल्याला प्रियजनांच्या आणि जवळच्या लोकांविषयी वाईट बातम्या ऐकायला येत आहेत. नुकताच एक कोरोना पीडित मुलगी लव्ह यू जिंदगी गात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुलीच्या या व्हिडिओचे लोकांनी खूप कौतुक केले होते. पण आता ही मुलगीच कोरोनाविरुद्धची लढाई हरली आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या दिवशी तिने जगाचा निरोप घेतला आहे.\nगेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. मोनिका लांगेह यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये एक मुलगी शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या डिअर जिंदगीमधील 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकताना दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करत मोनिकाने लांगेहने लिहिले होते की, या मुलीला आयसीयू बेड मिळू शकला नाही, यामुळे ती कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये गेल्या 10 दिवसांपासून अॅडमिट आहे. तिला NIV सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच तिला रेमडेसिविर आणि प्लाज्मा थेरेपीही दिली जात आहे. ती एक मजबूत मुलगी आहे आणि जिच्यात मजबूत इच्छाशक्ती आहे. ती म्हणाली की, मी एखादे गाणे ऐकू शकते का, ज्याला मी परवानगी दिली.\nदरम्यान ही तरुणी दुर्दैवाने आपली आयुष्याशी सुरू असलेली झुंज जिंकू शकली नाही. 'आपण एक शूर आत्मा गमावला आहे. ओम शांती. स्वतःच्या मुलीला कुटुंबियांनी गमावले आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याचे ताकद देवाने द्यावी.' असे डॉ. मोनिका यांनी ट्विट करत म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/record-rainfall-in-many-states-before-the-monsoon-hit-by-5-weather-conditions-128488260.html", "date_download": "2021-06-24T00:02:27Z", "digest": "sha1:WU52UHTPQ44JAQ34TRT6CGFI7IS3X5OA", "length": 5211, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Record rainfall in many states before the monsoon, hit by 5 weather conditions | मान्सूनपूर्वीच अनेक राज्यांत विक्रमी पाऊस, हवामानाच्या 5 स्थितीमुळे तडाखा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअवकाळी पाऊस:मान्सूनपूर्वीच अनेक राज्यांत विक्रमी पाऊस, हवामानाच्या 5 स्थितीमुळे तडाखा\nअनिरुद्ध शर्मा | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी\nतिरुवनंतपुरममध्ये दशकाचा विक्रम मोडीत\nमान्सूनने वर्दी देण्याच्या आधीच देशातील अनेक भागांत विक्रमी पाऊस कोसळत आहे. हवामान संस्थांनुसार, देशात हवामानाच्या ५ ‘सिस्टिम’ विकसित झाल्यामुळे पाऊस पडत आहे. देशाच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागांत पश्चिम विक्षोभ सक्रिय आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ भागांत पाऊस पडत आहे.\nपंजाबवर चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र विकसित झाले आहे. येथून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमपर्यंत ढगांची एक रेषा तयार झाली आहे. हवामान तज्ज्ञांनुसार, उत्तर-पश्चिम भारतात अरबकडून येणारे वारे पूर्वेच्या वाऱ्यांना धडकत आहेत. यामुळे पुढील २- ३ दिवस पंजाब, हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशात गडगडाटासह पाऊस पडेल.\nपश्चिम बंगाल, बिहार व झारखंडच्या पूर्व भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य उत्तर प्रदेश ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे. कर्नाटक ते केरळपर्यंत एक टर्फलाइन तयार झाली आहे. कोमोरिन भागात चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाले आहे.चक्रीय वादळाचे क्षेत्र लक्षद्वीपकडे : हिंद महासागर व अरबी समुद्रात विकसित झालेले चक्रीय वाऱ्यांचा पट्टा दाट होत असून तो लक्षद्वीपकडे जात आहे. १६ मेपर्यंत तो सागरी चक्रीवादळ ‘ताऊ ते’ मध्ये रूपांतरित होऊ शकतो.\nबुधवारी केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये १५६ मिमी पाऊस पडला. हा गेल्या दशकभराचा विक्रम आहे. कोलकाताच्या अलीपूर स्टेशनवर १०२ मिमी व साॅल्टलेक सिटी स्टेशनवर १२१ मिमी पाऊस झाला. हाही दशकभरातील दुसरा उच्चांक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kalki-koechlin-shared-her-waterbirth-pregnancy-photo-update-435248.html", "date_download": "2021-06-24T00:15:12Z", "digest": "sha1:IFBFPQML6ULBKHEFNRF4NHUBHZ66HWN5", "length": 18960, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो kalki koechlin shared her waterbirth pregnancy photo | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही...\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nलव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\n भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\n'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका\n'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nWTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली\nWTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\nसलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं\n दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 28 लाख रुपये, वाचा सविस्तर\n... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस\nशुक्राचा कर्क राशीत प्रवेश; ‘या’ 4 राशींना घ्यावी लागणार काळजी\nझोपण्यापासून ते Netflix बघण्यापर्यंत 'हे' आहेत जगातील काही हटके जॉब्स\nजगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine\nExplainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे ���र्शन\nDelta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या\n Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू\nराज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\n20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी गेली पंपावर; 2 थेंब पेट्रोल मिळाल्यानं हैराण\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\n'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nमुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण...\nकल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो\nचार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nरत्नागिरीत अजगराला जिवंत जाळले; VIDEO व्हायरल होताच तिघांविरोधात गुन्हा दाखल\nWTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला\nनाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सफाई कामगार पदासाठी नोकरीची संधी; 15 हजारांच्या वर मिळेल पगार\nकल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो\nअभिनेत्री कल्की केकलाने तिच्या वॉटरबर्थ प्रेग्नन्सीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nमुंबई, 13 फेब्रुवारी : अभिनेत्री कल्की केकलानं काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा बॉयफ्रेंड गाय यांनी त्यांच्या मुलीचं नाव Sappho असं ठेवलं आहे. मात्र कल्कीनं तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळी एक धक्कादायक निर्णय घेतला होता. कल्कीनं आपल्या मुलीला वॉटरबर्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्म दिला. कल्कीनं आता तिचा वॉटरबर्थ प्रेग्नन्सीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nकल्कीनं हा फोटो शेअर करत प्रेग्नन्सीवेळी तिचा सांभाळ करणाऱ्या दाईचेही आभार मानले आहेत. याच पोस्टमध्ये पुढे कल्की असं म्हणते की, ‘तुम्ही कितीही वाचा, तयारी करा, डॉक्टरांकडून सल्ले घ्या, मुलांना जन्म देण्यावेळी होणाऱ्या वेदना स्वत: अनुभवल्याशिवाय कळत नाहीत. आपला सांभाळ करणारी दाईचं आपण प्रेग्नंसीवेळी नेमकं काय केलं पाहिजे, कोणता व्यायाम करायला हवा याची माहिती देते. इतकचं नाही तर आपल्या आणि आपल्या बाळासाठी काय चांगलं हेही दाई ठरवते.’\nपुढे कल्कीने असंही सांगितलं की, ‘या फोटोमध्ये मी माझ्या दाईबरोबर अशा अवस्थेत आहे. ज्यात आपण आपल्या बाळाला जन्म देण्याच्या पूर्ण तयारीत असतो. ती वेळ माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात कठीण वेळ होती. मात्र दाईच्या मजबूत हातांमुळे मला Sappho ला जन्म देण्याचं बळ मिळालं.’\nकल्कीनं प्रसुतीच्या काही दिवसांपूर्वीच वॉटरबर्थ प्रेग्नंसी करणार असल्याचं सांगितलं होतं. रेग्नंसीवेळी कल्कीला प्रसुतीवेदना सहन न झाल्याने तिने ऑपरेशनच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कल्कीने 17 तास प्रसुतीवेदना सहन केल्या आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिने फोटो शेअर करत ट्यूलिप वुमन केअरच्या संपूर्ण टीमचे आभारही मानले होते.\nWTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका\nप्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन\n मंदिरात आलेल्या नवदाम्पत्याला पुजाऱ्याने आधी घडवले लशींचे दर्शन\nReliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार\nअरे बापरे, हा कशाचा प्रकाश एलियन तर नाही गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO\nVIRAL VIDEO: पावसात जेसीबी चालकाने बाइकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र\nतुमच्याकडे आहे का 2 रुपयांची ही नोट; घरबसल्या लखपती होण्याची मोठी संधी\n'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान\nमुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sztwreader.com/all-in-one-smart-payment-android-pos.html", "date_download": "2021-06-23T23:28:22Z", "digest": "sha1:2H6N7Y3MNBS3NTMBBXBT56XWOLUT6UIK", "length": 22503, "nlines": 211, "source_domain": "mr.sztwreader.com", "title": "सर्व मध��ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस उत्पादक आणि कारखाना - शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि.", "raw_content": "\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nघर > उत्पादने > अँड्रॉइड पॉस > देय अँड्रॉइड पॉस > सर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nचिप कार्ड रीडरशी संपर्क साधा\n58 मिमी औष्णिक प्रिंटर\n80 मिमी पावती प्रिंटर\n110 मिमी लेबल प्रिंटर\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nM120 पोर्टेबल ब्लूटूथ वायरलेस स्टीकर प्रिंटर लेबल निर्माता\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\n2 मध्ये 1 संपर्क आयसी चिप आणि एनएफसी ब्लूटूथ स्मार्ट कार्ड रीडर एमपीओएस\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस\nसर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस आहे आपले हुशार निवड च्या साठी एक थांबा देय आणि सेवा.\nसर्व एक स्मार्ट देयक Android पीओएस परिचय\nक्वाड-कोर सीपीयू आणि भव्य मेमरीद्वारे समर्थित, टीडब्ल्यू-सीएस 10 अनुप्रयोगांच्या अपवादात्मक जलद प्रक्रियेस सक्षम करते आणि फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फिस्कल मॉड्यूलसह ​​स्थानिक सानुकूलनासाठी अतिरिक्त वैशिष्ट्यांचे समर्थन करते. वन-स्टॉप पेमेंट आणि सेवेसाठी आपली स्मार्ट निवड आहे.\nसर्व एक स्मार्ट देयक Android पीओएस वैशिष्ट्य\nअ‍ॅन्ड्रॉइड 7.0 ओएस वर आधारित सेफेड्रॉइड ओएस;\n5.5 इंच टीएफटी आयपीएस एलसीडी, रिझोल्यूशन 1280 * 720\n50 किमी पेक्षा जास्त प्रिंट लाइफसह बिल्ट-इन हाय स्पीड थर्मल प्रिंटर\nजागतिक कव्हरेजसाठी पूर्ण बँड: 4 जी / 3 जी / 2 जी, डब्ल्यूएलएएन, व्हीपीएन\nबायोमेट्रिक ओळखीसाठी ऑथेंटेक, 508 डीपीआय फिंगरप्रिंट मॉड्यूल\nपटकन क्यूआर कोड स्कॅन आणि हनीवेल 2 डी स्कॅनरसाठी ड्युअल कॅमेरा\nपीसीआय पीटीएस 5. एक्स, ईएमव्ही एल 1 आणि एल 2, पेपासस पेवेव्ह प्रमाणित असलेल्या एमएसआर / आयसी / एनएफसीचे वन स्टॉप पेमेंट\nमूलभूत वैशिष्ट्ये ओएस सफेड्रोइड ओएस (Android 7.0 किंवा 5.1 वर आधारित)\nसीपीयू क्वाड-कोअर 1.35 जीएचझेड\nरॉम 8 जीबी रॉम ईएमएमसी\nरॅम 1 जी रॅम एलपीडीडीआर 3\nप्रदर्शन 5.5 इंच टीएफटी आयपीएस एलसीडी, रिझोल्यूशन 1280 * 720\nपॅनेल अल्ट्रा सेन्सिटिव्ह कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन, हातमोजे आणि ओल्या बोटांनी कार्य करू शकते\nपरिमाण 206mmX84mmX32 मिमी (जास्तीत जास्त 56 मिमी)\nवजन 530 ग्रॅम (बॅटरी समाविष्ट आहे)\nकी 3 भौतिक की: 1 चालू / बंद की, 2 शॉर्टकट की 3 3 व्हर्च्युअल की: मेनू, मुख्यपृष्ठ, मागील\nइनपुट चीनी / इंग्रजी आणि हस्ताक्षर आणि सॉफ्ट कीबोर्डला समर्थन देते\nरेडिओ वायफाय आयईईई 802.11 ए / बी / जी / एन, ड्युअल बँड 2.4GHZ आणि 5GHZ चे समर्थन करते\nसंप्रेषण ब्लूटूथ बीटी 4.0 एलई + ईडीआर\n4 जी टीडी-एलटीई: बॅन्ड 38, बॅन्ड 39, बॅन्ड 40, बॅन्ड 41 एफडीडी-एलटीई: बॅन्ड 1, बॅन्ड 3, बॅन्ड 7, बॅन्ड 8, बॅन्ड 20\n. जी यूएमटीएस (डब्ल्यूसीडीएमए) / एचएसपीए +: बॅन्ड 1, बॅन्ड 8, बॅन्ड 2, बँड 5 टीडी-एससीडीएमए: बँड 34, बँड 39\n2 जी जीएसएम / जीपीआरएस / एज: 850/900/1800/1900 एमएचझेड\nदेय मॅगकार्ड वाचक आयएसओ 7811/7812/7813 चे समर्थन करते आणि दुहेरी-दिशात्मक ट्रिपल ट्रॅक (ट्रॅक 1/2/3) चे समर्थन करते\nस्मार्ट कार्ड वाचक आयएसओ 7816 मानक समर्थित करते\nकॉन्टॅक्टलेस कार्ड रीडर 14443A / 14443B चे समर्थन करते\nविस्तार आणि गौण प्रिंटर हाय-स्पीड थर्मल प्रिंटर; 58 मिमी मुद्रण कागद; 40 मिमी पेपर रोल\nकॅमेरा एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस फंक्शनसह 5 एमपी कॅमेरा\nउपग्रह स्थिती जीपीएस, ए-जीपीएस समर्थन\nऑडिओ स्पीकर, मायक्रोफोन, इअरफोन\nइंटरफेसेस मायक्रो एसडी कार्ड स्लॉट 1 पीसीएस\nसिम कार्ड स्लॉट 2 पीसीएस मायक्रो सिम\nPSAM कार्ड स्लॉट 2 पीसीएस आयएसओ 7816 प्रमाणित करते\nयुएसबी पोर्ट 1PCS प्रकार टाईप यूएसबी\nशक्ती बॅटरी ली-आयन बॅटरी, 7.4 व्ही / 2600 एमएएच\nचार्जिंग पोर्ट प्रकार सी यूएसबी पोर्ट, 5 व्ही डीसी, 2 ए\nपर्यावरण ऑपरेटिंग तापमान -10 ° से ते 50  से\nस्टोरेज तापमान -20 ° से ते 70 ° से\nआर्द्रता 5% ते 95% सापेक्ष आर्द्रता, नॉन-कंडिशनिंग\nप्रमाणपत्र विद्युत चुंबकीय सीई, रोह, एफसीसी\nदेय पीसीआय पीटीएस 5. एक्स, ईएमव्ही एल 1 आणि एल 2, पेपास, पेवेव्ह\nपर्यायी फिंगरप्रिंट सेमीकंडक्टर कॅपेसिटन्स 18 मिमी x 12.8 मिमी इमेजिंग क्षेत्र 256 x 360 पिक्सेल अ‍ॅरे, क्रॉसमॅच एफबीआय प्रमाणित 508 डीपीआय\nसमोरचा कॅमेरा 2 मेगापिक्सेल निश्चित फोकल कॅमेरा\nबारकोड स्कॅनर प्रतीक 4710 2 डी प्रतिमा इंजिन, समर्थन 1 डी आणि 2 डी प्रतीक\nपोझिशनिंग ग्लोनास, बीई-डो उपग्रह नॅव्हिगेशन सिस्टम\nवित्तीय मॉड्यूल रशियन स्वरूप\nगरम टॅग्ज: सर्व मध्ये एक स्मार्ट देय अँड्रॉइड पॉस, Chमध्येa, उत्पादक, पुरवठा करणारे, कारखाना, केले मध्ये Chमध्येa, स्वस्त, सवलत, कमी किंमत, उपाय प्रदाता, स्वस्त उपाय, उंच गुणवत्ता\nहँडहेल्ड पीओ सह प्रिंटरमोबाईल देय टर्मिनलमोबाईल पीओ टर्मिनलमोबाईल पीओ मशीनपार्किंग ���िलिंग मशीनपार्किंग प्रणाली पीओपीओ उपहारगृह अँड्रॉइडपीओ प्रणाली सह प्रिंटरपीओ प्रणाली स्पर्श स्क्रीनपीओ टर्मिनल सह सिम कार्ड\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n5.5 इंच 4 जी ईएमव्ही पीसीआय प्रमाणित पेमेंट Android पीओएस\nहँडहेल्ड देय पॉस प्रणाली टर्मिनल\n6.0 इंच 4 जी स्मार्ट अँड्रॉइड पॉस प्रिंटर\n4 जी अँड्रॉइड हँडहेल्ड उपहारगृह पीओ प्रिंटर टर्मिनल\nएमएसआर ईएमव्ही आरएफआयडी कार्ड वाचक पिनपॅड ब्लूटूथ mPOS\nपोर्टेबल ब्लूटूथ ईएमव्ही मोबाईल देय mPOS कार्ड वाचक\nपत्ता: 402 / बी, जिंकाई विज्ञान पार्क, शांगवेई औद्योगिक रस्ता, ग्वानलान रस्ता, लांगहुआ जिल्हा, शेन्झेन, China,518110\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nएमपीओएस कसे कार्य करते2020/06/30\nमोबाइल फोनमधील मोबाइल फोन कार्डद्वारे पारंपारिक आयसी कार्ड पुनर्स्थित करण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जातो. प्रथम, वापरकर्ता मोबाइल फोनमधील सिम कार्डद्वारे कार्ड रीडरमधील कार्ड वाचतो. कार्ड रीडर पीओएस टर्मिनलला मान्यताद्वारे माहिती पाठवते, आणि पीओएस टर्मिनल डेटा पाठवते मॅनेजमेंट सर्व्हर सत्यापन आणि तुलना आणि डेटा एक्सचेंज प्रक्रिया करते आणि नंतर वापर कार्य समजण्यासाठी डेटा पीओएस टर्मिनलवर परत पाठवते.\nआरएफआयडी रीडरचे मुख्य कार्य2020/06/23\nआरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे जे ओळख प्रणाली आणि लक्ष्य दरम्यान यांत्रिक किंवा ऑप्टिकल संपर्क स्थापित केल्याशिवाय रेडिओ सिग्नलद्वारे लक्ष्य ओळखू शकतो आणि संबंधित डेटा वाचू आणि लिहू शकतो. आरएफआयडी वाचक-लेखक अ‍ॅन्टेनाद्वारे आरएफआयडी इलेक्ट्रॉनिक टॅगसह वायरलेस संप्रेषण करते आणि टॅग ओळख कोड आणि मेमरी डेटा वाचू किंवा लिहू शकतो. आरएफआयडी वाचक फिरत्या वस्तू ओळखू शकतो आणि एकावेळी एकाधिक टॅग ओळखू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आरएफआयडी वाचकांना निश्चित आरएफआयडी वाचक आणि हँडहेल्ड आरएफआयडी वाचकांमध्ये विभागले जाते.\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन2020/02/26\nचालू नोव्हेंबर 2019, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संघ च्या शेन्झेन टेकवेल भेट दिली बँकॉक आंतरराष्ट्रीय बस आणि ट्रक प्रदर्शन, जे उद्दीष्टे करण्यासाठी तयार करा एक प्रदर्शन सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना नवीनतम व्यावसायिक वाहन तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि प्रदान अ plअtच्या साठीm च्या साठी mएकufअcturers पासून अll प्रती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जग करण्यासाठी माहित आहे eअch oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr.\nघरगुती साधने कल करण्यासाठी व्हा हुशार तरुण लोक आहे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मुख्य ग्राहक2020/01/08\nमध्ये सर्वाधिक लोक € ˜s मन, बुद्धिमत्ता उभे आहे च्या साठी सुविधा, वेग, साधेपणा, आणि तांत्रिक शक्ती. सकाळ ताणून लांब करणे, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डीफॉल्ट स्वयंपाकघर काम बरं, तयार च्या साठी न्याहारी; जा बाहेर, सर्व साधने, दिवे आणि oअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतानाr विद्युत साधने सर्व स्वयंचलितसर्वy बंद खाली मध्ये उर्जा बचत राज्य, सर्व स्वयंचलित लॉकिंग दारे ...\n2017 स्मार्ट उत्पादन पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प पुनरावलोकन आणि आउटलुक 20182020/01/03\nमध्ये अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भूतकाळ तीन वर्षे, सह अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना जोरदार जाहिरात द्वारा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मंत्रालय च्या मध्येdustry आणि मध्येच्या साठीmation तंत्रज्ञान आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मध्येdustrial मध्येternet पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प सह उत्पादन ढग प्लॅटफॉर्म, जे होते काढून टाकले बाहेर द्वारा एमआयआयटी मध्ये २०१,, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संख्या च्या पायलट प्रकल्प च्या साठी हुशार manufacturमध्येg आहे पुन्हा ...\nकॉपीराइट @ 2019 शेन्झेन टेकवेल तंत्रज्ञान कं, लि. सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1163977", "date_download": "2021-06-23T23:23:57Z", "digest": "sha1:KEHYSLT5NJMY4TC3QDVAAD5BP4ZRMO37", "length": 3506, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"लुई स्टीवन सेंट लॉरें\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"लुई स्टीवन सेंट लॉरें\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nलुई स्टीवन सेंट लॉरें (संपादन)\n०५:४०, ७ ए��्रिल २०१३ ची आवृत्ती\n६१० बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n०७:४८, २८ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०५:४०, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|सेंट लॉरें, लुई स्टीवन]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-24T01:03:02Z", "digest": "sha1:7RZCXFNBY2U5ZEWOQI7HCAXR6SSUP7MT", "length": 12632, "nlines": 82, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली ; मी कित्येक मुलांसोबत संबंध ठेवूनसुद्धा मी व्ह’र्जि’न आहे… – NEWS UPDATE", "raw_content": "\n‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली ; मी कित्येक मुलांसोबत संबंध ठेवूनसुद्धा मी व्ह’र्जि’न आहे…\n‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली ; मी कित्येक मुलांसोबत संबंध ठेवूनसुद्धा मी व्ह’र्जि’न आहे…\nबॉलिवूडमध्ये काम करताना अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात झ’गडा’वे लागत असते. काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आल्यानंतर अभिनेत्रीला कॉम्प्रमाईज करावे लागते, हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल.\nकॉम्प्रमाईज म्हणजे दिग्दर्शक किंवा अभिनेत्यासोबत नको ते करणे, असा सरळ सरळ याचा अर्थ होत असतो. मात्र, गेल्या काही वर्षात या प्र’करणा’ला वाचा मोठ्या प्रमाणात फु’टली आणि अनेकांचे धाबे दणाणले होते. काही वर्षांपूर्वी का’स्टिं’ग का’ऊ’च नावाचा प्रकार बॉलिवूडमध्ये मोठ्या प्र’माणा’त आला होता.\nया मध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्या सोबत झालेल्या लैं’गि’क अ’त्याचा’राची माहिती उ’घड केली होती. मात्र, त्यानंतर अनेकांना आपल्या करिअरवर पाणी सोडावे लागले होते. त्यामध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचा देखील समावेश होता. अभिनेत्री तनुष्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गं’भी’र आ’रो’प लावले होते.\nनाना पाटेकर यांनी माझ्यासोबत अ’सभ्य व’र्तन करून माझा लैं’गि’क छ’ळ केला, असे तिने म्हटले होते. हे प्र’कर’ण को’र्टामध्ये गेले होते. त्यानंतरही नाना पाटेकर आपल्या मतावर ठाम होते. तरीदेखील तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्यावरील आ’रोप लावले होते. अशाच एका प्रकरणांमध्ये दिग्गज अभिनेते आलोकनाथ यांच्य���वर देखील असेच आ’रोप झाले होते.\nएका अभिनेत्रीने त्यांच्यावर आ’रो’प केले होते. आपल्या वडीलासारख्या असलेल्या अभिनेता आलोकनाथ यांनी आपल्यावर अ’त्याचा’र केले, असेही म्हटले होते. त्यानंतर या प्र’कर’णात मोठे वा’दळ निर्माण झाले होते. बॉलिवुडमध्ये अनेकदा इं’टीमे’ट सी’न अभिनेत्रीला करावे लागतात. मात्र, सीन करताना त्यांना स्वतःवर नियंत्रण मोठ्या प्रमाणात ठेवावे लागते.\nजर नियंत्रण ठेवले तर खरोखर पणाचा इं’टिमे’ट सी’न येथे होतो आणि दिग्दर्शकांना मोठ्या प्रमाणात अ’च’ण निर्माण होत असते. त्यामुळे स्वतःवर मर्यादा ठेवूनच चित्रीकरण त्यांना करावे लागत असते. आज आम्ही आपल्याला अभिनेत्री उर्वशी रौतेला याबाबत माहिती देणार आहोत. उर्वशी रौतेला हिने अनेक चित्रपटातून काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या उर्वशी रौतेला हिने सुरुवातीला बॉलीवूड मध्ये येण्यासाठी मोठी स्ट्रगलिंग केली होती.\nतसेच तिला चित्रपटात येण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये देखील आपले करिअर करावे लागले होते. असे असली तरी ती आज बॉलिवूडमध्ये चांगली स्थिरावलेली आहे. उर्वशी रौतेला हिने 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2013 मध्ये तिने एका चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट त्यावेळी बऱ्यापैकी चालला होता.\nमात्र, तिला खऱ्या अर्थाने हे’ट स्टोरी 4 या चित्रपटातून ओळख मिळाली. हा चित्रपट बॉलीवूड मध्ये काही खास कमाल करू शकला नाही. मात्र, तिची चर्चा मात्र खूप मोठ्या प्रमाणात झाली. या चित्रपटांमध्ये तिने अनेक असे बो’ल्ड सी’न्स दिले होते. त्यानंतर तिला बॉलिवुडच्या अनेक ऑफर मिळाल्या.\nउर्वशी रौतेला सध्या भानुप्रिया या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटांमध्ये ती वेगळी अशी भूमिका करत आहे. सेट वर ती आपल्या सहकारी मित्रांना खूप त्रा’स देत असल्याची अनेकांनी सांगितले आहे. तसेच ती वेगवेगळ्या वस्तूची मागणी देखील करत असल्याचे सांगितले आहे.\nया चित्रपटांमध्ये भानुप्रिया ची भूमिका ती साकारत आहे. तसेच या चित्रपटातील अनेक तरुणांसोबत सं’बं’ध ठेवते. मात्र, असे करूनही ती स्वतःची व’र्जि’नि’टी अबाधित ठेवते, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तिची व’र्जिनि’टी चित्रपटात अबाधित राहते, असे दाखवण्यात आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. पण खऱ्या आयुष्यातही तिची व्ह’र्जिनि’टी अबाधीत आहे.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/lote-midc-company-owner-and-employee-arrested-by-police-in-khed", "date_download": "2021-06-24T00:36:53Z", "digest": "sha1:LWBX6TCXOKSUP2MPV747B3PZIMUOWTS5", "length": 17982, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लोटेतील 'त्या' कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nलोटेतील 'त्या' कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल\nखेड : तालुक्‍यातील लोटे औद्योगिक (lote MIDC) वसाहतीत 18 एप्रिलला सकाळी साडेनऊच्या सुमारास श्री समर्थ इंजिनिअर्स या रासायनिक (chemical company) कारखान्यात स्फोट होऊन आग लागली होती. या आगीत सहा जणांचा मृत्यू (6 th people dead) आणि चार जण गंभीर जखमी झाले होते. खेड पोलिस (khed police) ठाण्यात शुक्रवारी (7) कंपनी मालक व अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतालुक्‍यातील लोटे औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी श्री समर्थ इंजिनिअर्स या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन आग लागली होती. ही दुर्घटना घडून मंगेश बबन जानकर (वय 22, रा. कासई खेड), विलास हरिश्‍चंद्र कदम (36, रा. भेलसई), सचिन विठ्ठल तलवार (22, गुणदे), ओंकार उमेश साळवी (23, खेर्डी), अनंत बबन जानकर (27, कासई), विश्वास नारायण शिंदे (62, लोटेमाळ) यांचा मृत्यू झाला. या घटनेत परवेझ शेख (22, कासई ), रामचंद्र बहुतुले (55, भेलसई), जितेश आखाडे (23, लोटे), विलास खरावते (42, गुणदे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांनी प्राथमिक तपास करून जीवितहानी होवू शकते याची पूर्णपणे जाणीव असताना अमित प्रकाश जोशी (रा. खेंड, चिपळूण), प्रकाश मारुती जोशी (69, खेंड), मिलिंद शिवराम बापट (53, शिवाजीनगर चिपळूण), प्रदीप कृष्णा पवार (52, लोटे माळ खेड) यांनी कंपनीतील कामगारांकडून अत्यंत जोखमीची डर्टी सौंलवंटचे डिस्टिलेशनची प्रक्रिया जाणीवपूर्वक करून घेतला.\nहेही वाचा: कोरोनाला फाईट देण्यासाठी मंत्रीमंडळाची फिल्डिंग टाईट; राज्यातून विषाणू होणार हद्दपार\nज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या प्लॉटच्याजवळच कमी जागेत डर्टी सॉलवंटचे डिस्टिलेशनचे प्रक्रियेसाठी आलेले आणि प्रक्रिया पूर्ण झालेले घातक विषारी रसायनाचा (dangerous chemeical) साठा मोठ्या प्रमाणात होता. त्याने पेट घेतल्याने ही गंभीर दुर्घटना घडून त्यामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 304(2), 338, 224, 285, 34 प्रमाणे खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.\nसुरक्षिततेची साधने न पुरवलि नाहित\nया प्रकरणी पोलिसानी केलेल्या तपासात कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या व डर्टी सॉलवंटचे डिस्टिलेशनचे प्रक्रियेशी संबंधित शिक्षण न घेतलेल्या कामगारांकडून अतिशय धोकादायक स्थितीमध्ये त्यांना कोणतीही सुरक्षिततेची साधने न पुरवता तसेच आपत्कालीन स्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग उपलब्ध न करता तसेच आग ताबडतोब नियंत्रीत करण्यासाठी आवश्‍यक असलेली उपकरणे न पुरवता कारखाना कंपनी मालकाने चालवल्याचे समोर आले आहे.\nहेही वाचा: राजधानी आणखी आठवडाभर 'लॉक', मुख्यमंत्र्यांची घोषणा\nलोटे एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; तिघे जागीच ठार\nचिपळूण (रत्नागिरी) : लोटे (ता. खेड) एमआयडसीतील समर्थ केमिकल कंपनीत मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. तिघांपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्या��ुळे त्याला अधिक उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची श\nHRCT 10, फुफ्फुस 40 टक्के बाधित; तरीही जगण्याच्या जिद्दीने कोरोनावर मात\nमंडणगड : अँटिजेंन, (antigen test) आरटीपीसीआर केलेल्या टेस्ट निगेटिव्ह (RTPSR test) आल्यानंतरही जाणवणारा थकवा, अंगदुखी नंतर श्वसनाच्या त्रासाबरोबर खोकला यानंतर एचआरटीसी टेस्टचा सिटीस्कॅन (sitiscan) स्कोर १० आला. त्वरित रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत सर्वांनी दिलेल्या मानसिक आध\n गोंधळाला फाटा देणारा लसीकरणाचा दापोली पॅटर्न\nदाभोळ : लसीकरणासाठी होणारी गर्दी, गोंधळ, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अपुरे सरकारी कर्मचारी याबाबत बोटे मोडत न बसता, दापोलीकरांनी लसीकरणात सुसूत्रता आणली असून, हेल्प ग्रुपने या कामी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी संगणकप्रणालीही बनवण्यात आली. यामुळे लोकांची ससेहोलपटही थांबणार आहे. उत्तम व्यवस्था\nब्रेकिंग; लोटे एसआयडीसीतील एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट\nखेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. येथील एम. आर. फार्मा कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरुन प्राप्त झाली आहे. ही घटना आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे. कंपनीमध्ये केमिकल प्रक्रीया सुरु असताना हा स्फोट झाला असल्य\nखवय्यांची झाली पंचाईत; रत्नागिरीत मासे, मटणासह चिकन विक्रीवर बंदी\nरत्नागिरी : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन संचारबंदीचा निर्णय घेतल्यामुळे रविवारी रत्नागिरीत शुकशुकाट होता. मेडिकल वगळता अन्य सर्वच दुकाने बंद असल्याने नागरिक घरीच होते. मासे, मटणसह चिकनी विक्री बंद ठेवल्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली. रत्नागिरीत रेल्वेस्थानकासह मारुती मंदिर येथे विनाकारण\nकोरोनासोबत लढ्यासाठी हर्णेत 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी'\nहर्णे : दापोली तालुक्यातील हर्णे ग्रामपंचायत (Gram panchayat) कार्यालयात 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' (Mazi Ratnagiri, Mazi Jababdari) या अभियानाचा शुभारंभ दापोली पंचायत समिती माजी सभापती रऊफ हजवाने ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोव्हिड -19 (Covid-19) रुग्णांमध\nरत्नागिरीत पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार : उदय सामंत\nरत्नागिरी : तिसरी लाट थोपविण्यासाठी आपण उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात आणखी प���च ठिकाणी नवीन ऑक्सिजन प्लॅन्ट (oxygen Plant) उभारण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील (Ratnagiri District) नगरपंचायती आणि पालिकेला सेमी विद्युतदाहिनी देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठ\nचिपळुणात कोरोनाची भीती नाहीच; शासन आदेशाला नागरिकांचा खो\nचिपळूण : चिपळूण शहरात संचारबदीच्या (lockdown) काळात लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. एकीकडे कोरोना (Corona Patient) रुग्णांची संख्या वाढत चालली असताना बेजबाबदार नागरिक संचारबंदी झुगारून मुक्त संचार करू लागल्याने सरकारच्या आदेशाला (Order) खो बसत आहे. बाजारात खरेदीसाठी आणि मॉर्निंग वॉकला (Morni\nसह्याद्रीच्या रांगातील वाघ दृश्‍य की अदृश्‍य\nसिंधुदुर्गात सह्याद्रीच्या रांगांमध्ये गायीची शिकार पट्टेरी वाघाने केल्याच्या वृत्तानंतर समाजमाध्यमांमध्ये वाघाचा ट्रॅप कॅमेऱ्याने काढलेला एक फोटो व्हायरल झाला. तो याच गायीच्या शिकारीशी संबंधित असल्याचा दावा केला गेला. स्थानिक वन विभागाने तो खोडून काढला; मात्र कोल्हापूर विभागाचे मुख्य वन स\nकुटुंबावर दु:खाचा डोंगर; मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनीही सोडले प्राण\nसावंतवाडी : विवाहित तरुण मुलाच्या (Younger) मृत्यूच्या धास्तीने अवघ्या आठ दिवसातच वडिलांनी (Father)देखील प्राण (Dead)सोडले. मुलगा व वडील अशा एकाच कुटुंबातील (Family) दोघांचा अवघ्या आठ दिवसात मृत्यू झाल्याने सांगेली-सावरवाड गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने पवार कुटुंबियां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/601/Padte-Paya-Naka-Soduni.php", "date_download": "2021-06-23T23:44:48Z", "digest": "sha1:75JUFPVHEPPKVFF3HJGFO5CAA7YGTNSW", "length": 9329, "nlines": 138, "source_domain": "www.gadima.com", "title": "Padte Paya Naka Soduni -: पडते पाया नका सोडूनी जाऊ मला : ChitrapatGeete-Normal (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nदुःखीच साह्य होतो दुःखांत दुःखिताला\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nपडते पाया नका सोडूनी जाऊ मला\nचित्रपट: लाखात अशी देखणी Film: Lakhat Ashi Dekhani\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nपेरते व्हा रे पेरते व्हा\nफेर्‍या मागे चाले फेरा\nप्रिती प्रिती सारे म्हणती\nप्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा\nप्रित करु लपून छपून\nरचिल्या कुणि या प्रेमकथा\nरंग फेका रंग फेका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/03/31/you-have-failed-in-your-duty-the-high-court-slapped-parambir-singh/", "date_download": "2021-06-24T00:00:16Z", "digest": "sha1:KVY3TZ3O5IPSGM3EB5VEPM3MTAXR6CLX", "length": 9273, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात, उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना फटकारले - Majha Paper", "raw_content": "\nतुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात, उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना फटकारले\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / परमबीर सिंह, फौजदारी याचिका, माजी पोलीस आयुक्त, मुंबई उच्च न्यायालय / March 31, 2021 March 31, 2021\nमुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना चांगलेच फटकारले आहे. परमबीर यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची आणि त्यांच्या कारभाराची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.\nपरमबीर सिंह यांच्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने ताशेरे ओढले. गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बस���ात तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत अशी विचारणा उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना केली. तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात, असे खडे बोल सुनावले. सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच तक्रार किंवा एफआयआरशिवाय कशी करता अशी विचारणा उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना केली. तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात, असे खडे बोल सुनावले. सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच तक्रार किंवा एफआयआरशिवाय कशी करता असाही प्रश्न न्यायालयाने यावेळी उपस्थित केला.\nजे आरोप तुम्ही करत आहात त्याचा पुरावा काय गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का अशी विचारणा करत तुमच्या आतापर्यंतच्या म्हणण्यावरून तुम्ही केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित असल्याचेही न्यायालयाने सुनावले. तुम्ही पोलीस आयुक्त आहात…तुमच्यासाठी कायदा बाजूला का ठेवायचा अशी विचारणा करत तुमच्या आतापर्यंतच्या म्हणण्यावरून तुम्ही केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित असल्याचेही न्यायालयाने सुनावले. तुम्ही पोलीस आयुक्त आहात…तुमच्यासाठी कायदा बाजूला का ठेवायचा कायद्यापेक्षा पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी मोठे आहेत का कायद्यापेक्षा पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी मोठे आहेत का स्वत:ला एवढे मोठे समजू नका, कायदा तुमच्यापेक्षा मोठा असल्याचही उच्च न्यायालयाने यावेळी खडसावले.\nपरमबीर यांच्या वतीने वरिष्ठ वकील विक्रम नानकानी यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर केली. तसेच याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही फौजदारी जनहित याचिका करण्यात आल्याचे नानकानी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर परमबीर यांनी केलेल्या याचिकेतील मागण्यांबाबत न्यायालयाने विचारणा केली. तसेच ही याचिका जनहित याचिका असू शकते का, असा प्रश्नही केला. त्यावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आल्याचे नानकानी यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच युक्तिवादाद्वारे न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे समाधान केले जाईल, असेही स्पष्ट केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/17/piyush-goyal-criticizes-chief-minister-uddhav-thackeray-after-maliks-allegations/", "date_download": "2021-06-24T00:45:04Z", "digest": "sha1:U6UEMENC3I4NZUWGZS2564F2X2234W23", "length": 10055, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मलिकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पियुष गोयल यांची परखड शब्दांत टीका - Majha Paper", "raw_content": "\nमलिकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पियुष गोयल यांची परखड शब्दांत टीका\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री, पियुष गोयल, महाराष्ट्र मुख्यमंत्री, रेमडेसिव्हिर / April 17, 2021 April 17, 2021\nनवी दिल्ली – देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठ्या संख्येने वाढ होऊ लागले असल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले असतानाच रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.\nत्यातच आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर केंद्रातून थेट मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे ट्वीट पियुष गोयल यांनी केले आहे.\nरेमडेसिवीर पुरवठ्यावरून नवाब मलिक यांनी टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी चार ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झाले. देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या आपण आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याचे पियुष गोयल म्हणाले आहेत.\nगोयल यांनी पुढच्याच ट्वीटमध्ये राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जात असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राला आत्तापर्यंत देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत असल्याचे गोयल म्हणाले आहेत.\nपंतप्रधानांनी कालच घेतलेल्या आढाव्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी या संकटकाळात एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले होते. पण हे सगळे होत असताना उद्धव ठाकरेंकडून सुरू असलेले राजकारण पाहून दु:ख होत आहे. त्यांनी हे निर्लज्ज राजकारण थांबवले पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे, असे गोयल यांनी म्हटले आहे.\nसध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रातील नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचे योग्य पद्धतीने पालन करत आहेत. पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्य पाळून माझे राज्य, माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याची वेळ आली असल्याचे म्हणत पियुष गोयल यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/illegal-sand-mining-by-sand-mafia-in-full-swing-despite-lockdown/05041038", "date_download": "2021-06-24T00:30:56Z", "digest": "sha1:ZXXCAYAA7ILPBUKWH7DPXMEBD32HEGXJ", "length": 7243, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लॉकडाऊन असूनही वाळू माफियांचा अवैध वाळू उत्खनन जोमात Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nलॉकडाऊन असूनही वाळू माफियांचा अवैध वाळू उत्खनन जोमात\nकामठी :-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन काटेकोर प्रयत्न करून प्रशासकीय कामात व्यस्त आहेत याचाच गैरफायदा घेत कामठी तालुक्यातील वाळू माफिये रेती उनगाव रेती घाटातुन अवैध वाळू उत्खनन जोमात करून उत्खनन करण्यात आलेले अवैध वाळू साठा आजनी गादा मार्गाच्या कडेला साठवून ठेवत आहेत .\nनुकतेच मागील आठवड्यात नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस विभागाने एक अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक ताब्यात घेऊन कारवाहिस्त्व पोलीस स्टेशन ला लावण्यात आला\nदरम्यान यासंदर्भात तहसील कार्यालयाला झालेल्या पत्रव्यवव्हारातून कारवाहो करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले मात्र पोलिसांनी यामध्ये आपले हात ओले करून कारवाहो न करताच अवैध वाळू चा ट्रक सोडण्यात आला यात या अवैध वाळू वाहतुकीला पुनश्च उधाण येत तालुक्यातील रेती घाटातुन अवैध वाळू उत्खनन जोमात सुरू असल्याने या अवैध वाळू माफियांना प्रशासनाची किती भिती आहे यावरूनच दिसुन येते.\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nयशवंत स्टेडियम के सामने 25 मंजिल पार्किंग -सह कमर्शियल काम्प्लेक्स\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nJune 23, 2021, Comments Off on विश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nJune 23, 2021, Comments Off on विजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, त��त्काळ राजीनामा द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/plastic-and-paper-national-flags-should-not-be-used-on-independence-day/08111642", "date_download": "2021-06-23T23:43:14Z", "digest": "sha1:XVT633T7LCSQ25ND4Q63PKGULDF7PSFK", "length": 9465, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "स्वातंत्र्य दिनी प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nस्वातंत्र्य दिनी प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये\n– प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर न्यायालयाची बंदी\nनागपूर : राष्ट्रीय सणांच्या व इतर महत्वाच्या सांस्कृतीक कार्यक्रमाच्या प्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज मैदानात व रस्त्यावर पडलेले असतात व त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्याकरीता उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचे निर्णय दिले आहेत.\nसोबतच कागदी व प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्याकरीता जनजागृती करण्याची सुचना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी कुणीही प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.\n1 जानेवारी 2015 च्या शासन निर्णयानुसार प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सुर्यास्तानंतर व सुर्योदयापुर्वी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपुर्वक नष्ट करण्यात यावेत.\nतसे करतांना सर्वांनी उभे रहावे व ते पुर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कुणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरीता जिल्हयातील सामाजिक संघटना, नागरी, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधीत तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nयशवंत स्टेडियम के सामने 25 मंजिल पार्किंग -सह कमर्शियल काम्प्लेक्स\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\nगटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोनला आपचे निवेदन\nभरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू\nविश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nJune 23, 2021, Comments Off on विश्व सिंधी सेवा संगम ने विश्व विख्यात सिंधी हास्य कलाकार को अवार्ड से सम्मानित किया\nविजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nJune 23, 2021, Comments Off on विजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या\nग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\nJune 23, 2021, Comments Off on ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/pakistani-actress-zoya-nasir-broke-her-engagement-after-her-would-be-husband-criticized-pakistan-nrsr-134458/", "date_download": "2021-06-24T00:58:30Z", "digest": "sha1:L6EJRX6GUEZJ2F2B6UGR3MIPHAJY4SUD", "length": 14733, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "pakistani actress zoya nasir broke her engagement after her would be husband criticized pakistan nrsr | प्रियकराने पाकिस्तानची थट्टा केल्याने ‘ही’ अभिनेत्री झाली नाराज, डायरेक्ट ठरलेलं लग्न मोडलं | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nतुझं माझं पटेनाप्रियकराने पाकिस्तानची थट्टा केल्याने ‘ही’ अभिनेत्री झाली नाराज, डायरेक्ट ठरलेलं लग्न मोडलं\nइस्रायल आणि पॅलेस्टाईन वादामध्ये पाकिस्तानची चेष्टा केल्याने क्रिस्टीयन बेत्झमानशी अभिनेत्री झोया नसीरने साखरपुडा(Zoya Nasir call off her engagement) मोडला आहे.\nपाकिस्तानी अभिनेत्री झोया नासिरने(Zoya Nasir) तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न तोडले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादामध्ये पाकिस्तानची चेष्टा केल्याने क्रिस्टीयन बेत्झमानशी तिने साखरपुडा(Zoya Nasir call off her engagement) मोडला आहे. तसेच त्याने पाकिस्तानला थर्ड वर्ल्ड कंट्री म्हटले आहे. या कारणामुळे झोयाने हा निर्णय घेतला आहे. देश आणि धर्मासाठी झोयाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. या कारणामुळे झोया चर्चेत आली आहे.\nक्रिस्टीयन हा जर्मन ब्लॉगर आहे. तो एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात पाकिस्तानविषयी वक्तव्य केलं आहे.\nक्रिस्टीयन म्हणाला, अशा परिस्थितीत प्रार्थना केल्यास काही फायदा होणार नाही. पॅलेस्टाइनचे समर्थन करत आवाज उचलणाऱ्या पाकिस्तानी लोकांनाही क्रिस्टीयनने प्रश्न विचारला आहे. जेव्हा आपण आपल्या स्वत: च्या देशाचा नाश करत असतो, आपला समाज आणि आपल्या लोकांना मदत करु शकत नाही तेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल वाईट वाटून घेणे थांबवा.\nयानंतर झोयाने रविवारी एक पोस्ट करत तिचा निर्णय सांगितला. “क्रिस्टीयन आणि मी आता लग्न करणार नाही अशी घोषणा मी करत आहे. त्याचा माझ्या संस्कृतीकडे, माझ्या देशाबद्दल, लोकांमध्ये आणि माझ्या धर्माप्रती अचानक झालेल्या असंवेदनशील बदलामुळे मला हा कठीण आणि अटल निर्णय घेण्यास प्रवृत्त केले,” असे झ���या म्हणाली.\nमहाराष्ट्रालाही बसणार यास चक्रीवादळाचा फटका, ‘या’ ८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज\nपुढे ती म्हणाली, “काही धार्मिक आणि सामाजिक सीमा आहेत ज्या ओलांडल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नम्रता, सहनशीलता आणि एकमेकांबद्दल आदर हाच गुण आहे ज्याचे आपण नेहमी पालन केले पाहिजे. या भावनिक संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या अल्लाहकडे प्रार्थना करते,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/decision-in-two-days-regarding-10th-and-12th-exams-nrms-132878/", "date_download": "2021-06-24T01:17:23Z", "digest": "sha1:7WB2RO4C2YMFUE4KZGEE3OIYPEZYZOE6", "length": 12554, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Decision in two days regarding 10th and 12th exams nrms | दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून ���४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\n10th and 12th examsदहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं अधिक संक्रमित होत असल्याचे दिसून येते आहे. तसेच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुध्दा भीती आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे.\nमुंबई:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील संभ्रम अजून कायम आहे. सीबीएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज बैठक पार पडली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यार्थीचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि त्यानुसारच परिक्षा संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली.\nपण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं अधिक संक्रमित होत असल्याचे दिसून येते आहे. तसेच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुध्दा भीती आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे.\nया सगळ्याचा विचार करून आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दोन दिवसात बैठक घेऊन परिक्षा संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल. असे शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केले.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/mia-khilafah-reveals-secrets-in-the-porn-industry-saying-that-girls-working-in-porn-movies-get-so-much-money/", "date_download": "2021-06-24T00:32:19Z", "digest": "sha1:5J7ZYUQFNB6OQN7B7QMPFTWUK47NOYBS", "length": 11983, "nlines": 84, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "मिया खिलाफाने उ’घड केले पॉ’र्न इं’डस्ट्री मधील र’हस्य, म्हणाली पॉ’र्न चित्रपटात काम करणाऱ्या मु’लींना मिळतात इतके पै’से…. – NEWS UPDATE", "raw_content": "\nमिया खिलाफाने उ’घड केले पॉ’र्न इं’डस्ट्री मधील र’हस्य, म्हणाली पॉ’र्न चित्रपटात काम करणाऱ्या मु’लींना मिळतात इतके पै’से….\nमिया खिलाफाने उ’घड केले पॉ’र्न इं’डस्ट्री मधील र’हस्य, म्हणाली पॉ’र्न चित्रपटात काम करणाऱ्या मु’लींना मिळतात इतके पै’से….\nपॉ’र्न इं’डस्ट्रीमध्ये सनी लि’ओनीनंतर जर कोणी सर्वाधिक चर्चे’त राहिलं असेल तर ती म्हणजे पॉ’र्न स्टा’र मि’या ख’लिफा. सो’शल मीडियापासून ते प्रत्येक व्यक्तींमधील कायम चर्चेचा विषय मिया खलिफा ठरत असते. मिया खलिफा बरेच प्रसिद्ध नाव आहे.\nसोशल मीडियापासून लोकांच्या फो’न गॅ’लरीपर्यंत तिचा स’र्वत्र प्र’वेश आहे. ती एक प्रसिद्ध पॉ’र्न स्टा’र होती, जीला लोक इं’टरनेटवर स’र्वाधिक शोधत असत. मात्र आता तिने पॉ’र्न इं’डस्ट्री सोडली आहे. आणि पॉ’र्न इं’डस्ट्री सोडून ती आता साधी नोकरी करत आहे.\nमात्र असे असलं तरी तिच्यावरील पॉ’र्न स्टा’र हा टॅग अजूनही गेलेला नाही. त्यामुळे सोशल मी’डियावर ची आजही चर्चेत असते. त्यातच पॉ’र्न इं’डस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पॉ’र्नस्टा’रला बक्कळ पैसा मिळतो असा काहींचा समज असतो.\nमिया खलिफाने ट्विटरवर तिच्या मुलाखतीचे टीझर शेअर केले आहे-\nलोकांना असे वाटते की मी पॉ’र्न चित्रपटामधून ला’खो कमवत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे, या मधून मी एकूण 12 ह’जार डॉ’लर्स कमावले आहेत. त्यानंतर मला या इं’डस्ट्रीकडून एक रु’प’या मिळाला नाही. हे काम सोडल्यानंतरही मला सामान्य नोकरी मिळविण्यात खूपच अडचण आली.\nआता, मिया खलिफाने डॉ’लरचा उल्लेख केला, जर ते रु’प’यांमध्ये आणले तर त्याचे साडेआठ ला’ख रु’प’ये होतात. मात्र, मियाच्या या व्हिडिओवर लोकांनी मिया खोटे बोलत असल्याचे म्हणले आहे. लोकांचा असा आ’रो’प देखील होता की मियाचे बरेच व्हिडिओ डाऊनलोड होत असतात, त्यामुळे तिने सांगितलेल्या कमाईचा काहीच अर्थ नाही. मिया खूप प्रसिद्ध आहे, असे तिच्याबरोबर होऊ शकत नाही.\nलोकांच्या ट्विटनंतर मियाने पुन्हा ट्विट केले. ज्यामध्ये ती आपल्या बो’लण्यावर ठा’म राहिली आहे. ती म्हणाली की जेव्हा मी या इं’ड’स्ट्री मध्ये आले तेव्हा मला कधीच को’टी रु’प’ये मिळण्याचे वचन दिले गेले नव्हते, किंवा मला तसे अपेक्षितही नव्हते. मी फक्त माझ्याबद्दल आणि इं’डस्ट्रीबद्दलच्या अ’फवा सुधारत आहे.\nमिया खलिफाने 2014 साली ए’ड’ल्ट चित्रपटात काम करणे सुरु केले. मिया इंटरनेटवर सर्च केलेली सर्वात प्रसिद्ध पॉ’र्न स्टा’र बनली होती. तसे, मियाने तिच्या करीयरच्या सुरुवातीस एक वेगळी ओळख बनविली होती, कारण तिची एंट्री कॉ’न्ट्रो’व्ह’र्टी’क’ल होती.\nजेव्हा तिने अ-श्ली’ल चि���्रपटात अभिनय करण्यास सुरवात केली तेव्हा ती बु’र’ख्या’मध्ये शू-ट करायची. ज्यामुळे मियावर धा-र्मि’क भा’व’ना दु’खा’वल्या’चा आ’रो’प करण्यात आला. अगदी बर्‍याच वेळा ईमेल व मेसेजच्या माध्यमातून मियाला जी’वे मा’र’ण्याची ध’म’की दिली गेली.\nपण, आता ती या सर्व गोष्टी सोडून नवीन आयुष्य जगत आहे. जरी तिला नोकरी शोधण्यात बरीच अडचण येत होती, परंतु सध्या ती एका चॅनेलमध्ये क्रीडा अंकरचे काम करत आहेत. परंतु, अजूनही मिया खलिफा हे नाव पॉ’र्न इं’डिस्ट्रित आघाडीचे नाव आहे.\nमियाला आ’यसी’स या द’ह’श’तवा’दी संघटनेकडून हि’जा’बच्या नावाखाली जी’वे मा’र’ण्या’ची ध’म’की आली होती. त्यावेळी तिच्यावर अमेरिकेसह इतर काही देशांनी ब’हि’ष्का’र घातला होता. त्यातून तीने कसा सा’मना केला यासं-दर्भात सर्व काही तिने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.\nतलावात योगा करणाऱ्या महिलेसोबत घडले असे काही की व्हिडिओ काढणाराही झाला चकित, पहा व्हिडिओ..\nशिवसेनेची स्कीम ; कल्याण-डोंबिवलीकरांना अवघ्या ५० रु प्रति लिटर ने मिळत आहे पेट्रोल जाणून घ्या काय आहे प्रकरण…\nनीता अंबानीकडून नाही तर ‘या’ मार्गाने झाला होता आकाश आणि ईशा अंबानीचा जन्म, इतक्या वर्षांनी नीता अंबानीने केला खुलासा..\nको’रोनामुळे मृ’त्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी ९ वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र वाचून अश्रू होतील अनावर…\n मातृत्वाची नवीन पराकाष्ठा, को’रोना काळात आई ग’मावलेल्या न’वजात शि’शुंना ‘हि’ अभिनेत्री करणार स्त’नपान..\n सार्वजनिक ठिकाणी पादल्यामुळे नागरिकाला भरावा लागला 9 ह’जाराचा दं’ड, घडले असे की….\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता क���ूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/27/lockdown-in-the-state-has-increased-but-in-some-places-the-rules-will-be-relaxed-rajesh-tope/", "date_download": "2021-06-24T00:38:38Z", "digest": "sha1:AB6RW2NGJXWTWNU3C24R7EJQBSX7AWY5", "length": 8007, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यातील लॉकडाऊन वाढला, पण काही ठिकाणी नियम शिथिल करणार : राजेश टोपे - Majha Paper", "raw_content": "\nराज्यातील लॉकडाऊन वाढला, पण काही ठिकाणी नियम शिथिल करणार : राजेश टोपे\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्यमंत्री, कोरोना प्रादुर्भाव, महाराष्ट्र सरकार, राजेश टोपे, लॉकडाऊन / May 27, 2021 May 27, 2021\nमुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जरी राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. लॉकडाऊन सरसकट उठवला जाणार नाही. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील, अशी माहितीही टोपे यांनी दिली.\nकोरोना व्हायरस नव्या प्रकारचा आहे, तो मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे हटवता येणार आहे. पण लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता देता येईल याबाबतचे बारकावे तपासले जातील, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.\nमॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन या कंपन्यांकडून ग्लोबल टेंडरमध्ये प्रतिसाद आला आहे. काही कंपन्यांनी किंमत दिली आहे. तर काही कंपन्यांनी किमतीबाबत माहिती दिली नाही. दरम्यान, केंद्राकडून सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. इतर लसींनाही परवानगी देण्याबाबतचा विषय केंद्राचा असल्यामुळे लसींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.\nदरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, लॉकडाऊनमधून सूट देताना ती 3-4 टप्प्यांत दिली जाईल. रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालु���्यात रुग्ण नाही, तिथे थोडी सवलत द्यावी, असा विचार आहे. तसेच बाकीच्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथिलता द्यावी, असा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/04/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-24T00:36:18Z", "digest": "sha1:HMNDITFNERC2OSAZW3IS7H35GTMYRAR5", "length": 7172, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "करोना सायकल व्यवसायासाठी ठरले वरदान, अनेक ठिकाणी प्रतीक्षा यादी - Majha Paper", "raw_content": "\nकरोना सायकल व्यवसायासाठी ठरले वरदान, अनेक ठिकाणी प्रतीक्षा यादी\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे / करोना, प्रतीक्षा यादी, मागणी, सायकल / June 4, 2021 June 4, 2021\nवर्षभरापेक्षा अधिक काळ देशात आणि जगात धुमाकूळ घालत असलेल्या करोनाने अनेक व्यापारी आणि व्यावसायिक गोत्यात आले असताना सायकल उद्योगासाठी करोना वरदान ठरला असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी लॉकडाऊन लागल्यापासूनच सायकलची मागणी वाढू लागली होती ही मागणी यावर्षात अधिक वाढली आहे. अनेक ठिकाणी सायकल साठी दोन ते तीन महिने वेटिंग करावे लागत असल्याचेही दिसून येत आहे.\nसायकलीना प्रचंड मागणी येऊ लागल्याने सायकल दुकानदार हैराण झाले असून मेट्रो शहरात सुद्धा सायकलना प्रचंड मागणी येऊ लागली आहे. फिटनेस आणि लहान मुलांच्या सायकलीना खुपच मागणी आहे. या वर्षी १.४५ कोटी सायकल्स विकल्या जातील असा अंदाज आहे. गतवर्षी याच काळात १.२ कोटी सायकल विकल्या गेल्या होत्या.\nशहरी भागात आणि मोठ्या शहरात जिम, स्वीमिंग पूल, योग वर्ग करोना मुळे बंद आहेत. त्यामुळे फिटनेस साठी नागरिक सायकलचा वापर अधिक करताना दिसून येत आहे. प्रीमियम आणि लहान मुलांच्���ा सायकल खास लोकप्रिय आहेतच पण फिटनेस सायकलची मागणी सुद्धा वाढली आहे. गतवर्षीच्या ४० टक्क्यावरून यंदा विक्री ५० टक्क्यांवर गेली आहे. तुलनेने सामान्य सायकलीना कमी मागणी आहे.\nभारतात ४ हजार ते ४० हजार अश्या रेंज मधील सायकल जास्त खपतात. मेट्रो सेवा बंद, करोना मुळे सार्वजनिक वाहन वापरण्यास कमी पसंती यामुळेही सर्वसामान्य जनतेत सायकल लोकप्रिय ठरत आहे. सायकल चालविण्याचे फायदे अनेक आहेत. भारतात सायकल व्यवसाय ७ हजार कोटींचा असून जगातील हा दुसरा मोठा बाजार आहे. यंदाच्या वर्षी सायकलीच्या मागणीत २५ टक्के वाढ झाल्याने अनेक ठिकाणी लोकांना हवी ती सायकल मिळविण्यासाठी दोन ते तीन महिने थांबावे लागत असल्याचे समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/8836/", "date_download": "2021-06-24T01:07:50Z", "digest": "sha1:VWLI54YCDXWUSBEBQGUGYJE3NPSWEP5M", "length": 12381, "nlines": 80, "source_domain": "aajdinank.com", "title": "सिरमची कोरोना लस सुरक्षित, आगीमुळे लस उत्पादनाला फटका नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - आज दिनांक", "raw_content": "\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nसिरमची कोरोना लस सुरक्षित, आगीमुळे लस उत्पादनाला फटका नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या ठिकाणाची पाहणी\nआग प्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर कारण होणार स्पष्ट\nपुणे,दि. 22: सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.\nसिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवाद साधला.\nविधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे,\nसिरमचे अदर पूनावाला, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचे संकट अद्याप संपलेले नाही. गेल्या आठवड्यात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला. लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली. दुर्दैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्युमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र, साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. काल आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. मात्र, सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित मदत करेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.\nसिरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\n← राज्यात ��ीड,हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राचे राष्ट्रपतींनी केले अनावरण →\nपरभणी जिल्ह्यातील 62 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद जिल्ह्यात 711 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nशारीरिक साक्षरतेसाठी मुलांनी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे – क्रीडामंत्री सुनिल केदार\nपैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील\nपैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nलोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील\nसारथीच्या विभागीय कार्यालयाच्या जागेची संचालकांनी केली पाहणी\nमहाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/307/Asa-Balgandharva-Aata-Na-Hone.php", "date_download": "2021-06-23T23:47:30Z", "digest": "sha1:IQOBVB7QYY3I4U7WLB33LY3X25RAOGU6", "length": 9698, "nlines": 144, "source_domain": "www.gadima.com", "title": "Asa Balgandharva Aata Na Hone -: असा बालगंधर्व आता न होणे : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Anand Bhate,Chorus|Kaushal Inamdar) | Marathi Song", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्��पटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nअसा बालगंधर्व आता न होणे\nचित्रपट: बालगंधर्व Film: Balgandharva\n(हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)\n(हा प्लेअर मोबाईल वर चालत नाही )\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nजसा जन्मतो तेज घेऊन तारा\nजसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई घेऊन कंठात गाणे\nअसा बालगंधर्व आता न होणे\nरतीसारखे जया रुपलावण्य लाभे\nकुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे\nअसा बालगंधर्व आता न होणे\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nअसा नेसून शालू हिरवा\nबहर उडाला आज पडली\nबाई मी विकत घेतला श्याम\nचल सोडून हा देश पक्षिणी\nदेवा दया तुझी की\nगोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला\nधुंद मधुमती रात रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2018/2/3/Article-on-Maharashtra-Budget-by-Nimesh-Vahalkar.html", "date_download": "2021-06-23T23:21:35Z", "digest": "sha1:YSIV4U7VGHL5ZI72EGITXYSTQMSMZDPX", "length": 14966, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " राज्यातही ‘खेड्याकडे चला?’ - महा एमटीबी महा एमटीबी - राज्यातही ‘खेड्याकडे चला?’", "raw_content": "\nमोदी सरकारने गेली दोन वर्षं निश्चलनीकरण, जीएसटी आदी आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून कठोरपणे आपलं आर्थिक धोरण राबवलं. मात्र, आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून (आजवर चालत आलेल्या पद्धतीनुसार) आता मोदी सरकार हात सैल सोडेल आणि तिजोरी खुली करून मुक्तपणे उधळण करेल, हा अंदाज चुकल्याने सरकारच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका वगैरे नाना तर्‍हेचे पतंग आता उडवले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून राज्याचं लक्ष आता फडणवीस सरकारच्या तिजोरीतून काय बाहेर पडतं याकडे लागलं आहे. मात्र, के���द्रीय अर्थसंकल्पाने स्पष्ट केलेली दिशा राज्य सरकार फारशी बदलेल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.\nलोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला जेमतेम १ वर्ष उरलेलं असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. २०१९च्या आधीच्या वर्षाचा अर्थसंकल्प असल्याने हा अर्थसंकल्प निर्णायक ठरणार अशीच अटकळ सर्वांनी बांधली होती. भाजपचा पारंपरिक मतदार मानला गेलेल्या शहरी, नोकरदार व मध्यमवर्गीय तसेच उद्योजक, भांडवलदार आदींसाठी मोठी खैरात केली जाईल, तसेच आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरावरील जनतेसाठीही मोठमोठ्या योजनांची उधळण केली जाईल, असाच अंदाज होता. मात्र, जेटलींनी अशी कोणतीही खिरापत न वाटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याशिवाय ग्रामीण भारतातील विविध योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण-आरोग्य आदी मूलभूत गरजा, कृषिक्षेत्र, गृहनिर्माण आदींमध्ये भरीव तरतूद यांद्वारे ’खेड्यांकडे चला’चा नारा देत भाजप सरकारची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. मोदी सरकारने गेली दोन वर्षं निश्चलनीकरण, जीएसटी आदी आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून कठोरपणे आपलं आर्थिक धोरण राबवलं. मात्र, आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन (आजवर चालत आलेल्या पद्धतीनुसार) आता मोदी सरकार हात सैल सोडेल आणि तिजोरी खुली करून मुक्तपणे उधळण करेल, हा अंदाज चुकल्याने सरकारच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका वगैरे ना ना तर्‍हेचे पतंग आता उडवले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून राज्याचं लक्ष आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या तिजोरीतून काय बाहेर पडतं याकडे लागलं आहे. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पाने स्पष्ट केलेली दिशा राज्य सरकार फारशी बदलेल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.\nमहाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २६ फेब्रुवारीपासून सुरु होईल, तर राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात मांडला जाईल, असा अंदाज आहे. प्रतिवर्षीच्या तुलनेत यावेळेस हे अधिवेशन साधारण दहा एक दिवस लवकर बोलावण्यात आलं आहे. वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा कदाचित तिकडे ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड आदी राज्यांतील विधानसभा नि���डणुकांचे निकाल जाहीर झालेले असतील. तसेच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरूही झालेली असेल. या सगळ्याचा राज्याच्या अर्थसंकल्पाशी थेट संबंध नसला तरी राज्यातील जनमानसाशी नक्कीच आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे ग्रामीण भागाच्या विकासावर दिला गेलेला भर आणि अनावश्यक, लोकानुनयी खैरातींना घातलेला लगामफडणवीस सरकारही कायमठेवेल असंच चित्र आहे. गतवर्षी विधिमंडळात सादर झालेला २०१७-१८चा राज्याचा अर्थसंकल्प ग्रामीण भाग व कृषिक्षेत्राला केंद्रस्थानी ठेऊनच मांडला गेला. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनामुळे नवं राजकीय वादळ घोंघावलं. शेतकर्‍यांच्या आडून सरकारला घेरण्याचा हरतर्‍हेचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून झाला. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी योजना राबवत या आंदोलनातील हवाच काढून घेतली. मध्यंतरीच्या काळात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व इतर प्रकल्पांच्या निमित्ताने त्या त्या ठिकाणचे स्थानिक विशेषतः शेतकर्‍यांमध्ये सरकारविरोधी वातावरण तापण्याचा प्रयत्न झाला. मात्र, समृद्धी महामार्गाला ठाणे, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतील विरोध आता मावळताना दिसत आहे. दुसरीकडे धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेतकर्‍यांमध्ये असंतोष जागृत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प पुन्हा एकदा कृषिक्षेत्रावर जोर देणारा असणार यात शंका नाही.\nकृषिक्षेत्राशिवाय नुकत्याच घडलेल्या भीमा-कोरेगाव घटनेनंतर राज्यातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती-जमातींसाठी काही भरीव तरतूद केली जाऊ शकते. याप्रमाणेच मराठा, धनगर समाजासाठीही काही नव्या योजनांची घोषणा होऊ शकते. हे सगळं करत असताना आणि कृषिक्षेत्रासाठी तरतुदी करत असतानाच दुसरीकडे रस्ते, वीज, पाणी आदी पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही भरीव तरतूद करण्याची दुहेरी कसरत सरकारला करावी लागणार आहे. लोकानुनय न करता लोकाहितावर भर देण्याचं भाजप सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासावर भर हा क्रमप्राप्त आहे. कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडलेला असताना विकासकामांसाठी आवश्यक निधी उभा करण्याचं मोठं आव्हान सध्या सरकार��ुढे आहे. त्यामुळे निरनिराळे मार्गही तपासून पाहिले जात आहेत. निधीची ही चणचण भासत असतानाच दुसरीकडे समृद्धी मार्ग, मुंबई-पुणे-नागपुरातील मेट्रोे मार्ग, मुंबईतील कोस्टल रोड, सीलिंक -२, ट्रान्सहार्बर लिंक, विविध शहरांतील रिंगरोड, मराठवाडा-विदर्भातील मोठी धरणं, सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारसारखी महत्त्वाकांक्षी आणि बहुतांशी यशस्वी योजना, शिक्षण क्षेत्रातील डिजिटलीकरण, नव्या संस्थांची उभारणी, याशिवाय अनेक कल्याणकारी, सामाजिक योजना या आणि अशा अनेक बाबींसाठी भरघोस निधी उभा करण्याचं आव्हान अशी तारेवरची कसरत सध्या सरकार करत आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतुदी प्रत्यक्षात राबविण्यात सरकारला किती यश मिळालं आणि शेतकरी कर्जमाफीनंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कितपत स्थिर राहिला, हे अर्थसंकल्पापूर्वी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट होईलच. मात्र, घोषित केलेले काम सुरू केलेले प्रकल्प, योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आणि २०१८-१९चा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे २०१४ मध्ये राज्यात भाजपला घवघवीत यश मिळवून देणार्‍या शहरी वर्गासाठीही सरकारला आश्वस्त करावं लागणार आहे. आता सुधीरभाऊ हे आव्हान कसं पेलतात यावर आगामी काळातील बर्‍याच गोष्टी अवलंबून असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrian.in/gudi-padwa-wishes-marathi/", "date_download": "2021-06-23T23:50:20Z", "digest": "sha1:D6VWQZDYSOXPZN6OQ25LV2CTJAVWN2DN", "length": 16399, "nlines": 275, "source_domain": "maharashtrian.in", "title": "Happy Gudi Padwa Wishes Marathi 2021 | 101 गुढीपाडवा शुभेच्छा", "raw_content": "\nSad / ब्रेकअप स्टेट्स,\nआईला (AAi) वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतुम्ही जर gudi padwa wishes marathi च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच गुडीपाडवा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील.\nआशेची पालवी, सुखाचा मोहर,\nसमृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,\nवसंताची पहाट घेऊन आली,\nसमाधानाची आणि उत्तुंग यशाची,,\nसमाधानाची आणि उत्तुंग यशाची,,\nनक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,\nउभारुनी मराठी मनाची गुढी,\nसाजरा करूया हा गुढीपाडवा…\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nसोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,\nसोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..\nसोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..\nशिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..\nकधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..\nतुमच��या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..\nआई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…\nसर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..\nनेसून साडी माळून गजरा\nही तर पारंपारिक रूढी,\nप्रफुल्लीत होवो तुमचे जीवन\nतिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,\nपण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.\nगुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance\nउभारून आनंदाची गुढी दारी,\nजीवनात येवो रंगत न्यारी,\nपूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nसुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष \nस्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nगुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या\nहे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,.\nहीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…\nनवे नवे वर्ष आले,\nकरू सुरुवात नव वर्षाची…\nसुरु होत आहे नवीन वर्ष,\nमनात असू द्या नेहमी हर्ष..\nयेणारा नवीन दिवस करेल,\nहिंदू नव वर्षाच्या आणि\nकोकिळा गाई मंजुळ गाणी..\nनव वर्ष आज शुभ दिनी,\nसुख समृद्धी नांदो जीवनी..\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nनव्या स्वप्नांची नवी लाट,\nनवा आरंभ, नवा विश्वास,\nनव्या वर्षाची हीच तर\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nशांत निवांत शिशिर सरला,\nसळसळता हिरवा वसंत आला,\nचैत्र “पाडवा” दारी आला…\nनव वर्ष जाओ छान..\nबेत मनीचे तसेच राहती,\nनव्या वर्षी नव्या भेटी,\nदुःख सारे विसरुन जाऊ,\nसुख देवाच्या चरनी वाहू..\nस्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,\nनव्या नजरेने नव्याने पाहू…\nनविन दिशा, खुप आशा,\nनविन सकाळ, सुंदर विचार,\nनविन आनंद, मन बेधुंद,\nआज सुरु होते, शुभ नविन वर्ष…\n75 Happy birthday Ajoba in Marathi | आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://news.marathimaaj.in/lagna-aadhich-garbhvati-rahili-hoti-hi-abhinetri/", "date_download": "2021-06-23T23:51:10Z", "digest": "sha1:QW7HYMFIAOOTX4LPD35QELXTIU4KW64S", "length": 11192, "nlines": 80, "source_domain": "news.marathimaaj.in", "title": "लग्नाआधीच वयाच्या ‘१८’ व्या वर्षी ‘प्रेग्नन्ट’ राहिली होती ‘हि’ अभिनेत्री.. त्यानंतर झाले असे काही कि…. – NEWS UPDATE", "raw_content": "\nलग्नाआधीच वयाच्या ‘१८’ व्या वर्षी ‘प्रेग्नन्ट’ राहिली होती ‘हि’ अभिनेत्री.. त्यानंतर झाले असे काही कि….\nलग्नाआधीच वयाच्या ‘१८’ व्या वर्षी ‘प्रेग्नन्ट’ राहिली होती ‘हि’ अभिनेत्री.. त्यानंतर झाले असे काही कि….\nबॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार जपावे लागते, अ���े चित्र आजवर आपण पाहिले असेल. हे चित्र फार पूर्वीच्या काळापासून असेच सुरू आहे. एखाद्या अभिनेत्रीचे लग्न झाले आहे, असे समजले की तिचा चित्रपटाचा कल बदलून जातो. तसेच चित्रपट कमी प्रमाणात मिळतात.\nपूर्वीच्या काळात लग्न झालेली अभिनेत्री असेल तर त्या चित्रपटाला अतिशय कमी प्रमाणात गर्दी होत असे. मात्र, कालांतराने हा ट्रेंड बदलला आहे. तसेच जर एखाद्या अभिनेत्रीला मुलगा झालेला असल्याचे प्रेक्षकांना समजले तर चित्रपटाकडे फिरकत नव्हते. मात्र, कालानुरूप हा कल प्रेक्षकांनीही स्वीकारलेला आहे.\nबॉलिवूडमध्ये असे काही रंजक किस्से आहेत की, ज्यांनी आपले लग्न तर केले. मात्र, प्रेक्षकांपासून ते लपून ठेवले. याचे कारणही चित्रपटाच्या व्यवसायासंबंधी होते. मात्र, याला अपवाद ठरला तो रितिक रोशन. रितिक रोशन याचा 2000 साली कहोना प्यार है हा चित्रपट आला होता. या चित्रपटानंतर त्याने लगेचच त्याची बालमैत्रीण सुजेन खानसोबत लग्न केले होते.\nकहोना प्यार है चित्रपट बॉलीवूड मध्ये प्रचंड चालला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना वाटत होते की, रितिक आता खूप हिट चित्रपट दिल्यानंतर लग्न करेल, असे वाटत होते. मात्र, त्याने असे काहीही न करता लग्न केले. तरी देखील त्याचा चित्रपटातील दबदबा कायम राहिला. आजही बॉलिवुडमध्ये मोठा तो स्टार आहे.\nरितिक रोशन ची प्रेरणा घेऊनच अनेक अभिनेता-अभिनेत्री यांनी लग्न करायला सुरुवात केली. त्यांनादेखील प्रेक्षकांनी मोठ्या मनाने स्वीकारल्याचे आपण पाहिले असेल. त्यामुळे हा ट्रेंड बदलत चालला आहे. आम्ही आपल्याला आजच्या लेखामध्ये अशा अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत की, जिने वयाच्या अठराव्या वर्षी लग्न केले होते आणि प्रेग्नेंट पण राहिली होती.\nमौसमी चॅटर्जी यांनी सोळाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांचे नाव हे इंदिरा असे होते. मात्र एका चित्रपटाचे निर्माते तरुण मुजुमदार यांनी त्यांचे नाव बदलून मौसमी चटर्जी असे केले. 1972 मध्ये त्यांनी अनुराग या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये बर्‍यापैकी चालला होता.\nएका मुलाखतीमध्ये मौसमी चॅटर्जी यांनी सांगितले होते की, 1974 मी रोटी कपडा मकान या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.चित्रपटामध्ये मौसमी चटर्जी यांनी बलात्कार पिडीतेची भूमिका साकारली होती. चित्रीकरण सुरू असता��ा त्या खाली कोसळल्या होत्या. या वेळी त्यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nत्यानंतर त्यांच्या पोटातील गर्भ हा वाचला होता, असे मौसमी चटर्जी यांनी सांगितले होते. वयाच्या अठराव्या वर्षी मौसमी चॅटर्जी यांनी लग्न केले होते. त्यानंतर त्या गरोदर राहिल्या होत्या. 26 एप्रिल 1948 रोजी त्यांचा जन्म झाला आहे. सध्या त्या 72 वर्षाच्या आहेत. काही दिवसापूर्वी त्या मालिकेत देखील दिसल्या होत्या.\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nसलमान खानशी पंगा घेणं ‘या’ प्रसिद्ध गायिकेला पडलं महागात, कंगाल तर झालीच पण २ वेळेचे जेवण मिळणेही झाले मुश्किल…\nआलियामुळं करण जोहर झाला पिता ‘हा’ गजब खुलासा करत म्हणाला; आलिया आणि मी मिळून…\nसंध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…\nटीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास, ‘या’ अभिनेत्रीने दिली सर्व क’प’डे उ’तरवण्याची ऑफर, म्हणाली जर राहुलने माझ्यासाठी…\n‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-pune/itians-social-distancing-issue-guardian-minister-282917", "date_download": "2021-06-24T01:26:54Z", "digest": "sha1:H5SIPEHKYTSZ47KCISGGQW2FZWA3GW23", "length": 18598, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत", "raw_content": "\nआयटी कंपन्यांना 50 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारेपणे पालन करत ���जपासून (ता.20) कामावर रुजू होण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. मात्र, आयटीतील बड्या कंपन्यांमध्ये निम्म्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक असल्याने गर्दी होण्याची दाट शक्‍यता आहे. धोक्याची घंटा लक्षात घेता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र फोरम फाईट असोसिएशनचे प्रमुख पवनजीत माने यांनी निवेदनाद्वारे वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्याची कैफियत मांडली आहे.\nVideo : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत\nपिंपरी - आयटी कंपन्यांना 50 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारेपणे पालन करत आजपासून (ता.20) कामावर रुजू होण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. मात्र, आयटीतील बड्या कंपन्यांमध्ये निम्म्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक असल्याने गर्दी होण्याची दाट शक्‍यता आहे. धोक्याची घंटा लक्षात घेता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र फोरम फाईट असोसिएशनचे प्रमुख पवनजीत माने यांनी निवेदनाद्वारे वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्याची कैफियत मांडली आहे.\nबातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nहिंजवडीमध्ये तीन लाखांच्यावर कर्मखारी कार्यरत आहेत. आयटी कर्मचाऱ्यांना स्वतंत्र जाण्या-येण्याची व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र, काही कॅब चालकांना परवानगी दिल्यास ते ही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच विविध महत्वाच्या प्रोजेक्‍टवर काम करणाऱ्यांना देखील ई-मेल पाठविले आहेत. काही कंपन्यांनी मेसेजद्वारे कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याचे कळविले आहे.\nअद्यापही पिंपरी-चिंचवड शहर संसर्गाच्या रेडझोनमध्ये समाविष्ट असल्याने परिस्थिती आटोक्‍यात आलेली नाही. बरेच आयटीयन्स कामावरून परतल्यानंतर कुटुंबियांच्या संपर्कात येणारच आहेत. शिवाय सोसायटीधारकही आयटी कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची तंबी देत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी धोका पत्कारून कामावर जाणे कठीण वाटत असल्याचे आयटीयन्सचे म्हणणे आहे.\nवर्क फ्रॉम होम चोख; तरीही सक्ती कशासाठी...\nवर्क फ्रॉम होममध्ये देखील आयटीयन्स आपली भूमिका चोख बजावत आहेत. सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करत त्यांनी यशस्वीरित्या ऑनलाइन कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ���रीही आयटीयन्सना कामाची सक्ती नेमकी कशासाठी करण्यात येत आहे हा प्रश्‍न आयटीयन्सना सतावत आहे.\nपुणे पोलिसांची सेंच्युरी; गजा मारणे मिरवणुकीप्रकरणी आतापर्यंत १०० जणांना अटक\nपुणे : फेब्रुवारीमध्ये तळोजा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गुंड गजा मारणेच्या समर्थकांनी रॅली काढली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिकजणांना अटक केली आहे. जवळपास ३० हून अधिक आलिशान गाड्या या रॅलीचा भाग होत्या. त्या गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी\nक्रीम पोस्टिंगसाठी अधिकाऱ्यांची सतत धडपड; अजित पवारांनी टोचले पोलिसांचे कान\nपिंपरी : \"पोलिस दलात काही अधिकारी सतत क्रीम पोस्टिंगसाठी धडपडत असतात. कुणाचेही सरकार आले तरी ते मंत्रालयात संबंधित मंत्र्याच्या जवळ दिसतात. मुख्यमंत्री बदलतील, पण ते अधिकारी मुख्यमंत्र्यांजवळ जायचे सोडत नाही,'' असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे कान टोचले.\nपिंपरी ते निगडी उन्नत मेट्रो प्रकल्प\nपिंपरी - ‘पिंपरी ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए’ या उन्नत मेट्रो मार्गिकेस बुधवारी (ता. १७) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी ९४६ कोटी ७\nपिंपरी-मोरवाडी कोर्टाचे तत्काळ स्थलांतर करा; उपमुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश\nपिंपरी : कोविड संसर्ग परिस्थितीत पिंपरी-मोरवाडी कोर्टातील अपुऱ्या जागेत सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा पाळणे कठीण झाले आहे. त्याकरिता नेहरूनगर येथील स्टेडियमच्या इमारतीत कोर्ट कामकाज लवकरात लवकरात स्थलांतर करण्यात यावे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने इमारतीतील फर्निचरचे काम तत्काळ पूर्ण कर\n३१ मे नंतर काय अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटून करणार 'ही' मागणी\nमुंबई- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात आहेत. त्यातच लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या चार दिवसात संपणार आहे. त्यामुळे या टप्प्यानंतर सरकार काय निर्णय घेणार किंवा राज्यात सरकारकडून काय उपाययोजन करण्यात येतील, याचा आढावा सध्या घेण्यात येत आहे. चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यात 5.0\nपुणे : कोरोनाला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी कसली कंबर; आणखी चार आयएएस अधिकारी केले तैनात\nपुणे : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील आणखी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त ड\nप्रशासन-लोकप्रतिनिधींच्या सहभागातून दिघी, मोशीत पहिले आदर्शवत कोविड सेंटर\nभोसरी : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून प्रभागनिहाय कोविड केअर सेंटर उभारण्याचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आज पिंपरी-चिंचवडमध्ये यशस्वी झाला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या दिघी आणि मोशी येथील दोन कोविड केअर सेंटरचे स्वातंत्र्यदिनी (ता. 15) लोकार्पण करण्यात आल\nमहेशदादांच्या व्हिजनला अजिदादांकडून बूस्टर...पिंपरी- चिंचवडकरांच्या सफारी पार्कला गती\nमोशी : पिंपरी- चिंचवडमधील मोशी परिसरात सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने आता हिरवा कंदिल दाखवला आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विकास होणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘भोसरी व्हिजन- 2020 ’हे अभियान हाती घेतले होते. त्या अभिय\nमुळशी प्रकल्पाचा वाढीव पाणीपुरवठ्याचा अहवाल सादर करा, अजित पवारांनी दिल्या सूचना\nपुणे : मुळशी प्रकल्पातून सिंचन आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्याबाबत, तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.\nVIDEO : मावळातील नुकसानीची अजित पवार यांच्याकडून पाहणी; भरपाईबाबत म्हणाले...\nकामशेत/टाकवे बुद्रुक : केंद्र सरकारने पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यात झालेल्या वादळाच्या वेळी त्या राज्यांना मदत केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली असून केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/illegal-goa-made-alcohol-rupees-9-lakh-found-in-chandgad-kolhapur", "date_download": "2021-06-23T23:45:35Z", "digest": "sha1:LYVX5PFY3DNOJCBOXW3M7UEP7QM6UUZU", "length": 15321, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापुरी तरुण पोलिसांच्या ताब्यात", "raw_content": "\nगोवा बनावट दारूसह कोल्हापुरी तरुण पोलिसांच्या जाळ्यात\nचंदगड (कोल्हापूर) : महाराष्ट्र राज्याचा कर चुकवून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर येथील तरुणाला येथील पोलिसांनी पाठलाग करून गडहिंग्लज हद्दीत पकडले. त्याच्याकडून वाहनासह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रतीक अशोक माळी (रा. महात्मा फुले अपार्टमेंट, पाचवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर ) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.\nसंशयित माळी नागणवाडी येथे मोटारीतून ( एम एच ०४ एम एफ २००९ ) मद्याची वाहतूक करत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांना चुकवून गडहिंग्लजच्या दिशेने जावू लागला. अडकूर येथे पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही तो सुसाट वेगाने पुढे गेला. पोलिसांनी पाठलाग करत गडहिंग्लज येथे एचपी पेट्रोल पंपाजवळ त्याला अडवले. त्याच्याकडे महिंद्रा कंपनीची मोटार तसेच मेगडॉनल, काजू फेनी, डीएसपी ब्लॅक, रॉयल स्टॅग, ओल्ड थ्री एक्स रम, इंपिरियल ब्लू, रॉयल चॅलेंज, ब्लेंडर स्प्राईट, थ्री एक्स रेड रम आदी कंपनीचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल वैभव गवळी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक भैरव तळेकर तपास करीत आहेत.\nकोकण : यंदाही पर्यटन हंगाम अडचणीत\nदेवगड (सिंधुदुर्ग) : गतवर्षीप्रमाणचे यंदाच्या पर्यटन हंगामावरही कोरोनाचे सावट राहण्याची शक्‍यता आहे. कोरोनाने अधिक डोके वर काढल्यास पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू झाले आहेत. यामुळे यंदाही पर्यटन हंगाम अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्याचा एकूणच उलाढालीवर तीव्र परिणाम होण्याची शक्‍यता आहे.\nपोलिसाच्या घराला आग लावणारे CCTVतील ते दोघे कोण कुटुंबीयांनाही मारण्याचा केला प्रयत्न\nनागपूर ः पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांना घरात कोंडून घरावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारण्याच्‍या प्रयत्न केल्याच्या घटनेत अद्याप पोलिसांना कोणताही धागा गवसला नाही. त्यामुळे ही घटना घडण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या प्रकरणी दोन व्यक्तीवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल क\nकोरोनाचा विळखा; दोन उपअ���ीक्षक, नऊ अधिकाऱ्यांसह ८९ पोलिस झाले बाधित\nलातूर : गेली वर्षभर लातूरकर सुरक्षित राहावे म्हणून रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पोलिसांना आता कोरोनाचा विळखा बसत आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणाचा फटका पोलिसांनाही बसू लागला आहे. यातून जिल्ह्यातील दोन पोलिस उपअधीक्षक, नऊ पोलिस अधिकारी, ८९ पोलिस तर वीस होमगार्ड कोरोना बाधित झाले आहे\n विनाकारण बाहेर पडल्यास थेट गुन्हा होणार दाखल; लॉकडाउनमध्ये पोलिस सज्ज\nनागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे बुधवारी रात्रीपासून शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्रीच्या संचारबंदीला प्रारंभ झाला आहे. नागपूर पोलिसांनीही शहरातील सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.पोलिस कर्मचारी १७ वाहने शहरभर फिरवून जनजागृती करणार आहेत. अनाऊन्समेंट करून नागरिकांना सहकार्\nलग्न बस्त्यासाठी तोबा गर्दी; पोलिसांच्या हस्तक्षेपाने धावपळ\nगिरणारे (जि. नाशिक) : गुडीपाडव्याच्या दिवशी आदिवासी भागातून बस्त्यांच्या खरेदीसाठी गिरणारे गावात तोबा गर्दी झाली. भरगच्च गर्दीत अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. लहान मुले, वयस्कर माणसे, महिलांची मोठी गर्दी सूचना देऊनही आटोक्यात येत नसल्याने अखेर पोलिसांनी ही गर्दी हटवण्यासाठी हस्तक्षेप केल्\nकोल्हापुरात गस्तीसाठी 51 वाहनांचा ताफा दाखल\nकोल्हापूर : गस्तीसाठी चारचाकी व मोटारसायकल अशा 51 वाहनांचा ताफा जिल्हा पोलिस दलात दाखल झाला. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ही वाहने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पोलिस ग्राऊंडवर हा आज\nकिरकोळ वादातून नातवानेच घातला आजीच्या डोक्‍यात पाटा; इचलकरंजीत घटना\nइचलकरंजी (कोल्हापूर) : किरकोळ वादातून नातवाने आजीच्या डोक्‍यात दगडी पाटा घालून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सखुबाई तुकाराम सादळे (रा. चावरे गल्ली, इचलकरंजी) असे वृद्धेचे नाव असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी पहा\nदापोडे येथील हल्ल्यातील ज्येष्ठाचा मुत्यू\nवेल्हे (पुणे) : ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन दापोडे ( ता. वेल्हे ) येथील वैद्यवाडी येथे लोंखडी फावड्याने केलेल्या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अशोक दगडू वैद्य (वय ६०, रा. वैद्यवाडी , दापोडे) यांचा रविवारी (ता. १८) पुण्यात खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मुत्यू झाला. या\nवडजला जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; फलटणातील सातजण ताब्यात\nफलटण शहर (सातारा) : वडजल (ता. फलटण) येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) एक लाख 67 हजार 110 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.\nगृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी \nसोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/john-deere-tractor/", "date_download": "2021-06-23T23:59:10Z", "digest": "sha1:C37LP2N6VP67F66BEV443KQO3HPI66IG", "length": 50773, "nlines": 521, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "जॉन डियर ट्रॅक्टर किंमत भारतात | जॉन डियर ट्रॅक्टर मॉडेल, वैशिष्ट्य | न्यू जॉन डियर ट्रॅक्टर्स 2021", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nजॉन डियर ट्रॅक्टर किंमत रु. पासून सुरू होते. 4.70 लाख. सर्वात महाग जॉन डियर ट्रॅक्टर जॉन डियर 6120 बी किंमत आहे Rs. 29.20 लाख. जॉन डियर भारतात 35+ ट्रॅक्टर मॉडेल्सची विस्तृत श्रृंखला देते आणि एचपी श्रेणी 28 एचपीपासून 120 एचपीपर्यंत सुरू होते. जॉन डियर ट्रॅक्टर मॉडेल सर्वात लोकप्रिय आहेत जॉन डियर 5105, जॉन डियर 5050 डी, जॉन डियर 5310, इत्यादी. जॉन डियर मिनी ट्रॅक्टर मॉडेल जॉन डियर 3028 एन, जॉन डियर 3036 इं, इत्यादी आहेत.\nजॉन डियर ट्रॅक्टर किंमत यादी 2021 भारतात\n:भारतातील जॉन डियर ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर एचपी ट्रॅक्टर किंमत\nडेटा अखेरचे अद्यतनित : Jun 24, 2021\nलोकप्रिय जॉन डियर ट्रॅक्टर\nजॉन डियर 3028 EN\nजॉन डियर 5050 D\nजॉन डियर 6120 B\nजॉन डियर 5045 D\nजॉन डियर ट्रॅक्टर मालिका\nजॉन डियर 5310 4WD\nजॉन डियर 5036 D\nजॉन डियर 3036 EN\nजॉन डियर 5042 Dपॉवरप्रो\nजॉन डियर 5042 D\nजॉन डियर 5405 गियरप्रो\nजॉन डियर 5210 गियरप्रो\nजॉन डियर 5045 D पॉवरप्रो\nजॉन डियर 6110 B\nजॉन डियर 5060 E - 2WD ए.सी. केबिन\nजॉन डियर 5039 D पॉवरप्रो\nजॉन डियर 3036 E\nजॉन डियर 5039 D\nजॉन डियर 5310 पेर्मा क्लच\nजॉन डियर 5310 गियरप्रो\nजॉन डियर 5038 D\nजॉन डियर 5060 E\nजॉन डियर 5075E - 4WD ए.सी. केबिन\nजॉन डियर 5065 E - 4WD ए.सी. केबिन\nजॉन डियर 5060 E - 4WD ए.सी. केबिन\nजॉन डियर ट्रॅक्टर घटक\nशक्ती : 45 एचपी आणि अधिक\nफर्टिलायझर ड्रिल एसडी 1009\nशक्ती : ३६ - ५५ एचपी\nशक्ती : 30 एचपी आणि अधिक\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\nपहा जॉन डियर ट्रॅक्टर व्हिडिओ\nयासाठी सर्वोत्तम किंमत जॉन डियर ट्रॅक्टर्स\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nवापरलेले जॉन डियर ट्रॅक्टर्स\nस्थान : उत्तर प्रदेश\nसर्व वापरलेले पहा जॉन डियर ट्रॅक्टर\nसर्व ट्रॅक्टर ब्रांड पहा\nजॉन डियर ट्रॅक्टर डीलर & सर्व्हिस सेंटर\nसर्व पहा जॉन डियर ट्रॅक्टर विक्रेते\nसर्व पहा जॉन डियर ट्रॅक्टर सेवा केंद्रे\nविषयी जॉन डियर ट्रॅक्टर्स\nजॉन डियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही अमेरिकेतील डियर अँड कंपनीची सहायक कंपनी आहे. जॉन डियर आणि चार्ल्स डियर हे जॉन डियर कंपनीचे संस्थापक आहेत. दोन वर्षे जॉन डियर मोलिनचे महापौर म्हणून काम करतात. जॉन डियर ट्रॅक्टर्स 1998 सालातील सर्वात प्रभावी उत्पादकांपैकी एक आहेत, जेव्हा त्यांनी त्यांचे उत्पादन युनिट रोल केले जे भारतातील एल अँड टी ग्रुप आहे.\nआजपर्यंत या अत्यंत उत्पादन करणार्‍या कंपनीने भारतीय डोमेनमध्ये स्वत: ची स्��ापना केली आहे. अत्यंत कुशल ट्रॅक्टरद्वारे जॉन डियर हे ट्रॅक्टर उद्योगाचा रॉक बॉटम हिट तोडण्याचा एक भाग आहे. जनतेला अनुकूल असलेले ट्रॅक्टरचे दर आणि या कंपनीला सर्वात पसंत उत्पादक बनविण्यासह ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य रोलिंग आहे. ट्रॅक्टर, फार्म इम्प्लिमेंट्स आणि हार्वेस्टर्सच्या विस्तृत श्रेणीसह, कंपनीने शेतीची उंची उच्च करण्यास सक्षम केले आहे. 28 ते 120 प्लस दरम्यान एचपीचे ट्रॅक्टर उत्पादित करण्यावर जॉन डियर यांनी भारतीय शेतीच्या गरजा पूर्ण प्रमाणात पूर्ण केल्या आहेत.\nजॉन डियर कंपनी ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि कापणी करणारी कंपनी आहे. जॉन डियर ट्रॅक्टर वेगवेगळ्या कामांमध्ये खास वैशिष्ट्यांसह विविध श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर जंक्शन येथे भारत मध्ये जॉन डियर ट्रॅक्टर नवीन मॉडेल, किंमत आणि वैशिष्ट्यांसह नवीन मॉडेल शोधा.\nजॉन डियर सर्वोत्तम ट्रॅक्टर कंपनी का आहे\nजॉन डियर ट्रॅक्टरना भारतात जास्त मागणी आहे. हे वाजवी किंमतीत उत्कृष्ट प्रतीची उत्पादने तयार आणि पुरवते. जॉन डियर यांनी त्यांच्या ग्राहकांच्या हृदयात एक अनन्य स्थान निर्माण केले. भारतातील जॉन डियर मिनी ट्रॅक्टरची किंमत ही शेतकर्‍यांसाठी अत्यंत किफायतशीर आहे.\nजॉन डियर अभिनव उत्पादने तयार करतात.\nत्यास कठोर नियामक आदेश आहेत.\nजॉन डियर सार्वजनिकपणे इक्विटीला प्रोत्साहन देते.\nजॉन डियरचे प्रत्येक उत्पादन गुणवत्तेत उत्कृष्ट आहे.\nप्रत्येक शेतक्याला विशिष्ट जॉन डियर ट्रॅक्टरच्या किंमतींची यादी आवश्यक असते. तर, ट्रॅक्टर जंक्शन शेतकर्‍यांच्या सोयीसाठी जॉन डियर ट्रॅक्टर्स किंमतींची यादी आणली आहे.\nप्रत्येक शेतक्याला विशिष्ट जॉन डियर ट्रॅक्टरच्या किंमतींची यादी आवश्यक असते. तर, ट्रॅक्टर जंक्शन शेतकर्‍यांच्या सोयीसाठी जॉन डियर ट्रॅक्टर्स किंमतींची यादी आणली आहे.\nजॉन डियर ट्रॅक्टर गेल्या वर्षी विक्री अहवाल\nफेब्रुवारी २०१ in मध्ये जॉन डियर ट्रॅक्टरची विक्री 2021 युनिट्स होती तर फेब्रुवारी 2021 मध्ये ते 35 373535 युनिट्स होते जे यामध्ये स्पष्टपणे 18.8%. वाढ दर्शवते.\nजॉन डियर ट्रॅक्टर डीलरशिप\nजॉन डियर ब्रँड भारतात ट्रॅक्टर तयार करीत आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 110 पेक्षा जास्त देशांमध्ये त्याची निर्यात करतात. यात 900 डीलर्स आणि 4 प्रशिक्षण केंद्रे आहेत ज्यात भारतभर 9 क्षेत्रीय कार्यालये आहेत.\nजॉन डियर ट्रॅक्टर नवीनतम अद्यतने\nजॉन डियरचे अध्यक्ष सॅम्युएल आर. लन 1 मे 2021 रोजी सेवानिवृत्त होतील.\nजॉन डियर यांनी 48 एचपी, 3 सिलिंडर आणि 2100 इंजिन रेट केलेले आरपीएम जॉन डियर 5205 हे नवीन ट्रॅक्टर लॉन्च केले.\nजॉन डियर सर्व्हिस सेंटर\nजॉन डियर ट्रॅक्टर सेवा केंद्र शोधा, जॉन डियर सर्व्हिस सेंटरला भेट द्या.\nजॉन डियर ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टर जंक्शन\nट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला, जॉन डियर ट्रॅक्टर नवीन मॉडेल, जॉन डियर नवीन ट्रॅक्टर, जॉन डियर आगामी ट्रॅक्टर, जॉन डियर लोकप्रिय ट्रॅक्टर, जॉन डियर मिनी ट्रॅक्टर, जॉन डियर यांनी वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत, तपशील, पुनरावलोकन, प्रतिमा, ट्रॅक्टर बातम्या इ. प्रदान करते.\nम्हणून, जर तुम्हाला जॉन डियर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर त्यासाठी ट्रॅक्टर जंक्शन हे योग्य व्यासपीठ आहे.\nभारतातील जॉन डियर ट्रॅक्टर किंमत ही भारतीय शेतक एक मौल्यवान संधी आहे. जॉन डियर ट्रॅक्टरची किंमत शेतकरी आणि इतर लोकांच्या प्रत्येक बजेट लाइनमध्ये बसते.\nडाउनलोड करा TractorJunction Mobile App जॉन डियर ट्रॅक्टर्स बद्दल अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी.\nट्रॅक्टर जॉन डियर किंमत लहान आणि नगण्य शेतक farmers्यांच्या आर्थिक मूल्यात फायदेशीर आहे. आता, ट्रॅक्टर जॉन डियर किंमत समान बजेट विभागातील इतर ट्रॅक्टर ब्रँडच्या तुलनेत कमी आहे. आता पंजाबमधील जॉन डियर ट्रॅक्टर किंमत फायदेशीर आहे, विशेषत: पंजाबमधील शेतक of्यांसाठी. पंजाबमधील जॉन डियर ट्रॅक्टरची किंमत ही इतर कोणत्याही राज्यांपेक्षा कमी आहे.\nट्रॅक्टर जंक्शन वर, जॉन डियर ट्रॅक्टर संबंधित सर्व तपशील माहिती उपलब्ध आहे. जॉन डियर ट्रॅक्टर हा भारतीय शेतक of्यांचा ट्रॅक्टर ब्रँडचा सर्वाधिक पसंती आहे.\nजॉन डियर ट्रॅक्टरच्या किंमतींची यादी खाली दिलेल्या भागात उपलब्ध आहे. आता जॉन डियर ट्रॅक्टरच्या किंमती शेतकरी आणि इतर ट्रॅक्टर खरेदीदारांसाठी अगदी किफायतशीर आहेत.\nजॉन डियर मिनी ट्रॅक्टर किंमत भारतात\nजॉन डियर मिनी ट्रॅक्टर हे भारतातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर आहे. भारतीय शेतकरी हा मुख्यतः फळबाग लागवडीसाठी वापरत असत. या ट्रॅक्टरमध्ये शेतीत उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता वाढविण्याची क्षमता आहे. खालील आम्ही जॉन डियर मिनी ट्रॅक्टर किंमत यादी भारतात दर्शवित आहोत.\nजॉन डि���र ट्रॅक्टर मॉडेल्सची यादी आमच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. सर्व नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या ट्रॅक्टर जॉन डियर ट्रॅक्टर मॉडेल्सच्या यादीमध्ये लावले आहेत.\nट्रॅक्टर जंक्शन, जॉन डियर ट्रॅक्टर किंमत, जॉन डियर मिनी ट्रॅक्टर आणि जॉन डियर ट्रॅक्टर वापरल्याबद्दल शेतकरी माहिती घेऊ शकतात. आपण आपले जॉन डियर ट्रॅक्टर वेबसाइटवर देखील विकू शकता आणि ट्रॅक्टरला योग्य किंमत मिळवू शकता.\nसंबंधित शोध: - जॉन डियर किंमत यादी | जॉन डियर ट्रॅक्टर सर्व मॉडेल | जॉन डियर ट्रॅक्टर किंमत यादी | जॉन डियर इंडिया किंमत\nअलीकडे विचारले जाणारे वापरकर्त्याचे प्रश्न जॉन डियर ट्रॅक्टर\nप्रश्न. लोकप्रिय जॉन डीरे मिनी ट्रॅक्टर कोणता आहे\nउत्तर. जॉन डीरे 3036 एएन लोकप्रिय जॉन डीरे मिनी ट्रॅक्टर आहे.\nप्रश्न. जॉन डीरे ट्रॅक्टर किंमतीची श्रेणी किती आहे\nउत्तर. जॉन डीरे मधील किंमत श्रेणी 4.70 लाख रुपयांपासून 29.20 लाख रुपयांपर्यंत सुरू आहे.\nप्रश्न. जॉन डीरे ट्रॅक्टर एचपी श्रेणी किती आहे\nउत्तर. जॉन डीरे ट्रॅक्टर एचपी श्रेणी 28 एचपी ते 120 एचपी आहे.\nप्रश्न. जॉन डीरे एसी केबिन ट्रॅक्टर तयार करतात\nउत्तर. होय, जॉन डीरे एसी केबिन ट्रॅक्टर तयार करतात.\nप्रश्न. जॉन डीरे मधील सर्वाधिक किंमत श्रेणीचे ट्रॅक्टर कोणते\nउत्तर. जॉन डीरे 6120 बी हा जॉन डीरे मधील सर्वाधिक किंमत श्रेणीचा ट्रॅक्टर आहे.\nप्रश्न. जॉन डीरे ट्रॅक्टरमध्ये शेतीसाठी सर्वात योग्य ट्रॅक्टर कोणते आहे\nउत्तर. जॉन डीरे 5310 हे शेतीसाठी सर्वात योग्य ट्रॅक्टर आहे.\nप्रश्न. जॉन डीरे ट्रॅक्टरच्या किंमतीच्या यादीबद्दल आम्हाला सर्व माहिती कोठे मिळेल\nउत्तर. ट्रॅक्टर जंक्शन वर, आपण जॉन डीरे ट्रॅक्टर्स किंमत यादी आणि जॉन डीरे ट्रॅक्टर्स बद्दल अधिक माहिती मिळवू शकता.\nप्रश्न. ट्रॅक्टर जंक्शन अद्ययावत जॉन डीरे ट्रॅक्टर्स किंमत 2020 मिळविण्यासाठी योग्य जागा आहे का\nउत्तर. होय, येथे ट्रॅक्टर जंक्शन वर आपणास जॉन ट्रॅक्टर्सची अद्ययावत किंमत २०२० मिळेल.\nप्रश्न. जॉन डीरे ट्रॅक्टर का\nउत्तर. जॉन डीरे ट्रॅक्टर्स उत्पादकतेत सुधारणा करतात, प्रगत तंत्रज्ञानासह येतात आणि त्यांची किंमत चांगली असते म्हणून ते शेतकर्‍यांसाठी परिपूर्ण आहेत.\nप्रश्न. आम्ही जॉन डीरे ट्रॅक्टर्सच्या किंमतीवर विश्वास ठेवू शकतो\nउत्तर. होय, आपण जॉन डीरे ट्रॅक्टरच्या कि���मतीवर सहज विश्वास ठेवू शकता.\nजॉनडियर ने भारतीय बाजार में लांच किये सात नए ट्रैक्टर मॉडल और एक हार्वेस्टर \nपशुपालन : बारिश में पशुओं का गलघोटू और एकटंगिया रोग बढ़ा सकता है परेशानी\nपशुपालन : बारिश में पशुओं का गलघोटू और एकटंगिया रोग बढ़ा सकता है परेशानी (Animal husbandry in the rain the disease of the animals can increase the trouble), जानें, क्या है गलघोटू व एकटंगिया रोग\nएमएसपी : गेहूं खरीदी की तिथि बढ़ाई, अब किसान 22 जून तक बेच सकेंगे अपनी उपज\nचावल की चार नई किस्में विकसित, कम पानी में देंगी बेहतर उत्पादन\nचावल की चार नई किस्में विकसित, कम पानी में देंगी बेहतर उत्पादन (Four new varieties of rice developed, will give better production in less water), जानें, इन नई चार किस्मों की खासियत और लाभ\nग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द के उपार्जन के लिए पंजीयन एवं सत्यापन की तिथि बढ़ाई\nसोयाबीन उत्पादक किसान इन 7 बातों का रखें ध्यान, बेहतर होगा उत्पादन\nसोयाबीन उत्पादक किसान इन 7 बातों का रखें ध्यान, बेहतर होगा उत्पादन (Soybean producing farmers keep these 7 things in mind, production will be better), खेतीबाड़ी सलाह : जानें, सोयाबीन का कैसे पाएं बेहतर उत्पादन और क्या रखें सावधानी\nन्यूनतम समर्थन मूल्य : मूंग व उड़द की खरीद शुरू, इस रेट पर हो रही है खरीद\nन्यूनतम समर्थन मूल्य : मूंग व उड़द की खरीद शुरू, इस रेट पर हो रही है खरीद (Minimum Support Price: Purchase of moong and urad started, purchase is being done at this rate), जानें, खरीद केंद्रों पर क्या है व्यवस्था और फसल बेचने के लिए कहां कराएं रजिस्ट्रेशन\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण ��णि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.nisargramyajunnar.in/thrills-sondan-valley/", "date_download": "2021-06-24T00:29:36Z", "digest": "sha1:HTVJRZDHBQK4JKJ2IEXM7DKBWNNLLLEF", "length": 18515, "nlines": 75, "source_domain": "www.nisargramyajunnar.in", "title": "थरार सांदन दरीचा | निसर्गरम्य जुन्नर…", "raw_content": "\nNovember 9, 2017 महत्वाची माहिती, श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक)प्रविण खरमाळे\nकालचा माझा प्रवास एका अशा ठिकाणी होता की तो सह्याद्री मला नविन रूप दर्शन देणार होता. सोबतीला संतोष बिरादार, विनोद तारू (अकोले) व अक्षय साळुंके होते. एकिकडे भांडारदरा धरणाचे अलौकिक दृष्य दिसत होत तर दुसरीकडे सह्याद्रीचे ब्रम्ह रूप होत. हा सह्याद्री म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच म्हणावे लागेल. या सह्याद्रीत विविध ठिकाणे असून त्याचे रंग बदलणार्‍या सरड्याप्रमाणे विविध प्रकारची रूपे पहावयास मिळतात. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती असत. परंतु नंतरच्या काळात अनेक भटक्यांचा ओघ वाढला मग खरेतर गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि मग इतके दिवस अज्ञात असलेली विविध ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहित होण्यास सुरुवात झाली. यातुनच पर्यटनाला खरी चालना मिळाली व त्या ठिकाणी पर्यटकांचे लोंढे वाढू लागले. याच ठिकाणां पैकी असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी. की जिचे महत्व व ख्याती आशियातील सर्वात मोठी लांब घळ म्हणुन करण्यात येतो.\nअकोले तालुक्यातील व नगर जिल्ह्याचा अतिशय दुर्गम भाग म्हणजे साम्रद गाव , या साम्रद गावाजवळ असलेली आणि रतनगड, कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन या किल्ल्यांचा शेजार व नैसर्गिक सौंदर्य लाभलेली सांदन दरी अनेक वर्ष उपेक्षित होती. पण भटक्यांच्या माध्यमातून ज्यावेळी ही दरी लोकांना माहिती पडली आणि ज्यांनी ह्या दरीची थरारकता अनुभवली ते लोक वारंवार येथे भेट देऊ लागले आणि अशा तऱ्हेने अज्ञात असलेली दरी लोकांना ज्ञात झाली. व ती प्रकाश झोतात आली.\nसाम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)यांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडतात. साम्रद या आदिवासी पाड्य��पासून साधारणपणे 10- 15 मिनिटांमध्ये रुळलेल्या पायवाटेने आपण घळीच्या तोंडापाशी येतो.अगदी एका ओढ्यात आपण उतरावे एवढा सोपा मार्ग या दरीच्या तोंडाशी दिसून येतो. सांदण दरी जमीन पातळीच्या खाली असल्यामुळे दरीत शिरण्यासाठी थोडेसे खाली उतरायला लागते. सांदण दरी हा निसर्गाचा चमत्कार आहे. लाखो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही दरी निर्माण झाली असावी. त्यामुळे सांदण दरी म्हणजे जमिनीला पडलेली भेग वाटते.\nदरीच्या सुरुवातीला दोन ओढे एकत्र मिळतात व याच ओढ्यावर जिवंत पाण्याचा झरा आहे. झरा दगडांनी बंदिस्त झालेला असल्यामुळे झऱ्याला वर्षभर पाणी असते. पुढे हे पाणी या उतरत्या ठिकाणी वाहत जाते.झऱ्याचे पाणी दगडांमधून वाहत असल्यामुळे थंडगार असते. ह्या झऱ्याच्या पुढे असलेला सोप्पा कातळटप्पा उतरून गेल्यानंतर आपण नाळेच्या घळीत प्रवेश करतो. ह्या ठिकाणावरून दरीचे अक्राळविक्राळ रुप समोर येते. नाळ काही ठिकाणी १५-२० फूट आहे, तर काही ठिकाणी अगदीच २-३ फूट आहे. दरी जमिनीच्या खाली असल्यामुळे दोन्ही बाजूला कातळाची उंचच उंच भिंत आहे.\nपहिला कातळटप्पा पार केल्यानंतर १४-१५ फूट लांब आणि ३ ते ४ फूट खोल पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. कुंडात असलेले दगड पाण्यात असल्यामुळे त्यांच्यावर शेवाळ जमले आहे त्यामुळे सांभाळून पाय ठेवत हे कुंड पार करावे लागते. हे कुंड ओलांडल्यानंतर तीव्र उतार सुरु होऊन नाळ अरुंद होण्यास सुरुवात होते. दरीमध्ये लहानमोठे दगड, मोठमोठ्या दरडी यांचा खच पडलेला असल्यामुळे सपाट भाग कुठेच आढळुन येत नाही. ह्या दगडांमधूनच वाटचाल करीत आपण पाण्याच्या दुसऱ्या नैसर्गिक कुंडाजवळ पोचतो. ह्या कुंड साधारणपणे 4 – 5 फूट खोल आणि 15 – 20 फूट लांब आहे. ह्या कुंडापर्यंत सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे कुंडात वर्षभर थंडगार पाणी असते. हे कुंड पार करताना उडणारी तारांबळ आणि थरार ज्यांनी अनुभवला आहे ते सर्वजण ह्या दरीच्या प्रेमात नक्कीच पडले असतील. जवळपास छातीला लागेल एवढे पाणी येथे पार करून पुढे जावे लागते.\nनाळ 1.5 किमी लांब आहे. पण वाटेवर पडलेल्या दगडांचा खचामुळे दरीच्या टोकापर्यंत जाण्यासाठी 50-55 मिनिटे लागतात. हे अंतर पार करीत असताना मोठमोठ्या दरडी, दोन्ही बाजुला असलेल्या कातळभिंती आणि मधूनच दिसणारे नभ या पलिकडे दुसरे काहीही नजरेस पडत नाही. नळीच्या टोकाला पोचल्यान��तर सह्याद्रीचे घडणारे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष येथे अप्सराच अवतरली की काय असा भास होतो. शेकडो फूट खोल सरळ तुटलेले कडे पाहिल्यानंतर थरार म्हणजे काय ह्याची अनुभूती येते. इथूनच खाली जाणारी वाट पुढे करोली घाटातून डेहणे गांवात जाते.\nपरतीच्या मार्गाला पुन्हा साम्रद गांवात पोचण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे पुन्हा माघारी फिरत दगडांच्या खाचखळग्यातून मार्गक्रमण, दोन्ही थंड पाण्याची कुंड पार करत आणि सुरुवातीला लागलेला कातळटप्पा चढून याव लागते.\nप्रस्तरारोहणाची साधनसामुग्री असेल तरच करोली घाट उतरून डेहणे गांवात जाणे शक्य होत, अन्यथा करोली घाट उतरण्याच्या प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. सांदण दरीच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहचत नसल्यामुळे दरीत कायम थंडावा असतो.\nसांदण दरीकडे पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या, दारूच्या बाटल्या, प्रातविर्धी इ. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत असेल असे चित्र येथे परीसर फिरून पाहील्यावर कळते . त्यामुळे ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन ते कसे कमी होईल याकडे पर्यटकांबरोबर, ग्रामस्थ व वनाधिकारी यांनी सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे.\n१. सुरक्षित भटकंती करा व सोबतीला कुणाला तरी घ्या.\n२. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नये.\n३. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. व सोबत अत्यावश्यक साधन सामुग्री ठेवा.\n४. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरातील सदस्यांना सांगूनच जा.\n५. पायवाटा माहिती नसल्यास स्थानिक वाटाड्या बरोबर ठेवा.\n६. मळलेल्या पाऊलवाटांचा वापर करा, अनोळखी वाटेने जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.\nलेखक / छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश\nफेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .\n← शिवशाहीचा जन्म झालेले व निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळ असलेले ठिकाण.\tअमृतेश्वर रतनवाडी →\n2 thoughts on “थरार सांदन दरीचा”\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्म���न चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\nपोस्ट आणि छायाचित्रे येथे शोधा\nकिल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह\nपौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nएक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.\nदुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान\nसंदीप आव्हाड on भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह\nSandip Auti on नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.\nआदित्य फल्ले on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nPranay Gosavi on अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..\nganesh pansare. on जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.\nपोस्ट वर्गीकरण Select Categoryईतर (23)ऐतिहासिक वास्तू पुरावे (43)किल्ले (27)घाट (15)निसर्ग (153)निसर्ग खजिना (24)पक्षी संपदा (12)पुरातन मंदिरे (32)फुल संपदा (1)महत्वाची माहिती (65)लेणी (12)विनायक साळुंके (4)श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक) (145)समाजकार्य (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/black-fungus-after-corona-after-remdesivir-another-injections-black-market-is-booming-128482200.html", "date_download": "2021-06-24T00:05:53Z", "digest": "sha1:WJDXZHPF62CFUANBGGSWXG4R3L2RYYL7", "length": 12257, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "black fungus after corona; after remdesivir another injection's black market is booming | रेमडेसिविरपाठोपाठ आणखी एका इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटाळूवरचे लोणी खाणारे सक्रिय:रेमडेसिविरपाठोपाठ आणखी एका इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत\nम्यूकरमायकोसिसच्या रुग्णांनाअँफोटेरिसिन इंजेक्शन मिळेना\nमूळ किंमत 7 हजार, सध्या विक्री होतेय 30 ते 60 हजारांना\nऔरंगाबादेतील एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले ४८ वर्षांचे कडुबाळ लांडे या��ना कोरोना झाला. त्यातून ते बाहेरच पडताच त्यांना म्यूकरमायकोसिस या जीवघेण्या आजाराने वेढले. हा आजार इतका वाढला की महिनाभर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. संसर्ग वाढल्याने त्यांचा उजवा डोळा काढून टाकावा लागला. अत्यंत घातक असलेल्या या आजाराचे सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांतही रुग्ण वाढत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या रुग्णांना दिलासा देऊ शकेल, अशी क्षमता असलेल्या अँफोटेरिसिन इंजेक्शनचा महाराष्ट्रात भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ते कोलकाता, बंगळुरू येथून मागवावे लागत आहे. एका रुग्णाला साधारणतः ३० ते ५० इंजेक्शन लागतात. एक इंजेक्शन साडेपाच ते सात हजार रुपयांचे आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे इंजेक्शनच्या किमती ३० ते ६० हजार रुपयांपर्यंत गेल्या आहेत.\nकोरोनामुक्त झालेल्या मात्र ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे अशा रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. यात रुग्णाला साधारण दोन आठवडे ते चार आठवडे रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. संसर्ग दुसऱ्या टप्प्यात पोहोचला तर त्याचा परिणाम डोळ्यावर होतो. काही जणांचा डोळा काढून टाकावा लागतो. काही रुग्णांचे जबडे काढण्याची वेळ आली. अनेकांनी प्राणही गमावले.\nइंजेक्शनची वाट : सिग्मा हॉस्पिटलमध्ये म्यूकरमायकोसिसचे २० रुग्ण आहेत. सिग्माचे सीईओ डॉ. अजय रोटे यांनी सांगितले की, अँफोटेरिसिन बुरशीचा संसर्ग थांबवण्याचे आणि शरीराच्या इतर भागात फैलाव रोखण्याचे काम करते. एका रुग्णाला साधारण ५० ते ६० व्हायल लागत आहेत. दररोज तीन इंजेक्शन द्यावे लागत आहेत. मात्र रुग्ण वाढत असल्याने अँफोटेरिसिन इंजेक्शन मिळत नाही. एक इंजेक्शन सात हजार रुपयांना आहे. चार आठवडे उपचार झाल्यास ६० इंजेक्शन लागतात.\nबंगळुरू, कोलकाता येथून पुरवठा\nविनायक लाइफ केअर मेडिकलचे आशिष भारुका म्हणाले की, भिवंडी, नागपूर, मुंबई येथील सिप्ला, मायलॉन कंपनीच्या प्रकल्पांतून अँफोटेरिसिन मिळत नाही. त्यामुळे कोलकाता, बंगळुरू येथील स्टॉकिस्टकडून २५०० मागवले आहोत. तेथे सध्या म्यूकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत. औरंगाबादेतील काही रुग्णांचे नातेवाईक १५ दिवसांचा साठा खरेदी करण्यास तयार आहेत. पण आम्ही दोन दिवस पुरेल एवढीच इंजेक्शन्स देत आहोत.\nखासगीत वाढली रुग्णांची संख्या\nएमजीएमचे सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी म्हणाले की, आमच्याकडेही ५० रुग्ण असून इंजेक्शनचा तुटवडा आहे. हेडगेवारचे सीईओ डॉ. अश्विनीकुमार तुपकरी म्हणाले, ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांना इंजेक्शनची गरज आहे. बजाजच्या सीईओ डॉ. नताशा कौल म्हणाल्या, तेथे दोनच रुग्ण असले तरी इंजेक्शनचा मुबलक साठा नाही. धूत हॉस्पिटलमध्येही अशीच स्थिती असल्याचे सीईओ डॉ. हिमांशू गुप्ता म्हणाले.\nसिग्मा हॉस्पिटलमध्ये म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nकोरोनापूर्वी दरमहा १०० व्हायलची गरज, सध्या मागणी हजारापेक्षा जास्तच\nनाकाच्या पोकळीतून सुरू होतो आजार : नाक-कान-घसा संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत सावजी म्हणाले, कोरोनानंतर मधुमेह वाढला, प्रतिकारशक्ती कमी झाली तर म्यूकरमायकोसिसचा त्रास होतो. नाकाच्या पोकळीतून संसर्ग होतो. दुर्गंधी सुरू होते. चिपडे, रक्तही येते. संसर्ग डोळ्यात गेल्यास डोळा काढावाच लागतो. अन्यथा बुरशी मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. औरंगाबादमध्ये किमान ३०० रुग्ण असावेत. त्यांच्यासाठी मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध नाही.\nघाटीत सध्या ८ रुग्ण भरती\nघाटीत सध्या म्यूकरमायकोसिसचे ८ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत ४० रुग्णांवर उपचार झाले आहेत. मधुमेह पातळी ३०० ते ४०० असणाऱ्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. रुग्ण बरा होण्यास सुमारे ३ आठवडे लागतात. घाटीतही इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nजीव वाचला, डोळा गेला\nकडुबाळ लांडेंवर महिनाभर उपचार झाले. त्यातील ५ दिवस ते आयसीयूमध्ये होते. संसर्ग वाढल्याने त्यांचा डोळा काढावा लागला. पण जीव वाचला, याचे समाधान आहे. डॉ. अजय रोटे, सीईओ, सिग्मा हॉस्पिटल\nकोरोनापूर्वी महिन्याला लागत शंभर इंजेक्शन लागत होते. आता दीड ते दोन हजार लागतात. त्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. विनोद लोहाडे, सचिव, मे. असोसिएशन\nकोरोनामुक्त झाल्यानंतर मला डोळ्याचा त्रास सुरू झाला. मात्र, मी पहिला दिवस दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी त्रास वाढला. महिनाभर उपचारानंतर डोळा गमावला. कोरोनामुक्त झाले तरी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, अशी माझी सर्वांना विनंती आहे. कडुबाळ लांडे, बरे झालेले रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-051020-todays-date-being-discussed-social-media-354762", "date_download": "2021-06-23T23:35:17Z", "digest": "sha1:ZHHIA3SCGOPKG6ZAF2CMDIJMLOQLMTMR", "length": 17627, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजची तारीख भन्नाट, जुळून आला दुप्पट प्रगतीचा योगायोग", "raw_content": "\nकॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वार, दिनांक, शके, मराठी महिने, इंग्रजी महिने, तिथी, दिनविशेष, शुभदिनांक, त्याज्य दिवस, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारचे मुहूर्त, पाककृती, राशिभविष्य इ. प्रकारची माहिती आपल्याला यातून समजते. असे असले तरी आजचा योग विषेश असल्याने सोशल मीडियावरून दुप्पट प्रगतीच्या शुभेच्छाही देण्यात येत आहेत.\nआजची तारीख भन्नाट, जुळून आला दुप्पट प्रगतीचा योगायोग\nअकोला : कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वार, दिनांक, शके, मराठी महिने, इंग्रजी महिने, तिथी, दिनविशेष, शुभदिनांक, त्याज्य दिवस, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारचे मुहूर्त, पाककृती, राशिभविष्य इ. प्रकारची माहिती आपल्याला यातून समजते. असे असले तरी आजचा योग विषेश असल्याने सोशल मीडियावरून दुप्पट प्रगतीच्या शुभेच्छाही देण्यात येत आहेत.\nतर, आजची तारीख आहे 05-10-20. हो, याच तारखेचं निमित्तं करून सोशल मीडियावरून आपल्या मित्रांना त्यांच्या आयुष्यात यशाचे नवनवीन शिखरं पादाक्रांत करावीत म्हणून शुभेच्छा देण्यात येत आहेत.\nखरंच 56 इंच छाती असेल, तर फक्त दोन ओळी टाका, भाजपामध्येही प्रवेश लगेच प्रवेश करतो- बच्चू कडू\nकॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वार, दिनांक, शके, मराठी महिने, इंग्रजी महिने, तिथी, दिनविशेष, शुभदिनांक, त्याज्य दिवस, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारचे मुहूर्त, पाककृती, राशिभविष्य इ. प्रकारची माहिती आपल्याला यातून समजते.\nकॅलेंडरकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपआपला वेगवेगळा दृष्टीकोण असू शकतो. कामाला जाणारे त्यापैकी ज्यांना सुट्टी खूप आवडते ते पहिल्या सुट्टय़ा बघतात. त्यात सण सुट्टीच्या दिवशी आले नाहीत नाही हे तपासतात; कारण त्यांची एक सुट्टी कमी होते ना हे तपासतात; कारण त्यांची एक सुट्टी कमी होते ना मग उगाचच चूक चूक. काहीजण पूर्व वर्षाचे म्हणजे बारा महिन्यांतील स्वत:ची असलेली राशी-भविष्य वाचून काढतात, त्याची पण गंमत काय, तर शेवटून सुरुवात करतात. काही जण आपल्या वाढदिवसाचे वार बघतात. कामाच्या दिवशी असेल तर हिरमुसतात आणि सुट्टीच्या दिवशी आला की आधीच वाढदिवसाचे नियोजन करण्यास सुरुवात करतात.\nहृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा\nदरम्यान, प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शोधणाऱ्या नेटकऱ्यांनाही बरेचदा गमती जमती सापडतात. तशातलाच आजचा हा योग म्हणावा लागेल.\nआता दररोज मिळणार 600 शिवभोजन थाळी\nअकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांत पोटभर जेवण ही योजना अंमलात आणल्यानंतर जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत थाळींचा लक्षांक दुपटीने वाढवण्यात आला आहे. परिणामी आता जिल्ह्यातील गरीबांना प्रतिदिवशी 600 थाळींचा लाभ घेता येईल. वाढलेला इष्टांक पाहता\nआयुक्त म्हणतात: मदतीचा अतिरेक नको, एका छताखाली येऊन गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे\nअकोला : कोरोना विषाणूचे संकट कोसळले तेव्हा महानगपालिकेत सर्वच काही आलबेल नव्हते. साधनसामुग्री, आर्थिक परिस्थिती, मुष्यबळ या सर्वांचीच कमरता होती. असे असले तरी या सर्व बाबी कुरवाळ बसत मदतीची प्रतीक्षा करीत बसण्याची वेळ नव्हती. उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करून कोरोनाविरुद्ध लढ\nआरक्षण बचावसाठी ओबीसी रस्त्यावर\nअकाेला : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आरक्षण बचावाची भूमिका घेत जिल्ह्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले. विविध संघटनांच्या सहभाग असलेला ओबीसींचा मोर्चा बुधवार, ता.२ डिसेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि अन्य ओबीसी संघटनांनी पुढ\nशोषखड्डा करा अन् पाणी टंचाईचे संकट टाळा\nअकोला : पावसाचे पाणी जिरवण्यासाठी व्यवस्थापन करण्याची हीच योग्य संधी आहे. या संधीचा सदूपयोग करीत, प्रत्येकाने त्यांच्या अंगणातच शोषखड्डा करावा व भविष्यातील पाणी टंचाईचे संकट टाळावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला आहे.\nVideo : टार्गेट २०२१ : नये सालमें कुछ अच्छा होगा बॉक्सर हरीवंश रवींद्र टावरीला अपेक्षा\nअकोला : प्रथमच देशाबाहेर खेळलो, तेथून परत आल्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेची तयारी सुरू केली आणि कोरोनामुळे सर्वत्र लॉकाडाउन झाले. या लॉकडाउनने अनेकांचे भाग्यही ‘लॉक’ झाले. त्यात क्रीडापटूही मागे राहिले नाहीत. संपूर्ण वर्ष निराशेत गेले. आता यातून सावरीत नवीन वर्षात काही त\nभंडारा नवजात अर्भकांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येकी दहा लाखांची मदत दया - वंचित आघाडी\nअकोला: भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येक कुटुंबाला दहा लाखाचे अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पात\nशाळेतील मुलांना अमाप संधी, या वयापासून करा स्पर्धा परीक्षेची तयारी, जाणून घ्या सोप्या टिप्स\nअकोला: परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही. त्यातही स्पर्धा परीक्षांना आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. मागील तीस ते चाळीस वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत.\nपोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’\nअकोला : विवाह म्हटले की, मडक्याला मडके लागतेच त्यात कधी न पाहलेल्या पुरूष किंवा महिले सोबत संसाराचे गाडे चालविणे म्हणजे मोठ्या हिंमतीचे काम आहे. कधी पती-पत्नीत तर, कधी सासू, दीर, नदन यांच्या सोबत वाद होत असल्याने अनेक संसार उद्‍ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.\nमूर्तिजापूरच्या घरकुल वसाहतीत फोफावतेय गून्हेगारी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : मूर्तिजापूर शहरातील घरकूल वसाहतींमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत असल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून सिद्ध होत असून संबंधित यंत्रणांकडून अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घातला गेला नाही, तर गुन्हेगारीचे एक नविन अघोषित केंद्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\n‘या’ तालुक्यातील अंगणवाड्यांमुळे शिरपेचात मानाचा तुरा...वाचा\nपातूर (जि. अकोला) : तहसील कार्यालयाअंतर्गत चालणाऱ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील एकूण 14 अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झालेले आहे. तर अजूनही 37 प्रस्तावित आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या गुणवत्तापूर्ण सुरू असणाऱ्या कामकाजामुळे हे यश गाठता आल्याने त्यांचे तालुक्यात क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/automobile-news-marathi/lucid-motors-air-electric-sedan-running-more-than-800-kilometers-on-a-full-charge-21967/", "date_download": "2021-06-24T00:45:09Z", "digest": "sha1:6Q24FFUHBSGAHRTHWNDUXLJKOQSLLBKQ", "length": 14459, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "lucid motors air electric sedan running more than 800 kilometers on a full charge | Lucid Motors : फुल चार्ज केल्यानंतर 800 किलोमीटरहून अधिक चालणारी कार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nऑटोLucid Motors : फुल चार्ज केल्यानंतर 800 किलोमीटरहून अधिक चालणारी कार\nLucid मोटर्स आपली पहिलीवहिली कार Air आणण्याच्या तयारीत आहे. ही कार 9 सप्टेंबरला सादर करण्यात येणार आहे. फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार 800 किलोमीटरहून अधिक चालते.\nमुंबई : एक नवी इलेक्ट्रिक कार येत आहे. आपल्या वेगाच्या बाबतीत ही कार एक आदर्श निर्माण करणार आहे. ही कार कॅलिफोर्नियाची स्टार्ट अप कंपनी Lucid मोटर्सची आहे. हिचे नाव Air इलेक्ट्रिक सेदान आहे. द सनच्या अहवालानुसार, फुल चार्ज केल्यानंतर Lucid मोटर्सची ही कार 517 मैल (जवळपास 832 किलोमीटर) चालते. ही कार 2021 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही कार कॅलिफोर्नियाच्या १७० व्या वर्धापनदिनानिमित्त 9 सप्टेंबर 2020 रोजी सादर करण्यात येणार आहे.\n2.5 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग\nअहवालानुसार, Lucid मोटर्सच्या या कारची रेंज टेस्ला (Tesla) च्या टॉप-इंड कार्सपेक्षा अधिक असणार आहे. Lucid Air इलेक्ट्रिक कार 2.5 सेंकदाहूनही कमी वेळेत 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते असं कंपनीने म्हटलं आहे. Lucid गेल्या काही वर्षांपासून या कारवर काम करत होती. कंपनीने मंगळवारीच घोषणा केली आहे की तिच्या नव्या सेदानचा अंदाजे वेग 517 मैल (832 किलोमीटर) असणार आहे.\nही असेल कारची किंमत\nLucid मोटर्सचे सीईओ पीटर रॉलिन्सन यांच्या मते, सुरुवातीला Air इलेक्ट्रिक सेदानची किंमत 100,000 डॉलरहून अधिक (जवळपास 75 लाख रुपये) असेल. ही कार सर्वात अधिक वेगवान कार टेस्लाचे मॉडल S आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर 400 मैलांहून अधिक (जवळपास 640 किलोमीटर) चालते. टेस्ला मॉडल S सेदानची किंमत 75,000 डॉलर (जवळपास 56 लाख रुपये) पासून सुरू होते.\nइलेक्ट्रिक कारचे स्वस्त वेरियंटही आणणार कंपनी\nLucid चे सीईओ रॉलिन्सन म्हणाले की, या इलेक्ट्रिक कारचे कमी किंमतीतील वेरियंटही नंतर येणार आहेत. स्वतंत्रपणे केलेल्या चाचणीत या कारचा वेग तपासण्यात आला असल्याची माहिती कंपनीने दिली. Lucid Air नंतर कंपनी वर्ष 2023 च्या सुरुवातीलाच एक SUV सादर करणार आहे, जी याच व्हेईकल प्लॅटफॉर्मवर तयार झालेली असेल अशी माहितीही रॉलिन्सन यांनी दिली. टेस्लाच्या मॉडेल 3 चा वेग जवळपास 518 किलोमीटर आहे. तर एकदा चार्ज केल्यावर जग्वार I-Pace चा वेग जवळपास 470 किलोमीटर आहे.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसर�� लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/dattatray-hosbale-to-be-new-general-secretary-of-rss-nraj-105144/", "date_download": "2021-06-24T00:31:55Z", "digest": "sha1:LLLM37554INXT7NCTCWXVFGYNLBJHZNC", "length": 15324, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Dattatray Hosbale to be new general secretary of RSS NRAJ | RSS ला मिळाले नवे सरकार्यवाह, भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळेंची वर्णी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून २४, २०२१\nसर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी\nसिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले\nबाइक स्वाराने अनोख्या ढंगात व्यक्त केलं प्रेम; पाहा हा भन्नाट VIDEO\nआशा सेविकांचा संप मागे, मानधनात वाढ करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय\nतो एवढा व्याकुळ झाला होता की, भूक अनावर झाल्याने हत्तीने तोडली किचनची भिंत; अन VIDEO झाला VIRAL\nप्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ\nBitcoin : चीनचा दणका पाच महिन्यात बिटकॉईनचा बाजार उठला, टेस्लाने पाठ फिरवल्याचंही झालंय निमित्त\nहा आहे नवा भारत, गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांनी वाढ, पुढच्या पाच वर्षांत केवळ आवाज आणि चेहऱ्याने होणार व्यवहार; सगळं कसं सुटसुटीत आणि सोपं\nफक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर\nबंगळुरूRSS ला मिळाले नवे सरकार्यवाह, भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळेंची वर्णी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांनाच कायम ठेवलं जाणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याची उत्सुकता होती. त्यानुसार सध्या सहसरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दत्तात्रय होसबळे यांना सरकार्यवाहपदाची जबाबदारी सोपवण्यात आली���. भैय्याजी जोशींकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असं संघाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये झालेल्या सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नवा सरकार्यवाह मिळाला आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांनाच कायम ठेवलं जाणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याची उत्सुकता होती. त्यानुसार सध्या सहसरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दत्तात्रय होसबळे यांना सरकार्यवाहपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भैय्याजी जोशींकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असं संघाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.\nबेंगलुरु : संघ की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा में सरकार्यवाह पद के लिए श्री दत्तात्रेय होसबाले जी निर्वाचित हुए वे 2009 से सह सरकार्यवाह का दायित्व निर्वहन कर रहे थे वे 2009 से सह सरकार्यवाह का दायित्व निर्वहन कर रहे थे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सभा दर वर्षी होत असते. तर दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होत असतात. दर वर्षी नागपूरच्या संघ मुख्यालयात याचं आयोजन करण्यात येतं. मात्र यंदा नागपूरमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे यंदा ही बैठक बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती.\nउद्धव ठाकरेंना डॉक्टरांपेक्षा जास्त कोरोनाचा अभ्यास : डॉ. तात्याराव लहाने\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालकांखालोखाल सरकार्यवाह हे दुसऱ्या नंबरचं महत्त्वाचं पद आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजप यांच्यात समन्वय ठेवण्याचं अत्यंत जिकीरीचं काम सरकार्यवाह पदावरील व्यक्तीला पार पाडावं लागतं. त्यादृष्टीनं सर्वसहमतीचा चेहरा म्हणून होसबळेंकडं पाहिलं जातंय. भैय्याजी जोशी यांनी दीर्घकाळ हे पद सांभाळलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे हे पद राहिल, अशी चर्चा होती. मात्र त्यांचं वाढतं वय आणि प्रकृतीचा विचार करत त्यांच्याकडून ही जबाबदारी तुलनेने तरुण खांद्यावर देण्याचा निर्णय संघानं घेतलाय.\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nगुरुवार, जून २४, २०२१\nआघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर मराठा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488544264.91/wet/CC-MAIN-20210623225535-20210624015535-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}